diff --git "a/data_multi/mr/2020-10_mr_all_0101.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-10_mr_all_0101.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-10_mr_all_0101.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,834 @@ +{"url": "https://maharashtrakesari.in/nivrutti-maharaj-indurikar-and-yotube-channels-remove-all-the-vedios-from-channel-marathi-news/", "date_download": "2020-02-23T05:48:48Z", "digest": "sha1:2ZSQH6LUW6HJURTV6RURTJXRQSNRNU4U", "length": 9493, "nlines": 92, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "इंदुरीकर महाराजांनी यूट्यूब चॅनेलवाल्यांना दिला दणका!", "raw_content": "\nइंदुरीकर महाराजांनी यूट्यूब चॅनेलवाल्यांना दिला दणका\nपुणे | ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या वादामुळे इंदुरीकर महाराजांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला असून आपल्या नावाने यूट्यूबवर पैसे कमवणाऱ्या चॅनेल्सना त्यांनी अद्दल घडवण्याची तयारी सुरु केल्याचं कळतंय. इंदुरीकरांच्या इशाऱ्यानंतर यूट्यूब चॅनेलवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून अनेकांनी व्हिडीओ डिलीट केले आहेत.\nनिवृत्ती महाराज इंदुरीकर गावोगाव जाऊन कीर्तन आणि प्रवचन करत असतात. काही जणांनी इंदुरीकरांच्या नावाने यूट्यूब चॅनेल काढले आहे तर काही मराठी कीर्तनकार किंवा तत्सम नावाने चॅनेल काढून त्यांचे हेच गावोगावचे व्हिडीओ रेकॉर्ड करुन यूट्यूबवर टाकत असतात.\nइंदुरीकर महाराजांचे कीर्तन किंवा प्रवचन यूट्यूबला टाकून लाखो रुपयांची कमाई केली जाते. वास्तविकपणे इंदुरीकर महाराजांना यातला रुपयाही जात नाही. त्यातच त्यांच्या कीर्तनातील मसालेदार किंवा वादग्रस्त वक्तव्ये शोधून त्याचे थंबनेल तयार करुन असे व्हिडीओ ट्रेंड केले जातात. यामागे मोठा आर्थिक लाभ संबंधितांना होतो, मात्र महाराजांची प्रतीमा मात्र मलीन होते.\nदरम्यान, इंदुरीकर महाराजांनी आतापर्यंत या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र आता याच चॅनेलवाल्यांमुळे आपल्याला फटका बसत असल्याचा दावा त्यांनी नुकताच नगरमधील एका कार्यक्रमात केला आहे. महाराजांच्या इशाऱ्यानंतर यूट्यूबवर त्यांच्या नावाने चालणाऱ्या चॅनेल्सनी आपले सर्व व्हिडीओ डिलीट केले आहेत.\n-‘2024च्या आधी पुन्हा पुलवामा हल्ला होईल’; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने एकच खळबळ\n-यूट्यूबवाले काड्या करतात; यूट्यूब चॅनलवाल्यांनीच मला संपवलं- इंदुरीकर\n-आता आपली कपॅसिटी संपली… बघेन बघेन अन् उद्या-परवाचं किर्तन सोडून शेती करेन- इंदुरीकर\n-सत्तेसाठी भुकेल्या शरद पवार यांनी उसनं अवसान आणू नये; भाजप नेत्याची खरमरीत टीका\n-शांततेच्या मार्गानं सीएए कायद्याला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरत नाही- हाय को���्ट\nही बातमी शेअर करा:\nराज्यात 72 हजार पदांची मेगाभरती… ऑफलाईन भरती होणार\nलक्षात ठेवा… युट्यूब संपेल पण इंदुरीकरसंपणार नाही- निवृत्ती महाराज इंदुरीकर\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nलक्षात ठेवा… युट्यूब संपेल पण इंदुरीकरसंपणार नाही- निवृत्ती महाराज इंदुरीकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/taxonomy/term/144", "date_download": "2020-02-23T03:42:56Z", "digest": "sha1:UIKJFM7HSTCY7YKAPA6IB33JCNPQ3PCG", "length": 19855, "nlines": 308, "source_domain": "www.misalpav.com", "title": "सांत्वना | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nदो डोळ्यांचे झरते पाणी इथून मजला स्पष्ट दिसे\nत्या पाण्याच्या आवेगावर ओठावरले गीत फिरे\nडोळ्यांमधल्या रेषा तांबूस पूरी सांगते व्यथा खरी\nसांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी\nगदगद्णारे हृदय राजसा तुझा पोचतो इथे हुंदका\nपाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला\nसहवासाचे अत्तर नाही तरी मिठीचा भास कोवळा\nइथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा\nचिदंबरमच्या भेटी मनमोहन आला\nमहासंग्राम in जे न देखे रवी...\nचिदंबरमच्या भेटी मनमोहन आला\nतो झाला सोहळा तिहारात\nजाहली दोघांची तुरुंगात भेट\nमनातले थेट मना मध्ये\nमनो म्हणे, \" चिद्या, तुझे घोटाळे थोर\nअवघाची inx खाऊन टाकला\nचिदू म्हणे, एक ते राहिले\nतुवा जे पाहिले, पंतप्रधान पदावरी\nमनो म्हणे बाबा ते त्वा बरे केले\nत्याने तडे गेले प्रामाणिकतेला\nमॅडम अट्टल, त्यांची रीत न्यारी\nमाझी पाटी कोरी राज्य करोनिया\nचिदू म्हणे गड्या केली वृथा पायपीट\nवेगळीच ताटे वेगळीच वाटी\nजेवायला भेटे पुन्हा डाळ भात\nआता मला वाटते भितीकाहीच्या काही कवितादुसरी बाजूनागद्वारफ्री स्टाइलमनमेघमाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कविताविडम्बनसांत्वनाअद्भुतरस\nRead more about चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nदेवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला\nपहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला\nदिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला\nबोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला\nदेव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते\nत्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते\nसमईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती\nमध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती\nहार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो\nमागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो....\nमांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयकवितासाहित्यिकसमाजजीवनमानकविता माझीकालगंगामाझी कवितावृत्तबद्ध कवितासांत्वनाकरुण\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nइतक्या पाण्याचे शरीरमन बनवताना\nपाण्याला इतके झोके देताना\nउसळून पुन्हा आदळते पाणी\nदोन डोळे पुरत नाहीत\nदेवा, आता पाण्याचे तीर्थ करा\nअन् पाण्यातून मुक्ती द्या....\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nमी हळूहळू पण निश्चितपणे\nतेव्हा तू चौकट ओलांड,\nआवाजांची फूले घेऊन ये\nकढ, न हिंदकळता आण\nमी न ओलांडलेली अंतरे\nतू सहजच पार करुन ये\nमाझे न उच्चारलेले नाव\nसगळे उठून जातील तेव्हा\nत्यानंतर आपोआप दिवा लागेल\nतुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल\nमांडणीवावरवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजप्रवासकविता माझीप्रेम कविताभावकवितामाझी कवितासांत्वनाहट्टकरुण\nमाहितगार in जे न देखे रवी...\nतशी आज मला काळाची उबळ आलीए,\nतरुणाई तर म्हणते ती सगळ सर करत चालली\nपण त्यांचे सर तर मला खाली दिसतात आणि पाय हवेत \nतशी आज मला काळाची उबळ आलीए,\nजेव्हा माणूस विचार करावयास शिकला\nतेव्हा पासून मला कलीयुगच दिसत\nतो माकड होता तेव्हा सुखी होता कदाचित\nते सुख मला वापस हवय स्वछंद माझ्या स्वप्नातल्या सारखं\nपण त्यांच्या स्वप्नातल्यासारख नसलेल.\nसंस्कृतीअनर्थशास्त्रइशाराकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालनागपुरी तडकाफ्री स्टाइलभूछत्रीमुक्त कवितारतीबाच्या कवितासांत्वनाअद्भुतरस\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nमांडणीसंस्कृतीअदभूतकविता माझीमाझी कवितामुक्त कवितासांत्वना\nपुंबा in जे न देखे रवी...\nदेव, गुरू आणि पालक चिकित्सेच्या पलिकडले आहेत,\nत्यांना कुठलेही प्रश्न विचारू नयेत, जसे असतील तसे स्विकारावेत.\nत्यांच्यात दोष असू शकत नाहीत हे मुकाट्याने मान्य करा.\nजे जे हे सांगतील ते ते नैतिक, महान, अंतिम सत्य,\nतुमच्या शंका, तुमचे आक्षेप म्यानबंद करून त्यांच्या वाटेने चालू पडा.\nतुम्हाला दिसू शकतील वेगळ्या वाटा, कुठल्यातरी निराळ्याच सत्याची छोटी शलाका,\nआम्ही त्याचा बंदोबस्त करू व्यवस्थीत, तुम्ही फक्त ही लेटेस्ट टेक्नॉलॉजीची झापडं बांधा.\nदेव, गुरू, पालक यांचे मातीचे पाय दिसले कधी चुकून जरी तरी तेच पुनःपुन्हा पुजा.\nRead more about विद्यार्थ्यांनो...\nडिअरपिअर...मॅकबेथले... काळाची उधई गिळी टाकई\nमाहितगार in जे न देखे रवी...\n(माफी नाम्यांची रांग आहे, विडंबन काळाची मांग आहे प्रेर्ना १ प्रेर्ना २)\nअरे डिअरपिअर कशास बघतोस\nस्वप्नात जुई... खोटे नाही सांगत\nकाळाची उधई गिळी टाकई\nआधी तुझा विग काढून\nफ्रेश विग लावून सेल्फीकाढण्याचा\nआणि तू(म्ही) अजूनही उधई\nमुक्तकविडंबनइशाराकालगंगाकाहीच्या काही कविताकोडाईकनालफ्री स्टाइलभावकवितामुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.वाङ्मयशेतीसांत्वना\nRead more about डिअरपिअर...मॅकबेथले... काळाची उधई गिळी टाकई\nरातराणी in जे न देखे रवी...\nधोरणमांडणीवावरसंस्कृतीइतिहासवाङ्मयमुक्तकविडंबनशब्दक्रीडासमाजजीवनमानऔषधोपचारमौजमजाmango curryअदभूतअनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीइशाराकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडछावाजिलबीरतीबाच्या कवितावाङ्मयशेतीसांत्वनाहास्यकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरस\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 7 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांस��ठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathivishwakosh.org/17710/", "date_download": "2020-02-23T05:07:22Z", "digest": "sha1:AE5VJDXB7II2NWRGOWRDKLKOHPBI63DU", "length": 11122, "nlines": 189, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "कर्दळ (Indian Shot) – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nकुमार विश्वकोश / वनस्पती\nकर्दळ ही कॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव कॅना इंडिका असे आहे. ही मूळची वेस्ट इंडीज आणि मध्य व दक्षिण अमेरिका येथील आहे. कर्दळ ही मोठी, बहुवर्षायू व शोभादायक ओषधी असल्यामुळे भारतात बागेमध्ये तिच्या अनेक जाती आढळतात.\nकर्दळीचे जमिनीखालील खोड (मूलक्षोड) जाड असते. तिचे जमिनीवरील खोड ०.९-१.२ मी. उंच असते. पाने साधी व आकाराने मोठी असतात. फुले अनियमित, द्विलिंगी, जोडीने, लाल, शेंदरी व मिश्र रंगांची असतात. बिया अनेक, काळ्या, लहान, गोलाकार व छर्‍यांप्रमाणे असतात. त्यामुळे या वनस्पतीला इंडियन शॉट असेही म्हणतात.\nकर्दळीची लागवड ओल्या भुसभुशीत जमिनीत केली जाते. हिला उष्ण हवामान लागते. जमिनीखाली वाढणार्‍या मूलक्षोडापासून अभिवृद्धी करतात. नवीन प्रकार बियांपासून तयार करतात. निरनिराळ्या प्रकारांत संकर करून पुष्कळ ठेंगण्या, निरनिराळ्या रंगछटांच्या व मोठ्या फुलांच्या जाती तयार करतात.\nकर्दळीचे मूळ मूत्रल (लघवी साफ करणारे), उत्तेजक व स्वेदकारी (घाम आणणारे) असते. बिया जखमा भरून येण्यास चांगल्या आहेत. दागिने बनविण्यासाठी कर्दळीच्या बियांचा वापर होतो.\nTags: जीवसृष्टी आणि पर्यावरण, जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग - १\nसमन्वयक, संपादन समिती, कुमार विश्वकोश जीवसृष्टी आणि पर्यावरण; एम्‌. एस्‌सी., पीएच्‌. डी...\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\nमराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-india-international-cooperative-trade-fair-be-held-delhi-23973?tid=124", "date_download": "2020-02-23T04:34:05Z", "digest": "sha1:FERR3RDA2XG43AYZLJEJKVNHZI2NFNOV", "length": 15420, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, India International Cooperative trade fair to be held in Delhi | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदिल्लीत उद्यापासून सहकारी व्यापार मेळा ः कृषिमंत्री तोमर\nदिल्लीत उद्यापासून सहकारी व्यापार मेळा ः कृषिमंत्री तोमर\nगुरुवार, 10 ऑक्टोबर 2019\nनवी दिल्ली ः भारत आंतरराष्ट्रीय सहकारी व्यापार मेळ्याचे उद्या (ता. ११) पासून येथील प्रगती मैदानावर प्रथमच आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली.\nकृषिमंत्री तोमर म्हणाले, की कृषी, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून या व्यापार मेळ्याचे ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यामध्ये ३५ हून अधिक देश आणि अनेक सहकारी संस्था सहभागी होणार आहेत.\nनवी दिल्ली ः भारत आंतरराष्ट्रीय सहकारी व्यापार मेळ्याचे उद्या (ता. ११) पासून येथील प्रगती मैदानावर प्रथमच आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली.\nकृषिमंत्री तोमर म्हणाले, की कृषी, वाणिज्य आणि उद��योग मंत्रालयाकडून या व्यापार मेळ्याचे ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यामध्ये ३५ हून अधिक देश आणि अनेक सहकारी संस्था सहभागी होणार आहेत.\nया प्रदर्शनाचे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने बँकॉक येथील अांतरराष्ट्रीय संघटना NEDAC आणि भारतातील आघाडीच्या संस्था नाफेड, एपेडा, इटपो यांच्याकडून आयोजन केले आहे. यामध्ये सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ही भागीदार असणार आहे. तसेच आपला शेजारी बांगलादेशही याचा भागीदार देश आहे.\nतोमर पुढे म्हणाले, की या संयुक्त उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मेळ्यामध्ये एका चर्चासत्राचे ही आयोजन केले आहे. ज्यामध्ये विविध देशांचे प्रतिनिधी आपले अनुभव तसेच मते मांडतील.\nकृषी मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, की या मेळ्यास देशांतर्गत व परदेशातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मेळ्यात १५० पेक्षा अधिक सहकारी संस्था, २० केंद्रीय संस्था, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तसेच ३५ देश सहभागी होण्याचे नक्की झाले आहे. या मेळ्यातून जागतिक स्तरावर व्यापारासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर व्यवसाय विस्तारात वैविध्यता, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि सहकारी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळण्यासाठी मदत होणार आहे.\nभारत व्यापार मंत्रालय प्रदर्शन विकास उपक्रम व्यवसाय profession\nडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र आढळते.\nजालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल\nजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२२) कांद्यांची ५० क्‍विंटल आवक झा\nतयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे बनविण्याचे...\nसध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार खाद्यपदार्थांकडे\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार...\nअकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत देण्यात येणारे कर्ज\nव्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणी\nभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली.\nरेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर : ‘‘रेशीम उद्योगाकडे...\nऔरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...\nजीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापू���चा टक्के घसरत असून...\nकावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...\nनीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...\n‘टेंभू’च्या पाण्यासाठी जास्त पंप सुरू...सांगली : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टेंभू उपसा...\nखानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nविदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...\nसांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...\nई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...\nअठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...\nसिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...\nपशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...\nनिर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...\nखारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...\nशेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम...अकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी...\nनाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...\nन्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...\nजळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nishabd.com/julale-vichar/", "date_download": "2020-02-23T03:41:25Z", "digest": "sha1:UKN62IK5BWZJ3W3RABUUGA56GOP7VCKX", "length": 6011, "nlines": 100, "source_domain": "nishabd.com", "title": "जूळले विचार, जूळली मने | निःशब्द", "raw_content": "\nजूळले विचार, जूळली मने\nby प्रतिक अक्कावार · 14 March, 2013\nपण माझ्या मैत्रीची खोली\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nहो, येते ना तुझी आठवण\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nअजून ही आठवतं मला\nन मिलना मुझसे कभी\nसुबह तु मेरी शाम भी तु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/pa/maharashtra/article/agrostar-information-article-5c92416dab9c8d862437b61d", "date_download": "2020-02-23T05:29:36Z", "digest": "sha1:RZNEN4O643KYLR3ICPWI6F6FLFRZG7VI", "length": 6069, "nlines": 72, "source_domain": "agrostar.in", "title": "ਕ੍ਰਿਸ਼ੀ ਗਿਆਨ - जलसंवर्धन आणि नियोजनासाठी संशोधनात्मक अभ्यास पाहिजे - ਐਗਰੋਸਟਾਰ", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nजलसंवर्धन आणि नियोजनासाठी संशोधनात्मक अभ्यास पाहिजे\nऔरंगाबाद:ज्याप्रमाणे अन्नधान्य टंचाईच्या काळात वैज्ञानिक आणि संशोधनात्मक कार्य झाल्यामुळे अन्नधान्याची मुबलकता निर्माण झाली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील भूजलाचा, मृदेचा आणि खडकांचा जलसंवर्धन आणि जल नियोजनासाठी संशोधनात्मक अभ्यास झाला पाहिजे. पाणी पुनर्भरणासाठी यावर विविध प्रयोगांचा अवलंब केला पाहिजे. या विषयावर अभ्यास करणाऱ्या संस्था राज्यात वाढविण्याची गरज असल्याचे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.अशोक तेजनकर यांनी मांडले. जल व भूमि व्यवस्थापन संस्था वाल्मी येथे नुकत्याच आयोजित केलेल्या एक दिवसीय जल जागृती कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.\nडॉ. तेजनकर म्हणाले, ‘‘पाणी या विषयाकडे विज्ञान म्हणून पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जल नियोजन केल्यास निश्चितच दुष्काळावर मात करता येईल. सगळ्यांना पाणी हा सहज सोपा विषय वाटातो. इतर राज्यात सरासरी पाऊस पडूनही पाणीटंचाई किंवा दुष्काळाचा सामना तेथील जनतेला करावा लागत नाही. परंतु महाराष्ट्रात मात्र ही परिस्थिती वारंवार निर्माण होते. कारण आपण फक्त जमिनीवर पडणाऱ्या व जमिनीवर वाहणाऱ्या पाण्याचे नियोजन करतो. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन भूजलातील पाण्याचे नियोजन करणे आज आवश्यक झाले आहे.’’ संदर्भ – अॅग्रोवन, १९ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/11/Ayodhya.html", "date_download": "2020-02-23T04:27:39Z", "digest": "sha1:FZTNLPKDZC5KLSTGKCMRHFY6KSMCQ2JZ", "length": 5242, "nlines": 65, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "अयोध्या प्रकरणाचा निकाल काहीही लागो; शांतता राखा", "raw_content": "\nअयोध्या प्रकरणाचा निकाल काहीही लागो; शांतता राखा\nवेब टीम : अयोध्या\nअयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद वादाप्रकरणी नोव्हेंबर महिन्यात निकाल लागण्याची शक्यता आहे.\nया पार्श्वभूमीवर देशभरातील मुस्लीम संघटना, मौलवी आणि मुस्लीम धर्मातील काही व्यक्तीनी, कोणत्याही परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करण्याचा निर्णय घेतला आहे.\nसरन्यायाधीशांचा आदेश ऑल इंडीया मुस्लीम- ए- मजलिस, मुशावरात या संघटनेचे अध्यक्ष नावीद हमीद यांनी एक बैठक आयोजीत केली होती.\nया बैठकीस सहभाग घेतलेल्या सर्वांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकांनी शांतता आणि सामंजस्य बाळगावे, असा ठराव मंजूर केला.\nदेशाची सर्वांगीण प्रगती आणि विकास डोळ्यापुढे ठेवून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. सर्व देशवासियांनी निकालानंतर धीर धरावा.\nशांतता धोक्यात येईल असे कोणतेही भडक वक्तव���य करु नये, निकालानंतर सर्व देशवासियांनी धैर्याने निकालाला सामोरे जाण्याचे आवाहन केले.\nया बैठकीस जमात- उलेमा-ए हिंद संघटनेचे अध्यक्ष अर्शद मदानी, माजी अल्पसख्यंक आयोगाचे अध्यक्ष वजाहत हबिबुल्ला, जमात- ए- इस्लामी हिंदी संघटनेचे अध्यक्ष सदातुल्ल्हा हुसैनी, संसद सदस्य डॉ. जावेद आणि इम्रान हसन उपस्थित होते.\nसर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधिश रंजन गोगोई या नोव्हेंबर १७ तारखेला निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी अयोध्या प्रकरणी निकाल देण्याचे सुतोवाच त्यांनी केले.\nनिकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या शहरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले.संपूर्ण देशाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/important-decisions-in-todays-cabinet-meeting/", "date_download": "2020-02-23T05:06:50Z", "digest": "sha1:MJVH3OAXTGCC35TCXHZQ4VTHTJJK5EHG", "length": 21425, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जाणून घ्या... आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय - Dainik Prabhat", "raw_content": "\nजाणून घ्या… आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय\nकृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पूर्वीप्रमाणेच कार्यकारी सहकारी संस्थांमधून सदस्य निवडणार\nकृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी 2017 मध्ये केलेली सुधारणा रद्द करून पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्य निवड करण्यास व त्यादृष्टीने अध्यादेश प्रख्यापित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.\nकृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेण्यासाठी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार आहे. यामुळे मतदारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून बाजार समित्यांच्या निवडणुकीचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या समित्यांना शासनातर्फे कोणतेही अनुदान दिले जात नाही. केवळ बाजार फी मधून या समित्या आपला खर्च भागवतात. काही बाजार समित्यांच्या निवडणुका वेळीच न घेतल्याने उच्च न्यायालयाने देखील नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nआता पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्���ा व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमधून निवडलेले-11, ग्रामपंचायत सदस्यांमधून-4, अशा एकूण 15 शेतकरी प्रतिनिधींची निवड करण्याची तरतूद कायम ठेवण्यात येईल.\n2017 मध्ये बाजार क्षेत्रात राहणाऱ्या किमान 10 आर इतकी जमीन धारण करणाऱ्या आणि बाजार समितीमध्ये आपल्या कृषी उत्पन्नाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार देण्याची सुधारणा करण्यात आली होती. ती आता अध्यादेशाद्धारे रद्द करण्यात येईल.\nनगरसेवकांमधून होणार नगराध्यक्षाची निवड\nनगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड ही निर्वाचित नगरसेवकांमधून करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या नगराध्यक्षांची निवड थेट जनतेमधून करण्यात येते.\nया बैठकीत अधिनियमात प्रस्तावित सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्याची राज्यपालांना विनंती करण्यास आणि विधि व न्याय विभागाच्या सल्ल्याने अध्यादेशाचा मसुदा अंतिम करण्यास मान्यता देण्यात आली.\n‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरात सवलत\nतानाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार उदयभान सिंह राठोड यांच्यात झालेल्या लढाईस महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सदर लढाईवरील “तान्हाजी – द अनसंग वॉरिअर” या चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून (एसजीएसटी) सवलत देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.\nया चित्रपटासाठी चित्रपटगृहांनी तिकिट दरावर लागू असलेला राज्य वस्तू व सेवा कर (एसजीएसटी) प्रेक्षकांकडून वसूल न करता चित्रपटगृहाने स्वत: राज्य शासनाच्या तिजोरीत भरण्याचा निर्णय झाला. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून 30 एप्रिल 2020 पर्यंतच्या कालावधीतील तिकीट विक्रीवरील राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा देण्यास मान्यता देण्यात आली.\nनाग नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रकल्पाच्या खर्चास राज्य शासनातर्फे हमी\nनाग नदी प्रदूषण रोखण्याच्या प्रकल्पासाठी आवश्यक निधीच्या कर्ज फेडीसाठी राज्य शासनाच्या हिश्श्याच्या रकमेस हमी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त��ेच प्रकल्पाच्या अंमलबजावणी आणि सनियंत्रणासाठी समन्वय समिती नियुक्त करण्यात येणार आहे.\nकेंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयामार्फत “राष्ट्रीय नदी कृती योजना” अंतर्गत नदी काठावरील शहरांच्या सांडपाण्यापासून नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय, केंद्रीय जलशक्ती मंत्रालय यांनी राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत नाग नदी प्रदूषण रोखण्याच्या 2412.64 कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिलेली आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिका करणार आहे. नदीत येणारे सांडपाणी अडविणे / वळविणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) बांधणे, सुलभ शौचालये अशी कामे या प्रकल्पात करण्यात येणार आहेत.\nप्रकल्पात केंद्र शासन, राज्य शासन व नागपूर महानगरपालिकेचा अनुक्रमे 60:25:15 या प्रमाणात हिस्सा असणार आहे. तो प्रत्येकी अनुक्रमे 1447.59 कोटी रुपये, 603.16 कोटी व 361.89 कोटी इतका आहे. योजनेसाठी केंद्र शासन जायका या संस्थेकडून 1864.3 कोटी रुपये इतके कर्ज घेणार आहे.\nया कर्जाच्या परतफेडीमध्ये केंद्र शासनाचा हिस्सा 1460.4 कोटी (कर्जाच्या रकमेच्या 78.34 टक्के) व राज्य शासनाचा हिस्सा रु. 403.9 कोटी (कर्जाच्या रकमेच्या 21.66 टक्के) इतका असेल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाच्या हिश्श्याच्या 603.16 कोटी (25 टक्के) रकमेपैकी 403.9 कोटी रुपये केंद्र शासन जायका या संस्थेकडून घेणाऱ आहे. या कर्जाची परतफेड (एकूण कर्जाच्या 21.77 टक्के) तसेच राज्य शासनाच्या हिश्यातील उर्वरित 199.26 कोटी इतकी अतिरिक्त रकमेची हमीदेखील केंद्रीय जलशक्ती मंत्रालयास देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nया प्रकल्पाच्या अंमलबजावणी आणि सनियंत्रणासाठी नागपूरचे पालकमंत्री तथा ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती नियुक्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या समितीत गृह मंत्री अनिल देशमुख, पदुम-क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. नागपूर महापालिका आयुक्त समितीचे सदस्य सचिव असतील.\nइतर मागासवर्ग विभागासाठी पदांची निर्मिती\nइतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग कल्याण या प्रवर्गासाठी सह सचिव तसेच उप सचिव ही पदे निर्माण ��रण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.\nसह सचिव संवर्गातील एक पद तसेच उप सचिव संवर्गातील एक पद यामुळे निर्माण होईल. या विभागाकडे एकूण 52 पदांचा आकृतीबंध आहे. या विभागासाठी नव्याने 37 पदे नियमित आणि दोन पदे बाह्य स्त्रोताद्धारे उपलब्ध करून घेण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, 2019 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता\nमहाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, 2019 मध्ये अनुषागीक सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, 2019 मधील कलम 2, कलम 7, कलम 10, कलम 13 व कलम 14 ते 20 यातील तरतुदींची अंमलबजावणी वस्तू व सेवा कर परिषद शिफारस करेल त्या दिनांकापासून करण्यासाठी मान्यता देण्यात आली. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी अध्यादेश काढण्यासाठीची परवानगी देण्यात आली.\nहातापायांचे स्नायू बळकट करण्यासाठी उपयुक्त आसन\nदिवसभरात कितीही घाईत असाल, तरी या गोष्टी आवर्जून करा\nमोस्ट वॉण्टेड गॅंगस्टर रवी पुजारीला अटक\nजीवनशैलीत सुधारणा केल्यास मधुमेहापासून मुक्ती\nनाव न घेता उपमुख्यमंत्री पवार यांना आमदार लक्ष्मण जगताप यांचे आव्हान\nदोन दुचाकीस्वारांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nकारवाई करूनही बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर सुरूच\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nकेवळ फोटोसेशन पुरतेच वृक्षारोपण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/college-club/assistance-in-architecture-and-urban-design-for-mumbai-metro-works/articleshow/72208119.cms", "date_download": "2020-02-23T05:36:37Z", "digest": "sha1:4LLCKP36KUH2GNZQQBFKRU6YHXPOVCRA", "length": 15200, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Mumbai metro : मेट्रोत ‘रचना’ची बाजी - assistance in architecture and urban design for mumbai metro works | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nमुंबईमध्ये सध्या मेट्रोमार्गांची कामं जोरात सुरू आहेत. मुंबई मेट्रोतील (एमएमआरसी) स्थानक परिसराचं नियोजन करण्यासाठी नवनव्या संकल्पना आणल्या जाणार असून, त्यासाठी आर्किटेक्चर आणि अर्बन डिझाइनच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जातेय.\nसूरज कांबळे, कॉलेज क्लब रिपोर्टर\nमुंबईमध्ये सध्या मेट्रोमार्गांची कामं जोरात सुरू आहेत. मुंबई मेट्रोतील (एमएमआरसी) स्थानक परिसराचं नियोजन करण्यासाठी नवनव्या संकल्पना आणल्या जाणार असून, त्यासाठी आर्किटेक्चर आणि अर्बन डिझाइनच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जातेय. त्यासाठी अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या एका स्पर्धेमध्ये रचना संसदच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या संघांनी यात प्रथम आणि तृतीय क्रमांक पटकावला. या दोन्ही संघांना अनुक्रमे ६० हजार आणि ३० हजार रुपयांचं पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं.\nमेट्रो - ३ वरील २७ स्थानकांपैकी कोणत्याही एका स्थानकासाठी 'स्टेशन एरिया मॅनेजमेन्ट आणि मल्टिमॉडल इंटिग्रेशन' करायचं होतं. यात स्कायवॉक, सबवे, बसस्थानक किंवा इतर कोणत्याही वाहतुकीच्या रूपात कनेक्टिव्हिटीची आखणी करणं आवश्यक होतं. स्पर्धेची घोषणा मार्चमध्ये झाली होती. दोन टप्प्यांत पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये एकूण बावन्न संघ सहभागी झाले होते. पहिल्या टप्प्यातून फक्त सोळा संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघामध्ये पार्थ बने, अनुश्री शेट्टी, वैष्णवी अय्यर, सुशांत निखर्गे, सुमित गवळी या विद्यार्थ्यांचा समावेश होता. तर तृतीय आलेल्या संघात सुचेतन सोनावणे, मानस केळुसकर, अमेय कोडलकर या तिघांचा समावेश होता. यासाठी त्यांना पाच महिने लागले.\nप्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मेट्रो स्थानक देण्यात आलं होतं. या स्थानकासाठी ट्रान्झिटच्या इन्व्हर्टेड पिरॅमिडवर आधारित संकल्पना या विद्यार्थ्यांनी घेतली होती. त्यांनी पदपथ, सायकल ट्रॅक, सिद्धीविनायक मंदिराच्या मागील प्रवेशद्वारावर पादचारी मार्ग, गर्दीच्या व��ळत चालणारे बसमार्ग यांचा समावेश करत डिझाइनच्या विविध कल्पना मांडल्या. साने गुरुजी उद्यानाचं वेगळ्या प्रकारे डिझाइन करून उद्यानामध्ये मुंबईची शान असलेली डबलडेकर बसचाही कल्पकतेनं वापर केला.\nतिसरा क्रमांक पटकावणाऱ्या संघाला वरळी मेट्रो स्थानक देण्यात आलं होतं. त्यासाठी सास्मिरा संस्थेजवळ असलेल्या सिग्नलपासून दूरदर्शनच्या सिग्नलपर्यंतच्या परिसराचा अभ्यास या संघानं केला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि पदपथांचा वापर करण्यासाठी पादचारी मार्ग, त्यांचा वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं हे या संघाचं मुख्य उद्दीष्ट होतं. त्यासाठी त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ३ मीटर रुंदीचे पदपथ तयार केले.\nपाच महिने यासाठी आम्ही मेहनत केली होती. एमएमआरसीनं ही संधी आम्हाला उपलब्ध करून देत एक वेगळा अनुभव दिला आहे. त्यानिमित्तानं प्रशासनाबरोबर काम करण्याची चांगली संधी मिळाली.\nअनुश्री शेट्टी, प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाची प्रमुख\nया स्पर्धेनं विद्यार्थ्यांना चांगला आत्मविश्वास दिला. मुंबई किंवा भारतात इतरत्र कुठेही अशा प्रकारे स्पर्धा राबवणं गरजेचं आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश हे संपूर्णपणे त्यांचं आहे. त्यांच्या मेहनतीनेमुळे त्यांना हे बक्षीस मिळालं आहे.\nरोहित शिंकरे, प्रिन्सिपल, आर्किटेक्चर, रचना संसद\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकॉलेज क्लब:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nभीती घालवणार ‘कटिंग चाय’\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nआगामी काळ मॉडेलिंगमधील बदलांचा\nजपानी वॉटर थेरपी...तंदुरूस्तीचा नवा फंडा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.jsbotanics.com/mr/st-johns-wort-extract.html", "date_download": "2020-02-23T05:05:42Z", "digest": "sha1:DIG5PUGX4RYFNBDXCEQELRBPL763DGM7", "length": 7829, "nlines": 199, "source_domain": "www.jsbotanics.com", "title": "सेंट जॉन wort अर्क - जम्मू एस Botanics", "raw_content": "\nYohimbe झाडाची साल अर्क\nसेंट जॉन wort अर्क\nLyophilized रॉयल जेली पावडर\nसेंट जॉन wort अर्क\nएफओबी किलो: अमेरिकन $ 0.5 - 9,999 / किलो\nMin.Order प्रमाण: 100 किग्रॅ\nपुरवठा योग्यता: दरमहा 10000 किलो\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\n[वनस्पती स्रोत] पासून चीन\n[स्वरूप] ब्राऊन दंड पावडर\n[कण आकार] 80 मेष\n[कीटकनाशक अवशेष] EC396-2005, हिट फॉर्म्युला 34, भाग 8.0, अन्न व औषध प्रशासनाचे\n[स्टोरेज] थंड आणि कोरड्या भागात स्टोअर, प्रकाश आणि उष्णता दूर राहा.\n[संकुल] कागद-ड्रम आणि दोन प्लास्टिकच्या थैल्या आत मध्ये पॅक.\n[सेंट जॉन wort काय आहे]\nसेंट जॉन wort (Hypericum perforatum) तो आजार श्रेणी, विविध चिंताग्रस्त विकार समावेश वापर करण्यात आला होता जेथे प्राचीन ग्रीस, परत एक औषध डेटिंगचा म्हणून वापर एक इतिहास आहे. सेंट जॉन wort देखील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, antioxidant, आणि antiviral गुणधर्म आहे. कारण त्याच्या विरोधी दाहक गुणधर्म, तो जखमा आणि बर्न्स बरे मदत करण्यासाठी त्वचा लागू केले गेले आहे. सेंट जॉन wort युनायटेड स्टेट्स मध्ये सर्वात सामान्यपणे खरेदी हर्बल उत्पादने एक आहे.\nअलिकडच्या वर्षांत, सेंट जॉन wort उदासीनता एक उपचार म्हणून घटकाला अभ्यास केला गेला आहे. सर्वाधिक अभ्यास सेंट जॉन wort सौम्य-टू-मध्यम उदासीनता उपचार मदत करू शकता, आणि इतर नियम antidepressants पेक्षा कमी साइड इफेक्ट्स दाखवा.\n1. विरोधी औदासिन्य आणि उपशामक गुणधर्म;\n2. मज्जासंस्था, शिथील तणाव, आणि चिंता आणि विचारांना उचलण्यासाठी प्रभावी उपाय;\n4. केसासारखे अभिसरण सुधारणा\nनिँगबॉ जम्मू एस Botanics Inc.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nमधमाशी उत्पादने: मूळ सुपे ...\nनम्र मधमाशी निसर्ग सर्वात महत्वाचे प्रयोग आहे. मधमाशा अन्न उत्पादन महत्त्वाचे आहे की आम्ही ...\n© कॉपीराईट - 2016-2017: सर्व हक्क राखीव. - वीज Globalso.com\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/rto-take-action-on-illegal-vehicles-including-school-bus-in-mumbai-43739", "date_download": "2020-02-23T04:58:09Z", "digest": "sha1:2HGGWCCDLPSMBHOEW3MTCC2YCOMEZZ65", "length": 7981, "nlines": 132, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईतील स्कूलबससह ३२० वाहनांवर कारवाई | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील स्कूलबससह ३२० वाहनांवर कारवाई\nमुंबईतील स्कूलबससह ३२० वाहनांवर कारवाई\nबसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. मात्र, या बस अनधिकृत असल्यानं त्याच्यावर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) करण्यात येत आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबईत अनधिकृत स्कूल व्हॅन व बसचं वाढल्या आहेत. या बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. मात्र, या बस अनधिकृत असल्यानं त्याच्यावर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) करण्यात येत आहे. मागील ७ महिन्यांत स्कूलबससह ३२० इतर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ५,६५,९०० रुपयांची दंडवसुल करण्यात आला असून, २४ वाहनं जप्त करण्यात आली आहेत.\nआरटीओकडून राज्यात स्कूलबस तपासणी मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत मुंबईत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ३४२६ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १८२४ स्कूलबस आणि १६०४ इतर वाहनांचा समावेश आहे. यामध्ये ३२० वाहने दोषी आढळली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.\nया कारवाईत ५ लाख ६५ हजार ९०० रुपयांची दंडवसुली करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या दुचाकीसह, स्कूलबस, रिक्षा, स्कूल व्हॅन यांची तपासणी करण्यात आली. तसंच क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक आणि चालक, सहप्रवासी, विद्यार्थी यांनी हेल्मेट परिधान न करणं, भाडं नाकारणं आदी कारणांसाठी कारवाई करण्यात आली.\n३ लाख दंड वसूल\nमुंबईतील वडाळा विभागात १५६९ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १२० वाहने दोषी आढळली आहेत. तसंच, या वाहनचालकांकडून ३,०५,००० रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे.\nगॅस सिलिंडरच्या कोटिंगसाठी रसायनांचा वापर, कर्करोगाचा धोका\n'त्या' जाहिरातीमुळं अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात\nमार्चमध्ये होणार LPG गॅसच्या किंमती कमी\nमुंबईच्या सुशोभीकरणासाठी ३२० कोटींची तरतूद\nचोरांना पकडण्यासाठी रेल्वे नव्या तंत्रज्ञानाचा वापर\nमुंबईत येत्या २ वर्षांत २० नवे मॉल्स\nदादरमध्ये कपड्याच्या दुकानाला लागली आग\nक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी दुचाकीवरून नेल्यास होणार कारवाई\nबीएमसीची अनधिकृत पार्किंगवर कारवाई, ३ दिवसात 'इतका' दंड वसूल\nयंदा दसऱ्याला वाहन खरेदीत घट, महसुलातही मोठी घट\nखासगी ��स अनधिकृतरित्या पार्क केल्यास दंडात्मक कारवाई\nबेजबाबदार वाहनचालकांना आवरणार कोण\nपरिवहन विभागाकडून तब्बल ८५० रिक्षा चालकांचे परवाने रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/pass-holders-of-metro-can-be-unlimited-travel-on-the-metro-44470", "date_download": "2020-02-23T04:42:50Z", "digest": "sha1:ZVZG6QPLIUBL6277MI4DDYKAP5H5OKR4", "length": 9803, "nlines": 101, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेट्रोच्या पासधारकांसाठी अमर्यादित प्रवासाची सुविधा | Mumbai", "raw_content": "\nमेट्रोच्या पासधारकांसाठी अमर्यादित प्रवासाची सुविधा\nमेट्रोच्या पासधारकांसाठी अमर्यादित प्रवासाची सुविधा\nमेट्रोच्या पासधारकांना मेट्रोनं (Metro) कितीही वेळा प्रवास करता येणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबईतील घाटकोपर-वर्सोवा मेट्रो १ (Ghatkoper-Varsova Metro-1) मार्गावरील पासधारकांसाठी (Passholders) आनंदाची बातमी आहे. कारण आता या पासधारकांना मेट्रोनं (Metro) कितीही वेळा प्रवास करता येणार आहे. पासधारक प्रवाशांना आतापर्यंत ही सुविधा नव्हती. यापूर्वी जेवढा प्रवास कराल त्या प्रमाणात पैसे वजा करण्यात येत होते. परंतु, आता रेल्वेप्रमाणे (Railway) मेट्रोमधूनही महिनाभरात कितीही वेळा पासनं प्रवास करणं शक्य झालं आहे. ही सुविधा गुरुवारपासून सुरू करण्यात आली असून, तिला किती प्रतिसाद मिळतो चाचपणी ६ महिने करण्यात येणार आहे.\nमेट्रोन प्रवास करण्यासाठी प्रवाशांना टोकन घ्यावं लागतं. अनेक प्रवासी या प्रवासासाठी दररोज टोकन खरेदी करतात. तर काही प्रवासी एकदाच आपलं कार्ड रिचार्ज (Card Recharge) करतात. या सुविधेसह मेट्रो १ कंपनीनं पेपर क्यूआर (Paper OR), मोबाइल तिकिट (Mobile Ticket) आदी सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. पासधारकांना मात्र, या बाबतीत अडचणींना तोंड द्यावे लागत होतं.\nरेल्वेनं प्रवास करणाऱ्या पासधारक प्रवाशांना प्रवासासाठी पास घेतला की कितीही वेळा प्रवास करता येतो. परंतु, मेट्रोच्या पासधारक (Metro Passholders) प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध नव्हती. जेवढा प्रवास कराल तेवढ्या प्रमाणात पासमधून रक्कम वजा होत होती. त्यामुळं महिनाभराचा पास आधीच संपून जात होता. प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन मेट्रो प्रशासनानं प्रवाशांना आता अमर्यादीत सेवेची सुविधा दिली आहे.\nमेट्रो प्रशासनाच्या या निर्णयानुसार प्रवाशांना उपनगरीय रेल्वेच्या धर्तीवर या पासचा वापर करता येणार आहे. या पासची मुदत एक महिना असणार असून गुरूवापास��न ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.\nरिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतर्फे पेपर क्यूआर तिकीट सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळं इतर तिकीट माध्यमांच्या व्यतिरिक्त प्लास्टिक टोकन तिकीटचा वापर थांबविणं शक्य होणार आहे. मेट्रो-१ च्या म्हणण्यानुसार, दररोज मेट्रोच्या प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल १.८० लाख प्लास्टिक टोकन देण्यात येतं. मेट्रोचं प्लॅस्टिक टोकन तिकीट हे ३ ग्रॅमचं असतं. त्यामुळं कागदाच्या तिकीटचा वापर केल्यास ५०० किलोग्रॅम प्लास्टिकचा वापर टाळत येईल. तसंच, प्लास्टिक प्रदूषण रोखण्यातही मदत होणार आहे. ही तिकीट यंत्रणा निश्चित करण्यासाठी मेट्रो-१ च्या सर्व १२ स्थानकांवर पेपर क्यूआर तिकीट यंत्रणा बसविण्यात येणार आहे.\nराज्यव्यापी महाअधिवेशन : राज ठाकरे करणार नव्या झेंड्याचं अनावरण\n'सरकारचे १०० दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री जाणार अयोध्येला'\nयेत्या १५ दिवसांत सुरूवात होणार 'रो रो' प्रवासी सेवा\nलोकप्रतिनिधींच्या दारी बेस्ट कर्मचारी; मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं अनोखं आंदोलन\nरस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांच्या जनजागृतीसोबत नियमसक्तीची गरज\nएसटी महामंडळाचा १० हजार ४६७ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर\nगुगल करणार रेल्वे स्टेशनवरील फ्री वायफाय सेवा बंद, पण...\nहार्बर मार्गावर एप्रिलपासून लागू होणार नवं वेळापत्रक\nबेशिस्त प्रवाशांमुळं रेल्वेचं मोठं नुकसान\n'इतक्या' एसी लोकलची बांधणी लांबणीवर\nठाणे-दिवा ५ व ६व्या मार्गासाठी १० तासांचे १२ मेगाब्लॉक\nफुकट्यांकडून रेल्वेने वसूल केला २६० कोटींचा दंड\nसरकता जिना फिरला उलट्या दिशेनं; प्रवासी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/deputy-inspector-general-of-police-molestation-suicide-note/", "date_download": "2020-02-23T04:22:47Z", "digest": "sha1:VFFLZLDAT2VNXOH5NF3BZ2KSJ5QDWBA3", "length": 13412, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "लैंगिक छळ – पीडिता आत्महत्येची चिठ्ठी लिहून घरातून निघाली, पोलिसावरच आहेत आरोप | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत, ऐतिहासिक सोहळ्याची तयारी जोरात\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nलैंगिक छळ – पीडिता आत्महत्येची चिठ्ठी लिहून घरातून निघाली, पोलिसावरच आहेत आरोप\nपोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यावर लैंगिक छळवणुकीचा गुन्हा दाखल करणारी 17 वर्षीय पीडिता तरुणी आत्महत्येची चिठी लिहून सोमवारी मध्यरात्री घरातून निघून गेल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिच्���ा कुटुबीयांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.\nबर्थ डे पार्टीमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची लैंगिक छळवणूक केल्याप्रकरणी पुणे वाहतूक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्या विरोधात तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार जून महिन्यात तळोजा परिसरात घडला होता. मात्र मोरे हे मोठे पोलीस अधिकारी असल्यामुळे पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली होती.\nपीडित मुलीचा 5 जून रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने तिच्या कुटुंबीयांनी घरामध्ये बर्थ डे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला आमंत्रण नसताना निशिकांत मोरे उपस्थित राहिले. त्यांनी सर्वांसमोर पीडित मुलीची लैंगिक छळवणूक केली. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. मात्र मोरे बडे पोलीस अधिकारी असल्यामुळे पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. अखेर विविध सामाजिक स्तरांतून दबाव वाढू लागल्यानंतर तळोजा पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\nया बातम्या अवश्य वाचा\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-27-people-die-in-pune-division-due-to-flood-condition-floods-persist-in-sangli-kolhapur-area-109013/", "date_download": "2020-02-23T05:24:04Z", "digest": "sha1:VZQ32OM2FFF5WYXLWFB2GPDL25ZEMXUR", "length": 10066, "nlines": 101, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : पुणे विभागात सुमारे 27 जणांचा मृत्यू; सांगली, कोल्हापूर भागात पूरस्थिती कायम - MPCNEWS", "raw_content": "\nPune : पुणे विभागात सुमारे 27 जणांचा मृत्यू; सांगली, कोल्हापूर भागात पूरस्थिती कायम\nPune : पुणे विभागात सुमारे 27 जणांचा मृत्यू; सांगली, कोल्हापूर भागात पूरस्थिती कायम\nविभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर य���ंची माहिती ; सांगलीत बोट उलटून 9 जणांचा मृत्यू, आजही अतिवृष्टीचा इशारा\nस्रोत : सोशल मीडिया\nएमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यासह पुणे विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत सुमारे 27 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यात 11, कोल्हापूर 2, पुणे 6, सातारा 7, सोलापूर 1 असे एकूण 27 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर यांनी दिली आहे. तसेच आजही साताऱ्यातील दोन कोल्हापूरातील 5 तालुक्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.\nपुणे विभागात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. सांगलीमध्ये 225, सातारा इथे 180, पुण्यात 168, कोल्हापूरमध्ये 123, सोलापूर 78 टक्के इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे धरण, ओढे-नाले, नद्या, तळी आदी तुडुंब भरले आहे. यातच धरण भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर भागात अधिक प्रमाणात महापूर आला आहे. यावेळी एनडीएफचे जवान, खासगी संस्था, कार्यकर्ते, आदी लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवत आहेत.\nसांगलीत 80319 कुटुंब स्थलांतरित, 94 केंद्रात त्याची व्यवस्था करण्यात आली. तर, कोल्हापूरमध्ये 97102 कुटुंबाचे स्थलांतर करून 154 निवारा केंद्रात आणि साताऱ्यात 7085 कुटुंबाचे स्थलांतर करून 17 निवारा केंद्र उभारली आहेत. आतापर्यंत संपूर्ण पुणे विभागात सुमारे 2 लाख 5 हजार 591 लोकांना स्थलांतरित केले असून सुमारे 330 निवारा केंद्रात लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.\nसांगलीत बोट उलटून 9 जणांचा मृत्यू\nसांगली जिल्यातील पलूस भागात ग्रामपंचायतची बोट उलटून सुमारे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बोट खासगी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, यात सुमारे 20 जण वाहून क्षमता होती. मात्र, यात 30 हुन अधिक नागरिक बसल्याने बोट पलटी झाली. यात काहीच मृत्यू झाला असून काहीजण अदयाप बेपत्ता आहेत. आतापर्यंत 9 मृतदेह सापडले आहेत.तर, चार ते पाच व्यक्ती बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.\nPune : भाजपच्या बैठकीला जाण्याचा मोह आवरला नाही – मंत्री सुभाष देशमुख\nPimpri : हितेश मुलचंदानी खूनप्रकरणाला राजकीय वळण\nPimpri: सरकारने महापालिकेच्या कारभाराची चौकशी करावीच; भाजप आमदाराचे खुले आव्हान\nChinchwad: पवना नदीतील जलपर्णी तत्काळ काढा; ‘एमपीसीबी’चा महापालिकेला आदेश\nPimpri: स्मार्ट सिटी अध्यक्षाविना; तीन वर्षांपासून स्वतंत्र ‘सीईओ’ देखील…\nPimpri: पवन��माई प्रदुषित करणा-या महापालिका प्रशासनावर कारवाई करा; खासदार श्रीरंग…\nPune : एका पुणेकराने सिंहगडावर केले माउंट एव्हरेस्ट शिखर सर \nPimpri : मालिकेचा कोणता भाग वगळायचा हा अधिकार सर्वस्वी वाहिनीचा – डॉ. अमोल…\nPimpri : सत्ताधा-यांचे सभाशास्त्रांचे अज्ञान अन् झोपलेल्या विरोधकांमुळे शहरवासीयांवर…\nPimpri: भाजपचे प्रभाग क्रमांक 8 आणि 17 वर ‘विशेषप्रेम’ \nPimpri: महापालिका करदात्यांना लुटत आहे; करवाढीवर नागरिकांचा संताप\nPimpri: मावळातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन, विकास करणार -आदित्य ठाकरे\nPune : राज्यातील मेट्रो प्रकल्प ‘पांढरे हत्ती’ ठरतील -जयंत पाटील\nChinchwad : आयुक्तालय हद्दीतील 112 शिवमंदिरांजवळ पोलिसांचा खडा पहारा\nPune : 50 हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक लेखा परीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/arun-jetlys-health-is-serious-devendra-fadanvis-meets-relatives/", "date_download": "2020-02-23T04:06:14Z", "digest": "sha1:UXL5QI7W5RG2AJ6VVOHY7YWGGJQL65EZ", "length": 8302, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अरुण जेटलींची प्रकृती अस्वस्थ, फडणवीसांनी घेतली कुटुंबियांची भेट", "raw_content": "\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n…तर मी माफी मागतो; देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमहिला अत्याचाराची प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवावीत : सीमाताई आठवले\nअरुण जेटलींची प्रकृती अस्वस्थ, फडणवीसांनी घेतली कुटुंबियांची भेट\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. ९ ऑगस्टला त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांचे पथक सातत्याने अरूण जेटली यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवू�� आहे. परंतु आता पुन्हा त्यांची प्रकृती खालावली आहे.\nगेल्या काही दिवसांपासून अरुण जेटली यांची प्रकृती अस्थिर आहे. जेटली यांच्यावर किडनी संदर्भातील आजारावर उपचार सुरू होते. जेटली यांच्यावर सप्टेंबर २०१४ मध्ये बॅरिएट्रिक ऑपरेशन करण्यात आले होते. मधुमेहामुळे त्यांचे वजन वाढत होते आणि त्यामुळेच जेटली यांचे ऑपरेशन करण्यात आले होते. तेव्हा प्रथम मॅक्स रुग्णालयात नंतर AIIMS मध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते.\nदरम्यान, जेटली यांना कार्डियो-न्यूरो सेंटर मध्ये एक्सट्रॉकोर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सीजनेशन आणि इंट्रा-एओर्टिक बलून पंप सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एम्समध्ये जाऊन जेटलींच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना देखील केली आहे.\nदेवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, अश्विनी चौबे, लालकृष्ण अडवाणी, थावरचंद गहलोत यांच्यासह अनेक नेत्यांनी जेटली यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी AIIMS ला भेट दिली आहे.\nसंतांच्या भूमीवर बये दार उघड म्हणण्याची वेळ आली, अमोल कोल्हेंची सरकारवर खोचक टीका\nआदित्य ठाकरेंची पूरग्रस्त भागाला भेट,लवकरात लवकर मदतीचे दिले आश्वासन\nशरद पवारांनी काँग्रेस सोडली तेव्हा ते कावळे होते का खा. काकडेंनी घेतला पवारांचा समाचार\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरी��रांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/tag/ajit-pawar/", "date_download": "2020-02-23T04:34:31Z", "digest": "sha1:VOHL2MSZKQOLHIXZPR6HFMNR5PVATMEQ", "length": 2957, "nlines": 69, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "Ajit Pawar Archives - Maharashtra Kesari", "raw_content": "\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nनीरेचं पाणी पेटलं… बारामतीला पाणी वळवल्याच्या निषेधार्थ आज फलटण बंद\n…तर आता कपडे काढून मला जावं लागेल- अजित पवारांची तुफान फटकेबाजी\n“अजितदादा आपण इतकी वर्षे उगाच वेगळे राहिलो”\nआम्ही शिवभक्त अन् छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे- उद्धव ठाकरे\nकै.आर.आर.(आबा) पाटलांच्या नावाने सरकार देणार ‘हा’ पुरस्कार\n…म्हणून आज तुम्हाला घरी बसावं लागलं- अजित पवार\nलोकांना मोफत योजना घेण्याची सवय लावू नका- अजित पवार\nराज्यात 72 हजार पदांची मेगाभरती… ऑफलाईन भरती होणार\n…नाहीतर बायको मला घरातून हाकलून देईल- अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/akola-zp-result/page/2", "date_download": "2020-02-23T04:23:40Z", "digest": "sha1:CXZHUR5AYNPVN63JVKTRP5HFEIWDQP7M", "length": 8406, "nlines": 147, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Akola ZP result Archives - Page 2 of 3 - TV9 Marathi", "raw_content": "\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nनागपूर जिल्हा परिषद निकाल : काँग्रेसची विजयाकडे वाटचाल\nजिल्हा परिषद निकाल : नंदुरबारमध्ये भाजप-काँग्रेसला समान जागा\nधुळे जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा\nनागपूर ZP निकाल : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुत्राचा दमदार विजय\nराष्ट्रवादीच्या तिकीटावर नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सलील देशमुख मेटपांजरा येथून विजयी झाले.\nजिल्हा परिषद निकाल : नागपूर,नंदुरबारमध्ये काँग्रेसची मुसंडी तर पालघरमध्ये राष्ट्रवादीला 5 जागा\nनागपूर जिल्हा परिषद निकाल : गडकरी-बावनकुळेंच्या गावात भाजपला दणका\nनंदुरबार ZP निकाल : कॅबिनेट मंत्री के सी पाडवी यांची पत्नी शिवसेनेकडून पराभूत\nतोरणमाळ गटात शिवसेनेचे धडगाव तालुकाप्रमुख गणेश पराडके यांनी हेमलता पाडवींना पराभूत केलं.\nधुळे जिल्हा परिषदेत 18 जागांवर ���ाजप विजयी\nवाशिम जिल्हा परिषद निकाल : भामदेवी गटातून वंचितचा सदस्य विजयी\nअकोला जिल्हा परिषद निकाल : शिवसेनेचे आशिष दातकर विजयी\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nतृप्ती देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शिवनेरीवर ‘फैसला ऑन द स्पॉट’\nइतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे\nकोरोनावर भारतातील पहिली लस पुण्यात विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mediawire.in/marathi-press-releases/miscellaneous-home/-------91311019.html", "date_download": "2020-02-23T04:20:43Z", "digest": "sha1:Y2GRA3GY6OAWDISV7SUPZT2EY62EP5W2", "length": 4335, "nlines": 69, "source_domain": "www.mediawire.in", "title": "मीडियावायरसह नेटिव्ह अ‍ॅडव्हर्टोरील का आणि कसे Published story, Press Release", "raw_content": "\nमीडियावायरसह नेटिव्ह अ‍ॅडव्हर्टोरील का आणि कसे\nमीडियावायरसह नेटिव्ह अ‍ॅडव्हर्टोरील का आणि कसे\nजग जवळजवळ ऑफलाइन राहणे थांबले आहे आणि प्रत्येक काल जात असताना ऑनलाइन जास्तीत जास्त वापरकर्ता आधार जोडत आहे.\nहे जाहिरातदारांना देखील चांगल्या प्रकारे समजले आहे आणि ऑनलाइन जाहिरातींच्या व्याप्ती आणि विविधतेमध्ये एक जोरदार गती सध्या आहे. वाढत्या डिजिटल प्रवेशासह, ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा एक नवीन मार्ग म्हणजे ‘नेटिव्ह अ‍ॅडव्हटोरियल’.\nआता नेटि���्ह अ‍ॅडव्हटोरियल म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचे तर, हा ऑनलाइन सामग्रीचा सशुल्क फॉर्म आहे जो संपादकीय सामग्रीसारखे आहे परंतु जाहिरातदाराने एखाद्या उत्पादनाची जाहिरात आणि जाहिरात करण्याचा हेतू आहे. नेटिव्ह जाहिराती प्रेक्षकांपर्यंत जास्तीत जास्त आणि प्रभावी पोहोचण्यासाठी आताच्या दिवसांवर जास्त अवलंबून असतात.\n मूळ जाण्यामुळे अ‍ॅड-ब्लॉक्ससारख्या अडथळ्यांना मागे टाकून ब्रँड त्यांच्या ग्राहकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचू देते. सामग्रीचा भाग म्हणून जाहिराती पाहण्यामुळे प्रेक्षकांना कोणताही त्रास होणार नाही आणि अशा प्रकारे ही एक स्वीकारार्ह जाहिरात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathivishwakosh.org/author/shriniwas-mujumdar/", "date_download": "2020-02-23T03:26:49Z", "digest": "sha1:YHPJKBEMUMRRDNAFBDOFTXHWIJZLEFLS", "length": 9070, "nlines": 186, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "श्रीनिवास मुजुमदार – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nएकूण लेखांची संख्या : 10\nग्रिड प्रचालन (Grid Operation)\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\nमराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/mt-special/ganesha/ganesh-utsav-news/thermocouple-persist-in-decorating/articleshow/71043865.cms", "date_download": "2020-02-23T05:21:18Z", "digest": "sha1:TU4PEN4IQ5HCGOKJY5P7D63O5TEHCQ57", "length": 14319, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "थर्माकोल : सजावटीमध्ये थर्मोकोल कायम! - सजावटीमध्ये थर्मोकोल कायम! | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nठाणे शहरातील १७ विसर्जन घाटांवर स्वयंसेवकांसह उपस्थित राहून गणेशमूर्तींसोबत येणारे निर्माल्य संकलित करणाऱ्या समर्थ भारत व्यासपीठाकडून तीन दिवसांमध्ये ३६ टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. परंतु निर्माल्य संकलित करत असलेल्या या संस्थेच्या निरीक्षणामध्ये अनेक धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. निर्माल्य संकलित करत असताना गणपती बसवणाऱ्या अनेक भाविकांनी थर्माकोलची सजावट विसर्जनासाठी आणल्याचे दिसून आले.\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nठाणे शहरातील १७ विसर्जन घाटांवर स्वयंसेवकांसह उपस्थित राहून गणेशमूर्तींसोबत येणारे निर्माल्य संकलित करणाऱ्या समर्थ भारत व्यासपीठाकडून तीन दिवसांमध्ये ३६ टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. परंतु निर्माल्य संकलित करत असलेल्या या संस्थेच्या निरीक्षणामध्ये अनेक धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. निर्माल्य संकलित करत असताना गणपती बसवणाऱ्या अनेक भाविकांनी थर्माकोलची सजावट विसर्जनासाठी आणल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील थर्माकोल बंदीविषयी शंका निर्माण झाली आहे. परंतु प्लास्टिकचे प्रमाण ८० टक्के कमी झाले असून प्लास्टिक पिशव्यांमधून निर्माल्य भरून आणणाऱ्या भाविकांचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा कमी झाल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. निर्माल्य संस्थेच्या स्वयंसेवकांकडे देण्यासाठी गणेशभक्तच पुढे येत असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती होत असल्याचेही समर्थ भारत व्यासपीठ संस्थेचे म्हणणे आहे.\nठाणे शहरामध्ये सुमार ४० हजारांच्या आसपास गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जात असून दीड दिवस, पाच दिवस आणि सहा दिवस अशा तीन दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले आहे. ठाणे शहरातील निर्माल्य संकलनासाठी समर्थ भारत व्यासपीठ संस्था कार्यरत असून शहरातील १७ विसर्जन घाटांवर 'समर्थ'चे ५०हून अधिक स्वयंसेवक कार्यरत होते. दीड दिवसाच्या विसर्जन सोहळ्याच्या दिवशी ८.५० टन निर्माल्य संकलित झाले, तर पाच दिवसांच्या विसर्जन सोहळ्यातून ११.५० टन निर्माल्य मिळाले. शनिवारी सहा दिवसांच्या विसर्जन सोहळ्याच्या दिवशी १६ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. हे निर्माल्य कोपरी येथील निर्माल्य प्रक्रीया केंद्रात पाठवून त्यावर प्रक्रिया करून त्याचे खत तयार करण्याचे काम बचतगटांच्या माध्यमातून होणार असून ठाणे महापालिकेच्या उद्यान विभागास या खताचा उपयोग केला जाणार आहे. मासुंदा, रायलादेवी, उपवन, कळवा, ब्रह्मांड, कोपरी, रेतीबंदर, गायमुख अशा विविध ठिकाणी संस्थेचे स्वयंसेवक सक्रिय होऊन निर्माल्य संकलित करत होते. तर नागरिकांनीही या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा दिला.\nनागरिकांमध्ये जागरुकता वाढल्यामुळे यंदा निर्माल्याचे प्रमाण वाढल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचे प्रमाण कमालीचे घटले असले तरी थर्माकोल अद्याप वापरात असल्याचे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांबद्दल हे माहीत आहे का\nट्रम्प यांची 'ही' ब्रीफकेस करेल जगाचा विनाश\n३९व्या षटकात उतरला मैदानात आणि...\nतेव्हाचे लिटिल चॅम्स सध्या काय करतात\n'या' कारणांसाठी डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\n\\Bविभाजन अटळ नवी दिल्ली -\\B महाराष्ट्र आणि\n\\Bतोडगा अमान्य नवी दिल्ली \\B-\n\\Bबेळगावची फाळणी नवी दिल्ली\\B - गेली चौदा\n\\Bसीमाप्रश्न नेटाने मुंबई\\B - महाराष्ट्र-मैसूर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/a-different-job/", "date_download": "2020-02-23T04:29:22Z", "digest": "sha1:TMHWF24337VLCIBLCTXJ2QK4MV6FQ5LC", "length": 16722, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एक वेगळं काम - Dainik Prabhat", "raw_content": "\nसंजय एक वेगळं व्यक्‍तिमत्त्व, शिक्षण वेगळं नि आवड वेगळी, काहीतरी नवीन करायचं, आनंद घ्यायचा व दुसऱ्यांनाही समाधान द्यायचं असं क���हीतरी तो नेहमी करत असे. कोणतेही काम वाईट नसते व ते काम करणाऱ्या माणसाच्या भूमिकेत जावं आणि त्यांचे काम स्वत: करून आनंद घेणे यात वेगळीच मजा असते.\nएका दुकानासमोर पाटी होती. “औषध पोहोचवायला मुलं हवी आहेत’ संजयने जाता-येताना ही पाटी पाहिली होती. त्याने ठरवलं जाऊन बघूयात तरी म्हणून तो मालकाला भेटला. मुळातच स्वभाव नम्र, वाकून नमस्कार केला व म्हणाला, “मालक मला काम हवं आहे, मला गरज आहे.’ मालक म्हणाले, “दुकानातून औषधे घ्यायची आणि शहरातील विविध भागातील मेडिकल स्टोअरमध्ये पोहोच करायची. यासाठी स्वत:ची सायकल हवी. आहे ना संजयने मान होकारार्थी हलवली. मग ये उद्यापासून, असा हुकूम मालकाने सोडला.\nसंजयने मित्राची सायकल घेतली व दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. सकाळी दुकान उघडायच्या आत संजय दुकानासमोर हजर असायचा. ऑर्डरप्रमाणे तो औषधे पिशव्यांमध्ये भरायचा आणि सायकलला लावून कामावर निघायचा. कधी दुकानाच्या जवळ तर कधी कधी दहा ते पंधरा किलोमीटरच्या मेडिकलमध्ये जाऊन तो ऑर्डर पोहोच करत असे. सर्व मुलांच्या अगोदर परत दुकानात हजर, यामुळे मालक त्याच्यावर खूप खूश होता. हळूहळू मालकाचा त्याच्यावर विश्‍वास बसला. मग संजय लवकर येऊन स्वत:च ऑर्डर तपासायचा आणि सर्वांचा माल भरून ठेवायचा. औषधे पोहोचवण्याच्या कामाचा अनुभव घेत असताना अनेक माणसे भेटली, त्यांचे स्वभाव कळले व असे करता करता जवळजवळ एक महिना उलटून गेला.\nएके दिवशी सकाळी संजय दुकानात काम करत असताना मालकाने सांगितले, अरे आजपासून तू औषधे पोहोचवाला जाऊ नकोस, इथेच राहून मला मदत करत जा. संजयला आनंद झाला. आता त्याला दुकानातच काम करायचे होते. तो दररोज सकाळी लवकर येई, दुकानासमोर पाणी मारणे, दुकानाची झाडलोट करणे, याचबरोबर ऑर्डर घेणे व ऑर्डरप्रमाणे माल मुलांच्या पिशव्या देणे अशी सगळी कामे करू लागला. मालकाचा विश्‍वासू कामगार म्हणून त्याचा हेवा सगळ्यांना वाटत होता. मालकही त्याच्या कामावर खूश होते. हळूहळू गल्ल्यांच्या चाव्याही त्याच्या ताब्यात मालकाने दिल्या. दररोजचे हिशेब ठेवणे, बॅंकेत पैसे जमा करणे, या कामातही तो मदत करू लागला आणि संजयची जागा मालकाच्या शेजारच्या खुर्चीजवळ आली.\nसंजयला आता कामाला लागून जवळजवळ दीड महिना झाला होता. तो त्याचे स्वत:चे मूळ काम व घरचे काम दुकानातून घरी गेल्यावर करत होता. कामगार, औषधे पोहोचवणारा मुलगा ते त्या दुकानाचा व्यवस्थापक अशी जणू त्याची ओळख कमी कालावधीत झाली होती. खरंतर संजयला कामाची गरज नव्हती, तो उच्चशिक्षित मुलगा होता. नव्हे एका शाळेत गणित व विज्ञान विषय शिकवत असे आणि संस्थाही त्यांचीच होती. संस्थेच्या दोन शाळा होत्या. त्यांच्या सासूबाईंनी ही शाळा सुरू केली होती. आता संजयची उन्हाळ्याची दीड महिन्याची सुट्टी संपत आली होती. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा सुरू होणार होती. संजय दुकानाच्या जवळ आपली गाडी लावत असे आणि मग सायकलवर दुकानात येत असे. पुन्हा औषधांच्या पिशव्या सायकलवरून गाडीमध्ये न्यायचा व गाडीला लावून सर्व दुकानात पोहोचवून दुकानात सर्व मुलांच्या अगोदर येत होता.\nआता संजयने या कामाचा आनंद घेतला, नव्हे एक वेगळी भूमिका केली व एक दिवस मालकांना सांगितले. मालक मी उद्यापासून कामावर येणार नाही. मालकास धक्का बसला. त्यांनी विचारले का रे मालक मला एका शाळेत नोकरी लागली आहे. मालकालाही खूप आनंद झाला. त्याचे काम पाहून ते खूश होतेच, उद्यापासून त्यांची अडचण होणार होती. पण मालकाला आपल्या दुकानातील मुलगा नोकरीला लागला याचाच आनंद खूप होता.\nसंजय जेव्हा जेव्हा परत त्या दुकानात जातो, मालकाला, सर्व मुलांना भेटतो तेव्हा त्या सर्वांना त्याचे कौतुक वाटते. तसे तर आज जरी तो नोकरीस असला तरी त्याने त्याचे शिक्षण काम करून केलेले आहे, याची त्याला जाणीव आहे. स्वत:च्या सुट्टीच्या काळात, शाळा सुटल्यानंतर, मित्राच्या दुकानात जातो, तिथे त्यांना मदत करतो, मग कधी ते किराणा दुकान असेल तर कधी टिंबर मार्केट, तर कधी पुस्तकांचे दुकान असते. उद्देश एवढाच त्यांना कामात मदत करणे व नवनवीन अनुभव घेणे यामुळे माणसांचे स्वभाव कळतात व नवीन माणसे जोडली जातात. संजय सर मुळातच शाळेचे मुख्याध्यापक आहेत. जेव्हा ते आता औषध दुकान मालकाला सांगतात, मी शिक्षक म्हणून रुजू झालो पण आता मुख्याध्यापक आहे. तर मालकाची छाती भरून येते. दुकानात येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना व इतर मुलांना ते सांगतात, “देखो ये लडका, मेरे दुकान में काम करता था अभी एक स्कूल का हेडमास्टर बन गया\nखुप छान व प्रेरणा दायी लेख आहे.\nपालिकेतील फायर यंत्रणा गॅसवर\nवाहतूककोंडीपुढे पोलिसांनी टेकले हात\nपीएमपीने पालिकेच्या धर्तीवर जाहिरातदर आकारावा\n“आरटीई’ प्रवेशासाठी 11 दिवसांत 1 लाख 62 हजार 995 अर्ज\n“पेटीएम केवायसी’च्या नावाखाली गंडा\nप्रतिष्ठितांच्या विवाह सोहळ्याला पर्यावरणाची झालर\nसोने चोरणारी महिला अटकेत\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nबचत गटांना बाजारपेठा मिळवून देण्यात शासनाचा पुढाकार – ग्रामविकास मंत्री\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२०)\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishalgarad.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%82-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2020-02-23T04:30:16Z", "digest": "sha1:RVET3HM7L5GPE2BSA3AR4CCOT4A2MNHX", "length": 8036, "nlines": 92, "source_domain": "vishalgarad.com", "title": "सिद्धू गाढवेची ‘वेदिका’ | Vishal Garad", "raw_content": "\nHome My Articles सिद्धू गाढवेची ‘वेदिका’\nआमच्या गल्लीत राहणारे राजा गाढवे उर्फ पुढारी (आमच्या पेठेतले हे गाजलेले टोपणनाव आहे) आज त्यांची नात वेदिकाला घेऊन घरी आले होते. आई नोकरीत असल्याने सध्या वेदिका रायगडला शिकत आहे. उन्हाळा सुट्टीमुळे आईवडीलांसोबत मुळ गावी आली आहे. पर्वा रस्त्यावर भेटल्यावरच मला पुढारीने नातीचे कौतुक सांगितले होते. “ईशाल, पुरगी लय झकास बुल्ती आक्शी तुज्यावाणी बग, शिवाजी महाराज आन् बाबासाहेब आंबेडकराची तर भाषणं लय जोरात करती. उद्या घिऊन येतू तुज्याकडं, चार गुष्टी सांग जरा तीला” ठरल्याप्रमाणे ती आज घरी आली. मी तीला भाषण करायला सांगीतले की लगेच कसलाही न्यनगंड न बाळगता अतिशय धाडसाने ती भाषण करायला लागली. स्वच्छ उच्चार, मधुर आवाज, चेहऱ्यावरील हावभाव सगळंच एकदम मस्त होतं. रायगडाच्या मातीचा गुणच ईतका ��ारी आहे कि ईथल्या ईवल्याशा लेकरावर देखील शिवरायांच्या पराक्रमाचे प्रतिबिंब उमटते, याची झलक वेदिकाच्या वक्तृत्वातुन पहायला मिळाली.\nविशेष म्हणजे महापुरूषांच्या चरित्रावरील सर्व भाषणे ती स्वतः तयार करते. ईतरांनी लिहून दिलेलं पाठांतर करून बोलण्यापेक्षा वेदिका स्वतः भाषणे लिहिते याचे कौतुक वाटले. वडील सिद्धेश्वर गाढवे हे शेतकरी व आई शिक्षिका त्यामुळे श्रमाचा आणि विद्येचा जाज्वल्य वारसा लाभलेल्या वेदिकाची जडणघडण शिवरायांच्या रायगड भुमीत अतिशय दमदार होत आहे हे तीच्याशी साधलेल्या संवादातुन कळले.\nछत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांवर सुरेख भाषण करून आम्हा सर्वांची मने जिंकल्याबद्दल मी वेदिकाला माझं ‘रिंदगुड’ हे पुस्तक बक्षीस म्हणून भेट दिलं. नातीचं एवढं कौतुक पाहुण पुढारीचं डोळं डबडबलं.\nखुप वेळ गप्पा झाल्यानंतर मी पाणी पिण्यासाठी थोडे स्वयंपाक घरात गेलो तोवर पुढारीने पोरीच्या हाताला धरलं आणि उंबरा ओलांडून त्यांच्या घराकडं निघाले तेवढ्यात काहितरी बोलायचं राहिलं म्हणुन मी लगेच उंबऱ्याजवळ येऊन बोललो “अयं पुढारी, पोरगी लय हुश्शार हाय बगा, भाषणासोबत आवाज पण गोडंय तीजा सोबत डान्सबी भारी करती, तवा परिक्षेत चार मार्क कमी पडलं तरी चालत्याल पण पोरगी घराचं नांवलौकीक वाढवलं हे नक्की” पुढारीनं व्हय व्हय ईशाल असं म्हणुन गिरकी मारली आणि वाट चालू लागले. थोडंसं पुढे जाऊन उजव्या हाताने छातीला कवटाळुन धरलेले पुस्तक आणि डावा हात आजोबांच्या हातात अशा अवस्थेत मागे वळून मोठ्ठ्याने थँक्यू मामा म्हणलेल्या वेदिकेला “ऑल द बेस्ट बेटा” म्हणुन मी पण घरात वळलो. “वेदांनाही नाही कळला अंतपार याचा, कानडा राजा पंढरीचा” का कुनास्ठाव पण या वेदिकाला आणि राजाभाऊ ला पाहून हे गाणं मला आठवलं. या गाण्याचा आणि त्यांच्या भेटीचा उगांच अर्थ लावत-लावता डोळा कधी लागला कळलंच नाही.\nलेखक : प्रा.विशाल गरड\nदिनांक : ०८ मे २०१८\n© शिवाजी महाराज देतात आजही रोजगार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/tag/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2020-02-23T04:48:15Z", "digest": "sha1:YOL7TV3W77AKR77GQ5RO2X3MRPETWQDO", "length": 3283, "nlines": 69, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "अमोल कोल्हे Archives - Maharashtra Kesari", "raw_content": "\nTag - अमोल कोल्हे\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यक���ा आहे, असं मला वाटत नाही”\nसंभाजीराजेंच्या समाधीवर माथा टेकवताच अमोल कोल्हेंना अश्रू अनावर\nचिमुरडीची अमोल कोल्हेंना आर्त साद; ‘आज बाहेर जाऊ नका. माझ्या घरी चला, ते तुम्हाला पकडतील…’\nपवारसाहेबांना गोवण्याचा प्रयत्न दुर्दैवी आणि हीन दर्जाचा; अमोल कोल्हे संतापले\nआयुष्यभराची शिदोरी दिली म्हणत ‘संभाजी’ मालिका संपताना अमोल कोल्हे भावूक\n…म्हणून आढळरावांचे पीए खासदार अमोल कोल्हेंच्या दरबारी\n‘छपाक’ चित्रपटावर बहिष्कार टाकणे दुर्दैवी- अमोल कोल्हे\n“प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारणं हे द्वेषाचं राजकारण”\nअमोल कोल्हेंंनी अखेर ‘ती’ घोषणा केलीच\nकिल्ले ‘शिवनेरी’च्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारा; अमोल कोल्हेंची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/five-missing", "date_download": "2020-02-23T05:27:15Z", "digest": "sha1:TBJ4PDAMLDI76Y6W4QWI3QVVOBAE4OOJ", "length": 13915, "nlines": 258, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "five missing: Latest five missing News & Updates,five missing Photos & Images, five missing Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते ��िसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nहिमस्खलनात ६ जवान मृत\nहिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात चीनच्या सीमेजवळ बुधवारी झालेल्या हिमस्खलनात लष्कराचे सहा जवान मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त होत आहे...\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\nमेष: धनलाभाचे प्रमाण वाढेल; वाचा राशीभविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2020-02-23T04:29:27Z", "digest": "sha1:HM6SL6G5SYSHR2GHDNPDPFLMTACW6TON", "length": 6224, "nlines": 77, "source_domain": "mpcnews.in", "title": "कबड्डी Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : महापौर चषक टीन ट्‌वेन्टी रविवारपासून; 19 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात येणा-या महापौर चषक आंतरशालेय टीन ट्‌वेन्टी क्रीडा स्पर्धेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. 12 जानेवारी ते 2 फेब्रुवारी असे 20 दिवस चालणा-या स्पर्धेत 19 हजार 86…\nPune : सेंट जॉन्स सेकंडरी स्कुलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरुवात\nएमपीसी न्यूज - पुणे लष्कर भागातील कॉन्व्हेंट स्ट्रीटवरील सेंट जॉन्स सेकंडरी स्कुलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उदघाटन भारतीय कबड्डी संघाचे अध्यक्ष रशीद मौला शेख यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापिका नूतन…\nBhosari : लवकरच भोसरी होणार ‘स्पोर्ट्स सिटी’; आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून क्रीडा विषयक…\nएमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून अनेक क्रीडा विषयक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. अनेक खेळाची मैदाने तयार करण्यासाठी निधी आणि जागांची मंजुरी मिळविण्यात आली आहे. यामुळे भोसरी परिसराला ‘स्पोर्ट्स…\nLonavala : कबड्डी सराव करणार्‍या खेळाडूंना गणवेशाचे वाटप\nएमपीसी न्यूज - मावळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या अंतर्गत कबड्डी खेळाचा सराव करणार्‍या मुला मुलींना कबड्डी असोसिएशनचे तालुकाध्यक्ष रमेश पाळेकर यांच्या वतीने गणवेशाचे (किट) वाटप करण्यात आले. पावसाळ्यात देखील ही मुले प्रियदर्शिनी संकूल याठिकाणी…\nMaval : कबड्डी खेळांडूना कबड्डी मॅटसह पूर्ण संच भेट\nएमपीसी न्यूज - कबड्डी हा जागतिक पातळीवर खेळला जाणारा खेळ आहे. मावळ तालुक्यातील कबड्डी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वलवण लोणावळा यांना नऊ लक्ष रुपये किमतीचे कबड्डी मॅट आणि पूर्ण संच देण्यात आला.मावळ तालुक्याचे आमदार संजय बाळा भेगडे…\nPune : 50 हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक लेखा परीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/hindi-first-aid-training-saving-the-critical-victim-s-life/?add_to_wishlist=4409", "date_download": "2020-02-23T04:30:58Z", "digest": "sha1:AYSFSLWJ3QITF3EXFK5END7BNEOZM3KK", "length": 16628, "nlines": 354, "source_domain": "sanatanshop.com", "title": "रोगीके प्राणोंकी रक्षा एवं मर्माघातादि विकारोंका प्राथम��क उपचार – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Hindi Books / आयुर्वेद एवं अन्य / आपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nरोगीके प्राणोंकी रक्षा एवं मर्माघातादि विकारोंका प्राथमिक उपचार\nआगामी भीषण आपातकालके लिए संजीवनी सिद्ध होनेवाली सनातनकी ग्रन्थमाला…\nप्रस्तुत ग्रन्थमें गम्भीर स्थितिके रोगीकी प्राणोंकी रक्षा हेतु उपयोगकी जानेवाली AB-CABS इस प्राथमिक उपचार पद्धतिका विवेचन किया है ग्रन्थमें सम्बन्धित रोगोंके कुछ लक्षण भी बताए हैं ग्रन्थमें सम्बन्धित रोगोंके कुछ लक्षण भी बताए हैं ग्रन्थमें लक्षण यह शब्द रोगीद्वारा बताए गए अथवा रोगीके विषयमें बताई गई समस्याएं (Symptoms), साथ ही रोगीकी जांच करते समय पाए गए रोगके चिह्न (Signs)ऐसे दो अर्थमें उपयोग हुए हैं ग्रन्थमें लक्षण यह शब्द रोगीद्वारा बताए गए अथवा रोगीके विषयमें बताई गई समस्याएं (Symptoms), साथ ही रोगीकी जांच करते समय पाए गए रोगके चिह्न (Signs)ऐसे दो अर्थमें उपयोग हुए हैं ग्रन्थमें आवश्यकस्थानोंपर मूलभूत सैद्धान्तिक जानकारी संक्षेपमें देनेके साथ-साथ सम्बन्धित रोग अथवा आकस्मिक दुर्घटना रोकनेके बचावात्मक उपाय भी दिए हैं \nरोगीके प्राणोंकी रक्षा एवं मर्माघातादि विकारोंका प्राथमिक उपचार quantity\nCategory: आपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nसद्गुरु (डॉ.) चारुदत्त प्रभाकर पिंगळे, एम.एस. (ई.एन.टी.) एवं डॉ. दुर्गेश शंकर सामंत, एम.डी. (मेडिसिन)\nBe the first to review “रोगीके प्राणोंकी रक्षा एवं मर्माघातादि विकारोंका प्राथमिक उपचार” Cancel reply\nहथेली एवं तलवे के बिन्दुओं पर दबाव ( रिफ्लेक्सोलॉजी )\nविकार-निर्मूलन हेतु रिक्त गत्तेके बक्सोंस�� उपचार (भाग १) महत्त्व एवं उपचार-पद्धतिका अध्यात्मशास्त्र\nश्वासावरोध, जलना, प्राणियोंके दंश, विषबाधा, इत्यादि का प्राथमिक उपचार\nनिराशा, मनोग्रस्ति आदि मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार \nविकार-निर्मूलन हेतु नामजप – २\nमनोविकारोंके लिए स्वसम्मोेहन उपचार (भाग १)\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/2019/07/page/7/", "date_download": "2020-02-23T04:35:12Z", "digest": "sha1:7RWD7PFX4SSHF2QZLQJ5ACCHDAZCOA5O", "length": 16856, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "July | 2019 | Navprabha | Page 7", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nकर्नाटकात सत्तेसाठी भाजपची सावध पावले\nकर्नाटकमध्ये कॉंग्रेस – जेडीएस आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजपला सत्ता स्थापनेचा मार्ग झाला आहे. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी जपून पावले टाकण्याचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असलेले भाजप नेते बी. एस. येडीयुरप्पा तूर्त सत्तेपासून दूरच राहणार आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये काही काळ तरी राजकीय अस्थिरता राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजप नेत्याची निवड करणे तसेच सरकार स्थापन होईपर्यंत सर्व प्रक्रियांवर लक्ष ठेवण्यासाठी दिल्लीत���न ...\tRead More »\nकिनार्‍यांवर साधनसुविधा उभारण्यास सीआरझेडमुळे अडथळे ः पर्यटनमंत्री\nकेंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेखाली गोव्याला पर्यटनासंबंधीची साधनसुविधा उभारण्यासाठी २०० कोटी रु. एवढा निधी मिळालेला आहे. मात्र, सीआरझेडकडून राज्यातील किनार्‍यांवर शौचालये, कपडे बदलण्यासाठीच्या खोल्या, लॉकर्स आदी साधनसुविधा उभारण्यासाठी ना हरकत दाखला मिळत नसल्याने राज्यातील किनार्‍यांवर साधनसुविधा उभारण्यास अडथळे येत असल्याची माहिती पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी काल विधानसभेत दिली. स्वदेश दर्शन योजनेखाली कोणकोणत्या किनार्‍यांवर साधनसुविधा उभारण्यास सीआरझेडने ना हरकत दाखले दिले ...\tRead More »\nकला अकादमीच्या कृष्ण कक्षाला विष्णू सुर्या वाघांचे नाव\n>> कला संस्कृती मंत्र्यांची घोषणा >> विष्णूंच्या नावे दरवर्षी महोत्सव ५५ वर्षांपूर्वी डोंगरीला सूर्यपुत्र जन्माला आला व पुढे त्याने गोव्यातच नव्हे तर गोव्याबाहेरही विष्णुमय जग पसरवले. त्यांच्या साहित्यातून, कर्तृत्वातून युवकांनी प्रेरणा घ्यावी म्हणून विष्णूच्या नावाने दरवर्षी एक महोत्सव कला अकादमी साजरा करणार असून कला अकादमीचे कृष्णकक्ष यापुढे विष्णू सुर्या वाघ कृष्णकक्ष म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा कला संस्कृती मंत्री गोविंद ...\tRead More »\nइंग्लंडचा ८५ धावांत खुर्दा\nविश्‍वविजेत्या इंग्लंडला क्रिकेटच्या पंढरीत ८५ धावांत गुंडाळण्याची अचंबित करणारी कामगिरी आयर्लंडच्या नवख्या संघाने केली आहे. केवळ दोन कसोटींचा अनुभव गाठीशी असलेल्या इंग्लंडने यजमानांना शंभरीदेखील ओलांडू दिली नाही. प्रत्युत्तरादाखल सर्वबाद २०७ धावा जमवत आयर्लंडने पहिल्या डावाच्या आधारे १२२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकून अपेक्षेप्रमाणे फलंदाजी स्वीकारली. परंतु, कर्णधार रुट याचा हा निर्णय संघाच्या अंगलट आला. ‘लॉडर्‌‌स’वर खेळण्याचा ...\tRead More »\nअल्टिमेट टेबल टेनिस लीग आजपासून\nअल्टिमेट टेबल टेनिस लीगला आजपासून त्यागराज क्रीडा संकुलात प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामन्यांना संध्याकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात होणार असून स्टार स्पोटर्‌‌स ३ वाहिनीवरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. विद्यमान विजेता दबंग दिल्ली व पुणेरी पलटन यांच्यात शुभारंभी लढत होणार आहे. भारताचे आघाडीचे टेबलटेनिसपटू जी. साथियान, मनिका बत्रा, शरथ कमल यांच्यासह इतर देशातींल काही दिग्गज आपली प्रतिभा या स्पर्धेतून दाखवतील. ...\tRead More »\nनिखत, दीपकचे पदक निश्‍चित\nमाजी ज्युनियर विश्‍वविजेती निखत झरीन (५१ किलो) व आशियाई रौप्यदक विजेता दीपक सिंग (४९ किलो) यांनी काल बुधवारी थायलंड आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत भारताची किमान दोन कांस्यपदके पक्की केली. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या निखतने काल उझबेकिस्तानच्या सितोरा शोगदारोवा हिचा ५-० असा पराभव केला. पुरुषांमध्ये दीपकला विजयासाठी काही मिनिटेच लागली. दीपकच्या ठोशांनी थायलंडच्या सामक सिहान याच्या कपाळातून ...\tRead More »\n‘चांद्रयान-२’ ला चंद्रावर नेण्यासाठी जीएसएलव्ही मार्क ३ प्रक्षेपकाने प्रत्येक भारतीयाची छाती अगदी अभिमानाने भरून यावी अशी दमदार गगनझेप काल दुपारी ठीक २.४३ वाजता घेतली. ‘चांद्रयान-२’ सह हा प्रचंड आकाराचा ‘बाहुबली’ प्रक्षेपक पूर्वनियोजनानुसार अगदी सेकंदाबरहुकूम पृथ्वीच्या कक्षेपर्यंत ‘चांद्रयाना’ला सोडण्यासाठी ‘इस्रो’मधील मोठ्या पडद्यावर इंच इंच पुढे सरकत चाललेला दिसत असताना अवघा देश श्वास रोखून त्याचा तो प्रवास पाहात होता. आठ दिवसांपूर्वीच होऊ ...\tRead More »\nकॉंग्रेसने जे पेरलेय, तेच आज उगवतेय\nदेवेश कु. कडकडे आज कॉंग्रेसवाले लोकशाही बुडाल्याचा जो कांगावा करतात, संविधानावर हल्ला झाल्याचे आरोप करतात, त्याची सुरूवात कॉंग्रेसनेच केली आहे. आमदार फोडणे ही काही नवी बाब नाही. राज्यकर्ता कसा असावा, याचे विवेचन अनेक ग्रंथांत केले आहे. राजा हा उपभोगशून्य स्वामी, चारित्र्यसंपन्न असा आदर्श असावा, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. आधीचे राजा साधुसंतांच्या आशिर्वादाबरोबरच त्यांचे मार्गदर्शन घेत असत. आजचे राजकारणी आपल्याच पक्षाच्या ...\tRead More »\n‘चांद्रयान-२’ यशस्वीपणे अवकाशात झेपावले\n>> भारताने घडवला इतिहास >> ४८ दिवसांत चंद्रावर पोहोचणार सारा देश ज्याची वाट पाहत होता तो क्षण अखेर सगळ्यांनी काल अनुभवला. भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम असलेले ‘चांद्रयान – २’ काल यशस्वीरीत्या अवकाशात झेपावले आणि सुवर्णाक्षरांनी या क्षणाची नोंद इतिहासात झाली. दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ प्रक्षेप�� केंद्रावरून चांद्रयान चंद्राच्या दिशेने झेपावले. संपूर्ण भारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही एमके ...\tRead More »\n>> सरकारी जाहिरातींच्या वाटपात भेदभाव : ढवळीकर राज्यातील प्रसारमाध्यमांना सरकारी जाहिराती देताना कुणावरही अन्याय होऊ नये, तसेच जाहिराती देण्याच्या कामात सुसूत्रता यावी यासाठी सरकार त्यासंबंधीचे एक धोरण महिन्याभरात तयार करणार असल्याचे माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे मंत्री ह्या नात्याने बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी काल गोवा विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार सुदिन ढवळीकर यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना सावंत ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/helicopter-permission-denied/articleshow/69029192.cms", "date_download": "2020-02-23T05:31:11Z", "digest": "sha1:I6DWJTFAH5QK3LRKUVLPYP23PN5Y5YBW", "length": 14268, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: हेलिकॉप्टरची परवानगी नाकारली - helicopter permission denied | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nआंबेडकर, ओवेसी यांची सभा रद्दम टा...\nआंबेडकर, ओवेसी यांची सभा रद्द\nम. टा. वृत्तसेवा, बदलापूर\nभिवंडी लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या बदलापूरमध्ये भाजप आणि काँग्रेस उमेदवारावर तोफ डागण्यासाठी वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची सभा आयोजित केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने हेलिकॉप्टरची परवानगी नाकारली. यामुळे हे दोन्ही नेते उपस्थित न राहिल्याने सभा रद्द करावी लागली. तीन तास ताटकळणाऱ्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला. जाणीवपूर्वक ही परवानगी नाकारल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण सावंत यांनी केला आहे.\nभिवंडी लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या आणि तीन लाख मतदार असलेल्या बदलापूर शहरात युतीचे उमेदवार कपिल पाटील आणि आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांच्यात खरी लढत होत असून, अखेरच्या दिवसांत दोन्ही उमेदवार��ंनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. त्यामुळे वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण सावंत यांच्या शक्तिप्रदर्शनासाठी बुधवारी बदलापूर येथील हेंद्रेपाडा मैदानात प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे भाषण ऐकण्यासाठी सभेच्या ठिकाणी सकाळी १० वाजल्यापासूनच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दुपारी १२ वाजता प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी सभेठिकाणी येणार होते. मात्र दुपारी एक वाजेपर्यंतही नेते उपस्थित नसल्याने तीन तासांपासून मैदानात भर उन्हात उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.\nअखेर व्यासपीठावर उपस्थित उमेदवार आणि इतर नेत्यांची भाषणे सुरू असतानाच, कार्यकर्त्यांनी उन्हाच्या झळांपासून थोडासा विसावा घेण्यासाठी सावली शोधण्यास सुरुवात केली. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून या सभेसाठी दोन वाजेपर्यंतच वेळ देण्यात आली होती. दोन वाजण्यास अवघा काही वेळ शिल्लक असतानाही प्रकाश आंबेडकर न आल्याने उमेदवार डॉ. अरुण सावंत यांनी प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी सभेला उपस्थित राहू शकणार नसल्याची घोषणा केली. त्यामुळे तीन तास उन्हात नेत्यांची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाला. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण सावंत यांना विचारले असता, सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवण्यात येणार होते, त्याबाबतची परवानगी देण्यात येत नव्हती. आमचे पदाधिकारी कार्यालयात शेवटपर्यंत उपस्थित होते. मात्र सभेची दोन वाजेपर्यंतची वेळ संपत आली असतानाही राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रकाश आंबेडकर यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी न दिल्याने अखेर ही सभा रद्द करावी लागल्याचा आरोप सावंत यांनी केला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nडोंबिवलीत केमिकल कंपनीला भीषण आग, स्फोटांनंतर घबराट\n९० वर्षीय बेपत्ता आजोबा पाच दिवसांनंतर मॅनहोलमध्ये मृतावस्थेत सापडले\nमिरारोड: फाइव्ह स्टार हॉटेल बॉम्बस्फोटानं उडवू; लष्कर ए तोयबाची धमकी\nठाण्यातून दरदिवशी सहा महिला बेपत्ता\nसूनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्��ाची आत्महत्या\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nना दिशा, ना दशा केवळ दुर्दशा उद्धव ठाकरे यांची मनसेवर टीका...\nउल्हासनगरात ७१ लाखांची रोकड...\nएपीएमसी मार्केटला मतदानची सुट्टी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/tanushree-dutta", "date_download": "2020-02-23T05:49:52Z", "digest": "sha1:NCVKXBVVUW5CACHW7QFKU76BGOVSHOSY", "length": 29842, "nlines": 317, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "tanushree dutta: Latest tanushree dutta News & Updates,tanushree dutta Photos & Images, tanushree dutta Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nनाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू: तनुश्री\nदहा वर्षांपूर्वी माझ्याबाबतीत चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांच्याकडून जो आक्षेपार्ह प्रकार घडला त्याविषयी तक्रार दाखल केल्यानंतर पाटेकर यांचे वकील अॅड. नीलेश पावसकर यांनी माझ्यावर दबाव आणला.\n आता तनुश्री दत्ताच्या वकिलावर छेडछाडीचा गुन्हा\nअभिनेत्री तनुश्री दत्ताच्या वकिलाविरोधात पोलिसांनी छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबईत ३ जानेवारी रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. अपमानजनक भाषेचा वापर करत छेडछाड केल्याची तक्रार एका महिलेने खेरवाडी पोलिसात केली होती. विशेष म्हणजे नितीन सातपुते हे नाना पाटेकर यांच्याविरोधात तनुश्री दत्ताचे वकील आहेत.\n नाना पाटेकरांविरुद्ध तनुश्रीची लढाई अजून वाढली\nतनुश्रीने अंधेरीच्या रेल्वे मोबाइल मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी न्यायालयात 'प्रोटेस्ट' (निषेध) याचिका दाखल केली आहे. ही याचिका ओशिवरा पोलीस ठाण्याकडून करण्यात आलेल्या ब सारांश अहवाला विरोधात आहे.\nअनु मलिकसोबत काम कसं करतेय नेहा कक्करवर भडकली तनुश्री दत्ता\nअभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषाणाचे आरोप केलेली आणि गेल्या काही दिवसांपासून अदृश्य झालेली अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मीटू मोहिमेअंतर्गत अनु मलिक यांच्यावर आरोप झालेले असतानाही गायिका नेहा कक्कर त्यांच्यासोबत काम कशी काय करु शकते असा सवाल उपस्थित करत तिनं नेहावर टीकास्त्र डागलं आहे.\nमला न्याय मिळेपर्यंत माझा लढा सुरू असेल: तनुश्री दत्ता\nअभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषाणाचे आरोप केलेली आणि गेल्या काही दिवसांपासून अदृश्य झालेली अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'मला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरू असेल' असं म्हणत तिनं पुन्हा नाना पाटेकरांना लक्ष्य केलंय.\nनाना पाटेकर यांना क्लीन चिट; तनुश्री भडकली\nकथित लैंगिक शोषण प्रकरणी अभिनेते नाना पाटेकर यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.\nMeToo: नाना पाटेकरांना मोठा दिलासा; पुरावेच नाहीत\nकथित विनयभंगाप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर याच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असा स्पष्ट उल्लेख असलेला बी समरी अहवाल ओशिवरा पोलिसांनी कोर्टात दाखल केल्याने नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी नाना पाटेकरांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर देशभरात 'MeToo' ही चळवळ सुरू झाली होती. या तक्रारीनंतर नाना पाटेकर अडचणीत आले होते.\nअजय देवगण खोटारडा; तनुश्री दत्ताचे टीकास्त्र\nअभिनेता अजय देवगण याच्या आगामी 'दे दे प्यार दे' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘मीटू’चे आरोप असलेले ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथसुद्धा झळकले. बॉलिवूडमध्ये मी टू चळवळ सुरू करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं आलोकनाथ यांना चित्रपटात काम देण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी तिनं अजय देवगणवर सडकून टीका केली आहे.\ntanushree dutta: तनुश्री दत्ता बॉलिवूडमध्ये परतणार\nअभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप करून बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून देणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता बॉलिवू���मध्ये लवकरच दुसरी इनिंग सुरू करण्याची शक्यता आहे. तिनं पुन्हा एकदा चित्रपटांत काम करावं, अशी इच्छा तिची बहीण इशितानं बोलून दाखवली आहे.\ntanushree dutta: तनुश्री दत्ता काढणार #metoo चळवळीवर लघुपट\nबॉलिवूडमध्ये होत असलेल्या लैंगिक छळाबद्दल आवाज उठवून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता भारतातील मीटू चळवळीवर एक लघुपट बनवणार असल्याची चर्चा आहे. बॉलिवूडमध्ये महिलांसोबत झालेल्या लैंगिक छळाच्या, गैरवर्तनाच्या घटना या लघुपटाद्वारे ती मांडणार आहे.\nतनुश्री दत्ता देणार 'हॉर्वर्ड'मध्ये भाषण\nबॉलिवूडमध्ये होत असलेल्या लैंगिक छळाबद्दल आवाज उठवून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता अमेरिकन विद्यापीठात वक्ता म्हणून भाषण करणार आहे. या महिन्यात होणाऱ्या हॉर्वर्ड विद्यापीठाच्या एका परिषदेत ती संबोधित करणार आहे.\n#MeToo: तुमच्या मुलाबाळांचं चांगलं होणार नाही: तनुश्री दत्ता\nअभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करून खळबळ उडवून देणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता नव्यानं चर्चेत आली आहे. 'मीटू'च्या माध्यमातून फारसं काही साध्य न झाल्याचं लक्षात आल्यानंतर तनुश्रीनं आता नाना पाटेकर व त्यांना साथ देणाऱ्या सर्वांवर राग काढला आहे.\n#MeeToo चळवळीचं श्रेय मला नको\n'मीटू चळवळीचं श्रेय मला नको. मी एक सामान्य महिला आहे. मी केवळ माझा अनुभव सांगितला. त्यातून समाजात जागरूकता आली. त्यापेक्षा जास्त मी काहीच केलं नाही. मीडिया उगाचच मला हिरोइन बनवते आहे.\nतनुश्री-नाना प्रकरणात डेजी शाहला समन्स\nअभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप करत पोलिसांत तक्रार केली असून याप्रकरणी चौकशी करण्यासाठी डान्सर आणि अभिनेत्री डेजी शाहला पोलिसांनी समन्स पाठवले आहे.\nनाना पाटेकर यांनी फेटाळले आरोप\nअभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेले आरोप अभिनेते नाना पाटेकर यांनी फेटाळून लावले आहेत. या आरोपांबाबत पाटेकर यांनी महिला आयोगाला उत्तर लिहिले आहे. सध्या हे प्रकरण पोलिसांत दाखल आहे. ही कायदेशीर लढाई असून आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे पाटेकर यांनी म्हटले आहे.\nमला मारण्यासाठी तनुश्रीनं पैसे दिले: राखी सावंत\nरेसलिंग रिंगमध्ये महिला कुस्तीपटूने अभिनेत्री राखी सावंतला धोबी पछाड दिल्याने तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु,आजारपणात शांत बसून आराम करेल ती राखी कसली 'त्या विदेशी रेसलरला मला आपटण्यासाठी तनुश्री दत्ताने पैसे दिले होते' असा नवा आरोप करून राखी मोकळी झाली आहे.\nतनुश्रीविरुद्ध दावा; राखीला हवेत फक्त २५ पैसे\nअभिनेत्री तनुश्री दत्ता आणि राखी सावंत यांच्यातील वाद अधिकच चिघळला असून राखीने आता तनुश्रीविरुद्ध कोर्टात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, राखीने नुकसान भरपाई म्हणून तनुश्रीकडे केवळ २५ पैसे मागितले आहेत.\n#Me Too: मी लेस्बियन नाही, तनुश्रीचं राखीला उत्तर\nअभिनेत्री तनुश्री दत्तानेच आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या राखी सावंतला तनुश्रीने प्रत्युत्तर दिलं आहे. 'मी लेस्बियन नाही आणि मी ड्रग्सही घेत नाही,' असं सांगत तनुश्रीने राखीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.\nतनुश्रीनं माझ्यावर बलात्कार केला: राखी सावंत\nअभिनेत्री राखी सावंत बोलायला लागली आणि तिच्या तोंडून एखादं वादग्रस्त विधान बाहेर पडलं नाही तर नवलच...विचित्र आणि वादग्रस्त विधानांची ही परंपरा कायम ठेवत राखीनं पुन्हा एक धक्कादायक विधान केलंय. तनुश्री दत्ताला समलिंगी आकर्षण वाटत असून तिनं माझ्यावर बलात्कार केला असा आरोप राखीनं एका पत्रकार परिषेदत केला आहे.\nतनुश्रीचा राखीविरोधात अब्रुनुकसानीचा दावा\nतनुश्रीनं नाना पाटेकरांवर केलेल्या गैरवर्तवणूकीच्या आरोपांनंतर कलाविश्वात दोन गट पडले आहेत. काहींनी तनुश्रीची पाठिंबा दिला आहे तर काहींनी तिच्यावर आरोप करत नानांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे.\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: अकोले बंद, शहरभर टाळ-मृदंगाचा गजर\nट्रम्प-इवांका : क्लिंटन-चेल्सियाची आठवण\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/cyber-crime/", "date_download": "2020-02-23T04:46:45Z", "digest": "sha1:BHACJAJXRV6Y7R7CHD5P4EKQJ5ZDOO7W", "length": 10293, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "cyber crime Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : फेक कॉल व मेल आयडी वापरून व्यापा-��ाच्या 11.5 लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकाला सुरत येथून अटक\nआर्थिक व सायबर गुन्हे विभागाची कारवाईएमपीसी न्यूज – फेक कॉल व मेल आयडी बनवून त्याद्वारे औंध येथील व्यापा-याला संपर्क करून त्याची साडेअकरा लाखांना फसवणूक केल्या प्रकरणी एका तरुणाला सुरत येथून अटक करण्यात आली. पुण्याच्या आर्थिक व सायबर…\nWakad : एक लाख पौंड खात्यावर जमा करण्याच्या बहाण्याने एकाची 34 लाखांची फसवणूक\nएमपीसी न्यूज - सोशल मीडियावर ओळख करून विदेशात असल्याचे भासवले. विदेशातून भारतात येत असून एक लाख पौंड बँक खात्यात जमा करत असल्याचे सांगून थेरगाव येथील व्यक्तीकडून विविध खात्यांवर 34 लाख एक हजार 459 रुपये पाठवण्यास सांगून फसवणूक केली. हा…\nChikhali : मोबाइलवर आलेल्या लिंकवर माहिती दिल्याने पावणे दोन लाखांचा गंडा\nएमपीसी न्यूज - गुगल पे समजून गुगल प्ले स्टोअरवर एक हजार रुपये पाठविले. त्यानंतर तीन मोबाइल क्रमांकांवरून आलेल्या लिंकवर माहिती दिल्याने तीन बँकांच्या खात्यातून एक लाख 76 हजार 200 रुपये डेबिट करून फसवणूक केली. हा प्रकार तळवडे येथे 5 ते 10…\nPimpri : सायबर क्राईम – गुन्हेगारीची स्मार्ट पद्धत (भाग दोन)\n(श्रीपाद शिंदे)एमपीसी न्यूज - सायबर गुन्हेगारी समजून घेतल्यानंतर तिची व्याप्ती आणि सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात सहजासहजी कोण अडकतात, याची माहिती घेणं आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञान संसाधने आणि इंटरनेट ज्या गोष्टींशी निगडित आहे, त्या…\nPimpri : सायबर क्राईम – गुन्हेगारीची स्मार्ट पद्धत (भाग एक)\n(श्रीपाद शिंदे)एमपीसी न्यूज - इंटरनेट हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. दैनंदिन जीवनातले बहुतांश व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातूनच होतात. बँकिंग, व्यावसायिक, शैक्षणिक, वैद्यकीय, जनसंपर्क या प्रत्येक क्षेत्रात इंटरनेट…\nAkurdi : लॅपटॉपला जोडला हॉटस्पॉट आणि तीन लाख लांबवले ‘ऑन द स्पॉट’\nएमपीसी न्यूज - परक्या व्यक्तीच्या हातात मोबाइल देणे एका कारचालकाला चांगलेच महागात पडले आहे. कारचालकाचा विश्वास संपादन करून एका भामट्याने त्याच्या लॅपटॉपला हॉटस्पॉट जोडण्यासाठी कारचालकाचा मोबाईल फोन घेतला. त्याद्वारे भामट्याने कारचालकाच्या…\nPune : एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणात नायजेरियन युवकास सापळा रचून अटक\nएमपीसी न्यूज – एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणात एका नायजेरियन युवकास सायबर ���ोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून क्लोनिंग करण्यासाठीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.जॉन मायकल अन्ड्र्यू असे अटक केलेल्या नायजेरियन युवकाचे…\nSangvi : ओएलएक्सवर मोबाईल विकणे पडले महागात\nएमपीसी न्यूज - ओएलएक्सवर मोबाईल फोन विकणे एका भारतीय सेनेतील सैनिकाला महागात पडले आहे. अज्ञात आरोपीने सैनिकाला क्यू आर कोड स्कॅन करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यावरून 19 हजार 508 रुपये काढून फसवणूक केली. ही घटना गुरुवारी (दि. 26) सकाळी…\nPune : पु.ना.गाडगीळ अँड सन्स कंपनीचा अ‍ॅप हॅक करुन चोरटयांनी घातला तीन काेटींचा गंडा\nएमपीसी न्यूज- पु. ना. गाडगीळ अँड सन्स या कंपनीचा अ‍ॅप हॅक करुन सायबर चोरटयांनी कंपनीच्या 12 बँक खात्यामधून तब्बल 2 कोटी 98 लाख 400 रुपयांवर डल्ला मारला आहे. ही घटना 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान घडली.याप्रकरणी आदित्य अमित मोडक (वय 28, रा.…\nNigdi : एकाची एक लाखाची ऑनलाईन फसवणूक\nएमपीसी न्यूज - परदेशात शिक्षणासाठी असलेल्या मुलाला पैसे पाठविणार्‍याची एक लाखाची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना निगडी येथे नुकतीच घडली.जाकीर अब्बास शेख (वय-47, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…\nPune : 50 हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक लेखा परीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/sena-medal-for-colonel-vijay-bhave/articleshow/60873298.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-02-23T05:55:24Z", "digest": "sha1:PJMNZ2SOMZ2PYE3JYIBY6PYZV6IL6NNE", "length": 11194, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "colonel vijay bhave : कर्नल विजय भावे यांना सेनामेडल - sena medal for colonel vijay bhave | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nकर्नल विजय भावे यांना सेनामेडल\nसिक्कीम राज्यात भारतीय सीमारेषेवर तैनात असताना बजावलेल्या विशेष कामगिरीबद्दल कर्नल विजय भावे यांना भारतीय लष्करातील सेना पदकाने गौ��विण्यात आले असून नुकतेच देहरादून येथील समारंभात त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले.\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nसिक्कीम राज्यात भारतीय सीमारेषेवर तैनात असताना बजावलेल्या विशेष कामगिरीबद्दल कर्नल विजय भावे यांना भारतीय लष्करातील सेना पदकाने गौरविण्यात आले असून नुकतेच देहरादून येथील समारंभात त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले.\nकर्नल भावे हे मूळचे पुण्याचे असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले आहे. त्यांनी बारावीनंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश मिळविला व त्यानंतर पुढील एक वर्ष भारतीय लष्करी अकादमीत विशेष प्रशिक्षण घेऊन ते पंजाब रेजिमेन्टमध्ये जून १९९९ मध्ये लेफ्टनन्ट या पदावर रुजू झाले. त्यानंतर २०१६ पर्यंतच्या लष्करी सेवेच्या प्रवासात ऑपरेशन विजय, रक्षक, पराक्रम, मेघदूत या मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता. सियाचेनच्या खडतर भागात तसेच काश्मीरमधील अतिरेकीविरोधी कारवायांमध्येही त्यांनी भाग घेतला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेमध्ये भारतीय लष्करातर्फे लष्करी निरीक्षक म्हणून त्यांची निवड झाली. sena medal for Colonel vijay bhave\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुंबईतील वाइन शॉपवाल्याची कमाल; १२१ खंडणीबहाद्दरांना खायला लावलीय जेलची हवा\nछत्रपती शिवाजी महाराज की जय...\nपठाणांच्या चिथावणीला मनसे, भाजपचे 'हे' प्रत्युत्तर\nसरपंच निवड: महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचा धक्का\nराज ठाकरेंची मोठी कारवाई; मनसेच्या 'या' जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nपठाण हे औरंगजेबाचे 'वारिस'; मुनगंटीवारांची टीका\n‘हम लढेंगे, हम जितेंगे’\nLive अकोले बंद: इंदोरीकरांचे हजारो समर्थक भजन दिंडीत सहभागी\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब ���रा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nकर्नल विजय भावे यांना सेनामेडल...\n'नवनीत'चे संस्थापक डुंगरशीभाई गाला कालवश...\nचपलांमध्ये लपवलेलं ११ कोटींचं सोनं हस्तगत...\nपुष्पा पागधरे यांना लता मंगेशकर पुरस्कार...\nनारायण राणे भाजपमध्ये नव्हे; एनडीएत जाणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%82/", "date_download": "2020-02-23T04:23:41Z", "digest": "sha1:R7SIRYW57YT5XPGWAJGTSXTTTHTOEX5N", "length": 24448, "nlines": 85, "source_domain": "shekharpatil.com", "title": "सोडवा ‘कोड’चं कोडं ! - Shekhar Patil", "raw_content": "\nचालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\n‘‘नवीन व्हिडीओ गेम फक्त विकत घेऊ नका-स्वत: तयार करा; लेटेस्ट अॅप्स फक्त डाऊनलोड करू नका-ते डिझाईन करा आणि स्मार्टफोनसोबत फक्त खेळू नका…स्वत: प्रोग्रॅम करा’’ अशा शब्दांत बराक ओबामा यांनी नव्या युगाची भाषा कोड असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित केले आहे.\n‘‘नवीन व्हिडीओ गेम फक्त विकत घेऊ नका-स्वत: तयार करा; लेटेस्ट अॅप्स फक्त डाऊनलोड करू नका-ते डिझाईन करा आणि स्मार्टफोनसोबत फक्त खेळू नका…स्वत: प्रोग्रॅम करा’’ अशा शब्दांत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकन विद्यार्थ्यांना साद घालून नव्या युगाची नवीन भाषा हा संगणकाचा कोड असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित केले आहे. ओबामा तेवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी स्वत: एक संगणकाचा लहानसा प्रोग्रॅम लिहून ‘अवर ऑफ कोड’ या उपक्रमात भागदेखील घेतला. याच अनोख्या उपक्रमाबाबत हा लिखाण प्रपंच.\nजगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा प्रमुख अर्थात नरेंद्र मोदी हे हातात झाडू घेऊन देश स्वच्छ करण्याची मोहिम सुरू करत असतांना अमेरिकेसारख्या दुसर्‍या बलाढ्य लोकशाहीचा अध्यक्ष हा आपल्या भावी पिढीला संगणकाची भाषा शिकवण्याचे आवाहन करतोय या बाबींमधील फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. यातील ओबामा यांचा पवित्रा हा वास्तववादावर आधारित आहे. जगभरात शिक्षणपध्दतीवर मंथन होत आहे. प्राथमिक शाळेपासूनच मुलांना त्यांना भविष्यात उपयुक्त ठरणारे शिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ प्रयत्नशील आहेत. विशेषत: बालवयात ग्रहणशक्ती उत्तम असल्याने शालेय जीवनातच बहुआयामी पध्दतीने शिकवण्याकडे आता कल वाढत आहे. ���ुलांच्या विकासासाठी भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भुगोल, समाजशास्त्रे आदी प्रमुख विषयांसह अनेक उपविषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांचा शारिरीक आणि मानसिक विकास व्हावा म्हणून अनेक उपक्रम राबविण्यात येतात. अलीकडच्या काळात शालेय विद्यार्थ्यांमध्ये ‘सॉफ्ट स्किल्स’ विकसित करण्याचेही जाणीवपुर्वक प्रयत्न होत आहेत. बाल वयातच संगीत, परकीय भाषा शिकणे, वाचन आदी अभिरूची विकसित करण्याकडेही लक्ष दिले जाते. सरकार, शिक्षण खाते, शैक्षणिक संस्था, शिक्षक आणि पालक आदी सर्व जण त्या विद्यार्थ्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील असतात. मात्र या सर्वांमध्ये सर्वात महत्वाचा घटक अर्थात संगणकीय भाषेचा समावेश नसतो. बहुतांश अध्ययनांचा विचार करता अमेरिकेसारख्या अत्याधुनिक राष्ट्रांमध्येदेखील दहा टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रोग्रॅमिंगचे शिक्षण मिळत नाही. मग अन्य देशांची तर बातच नको. नेमकी हीच स्थिती लक्षात घेत ‘कोड’ या स्वयंसेवी संस्थेने गेल्या वर्षी एका नाविन्यपुर्ण उपक्रमाचे आयोजन केले.\n(कोडविषयी काय म्हणतात ओबामा)\n‘कोड’ ही संस्था गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात हादी आणि अली पारतोवी या भावंडांनी सुरू केली आहे. संगणक भाषा साक्षरतेसाठी त्यांनी अगदी प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर तरूणांना उपयुक्त ठरणार्‍या मोफत अभ्यासक्रमांची निर्मिती केली. त्यांची ही धडपड पाहून मार्क झुकरबर्ग व बिल गेटस् आदींसारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना प्रोत्साहन दिले. यातून डिसेंबर महिन्यातील ८ ते १५ तारखेच्या दरम्यान ‘संगणक विज्ञान शिक्षण सप्ताह’च्या अंतर्गत ‘अवर ऑफ कोड चॅलेंज’ या अभिनव उपक्रमाची संकल्पना त्यांना सुचली. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांपासून ते कोणत्याही वयोगटातील जनतेला एक तास वेळेत ‘कोड’ अर्थात संगणकीय भाषेचा परिचय देण्यात आला. यासाठी जोरदार पुर्वतयारी करण्यात आली. ‘कोड’ संस्थेच्या या धडपडीला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह विविध विख्यात कंपन्यांनीही पाठींबा दिला. परिणामी पहिल्याचा वर्षी हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी ठरला. तब्बल दोन कोटी आबालवृध्द यात सहभागी झाले. यातून ६० कोटी ओळींचे संगणकीय कोड लिहण्यात आले.\nया प्रतिसादाने उत्साह दुणाव���ेल्या ‘कोड’ संस्थेने आपला हा उपक्रम जागतिक पातळीवर नेण्याचे ठरविले. यासाठी सुटसुटीत आणि सुलभ अभ्यासक्रम तयार करण्यात आला. याचे नावही ‘अवर ऑफ कोड’ असे ठेवण्यात आले. जगातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थाने, स्वयंसेवी संस्था आदींपासून ते सर्वसामान्य जनतेला यात प्रवेश देण्याचे ठरले. अमेरिकेतून जागतिक पातळीवर जातांना ‘कोड’ या संस्थेने आपल्या उपक्रमात अजून लवचिकता आणि वैविध्य आणले. या अनुषंगाने जगातील ३० भाषांमध्ये (यात भारतातील हिंदीचा समावेश आहे.) अभ्यासक्रम तयार करणे; जगातील १० कोटी विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करणे; यासाठी दहा हजार प्राथमिक, पाचशे माध्यमिक तर दोनशे उच्च माध्यमिक शिक्षक तयार करणे आदी कामांसाठी या संस्थेला सुमारे पन्नास लक्ष डॉलर्सची (अंदाजे तीन कोटी रूपये) आवश्यकता भासली. यासाठी कोणती कंपनी वा संस्थेकडून मदत न घेता ‘कोड’ने ‘इंडिगोगो’ या क्राऊडफंडिंग जमा करणार्‍या वेबसाईटवर ८ ऑक्टोबर २०१४पासून निधी जमा करण्यासाठी मोहीम सुरू केली. यात अगदी एक डॉलर्सपासून निधी घेण्यात आला. मदत करणार्‍याने पैसे देण्यासोबत आपल्या भोवताली ‘अवर ऑफ कोड’ या उपक्रमाबाबत जनजागृती करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले. ‘इंडिगोगो’ साईटवरून पाच दशलक्ष डॉलर्स जमा करण्याच्या कल्पनेला प्रारंभी सर्वांनी वेडात काढले. मात्र आश्‍चर्याची बाब म्हणजे पन्नास लक्ष डॉलर्सपेक्षा जास्त पैसे तर जमा झालेच पण हा उपक्रमही प्रचंड यशस्वी ठरला. या मोहिमेला मार्क झुकरबर्ग आणि त्याची पत्नी प्रेसिला चान तसेच बिल अँड मेलिंडा गेटस फाऊंडेशन आदींनी तर प्रत्येकी दहा लाख डॉलर्सची मदत केली. ‘अवर ऑफ कोड’मध्ये या वर्षी सव्वा सात कोटींपेक्षा जास्त लोकांनी भाग घेतला आहे. जगभरातील हजारो शाळा यात सहभागी झाल्या. ‘कोड’च्या या उपक्रमात अन्य संस्थादेखील सहभागी झाल्या. यात मायक्रोसॉफ्ट, अॅपल, खान अकादमी, गुगल आदींचा समावेश आहे. या माध्यमातून एकाच वेळेस जगात संगणकीय भाषेविषयी रस निर्माण होण्यात काही प्रमाणात तर यश आले आहे. अत्यंत सुलभ मॉड्युलमुळे लोकांना हा उपक्रम खूप आवडला आहे. यात व्हिज्युअलवर जास्त भर देण्यात आलाय. महत्वाची बाब म्हणजे संगणक नसणार्‍यांसाठीही कोड शिकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी आपल्याला मात्र संबंधीत संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे.\nजगाचे भविष्य संगणकीय भाषेत आहे. जीवनाचे कोणतेही क्षेत्र अखेर संगणकीय भाषेवरच येते. मग ते स्मार्टफोनमधील अॅप वा गेम असो की अवकाशास्त्र जनुकीय तंत्रज्ञान असतो की गृहोपयोगी वस्तू जनुकीय तंत्रज्ञान असतो की गृहोपयोगी वस्तू प्रत्येकात ‘प्रोग्रॅम’ आहेच. आता तर प्रत्येक उपकरण ‘स्मार्ट’ होत आहे. येत्या काळात आपली सर्व उपकरणे स्मार्ट असतील. याहूनही पुढचा टप्पा ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’च्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे. यातून चराचर वस्तू ‘वाय-फाय’शी जुळून एका स्मार्ट महाजालाची निर्मिती करतील. या भंपक बाता नव्हेत. हे तंत्रज्ञान दरवाजावर धडक देत आहे. या सर्वांचा आत्मा आहे अर्थातच संगणकीय भाषा. मग त्या एचटीएमएल, सी++, जावा, पीएचपी, सीएसएस वा अन्य कोणत्याही भाषा असतील. संगणकीय भाषा शिकण्याचे अवघड काम एका तासात होणे शक्य नसल्याची जाणीव ‘अवर ऑफ कोड’च्या निर्मात्यांना आहे. मात्र यातून प्रोग्रॅमची आवड विकसित होऊ शकते. विशेष बाब म्हणजे आवड निर्माण झालेल्यांना अगदी बेसिकपासून ते अत्युच्च दर्जाचे कोडींग शिकण्याची सर्व व्यवस्था या उपक्रमात करण्यात आली आहे. यामुळे अगदी हसत-खेळत संगणकीय भाषेची ओळख करून घेण्यासाठी असल्या स्वरूपाचा उपक्रम अत्यंत उपयुक्त असाच आहे. जगात संगणकाची एकच भाषा आहे. कोडींग करणारा जगातील कोणतीही भाषा बोलत असला तरी प्रोग्रॅमची भाषा युनिव्हर्सल आहे. यामुळे जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर ‘कोड’ आवश्यक आहे. यामुळे आपल्या भावी पिढीला याचे आजच बाळकडू पाजणे भाग आहे. अन् रस असेल तर आपण स्वत:च यात डुंबण्यात हरकत काय प्रत्येकात ‘प्रोग्रॅम’ आहेच. आता तर प्रत्येक उपकरण ‘स्मार्ट’ होत आहे. येत्या काळात आपली सर्व उपकरणे स्मार्ट असतील. याहूनही पुढचा टप्पा ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’च्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे. यातून चराचर वस्तू ‘वाय-फाय’शी जुळून एका स्मार्ट महाजालाची निर्मिती करतील. या भंपक बाता नव्हेत. हे तंत्रज्ञान दरवाजावर धडक देत आहे. या सर्वांचा आत्मा आहे अर्थातच संगणकीय भाषा. मग त्या एचटीएमएल, सी++, जावा, पीएचपी, सीएसएस वा अन्य कोणत्याही भाषा असतील. संगणकीय भाषा शिकण्याचे अवघड काम एका तासात होणे शक्य नसल्याची जाणीव ‘अवर ऑफ कोड’च्या निर्मात्यांना आहे. मात्र यातून प्रोग्रॅमची आवड विकसित ह��ऊ शकते. विशेष बाब म्हणजे आवड निर्माण झालेल्यांना अगदी बेसिकपासून ते अत्युच्च दर्जाचे कोडींग शिकण्याची सर्व व्यवस्था या उपक्रमात करण्यात आली आहे. यामुळे अगदी हसत-खेळत संगणकीय भाषेची ओळख करून घेण्यासाठी असल्या स्वरूपाचा उपक्रम अत्यंत उपयुक्त असाच आहे. जगात संगणकाची एकच भाषा आहे. कोडींग करणारा जगातील कोणतीही भाषा बोलत असला तरी प्रोग्रॅमची भाषा युनिव्हर्सल आहे. यामुळे जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर ‘कोड’ आवश्यक आहे. यामुळे आपल्या भावी पिढीला याचे आजच बाळकडू पाजणे भाग आहे. अन् रस असेल तर आपण स्वत:च यात डुंबण्यात हरकत काय जगात जसा ‘डीजिटल डिव्हाईड’ आहे त्याच प्रकारे तंत्रज्ञान शिक्षणातही दरी आहे. जगातील विविध धर्म, वर्ण, वंश, भाषांमधील हा भेद नाहीसा करणेही या उपक्रमाचा उद्देश आहे. गुगल, फेसबुकसारख्या कंपन्यांनी अलीकडच्या काळात आपल्या कर्मचार्‍यांच्या जाहीर केलेल्या पार्श्‍वभुमीवरून ही बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. यातून लिंगभेदही दिसून आल्याने गुगलने मुलींना कोड शिकण्यासाठी प्रेरित केले आहे. या वर्षाची शांततेचे नोबेल मिळवणारी मलाला युसुफजई हिनेही या उपक्रमात भाग घेतला असून जगातील मुलींनी यात सहभागी होण्याचे आवाहन या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.\nभारतीय शिक्षणप्रणालीत अनेक अनुपयुक्त बाबींवर अब्जावधी रूपयांचा चुराडा करण्यात आला असून आजही सुरूच आहे. यामुळे अली बंधूसारखे धडपडे अल्प पैशांत जगापर्यंत पोहचण्याचा संकल्प सिध्दीस नेत असतांना अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. शासकीय पातळीवरील लालफितशाहीमुळे कुणी अपेक्षा करणार नाही. मात्र एखादी मोठी शैक्षणिक संस्था यासाठी पुढाकार सहज घेऊ शकते. अर्थात त्यांनी पुढाकार नाही घेतला तरी ‘अवर ऑफ कोड’ने आपल्यासमोर ज्ञानसागर खुला केलाय…घोटभर प्या की…हा महासागर पचवण्याची आकांक्षा बाळगा…सगळे आपल्यासाठीच आहे\n‘अवर ऑफ कोड’बाबत माहिती देणारा व्हिडीओ.\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/amit-shahs-shillong-visit-cancelled/articleshow/72533824.cms", "date_download": "2020-02-23T05:47:48Z", "digest": "sha1:3VZ7WCFCORXA7YZ7O6LBZFQWJDJE35C2", "length": 15699, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "amit shah : नागरिकत्व विधेयकाविरोधात आंदोलन; शहांचा शिलाँग दौरा रद्द - amit shah's shillong visit cancelled | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nनागरिकत्व विधेयकाविरोधात आंदोलन; शहांचा शिलाँग दौरा रद्द\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून ईशान्येकडील राज्यांमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा शिलाँगचा नियोजित दौरा रद्द केला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रविवारी ईशान्य पोलीस अकादमीच्या कार्यक्रमानिमित्त शहा शिलाँगला जाणार होते. दरम्यान, त्यांचा दौरा रद्द झाल्याबाबतच्या वृत्ताला गृहमंत्रालयाने अद्याप दुजोरा दिलेला नाही.\nनागरिकत्व विधेयकाविरोधात आंदोलन; शहांचा शिलाँग दौरा रद्द\nनवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून ईशान्येकडील राज्यांमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा शिलाँगचा नियोजित दौरा रद्द केला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रविवारी ईशान्य पोलीस अकादमीच्या कार्यक्रमानिमित्त शहा शिलाँगला जाणार होते. दरम्यान, त्यांचा दौरा रद्द झाल्याबाबतच���या वृत्ताला गृहमंत्रालयाने अद्याप दुजोरा दिलेला नाही.\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या झारखंडमध्ये असतील असं सांगण्यात येतं. शहा यांचा ईशान्येकडील राज्यातील दौरा रद्द झाल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलं नाही. मात्र नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून सुरू असलेल्या आंदोलनामुळेच शहा यांचा दौरा रद्द करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nदरम्यान, बुधवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये आंदोलकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली असून त्यामुळे सार्वजनिक मालमत्तांचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांनीही आंदोलकांवर लाठीमार केल्याने येथील वातावरण चिघळले आहे. आसाममध्ये तर २२ डिसेंबरपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहे. ईशान्येकडील राज्यात अनेक ठिकाणी संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र संचारबंदीचं उल्लंघन करूनही आंदोलक रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आवाज उठवत असल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांच्या मदतीला लष्करालाही पाचारण करण्यात आलं आहे.\n'कॅब'ला काँग्रेस कोर्टात आव्हान देणार: काँग्रेस\nआसामच्या डिब्रुगड येथील चाबुआमध्ये आंदोलकांनी दोन दिवसांपूर्वी भाजपचे स्थानिक आमदार विनोद हजारिका यांचं घर पेटवून दिलं होतं. तसेच त्यांच्या इमारतीखाली असलेल्या वाहनांनाही आगी लावून देण्यात आल्या होत्या. दरम्यान, संपूर्ण आसाममध्ये इंटरनेट सेवा आजूनही ठप्प आहेत.\nआसामात इंटरनेट बंद तरीही मोदींचं ट्विटः काँग्रेस\nनागरिकत्व विधेयक मंजूर झाल्याने १० ते १५ लाख लोक भारताचं नागरिकत्व घेणार असून हे लोक आसाममध्येच वास्तव्य करणार असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे आंदोलक रस्त्यावर उतरले असून आसाममधील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं राज्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितलं. दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी आसाममध्ये आंदोलन सुरू झाल्याने गुवाहाटीचे पोलीस प्रमुख दीपक कुमार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून मुन्नाप्रसाद गुप्ता यांच्याकडे गुवाहाटीच्या प्रमुखपदाची सूत्रे सो���विण्यात आली आहेत.\nकाँग्रेस ईशान्य भारतात आग लावत आहे: मोदी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nदिल्लीच्या रस्त्यांवर धावली 'विंटेज ब्युटी'\n'भाजप आमदार महिनाभर बलात्कार करत होता'\n... तर तुमचा मलेशिया करू; भारताचा तुर्कस्तानला सज्जड दम\nपाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या अमूल्याचे वडील भडकले\nमृत्युशी झगडताना अमर सिंह यांचं बीग बींसाठी भावूक ट्विट\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\n‘मोदी हे अलौकिक प्रतिभेचे धनी’\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्या सुटकेसाठी 'प्रार्थना'\nजहाल बनविण्यासाठी राष्ट्रवादाचा उपयोग\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनागरिकत्व विधेयकाविरोधात आंदोलन; शहांचा शिलाँग दौरा रद्द...\n'दिशा' विधेयक मंजूर; बलात्काऱ्यांना २१ दिवसांच्या आत फाशी...\nअमित शाहांनी आसाममध्ये पाठवलेले जी. पी. सिंह कोण आहेत\nनागरिकत्व कायदा मुस्लीमविरोधी नाही: तस्लीमा...\nनवज्योतसिंग सिद्धू पुन्हा उपमुख्यमंत्री होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/lets-go-/articleshow/72537312.cms", "date_download": "2020-02-23T05:50:35Z", "digest": "sha1:G3INN6F32AXAAPNJIKGW4HXTXZ7UJCHO", "length": 25087, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "relationships News: चालां वाही देस... - let's go ... | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nतिच्या भक्तीमय, कृष्णमय झालेल्या मनाशी बोलताना म्हणते, जिथे तुला प्रियतमाचे दर्शन होईल, त्या देशाला जाऊ...\nतिच्या भक्तीमय, कृष्णमय झालेल्या मनाशी बोलताना म्हणते, जिथे तुला प्रियतमाचे दर्शन होईल, त्या देशाला जाऊ. मनभरून उरलेल्या, ओसंडलेल्या मीरेच्या भक्तिव��ड्या मनाचा तळठाव लागत नाही. अखंड प्रवाहीत होणे, त्याचा भावस्पर्श अनुभवीत जगणे हेच त्याचे स्वरूप आहे; म्हणून मीरेच्या भक्तीमध्ये तीव्र, उत्कट, प्रामाणिक आस आहे. डॉ. रूपाली शिंदे उत्तर भारतातील एकमेव संत स्त्री म्हणजे मीराबाई. तिचे संपूर्ण आयुष्य कृष्णमय आहे. भावमाधुर्य हे तिच्या रचनेचे वैशिष्ट्य. तिने श्रीकृष्णालाच पती मानले. तिने केलेल्या कृष्ण भक्तीमध्ये दाम्पत्यभाव व्यक्त होतो. प्रेम, माधुर्य, आनंदभाव तिच्या भक्तिरचनांमधून व्यक्त होतो. कृष्णभक्तीमध्ये बेभान होऊन जगणारी, नाचणारी आणि ते राजघराण्यात निषिद्ध असल्यामुळे विषबाधेपर्यंत छळ सोसणारी मीरा, ही तिची सगळी रूपे आपण चित्रपट-गाण्यांमधून, कथांमधून ऐकलेली, पाहिलेली आहेत. आपल्या मराठमोळ्या मुक्ता-जना-बहिणा या संत स्त्रियांपेक्षा मीराबाईंची भक्ती अगदी भिन्न आहे. महाराष्ट्राच्या भूमीत मीरेसारखी विरही, वितराग आळविणारी संत स्त्री का बरे झाली नाही मराठी संत कवयित्रींनी विठोबाला सखा मानले, 'विठुराया' म्हणून संबोधले; पण त्यांनी विठोबाशी लग्नगाठ काही केल्या बांधली नाही. ती बांधायची नाही. आपले आराध्य दैवत पतीच्या रूपात पाहायचे नाही. तसा विचार करून त्याची भक्तीही करायची नाही, हा मराठमोठ्या संत कवयित्रींचा विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता, असे म्हणता येते. त्यासाठी परमेश्वराला पती मानून, त्याचा सहवास अनुभवणाऱ्या मीरेच्या भक्तिस्वभावाचे पैलू जाणून घेणे गरजेचे आहे. मीरेचा भक्तिस्वभाव विनयशील आहे. समर्पण हे तिच्या भक्तिभावाचे खास वैशिष्ट्य आहे. या समर्पणामध्ये मन कृष्णचरणी अर्पित केल्यानंतर येणारी चिरवेदना, वेदनेतील दाहकता हे तिच्या भक्तीचे बळ आहे. हरि म्हारा जीवण प्राण अधार मराठी संत कवयित्रींनी विठोबाला सखा मानले, 'विठुराया' म्हणून संबोधले; पण त्यांनी विठोबाशी लग्नगाठ काही केल्या बांधली नाही. ती बांधायची नाही. आपले आराध्य दैवत पतीच्या रूपात पाहायचे नाही. तसा विचार करून त्याची भक्तीही करायची नाही, हा मराठमोठ्या संत कवयित्रींचा विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता, असे म्हणता येते. त्यासाठी परमेश्वराला पती मानून, त्याचा सहवास अनुभवणाऱ्या मीरेच्या भक्तिस्वभावाचे पैलू जाणून घेणे गरजेचे आहे. मीरेचा भक्तिस्वभाव विनयशील आहे. समर्पण हे तिच्या भक्तिभावाचे खास वैशिष���ट्य आहे. या समर्पणामध्ये मन कृष्णचरणी अर्पित केल्यानंतर येणारी चिरवेदना, वेदनेतील दाहकता हे तिच्या भक्तीचे बळ आहे. हरि म्हारा जीवण प्राण अधार और आसिरो णा म्हारा थें विण और आसिरो णा म्हारा थें विण तीनू लोक मंझार मीरेच्या भक्तीमध्ये तूच माझा प्राणनाथ, आश्रयदाता, जीवनाचा आधार आहेस, असा शरणागत भाव आहे. त्यात कृष्णावर अवलंबिणे, विसंबणे अधिक आहे. 'मीराँ के प्रभु गिरधर नागर, दरसण दीज्यो दासी' तुझ्या दासीला दर्शन दे, अशी विनंती ती करते. मराठीतील संत स्त्रियांच्या आणि संत पुरुषांच्या रचनांमध्ये दास्यभाव आहे; पण तो अल्पजीवी आहे. तो शरणागत, लीन होण्यापलीकडे अगदी सर्वस्वी शरण्यमय होऊन गेलेला आहे, असे होत नाही. मीरेच्या भक्तीमध्ये व्याकुळता, वेदना, आत्मपीडन जास्त आहे. तो तिचा मनोधर्म आहे. वेदनेतील सौंदर्य ती व्यक्त करते. मीरेची भक्ती आत्मपीडेतून, आत्मवेदनेतून आत्मशुद्धीकडे, चित्तशुद्धीकडे झेपावते. मीरां रे हरि थे मिलियां विण तरस तरस जीया जांवा' तुझ्या दासीला दर्शन दे, अशी विनंती ती करते. मराठीतील संत स्त्रियांच्या आणि संत पुरुषांच्या रचनांमध्ये दास्यभाव आहे; पण तो अल्पजीवी आहे. तो शरणागत, लीन होण्यापलीकडे अगदी सर्वस्वी शरण्यमय होऊन गेलेला आहे, असे होत नाही. मीरेच्या भक्तीमध्ये व्याकुळता, वेदना, आत्मपीडन जास्त आहे. तो तिचा मनोधर्म आहे. वेदनेतील सौंदर्य ती व्यक्त करते. मीरेची भक्ती आत्मपीडेतून, आत्मवेदनेतून आत्मशुद्धीकडे, चित्तशुद्धीकडे झेपावते. मीरां रे हरि थे मिलियां विण तरस तरस जीया जांवा अशी कृष्ण दर्शनाची आस लागलेली मीरा सखीला म्हणते, हे री मैं तो प्रेम दिवानी, मेरी दरद न जाने कोय अशी कृष्ण दर्शनाची आस लागलेली मीरा सखीला म्हणते, हे री मैं तो प्रेम दिवानी, मेरी दरद न जाने कोय सूली उपर सेज हमारी, किस विध सोना होय सूली उपर सेज हमारी, किस विध सोना होय गगन मंडल पै सेज पिया की किस विध मिलना होय गगन मंडल पै सेज पिया की किस विध मिलना होय मीरेच्या भक्तीमध्ये घायाळता अधिक आहे. ती सोसणे हेही आनंद देणारे आहे. मीरेची 'सूली उपर सेज हमारी' या थाटाची भक्ती जाणून घेताना कवीवर्य बा. भ. बोरकरांची कविता आठवते. त्या कवितेच्या ओळी अशा आहेत, रे, अजून थोडे सोस मना जळल्यावाचुन नाही ज्योती कढल्यावाचुन नाही मोती रडल्यावाचुन नाही प्रीती नच घणांवाचुनी देवपणा... बोर��रांची कविता सोसण्यातील, सहनशक्तीतील सौंदर्य व्यक्त करते; परंतु या सोसण्याचा समारोप फलप्राप्तीमध्ये मधुर फळे लाभण्यातून होतो. मीरेच्या बाबतीत असे काही होत नाही. तिथे आहे तो वेदनांचा अखंड प्रवास. त्यातील उत्कटता, ओढ, भावनांचा आवेग, हाच 'त्याला' भेटण्याचा, त्याचा सहवास अनुभवण्याचा, त्याला जाणून घेण्याचा आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा मार्ग. त्यामुळे मीरेची कृष्णभक्ती वेदनेचा चिरदाह आणि व्याकुळता व्यक्त करते. मीरेच्या आत्मनिवेदनामध्ये बेभान, उन्मन होऊन त्याच अवस्थेत जगणे अधिक प्रमाणात आहे. अशी बेहोशी जनाबाई क्वचितच जगते. अनुभवते. 'भरल्या बाजारी जाईन मी' असे ती म्हणते खरी; पण एरवी तिचा भक्तिस्वभाव एकरूपता आणि ऊर्जेचा समन्वय साधणारा आहे. 'मीरा के प्रभु गिरधर नागर बार बार बलि जाऊं' हे मीरेचे आत्मनिवेदन आहे. प्रेम प्रीतिका बांधि घुंगरू सुरत की कछनी काछूंगी मीरेच्या भक्तीमध्ये घायाळता अधिक आहे. ती सोसणे हेही आनंद देणारे आहे. मीरेची 'सूली उपर सेज हमारी' या थाटाची भक्ती जाणून घेताना कवीवर्य बा. भ. बोरकरांची कविता आठवते. त्या कवितेच्या ओळी अशा आहेत, रे, अजून थोडे सोस मना जळल्यावाचुन नाही ज्योती कढल्यावाचुन नाही मोती रडल्यावाचुन नाही प्रीती नच घणांवाचुनी देवपणा... बोरकरांची कविता सोसण्यातील, सहनशक्तीतील सौंदर्य व्यक्त करते; परंतु या सोसण्याचा समारोप फलप्राप्तीमध्ये मधुर फळे लाभण्यातून होतो. मीरेच्या बाबतीत असे काही होत नाही. तिथे आहे तो वेदनांचा अखंड प्रवास. त्यातील उत्कटता, ओढ, भावनांचा आवेग, हाच 'त्याला' भेटण्याचा, त्याचा सहवास अनुभवण्याचा, त्याला जाणून घेण्याचा आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा मार्ग. त्यामुळे मीरेची कृष्णभक्ती वेदनेचा चिरदाह आणि व्याकुळता व्यक्त करते. मीरेच्या आत्मनिवेदनामध्ये बेभान, उन्मन होऊन त्याच अवस्थेत जगणे अधिक प्रमाणात आहे. अशी बेहोशी जनाबाई क्वचितच जगते. अनुभवते. 'भरल्या बाजारी जाईन मी' असे ती म्हणते खरी; पण एरवी तिचा भक्तिस्वभाव एकरूपता आणि ऊर्जेचा समन्वय साधणारा आहे. 'मीरा के प्रभु गिरधर नागर बार बार बलि जाऊं' हे मीरेचे आत्मनिवेदन आहे. प्रेम प्रीतिका बांधि घुंगरू सुरत की कछनी काछूंगी लोक लाज कुलकी मरजादा या में एक न राखूंगी लोक लाज कुलकी मरजादा या में एक न राखूंगी हे मीरेचे कृष्णवेड आहे. ते आत्मनिष��ठ आहे. ते तिचे भावविश्व आहे. 'चालां वाही देस, प्रीतम पांवा चालां वाही देस हे मीरेचे कृष्णवेड आहे. ते आत्मनिष्ठ आहे. ते तिचे भावविश्व आहे. 'चालां वाही देस, प्रीतम पांवा चालां वाही देस' कृष्णचरणी समर्पित होण्यासाठी निघालेली मीरा स्वत:शी मनातल्या मनात बोलते. ती तिच्या भक्तीमय, कृष्णमय झालेल्या मनाशी बोलताना म्हणते, जिथे तुला प्रियतमाचे दर्शन होईल, त्या देशाला जाऊ. मनभरून उरलेल्या, ओसंडलेल्या मीरेच्या भक्तिवेड्या मनाचा तळठाव लागत नाही. अखंड प्रवाहीत होणे, त्याचा भावस्पर्श अनुभवीत जगणे हेच त्याचे स्वरूप आहे; म्हणून मीरेच्या भक्तीमध्ये तीव्र, उत्कट, प्रामाणिक आस आहे. विरहभाव हा तिच्या भक्तीचे मर्मस्थान आहे. विरहिणी, कृष्ण वियोगिनी असणे, हेच तिच्या भक्तीचे जीवित आहे. ते तिच्या जगण्याचे सुखनिधान आहे. या विरह सागरातून सोडविण्यासाठी ती कृष्णालाच विनंती करते, 'माझ्याशी प्रेमसंबंध जोडून तू कुठे निघून गेलास' कृष्णचरणी समर्पित होण्यासाठी निघालेली मीरा स्वत:शी मनातल्या मनात बोलते. ती तिच्या भक्तीमय, कृष्णमय झालेल्या मनाशी बोलताना म्हणते, जिथे तुला प्रियतमाचे दर्शन होईल, त्या देशाला जाऊ. मनभरून उरलेल्या, ओसंडलेल्या मीरेच्या भक्तिवेड्या मनाचा तळठाव लागत नाही. अखंड प्रवाहीत होणे, त्याचा भावस्पर्श अनुभवीत जगणे हेच त्याचे स्वरूप आहे; म्हणून मीरेच्या भक्तीमध्ये तीव्र, उत्कट, प्रामाणिक आस आहे. विरहभाव हा तिच्या भक्तीचे मर्मस्थान आहे. विरहिणी, कृष्ण वियोगिनी असणे, हेच तिच्या भक्तीचे जीवित आहे. ते तिच्या जगण्याचे सुखनिधान आहे. या विरह सागरातून सोडविण्यासाठी ती कृष्णालाच विनंती करते, 'माझ्याशी प्रेमसंबंध जोडून तू कुठे निघून गेलास तू मला दर्शन कधी बरे देशील तू मला दर्शन कधी बरे देशील' 'मीरा के प्रभु कबर मिलोगे पूरो मनकी आसडियां' 'मीरा के प्रभु कबर मिलोगे पूरो मनकी आसडियां' श्रीकृष्णाच्या विरहाने वेडी झालेली मीरा त्याच्या दर्शनाच्या ध्यासाने व्याकुळ होते. तळमळते. दरस की मारी बन बन डोलू बैद मिला महि कोय' श्रीकृष्णाच्या विरहाने वेडी झालेली मीरा त्याच्या दर्शनाच्या ध्यासाने व्याकुळ होते. तळमळते. दरस की मारी बन बन डोलू बैद मिला महि कोय मीरा की प्रभु पीर मिटैगी जब बैद सांवलिया होय मीरा की प्रभु पीर मिटैगी जब बैद सांवलिया होय श्रीकृष्णच वैद्य म्���णून येईल, तेव्हाच माझी वेदना संपेल, असे तिला वाटते; कारण तिच्या मनाची व्यथा केवळ तोच समजू शकतो. अशा कातर, हळव्या मन:स्थितीचे प्रतिबिंब मीरेच्या विरहभक्तीमध्ये दिसते. या प्रेमभक्तीमध्ये हृदय जाळण्याचे, रात्रभर अश्रुपात करविण्याचे, वाट पाहण्याचे प्रचंड सामर्थ्य आहे. मीरेच्या भक्तीरचनेमध्ये विनंती आहे. कृष्णाची सहमती मागणारे संमतीदर्शक प्रश्न अधिक प्रमाणात येतात. ती कृष्णाला, तिच्या मनमोहनाला प्रश्न विचारते, 'केव्हा तरी माझ्यावर हसून एखादी तरी गोष्ट करशील ना श्रीकृष्णच वैद्य म्हणून येईल, तेव्हाच माझी वेदना संपेल, असे तिला वाटते; कारण तिच्या मनाची व्यथा केवळ तोच समजू शकतो. अशा कातर, हळव्या मन:स्थितीचे प्रतिबिंब मीरेच्या विरहभक्तीमध्ये दिसते. या प्रेमभक्तीमध्ये हृदय जाळण्याचे, रात्रभर अश्रुपात करविण्याचे, वाट पाहण्याचे प्रचंड सामर्थ्य आहे. मीरेच्या भक्तीरचनेमध्ये विनंती आहे. कृष्णाची सहमती मागणारे संमतीदर्शक प्रश्न अधिक प्रमाणात येतात. ती कृष्णाला, तिच्या मनमोहनाला प्रश्न विचारते, 'केव्हा तरी माझ्यावर हसून एखादी तरी गोष्ट करशील ना' कृष्णाच्या चरणदर्शनासाठी आसुसलेली मीरा त्याची प्रार्थना करते, सांवरी सूरत मण रे बसी' कृष्णाच्या चरणदर्शनासाठी आसुसलेली मीरा त्याची प्रार्थना करते, सांवरी सूरत मण रे बसी गिरधर ध्यान तधरां निसबासर, मण मोहण म्हारे बसी गिरधर ध्यान तधरां निसबासर, मण मोहण म्हारे बसी कहा, कहां कित जावां सजणी, म्हातो स्थान उसी कहा, कहां कित जावां सजणी, म्हातो स्थान उसी मीरां रे प्रभु कबरे मिलोगे, नित नव प्रीत रसी मीरां रे प्रभु कबरे मिलोगे, नित नव प्रीत रसी कृष्ण दर्शन होत नाही म्हणून सैरभैर झालेली, कुठे गेल्याने आणि काय केल्यामुळे त्याचे दर्शन होईल, या प्रश्नांनी झपाटलेली मीरा तिच्या रचनांमधून अनेकदा भेटते. झपाटलेल्या मनाची अवस्था अनुभवणे, तिचा प्रत्यय देणारी रचना करणे, हेच तिच्या काव्यरचनेचे प्रयोजन आहे. काव्य रचनांमध्ये तिने स्वत:चा कृष्णाची दासी असल्याचा उल्लेख केलेला आहे, तर श्रीकृष्ण हा माझा पती-स्वामी असल्याचे ती म्हणते. म्हणजे मीरेने मनातील अमूर्त अशा भक्तीभावाला लौकिक रूपात, मूर्त रूपामध्ये व्यक्त करताना ईश्वराशी सहचराचे आणि भक्ताचे-सहचारिणीचे नाते जोडलेले आहे. सलोकता, समीपता, सरूपता, सायुज्जता हे भक्तीचे चार प्रकार लक्षात घेतले, तर मीरेची उत्कट भक्ती कोणत्या प्रकारची होती, हे अधिक स्पष्ट होते. कृष्णाचा सहवास, त्याचे सान्निध्य अनुभवणे, मनाने सतत त्याच्या जवळ, समीप असण्याचा ध्यास घेणे, ही सलोकता आणि समीपता मीरेच्या भक्तीमध्ये अधिक प्रमाणात जाणवते. कृष्णचरणाच्या दर्शनासाठी सर्वस्व पणाला लावलेल्या मीरेच्या मनात सरूपतेचा ध्यास तीव्र आहे. या सर्वच ठिकाणी ईश्वर आणि भक्त यांच्यातील द्वैत- दोघे स्वतंत्र, वेगळे असल्याच्या जाणीवेमुळे होणारी तळमळ अधिक आहे. खरे म्हणजे मीरेच्या भक्तीत ईश्वराच्या भेटीचा परिपूर्ण अनुभव घ्यायचा आहे; पण तेथवर जाण्याआधी जाणविणारी अपूर्णता, हीच तिची मनोव्यथा होते. ही मनोव्यथाच ती तल्लीन होऊन रसरशीत, जिवंत स्वरूपात पुन्हा पुन्हा अनुभवते. मीरेच्या भक्तीमध्ये संपूर्ण हवे आहे; पण तिथे मन पोहोचणे अशक्य आहे, म्हणून जाणविणारे अपूर्णतेचे शल्य भरभरून व्यक्त होते. अपूर्णतेची मनाला लागलेली टोचणी, रुखरुख मीरा कितीतरी वेळा मांडते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमित्र / मैत्रीण:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nप्रेम म्हणजे नेमके काय\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nआगामी काळ मॉडेलिंगमधील बदलांचा\nजपानी वॉटर थेरपी...तंदुरूस्तीचा नवा फंडा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nतुम्हाला करायचंय ‘डिजिटल फास्टिंग’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2020-02-23T03:59:38Z", "digest": "sha1:ZQ4BU7AGWCR6SDONOBAAMF2T55WSBLZA", "length": 25079, "nlines": 228, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "जिवलगा – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on जिवलगा | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nरविवार, फेब्रुवारी 23, 2020\nकुख���यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला सेनेगलमध्ये अटक, आज आणणार भारतात\nअंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीला आफ्रिकेच्या सेनेगलमधून अटक; 23 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMumbai Mega Block On Sunday: मध्य,पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक, असा करा प्रवास\nIND vs NZ 1st Test 2020: वेलिंग्टनमध्ये इशांत शर्मा ने 5 विकेट घेत झहीर खान ची 'या' एलिट यादीत केली बरोबरी, मिळवले दुसरे स्थान\nवेस्ट इंडिजचा टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार डैरेन सैमी बनणार पाकिस्तानी नागरिक, देशातील सर्वात मोठ्या नागरी सन्मानाने होणार गौरव\nSant Gadge Baba Jayanti 2020: महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा यांच्याविषयी काही खास गोष्टी\nIND vs NZ 1st Test Day 3: इशांत शर्मा ने केला कहर; Lunch पर्यंत न्यूझीलंड पहिल्या डावात 348 धावांवर ऑलआऊट, घेतली 183 धावांची आघाडी\nKhelo India University: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे केले उद्घाटन, व्हिडिओद्वारे दिला महत्वपूर्ण संदेश\nWomen's T20 World Cup 2020: वेस्ट इंडिजविरुद्ध पराभवानंतर थाईलँड महिला टीमने अशाप्रकारे मानले चाहत्यांचे आभार, जिंकली मनं (VIDEO)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMumbai Mega Block On Sunday: मध्य,पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक, असा करा प्रवास\nमुंबई: अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची केली हत्या; प्रियकरासह पत्नीला अटक\nअधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर थेट मुख्यमंत्र्याच्या घरासह इतर मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडू; भारत सोन्नर यांचा इशारा\nकल्याण: 6 अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका शिक्षकाला अटक\nकुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला सेनेगलमध्ये अटक, आज आणणार भारतात\nभारतमाता की जय या घोषणेचा राजकीय जहाल फायद्यासाठी अतिरेकी वापर: मनमोहन सिंह\nसर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण संबंधित विरुद्ध उद्या भीम आर्मी कडून भारत बंदची हाक: चंद्रशेखर आझाद\nसर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण संबंधित निर्णयाच्या विरुद्ध भीम आर्मी कडून 23 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक, चंद्रशेखर आझाद ; 22 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या 36 तासांच्या भारत दौऱ्यावर सुरक्षेसाठी 100 कोटींचा खर्च; 25 हजार पोलिस तैनात\nCoronavirus in Italy: इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे एकाचा मृत्य; इतर अनेक देशांत पोहोचले विषाणू\nजपान: 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवरील 2 वयोवृद्ध प्रवाशांचा कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू\nअमेरिका: डोनाल्ड ट्र्म्प यांनी भारत दौर्‍यापूर्वी दिले व्यापार कराराबाबत मोठे संकेत; भारत- अमेरिकेदरम्यान होऊ शकते मोठे डील\nभारतामधील नेटफ्लिक्स युजर्सना झटका; बंद झाले पहिल्या महिन्यातील Free Subscription\nSamsung Galaxy Z Flip ची प्री बुकिंग आजपासून सुरु, किंमत ऐकून तुमचे ही डोळे चक्रावतील\n'Family Safety Mode' या नव्या फिचरसह आता मुलांच्या TikTok अकाऊंट राहणार पालकांचा कंट्रोल\nRedmi Note 7 Pro वर ग्राहकांना 6 हजार रुपयापर्यंत सूट, जाणून घ्या अधिक\n2021 पर्यंत मुंबईत 200 तर, संपूर्ण देशात 700 चार्जिंग स्टेशन उभारण्याचे Tata Power चे लक्ष्य\nRenault ने दक्षिण आफ्रिकेत लाँच केली 'मेड-इन-इंडिया' Triber कार; चेन्नईमधून 600 गाड्या एक्सपोर्ट\n Hyundai ची बंपर सवलत ऑफर; Grand i10 वर 75 हजार, तर i10 NIOS वर मिळवा 55 हजाराची सूट, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ठ्ये\nऑटोमोबाईल इंडस्ट्रीला Corona Virus चा विळखा; बंद पडली जगातील सर्वात मोठी कार निर्माण कंपनी, 25 हजार कामगार सक्तीच्या रजेवर\nवेस्ट इंडिजचा टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार डैरेन सैमी बनणार पाकिस्तानी नागरिक, देशातील सर्वात मोठ्या नागरी सन्मानाने होणार गौरव\nIND vs NZ 1st Test Day 3: इशांत शर्मा ने केला कहर; Lunch पर्यंत न्यूझीलंड पहिल्या डावात 348 धावांवर ऑलआऊट, घेतली 183 धावांची आघाडी\nKhelo India University: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे केले उद्घाटन, व्हिडिओद्वारे दिला महत्वपूर्ण संदेश\nडोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'आयुष्मान खुराना याचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' सिनेमा आहे ग्रेट'; पहा ट्वीट\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील कुठलाही भाग वगळला नाही' असे सांगत डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले स्पष्टीकरण\nKhatron Ke Khiladi 10: 'खतरों के खिलाडी 10' आजपासून सुरु; छोट्या पडद्यावरील सर्वात साहसी शोमध्ये अमृता खानविलकरसह सहभागी होणार 'हे' 10 सेलेब्ज\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राजांवरील छळाचा भाग रद्द, डॉ. अमोल कोल्हे यांनी अर्जुन खोतकरांना दिली माहिती\nSant Gadge Baba Jayanti 2020: महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा यांच्याविषयी काही खास गोष्टी\nHot Sex Positions: बेडवर सुखद अनुभव टिकवण्यासाठी हळू हळू करायच्या 'या' सेक्स पोझिशन करतील मदत\nSant Gadge Baba Jayanti 2020: शिक्ष���, स्वच्छता आणि समाजसेवेची कास धरणारे संत गाडगे बाबा यांचे प्रेरणादायी विचार\nराशीभविष्य 22 फेब्रुवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\n 40 वर्षांपूर्वी अमेरिकेत लिहिलेल्या पुस्तकात आढळला Corona Virus चा उल्लेख; शत्रू देशांचा नाश करण्यासाठी चीनने बनवले होते जैविक शस्त्र\nकॅनडा: चक्क शिमला मिर्चीत सापडला बेडूक; पहा व्हायरल फोटो\nजेव्हा अंधेरी स्थानकावर सरकता जिना अचानक उलट्या दिशेने सरकतो: पहा व्हायरल व्हिडिओ\n 'बुलाती है मगर जाने का नही' या शायरीवर टिकटॉक व्हिडिओ बनवणे पडेल महागात; कारण घ्या जाणून\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nस्टार प्रवाह वरील 'जिवलगा' मालिकेचा प्रवास संपला; सिद्धार्थ चांदेकर, स्वप्निल जोशी यांची खास पोस्ट\nस्वप्नील जोशी-अमृता खानविलकर 'जिवलगा' मालिकेतून पुन्हा एकत्र, पहा Promo\nलासलगाव जळीत कांड: पिडीतेचा उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू; मुख्य आरोपीची कसून चौकशी सुरु\nअकोला: प्रहार जनशक्तीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू\nजम्मू-काश्मीर: अनंतनाग मध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त\nMumbai Local Mega block on 23rd February: मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे लाईन दुरुस्तीच्या कामांमुळे उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, येथे पाहा वेळापत्रक\nमहाविकास आघाडीच्या मंत्र्यांसाठी मुंबईमध्ये उभारले जाणार 18 मजली अलिशान टॉवर; जाणून घ्या काय असेल खास\nIND vs NZ 1st Test: रॉस टेलर ने टाकले विराट कोहली ला मागे, टेस्ट क्रिकेटमध्ये केल्या सर्वाधिक धावा\nकुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला सेनेगलमध्ये अटक, आज आणणार भारतात\nअंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीला आफ्रिकेच्या सेनेगलमधून अटक; 23 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMumbai Mega Block On Sunday: मध्य,पश्चिम आणि हार्बर या तिन्���ी रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक, असा करा प्रवास\nIND vs NZ 1st Test 2020: वेलिंग्टनमध्ये इशांत शर्मा ने 5 विकेट घेत झहीर खान ची 'या' एलिट यादीत केली बरोबरी, मिळवले दुसरे स्थान\nवेस्ट इंडिजचा टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार डैरेन सैमी बनणार पाकिस्तानी नागरिक, देशातील सर्वात मोठ्या नागरी सन्मानाने होणार गौरव\nHappy Maha Shivratri 2020 Images: महाशिवरात्र निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या शिवभक्तांना पावन पर्वाच्या शुभेच्छा\n टिक-टॉक करिता धावत्या रेल्वेतून जीवघेणी स्टंटबाजी करणे पडले महागात; थोडक्यात बचावला तरूणाचा जीव\nCoronavirus Effect: कोरोना व्हायरसमुळे भारतासमोर नवीन समस्या; पॅरासिटामॉलसह 70 टक्क्यांनी वाढल्या आवश्यक औषधांच्या किंमती\nDadasaheb Phalke Awards 2020: हृतिक रोशन सर्वोत्कृष्ट अभिनेता तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान ‘सुपर 30’ ला; पहा सन्मानित कलावंतांची यादी\nदिल्ली: शाहीन बाग के बाद अब जाफराबाद में CAA के खिलाफ महिलाओं का धरना प्रदर्शन, मेट्रो स्टेशन के पास बढ़ाई गई सुरक्षा\nदिल्ली में शाहीन बाग के बाद अब जाफराबाद में CAA के खिलाफ महिलाओं का धरना प्रदर्शन: 23 फरवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nकोरोना का कहर: आमिर खान ने Video मैसेज जारी करके बढ़ाया फैंस का हौंसला, कहा- दुआ करूंगा सब कुछ जल्द ठीक हो जाए\nAUS vs SA 1st T20I Match 2020: दक्षिण अफ्रीका के उपर लगा जुर्माना, जानें कारण\nIND vs NZ 1st Test Match Day 3: तीसरे दिन का लंच हुआ घोषित, इशांत शर्मा ने न्यूजीलैंड के उपर ढाया कहर, पढ़ें पुरे मैच की रिपोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/gaatha-shastranchi-news/article-about-shaurya-missile-1808335/", "date_download": "2020-02-23T04:46:45Z", "digest": "sha1:W3UJB2J6MFXAHA6PLU2TIWWIRUJHN7DG", "length": 15037, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about shaurya missile | शौर्य क्षेपणास्त्र | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nशौर्य हे भारताचे हायपरसॉनिक, म्हणजे ध्वनीच्या गतीच्या पाचपटपेक्षा अधिक वेगाने प्रवास करणारे क्षेपणास्त्र आहे.\nशौर्य हे भारताचे हायपरसॉनिक, म्हणजे ध्वनीच्या गतीच्या पाचपटपेक्षा अधिक वेगाने प्रवास करणारे क्षेपणास्त्र आहे. पाणबुडीतून डागता येणाऱ्या के-१५ सागरिका या क्षेपणास्त्राची ही जमिनीवरून डागता येणारी आवृत्ती असल्याचे मानले जाते. शौर्यचा पल्ला ७०० किमी असून तो गाठण्यास त्याला ५०० ते ७०० सेकंद लागतात. त्यावर पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे बसवता येतात. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) विकसित केले जात आहे.\nशौर्यच्या निर्मितीत अनेक अत्याधुनिक यंत्रणांचा वापर केला आहे. त्याचा आकार खूप आटोपशीर आहे. त्याचा व्यास कमी असल्याने त्याला हवेचा अवरोध कमी होतो. ते एकाच ट्रकवर बसून डागता येते. त्यामुळे वाहतुकीस सुलभ आहे आणि शत्रूला सहजपणे दिसत नाही. ते कॉम्पोझिट फायबर ग्लासपासून बनवलेल्या विशेष कॅनिस्टरमधून डागले जाते. त्यासाठी उच्च दाब असलेले वायू वापरले जातात. त्यानंतर क्षेपणास्त्राच्या मुख्य इंधनाचे ज्वलन होऊन त्याला गती मिळते. क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी या गॅस जनरेटरचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते. ही प्रणाली आपले काम करण्यात अयशस्वी ठरली तर अनेक यंत्रणांचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे त्यात ९९.९९७ टक्के अचूकता राखली आहे. ते तंत्रज्ञान पुण्यातील हाय एनर्जी मटेरिअल्स रिसर्च लॅबोरेटरीने (एचएमईआरएल) विकसित केले आहे.\nशौर्य घनरूप इंधनावर आधारित, दोन टप्प्यांचे (स्टेजेस) क्षेपणास्त्र आहे. शौर्यची खासियत म्हणजे त्याचा प्रवासमार्ग (ट्रॅजेक्टरी) संमिश्र (हायब्रिड) आहे. तो पूर्णपणे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासारखा नाही. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना एकदा रॉकेटने गती दिली की तोफगोळ्यासारखी वक्राकार (इलिप्टिकल) मार्गाने प्रवास करतात. तो मार्ग मध्ये बदलता येत नाही. त्यामुळे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या प्रवासमार्गाचा अंदाज बांधता येतो आणि त्यानुसार त्यांना पाडण्यास मदत होते. मात्र शौर्य क्षेपणास्त्र सुरुवातीला बॅलिस्टिक क्षेपणास्त्राप्रमाणे उंचावर भिरकावले जाते आणि नंतर ते क्रूझ क्षेपणास्त्राप्रमाणे वातावरणात ग्लायडरसारखा प्रवास करू शकते. म्हणजेच ते प्रवासादरम्यान त्याचा मार्ग बदलू शकते. शौर्य ध्वनीच्या साधारण ६ पट वेगाने (माक ६) प्रवास करते आणि वाटेत मार्ग बदलू शकते. त्यामुळे ते पाडण्यास अत्यंत अवघड आहे.\nशौर्यच्या दिशादर्शनासाठी (नेव्हिगेशन अँड गायडन्स) रिंग लेझर जायरोस्कोपचा वापर केला आहे. हे तंत्रज्ञान अत्यंत उच्च दर्जाचे आणि संवेदनशील असून ते कोणताही देश भारताला देण्यास तयार नव्हता. त्यामुळे ते देशांतर्गत विकसित करण्यात आले आहे. डीआरडीओच्या रिसर्च सेंटर इमारत (आरसीआय) या केंद्रात ते तयार करण्यात आले आहे.\nभविष्यातील युद्धात शत्रूवर वरचष्मा मिळवण्यासाठी हायपरसॉनिक वेगाने हल्ला करणाऱ्या शस्त्रांना खूप महत्त्व असणार आहे. प्रचंड वेग आणि मार्ग बदलण्याची क्षमता यामुळे ती पाडण्यास अवघड आहेत आणि लक्ष्यावर खात्रीशीरपणे हल्ला करू शकतात. ती वापरून शत्रूवर पहिल्या टप्प्यात झंझावाती हल्ले करता येतात. त्यामुळे सेनादलांच्या भात्यात शौर्य क्षेपणास्त्राचे स्थान मोलाचे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 गाथा शस्त्रांची : के-१५ सागरिका आणि के-४ क्षेपणास्त्रे\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/lokakaran/", "date_download": "2020-02-23T04:20:14Z", "digest": "sha1:GLIDISMHHIS3EFNJGEYKFHZKOJ7P6GDY", "length": 14718, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लोककारण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nया दशकात मनुष्याची व्याख्या सार्वजनिक पातळीवर व्यापक झाली.\nमराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात मराठा मोर्चाचा फायदा दोन्ही काँग्रेस पक्षांना झाला.\nमहाराष्ट्रातही बहुसंख्याक-अल्पसंख्याकांच्या सत्ता संबंधाची व सामाजिक संबंधाची घुसळण दिसते.\nलोकांना मोठी आश्वासने देऊन, झटपट लोकप्रियता मिळवून हे नेतृत्व लोकमानसावर नियंत्रण मिळवत आहे.\nस्त्रियांचा राजकारणातील सहभाग संख्येने कमी होता, तो आता स्थानिक पातळीवर वाढतो आहे\nसत्ताकांक्षी अभिजनांचे चौरंगी हिंदुत्व\nभाजप व शिवसेनेने सत्ताधारी व सत्ताविरोधी अशा दोन्ही पातळींवरील अवकाश गेली दोन वर्षे व्यापला होता.\nया त्यांच्या कृत्याचे ते स्वत: (किंवा त्यांचे कार्यालय) कसे समर्थन करतील हेही बघणे मनोरंजक ठरेल.\nसर्वसामान्य लोकांच्या सर्वसामान्य सामूहिक कृती मोर्चात दिसत आहेत.\nराजकीय घडामोडीमधून महाराष्ट्रातील उपप्रादेशिक सत्तासंघर्ष दिसतो.\nसलोखा संग्रहालयात, विरोध मैदानात\nसमकालीन दशकात िहदुत्व परिवाराकडे दलित समाज जवळजवळ एकचतुर्थाश वळला आहे.\nकसेल त्यांची जमीन, पण नसेल त्याचे काय, हा प्रश्न दादासाहेब गायकवाडांनी उपस्थित केला होता.\nउच्च जाती आणि उच्च जात्येतर यांनी एकमेकांना इतरेजन म्हणून लोकप्रतिनिधित्वाच्या क्षेत्रातून हद्दपार केले\nसाटेलोटे (क्रोनी) भांडवलदारी ही संकल्पना भारतीय राजकारणात वरपासून तळागाळापर्यंत पोहोचली आहे.\nबहुजन व गटबाजी यांच्यावर हिंदूकरणाच्या रसायनाचा वापर केला गेला.\nआज मराठा आणि ओबीसी समाज भाजपमध्ये समावेशनासाठी तयार असल्याचे दिसते.\nदलित राजकारण : समीकरणाचे पेचू\nनिवडणुकीच्या राजकारणात मत व समाज यांची समीकरणे सतत मांडली जातात\n‘काँमुभा’ पुढील मतांचे आव्हान\nमोदीप्रणीत काँमुभा ब्रॅण्डला राजकीय आखाडय़ात तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.\nपर्यायी हिंदू राजकारणाची जुळणी\nलोकसभा निवडणुकीत राजकारणाची सामाजिक, आíथक संदर्भात जुळणी नरेंद्र मोदींनी केली.\nप. बंगालमधील ‘म’केंद्रित विसंगती\n‘म’ला विरोध, असे चित्र राज्यात आहे. असे असूनही प्रत्येक पक्ष लोकशाही पुनस्र्थापनेची भाषा वापरत आहे.\nकेरळी राजकारणाचे उजवे वळण\nधार्मिक सद्भावना व इळावा समाजाचा आधार या तिन्ही वैशिष्��य़ांना भाजपने यशस्वीरीत्या आव्हान दिले आहे.\nउभी आणि आडवी जमवाजमव\nतामिळनाडूचे राजकारण नव्वदीच्या दशकापासून बदलत गेले आहे.\nराज्याचे राजकारण इतक्या अस्मितांमध्ये गुंतलेले आहे की, पक्षीय पातळीवरील चढाओढीला मर्यादा पडतात.\nभारतात आर्थिक सुधारणांचे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू आहे.\nमध्यम वर्गाची राजकीय प्रारूपे\nएकविसाव्या दशकाच्या आरंभापासून राज्यशकट मध्यम वर्गाच्या हाती गेले आहे\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/daily-update-maharashtra-news-pm-modi-in-maharashtra-breaking-news-maharashtra-breaking-news-108746.html", "date_download": "2020-02-23T04:36:28Z", "digest": "sha1:QEA6MGQNP6VWXMRH2Y6675XKW4G7ISLJ", "length": 18732, "nlines": 194, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह", "raw_content": "\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nLIVE : मुंबईसह उपनगरात तुफान पाऊस\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nराज ठाकरेंना डोंबिवलीच्या वा���तूक कोंडीचा फटका\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डोंबिवलीतील वाहतूक कोंडीचा फटका, राज यांचा ताफा पाऊण तास ट्रॅफिकमध्ये अडकला\nठाणे शहरात जोरदार पावसाला सुरुवात\n#ठाणे – ठाणे शहरात जोरदार पावसाला सुरुवात, सखल भागात पाणी साचायला सुरुवात\nकोल्हापुरात पावसाचा जोर पुन्हा वाढला\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला, राधानगरी धरणाचा बंद झालेला आणखी एक दरवाजा उघडला, चार स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू, पंचगंगा नदी 37 फुटांवर, आंबेवाडी, प्रयाग चिखली येथील लोकांनी स्थलांतराची तयारी सुरू केली. घरगुती गणपतीचे लवकर विसर्जन करून लोक प्रशासनाच्या सूचनेकडे लक्ष ठेऊन, 4 राज्य मार्ग आणि 15 जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद\nकाँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत\nमुंबई : काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा शिवसेनेत प्रवेश, ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षप्रवेश https://t.co/Q0w20YsD5w pic.twitter.com/97JRSzFv5T\nमुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस\nमुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सुमारे दोन तासापासून मुसळधार सरी\nकरूळ घाटात दरड कोसळली\nसिंधुदुर्ग- करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ महत्वाचा घाट. भुईबावडा घाटातून वाहतूक वळविली\nमिलिंद देवरा यांना अध्यक्षपदावरुन हटवणे योग्यच : संजय निरुपम\nलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निरुपम यांना काढून मिलिंद देवरा यांना मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मिलिंद देवरा यांच्या जागी एकनाथ गायकवाड यांना मुंबई काँग्रेसची सूत्र देण्यात आली आहेत. निवडणूक तोंडावर आली तरी काँग्रेसमधील मतभेद काही संपताना दिसत नाहीत. मिलिंद देवरा यांना अध्यक्षपदावरुन काढण्याचा निर्णय अतिशय योग्य. देवरा जबाबदारी पाडण्यात अपयशी, निरुपम यांचा टोला\nराज ठाकरे डोंबिवली दौऱ्यावर\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवसीय डोंबिवली दौऱ्यावर, कल्याण-डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार,विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राज यांच्या दौऱ्याला महत्व, निवडणुकीआधी राज यांचा पहिलाच औपचारिक दौरा\nकॉम्रेड सुधीर ढवळे यांची साक्ष\nपुणे : कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे आज कॉम्रेड सुधीर ढवळे यांची साक्ष होणार. काही वेळातच येरवडा काराग��हातून कॉम्रेड ढवळे पोलीस बंदोबस्तात चौकशी आयोगासमोर हजर होणार. शुक्रवारी अड. सुरेंद्र गडलिंग यांना आयोगासमोर साक्ष देण्यासाठी हजर करण्यात आले होते. मात्र, न्यायालयीन खटल्यावर परिणाम होण्याच्या शक्यतेने त्यांनी साक्ष देण्यास नकार दिला. आयोगाचे प्रमुख कोलकता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल, आणि सदस्य सुमित मलिक यांच्यासमोर चौकशी सुरु आहे.\nनाशिक - भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर\nनाशिक – भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. भाजप गटनेत्याचा महापौर आणि आमदारांना घरचा आहेर. भाजप आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांची लाय डिटेक्टर चाचणी करण्याची भाजप गटनेते जगदीश पाटील यांची मागणी. गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने आरक्षण बदलाच्या मंजुर केलेल्या ठरावात बदल केल्याचा आरोप. आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी ECf माजी सभागृह नेते संभाजी मोरुस्कर यांच्या दबावातून परस्पर बदल झाल्याचा आरोप. भाजपच्याच गटनेत्यांसह चार नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार.\nहवामान खात्याचा अंदाज खरा ठरताना पहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. सिंधुदूर्ग जिल्ह्यातही पावसाची संततधार कायम आहे. कोकणात पावसाचा सलग सातवा दिवस आहे. गणेशोत्सवाच्या आगमनाच्या वेळी दाखल झालेला पाऊस आता गौरी गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी सुद्धा पहायला मिळतोय. ८ सष्टेंबरपर्यत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय.\nपंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल\nपंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरूच. पंचगंगेची पाणीपातळी 36.5 फुटांवर. धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला. राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद. मात्र तीन दरवाजांमधून अद्याप विसर्ग सुरूच. रात्री उशीरा एनडीआरएफ टीम कोल्हापुरात दाखल\nLIVE : वारिस पठाण नाही लावारीस पठाण, अर्जुन खोतकरांची वारिस…\nLIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांची भेट,…\nLIVE : पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल निलंबित\nLIVE : मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या दोन मंत्र्यांचे राजीनामे, भाजपच्या आक्षेपापूर्वी…\nLIVE : मुंबईतील जीएसटी भवनमध्ये आग\nLIVE : कोरोना वायरसच्या अफव्यामुळे औरंगाबादच्या चिकन मार्केटमध्ये शुकशुकाट\nLIVE : अंधेरीतील रॉल्टा कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 19…\nLIVE : वसईत खदाणीत दोन अल्पवय���न मुली बुडाल्या\nउद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर 'वर्षा'वर तातडीची बैठक, शरद पवार, अजित…\nअतिशय थंड डोक्याने प्लॅन करुन तुषारची हत्या, माझं मन हादरुन…\nफडवणीस दिल्लीत जाऊन चांगले काम करतील, त्यांना माझ्या शुभेच्छा :…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आधी CAA समजून घ्यावा, काँग्रेसचा सल्ला\n\"देवेंद्र फडणवीस फार काळ ना विरोध पक्षनेते राहतील, ना माजी…\nअखेर वारिस पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल\nLIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांची भेट,…\nराजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राला सहकार्य करा, उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nतृप्ती देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शिवनेरीवर ‘फैसला ऑन द स्पॉट’\nइतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे\nकोरोनावर भारतातील पहिली लस पुण्यात विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.zjyongqi.com/mr/products/caps-and-hats/fedora-hats/", "date_download": "2020-02-23T05:37:33Z", "digest": "sha1:2G3XJHNJE52AODWORX6QJAPHDYAYNO6T", "length": 6396, "nlines": 160, "source_domain": "www.zjyongqi.com", "title": "Fedora हॅट्स उत्पादक, पुरवठादार | चीन Fedora हॅट्स फॅक्टरी", "raw_content": "\nमलवस्त्र आणि ओव्हन कधीच होणार\nयुवक आणि प्रौढांसाठी ओलिस\nथोडे मुलांसाठी मिन�� ओलिस\nट्राली पिशवी आणि प्रवास पिशवी\nसामने आणि मुलांसाठी हॅट्स\nवृत्तपत्रे विकणारा मुलगा सामने\nस्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे हॅट्स\nमलवस्त्र आणि ओव्हन कधीच होणार\nयुवक आणि प्रौढांसाठी ओलिस\nथोडे मुलांसाठी मिनी ओलिस\nट्राली पिशवी आणि प्रवास पिशवी\nसामने आणि मुलांसाठी हॅट्स\nवृत्तपत्रे विकणारा मुलगा सामने\nस्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे हॅट्स\n16 \"दुनियेत लहान मुले ABS वाहून-वर सुटकेस ट्राली ...\nUnisex दीर्घिका तेजोमेघ हिप-हॉप फ्लॅट बिल अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ Caps ...\nUnisex हिवाळी पट्टे कापूस विणकाम फ्लॅट वेल Hat Caps\nदुनियेत मोटारीचे पोलादी व पुढेमागे करता न येणारे छप्पर EVA शाळा पेन्सिल प्रकरण स्टेशनरी Pe ...\nरिक्त घाऊक हिप-हॉप फ्लॅट बिल अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ Spor Caps ...\nकापूस अतिरिक्त लांब उष्णता प्रतिरोधक Silicone पट्टे की ...\nघाऊक पुरुष महिला कापूस Fedora हॅट्स लघु ब्रा ...\nघाऊक पुरुष महिला Pinstripe कापूस Fedora Hat ...\nघाऊक पुरुष महिला नाडी पूर्वी व्हेनिसमध्ये प्रचारात असलेले एक सुवर्ण नाणे Fedora हॅट्स धनुष्य ...\nघाऊक महिला फुलांचा कापूस Fedora हॅट्स लघु ...\nघाऊक पुरुष महिला Pinstripe मुलायम Fedora हॅट्स ...\nघाऊक पुरुष महिला Plaids कापूस Fedora हॅट्स एस ...\nघाऊक पुरुष महिला पूर्वी व्हेनिसमध्ये प्रचारात असलेले एक सुवर्ण नाणे Fedora हॅट्स धनुष्य Shor ...\nघाऊक पुरुष व्हिंटेज जाड Fedora हॅट्स लघु ब ...\nपुरुष महिला फुलांचा कापूस कॅनव्हास Fedora हॅट्स Bowk ...\n12पुढील> >> पृष्ठ 1/2\nपत्ता: नं .1 # Jinqu रोड, जिन्हुआ सिटी, Zhejiang प्रांत, चीन\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://magevalunpahtana.com/2016/07/20/%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2020-02-23T03:45:31Z", "digest": "sha1:YJV56FMREEZEGBLSMZXHSLZLFYWTWY26", "length": 13864, "nlines": 147, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "हीरण हलकारी जोबनवाली नदी रुपाळी नखराळी | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← नातं : श्री व सौ मासिकात प्रकाशित\nहीरण हलकारी जोबनवाली नदी रुपाळी नखराळी\nमागच्या काही दिवसात असेच एका पावसाळी शनिवारी कीं रविवारी गाढी (गाढेश्वरी) नदीच्या काठाकाठ��ने पावसात भिजत फिरताना गाढीचे ते वेल्हाळ रूप पाहून वारंवार एक जाणीव होत होती कि हे आपण कुठेतरी बघीतलेले, अनुभवलेले आहे. त्यात गाढीबरोबर फिरताना नेहमीपेक्षा जरा जास्तच गोड दिसत असलेल्या माझ्या सहधर्मचारिणीला पाहताना ती भावना जास्त प्रबळ होत होती. कि हे पूर्वी कुठे तरी अनुभवलंय…. पण नक्की आठवत नव्हतं.\nआज नामवंत गुजराती लेखक श्री ध्रुव भट्ट यांचे ‘अकुपार’ पुन्हा एकदा वाचताना या कोड्याचा उलगडा झाला. कथेच्या नायकाला गीरच्या वास्तव्यात भेटलेला एक अंध मालधारी (गुराख्याची एक जात) , ज्याने आयुष्यात कधीही प्रकाश बघितलेला नाही तो गिरच्या लेकीचं ” हीरण नदीचं ” सौंदर्य वर्णन करताना तिथल्या स्थानिक भाषेतलं एक गाणं ऐकवतो. त्या नायकालाही ते गाणं पुरतं समजलेलं नसतं, मलाही यातल्या खूप शब्दांचा अर्थ लागलेला नाहीये. पण त्यामागचं विलक्षण प्रेम, गीरबद्दलची, विशेषतः हीरण नदीबद्दलची आत्मीयता त्या गाण्यात जाणवत राहते. गिरमधल्या रहिवाशांचे गिरशी, निसर्गाशी, सृष्टीशी असलेले नाते गडद होत जाते, उमजत जाते. शब्दांचे अर्थ कळत नाहीत पण कसा कोण जाणे त्या गाण्याचा भाव आपल्या मनापर्यंत सहज पोचत राहतो. अनेक भाषामधली अनेक विषयांवरची गाणी ऐकली, वाचली आहेत. पण स्पेशली एका नदीवर लिहिलं गेलेलं हे पहिलंच गाणं वाचायला मिळालं. (ज्या दिवशी अशाच कुणा स्थानिक गुराख्याकडून ऐकायला मिळेल तो सुदिन) ….\nडुंगरथी दडती घाट उतरती पडती न पडती आखडती\nआवे उछळती जरा न डरती डगलां भरती मदझरती\nकिलकारा करती जाय गरजती घोराळी\nहीरण हलकारी जोबनवाली नदी रुपाळी नखराळी\nआंकडीयावाळी हेलळियाली वेल्युवाळी वखवाळी\nअवळा आंटाळी जामी जाळी भेखाडियाळी भेवाळी\nतेने दई ताळी जातां भाळी लाख हिल्लोळी नखराळी\nहीरण हलकारी जोबनवाली नदी रुपाळी नखराळी\nआंबा आंबलियु उंब उंबरीयूं खेर खिजडियूं बोरडीयु\nकेहुडा कळियूं वा वखारीयुं हेमनी कळियु आवळियुं\nप्रथवी उतरयुं सरगी परीयुं वळियुवाळी जळधारी\nहीरण हलकारी जोबनवाली नदी रुपाळी नखराळी\nसंदर्भ पुस्तक : अकुपार\nलेखक : ध्रुव भट्ट\nतळटीप : कुणाला कृपया हि भाषा कळत असेल तर कृपा करून मला अर्थ सांगू नका. यातली भावना माझ्यापर्यंत जशी पोचलीय ती तशीच राहू द्या. 🙂\nयावर आपले मत नोंदवा\nPosted by अस्सल सोलापुरी on जुलै 20, 2016 in प्रासंगिक\n← नातं : श्री व सौ मासिकात प्रकाशित\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (4)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (40)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (19)\nरसग्रहण – कविता व गाणी (29)\nसहज सुचलं म्हणुन…. (77)\n‘हमरा लाईफ कौनो लाईफ नही है कां\nये दुनिया अगर मिल भी जाये तो क्यां है…\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n347,234 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/english-language-18-615508/", "date_download": "2020-02-23T05:02:24Z", "digest": "sha1:ZT7HUIU6SV6JNSDJ6XUFN5YO6AHLLCSI", "length": 15707, "nlines": 269, "source_domain": "www.loksatta.com", "title": "टू इन वन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nनाश्ता आणि जेवण दोन्ही एकत्रच करणं याला इंग्रजीत ब्रंच म्हणतात. म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच. अशा दोन गोष्टी एकत्र करून वेगळा शब्द बनणं या प्रकाराला पॉटमॅन्टे\nनाश्ता आणि जेवण दोन्ही एकत्रच करणं याला इंग्रजीत ब्रंच म्हणतात. म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच. अशा दोन गोष्टी एकत्र करून वेगळा शब्द बनणं या प्रकाराला पॉटमॅन्टे असं म्हटलं जातं.\nअलीकडे टीव्हीवर बॅगची जाहिरात पाहिली. व्यवसायानिमित्त दौऱ्यावर असणारा एक तरुण विमानातून उतरतो- फुलाफुलांचा शर्ट अणि अर्धी चड्डी घालून समुद्रकिनारी मौजमजेसाठी उधळतो- तिथं त्याला एक मना भेटते. तिच्याशी थोडी मौजमजा करतो- थोडय़ाच वेळात, सुटाबुटात मिटिंगसाठी हजर. पाहतो तर सागरतीरीची मनाही सुटाबुटात मीटिंगला आलेली. थोडक्यात काय तर मौजमजा आणि धंदापाणी या दोन्ही गोष्टी हा स्मार्ट पोऱ्या कसा काय सांभाळू शकतो तर दोन स्वतंत्र कप्पे असलेल्या बॅगमुळे. (एक कप्पा ऑफिसचा आणि दुसरा खाजगी) ही जी two in one बॅग आहे तिला इंग्रजीत portmanteau म्हणतात.\nआज आपण इंग्रजीतल्या काही portmanteau words अर्थात एकात ब���वलेल्या दोन शब्दांची ओळख करून घेऊ.\n१) सामान्यत: लोक सकाळी नाष्ता करतात आणि दुपारी जेवतात. पण बँकवाले, शिक्षक वगरे मंडळी सकाळी दहा-साडेदहाला भाजी-पोळी खाऊन बाहेर पडतात. नाष्ता आणि जेवण यांच्या संयोगासाठी brunch हा शब्द वापरला जातो.\n२) आधुनिक जगात माहितीचा महापूर आलाय. आणि रंजक पद्धतीने माहिती पुरवणे, हे आवश्यक कौशल्य बनलंय. माहिती आणि रंजन यांच्या मेळासाठी infotainment हा शब्द वापरतात.\n३) पाìकगच्या समस्येमुळे गाडीवाले शहरातली हॉटेलं टाळतात आणि शहराबाहेरचा एखादा धाबा पसंत करतात. हॉटेल निवडताना पाìकगची सोय हा मुद्दा शहरात फार कळीचा बनला आहे. यातूनच motel शब्द आलाय.\n४) आपला शेजारी चीन जवळपास महासत्ता बनलाय आणि भारतही त्या दिशेने प्रगती करतोय. आशिया खंडातल्या या दोन ताकदींचा उल्लेख एकत्रितपणे Chindia असा केला जातो.\n५) आमचे शिक्षक मित्र- त्यांचा विषय इंग्रजी. टेबलावर कायम २-४ डिक्शनऱ्या. शब्द अडला किंवा काही शंका आली की म्हणतात, ‘‘थांबा. मिस्टर Oxambridge यांचा सल्ला घेऊ.’’\n६) कार्यशाळा, चर्चासत्रं, परिसंवाद, अभ्यासवर्ग वगरे गोष्टींचं सध्या पेव फुटलंय. स्त्री-प्रश्नांसंबंधीच्या अभ्यासवर्गासाठी feminar हा शब्द रूढ झालाय.\nएका मित्रानं या बुलेटीन्सना ‘व्होस्टर्कल’ असं नाव दिलंय. Vocabulary Study Circle चं पोटमॅन्टो रूप. Portmanteau मध्ये एकात दोन शब्द बसवलेले असतात. मित्रानं एक पाऊल पुढं टाकत vosturcle मध्ये एकात तीन शब्द बसवलेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभाषा.. आपली आणि अन्य\nहिन्दी हीच राष्ट्रभाषा का\nविदेशिनी : २४*७ सुसंवादक\nसाहित्य : आहे मनोहर तरी…\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अय���ध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 कांदा, मुळा, भाजी\n2 नाव सोडून गेलेले…\n3 बर्डस् अँड बीज्\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/collector-office-plastic-banned-water-bottle/", "date_download": "2020-02-23T04:41:53Z", "digest": "sha1:WE6AHAXISLZ42YPKOZGRPBBXOJTVKXZG", "length": 14482, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "जिल्हाधिकारी कार्यालयातून प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या हद्दपार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’च��� देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nजिल्हाधिकारी कार्यालयातून प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या हद्दपार\nराज्यात प्लास्टिक बंदी लागून दोन वर्षे झाली असली तरी अनेक शासकीय कार्यालयातही प्लास्टिक बाटल्याचा सर्रास वापर होताना दिसत असतो. मात्र याला जिल्हाधिकारी कार्यालय अपवाद ठरले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय बैठक, पत्रकार परिषदवेळी आता प्लास्टिक बाटल्या हद्दपार झाल्या असून स्टीलच्या बाटल्या पाणी पिण्यास दिल्या जात आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय प्लास्टिक बाटल्या मुक्त झाले आहे.\nमाजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शासनातर्फे प्लास्टिक बंदी लागू केली होती. मात्र प्लास्टिक बंदीला अजून हवा तसा प्रतिसाद नागरिकांकडून मिळालेला दिसत नाही. जिल्हा प्रशासन असो अथवा स्थानिक प्रशासन असो यांनी प्लास्टिक बंदीसाठी जिल्ह्यात जनजागृती करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. मात्र तरीही प्लास्टिक बंदीला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसला तरी शासकीय कार्यालयातही प्लास्टिक पाण्याच्या बाटल्याचा वापर होताना अजूनही दिसत आहे. शासनाच्या कार्यलयातच प्लास्टिक बंदीला हरताळ असल्याने नागरिकाना बोलून उपयोग नाही.\nजिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्लास्टिक बंदीचे स्वागत केले असून कार्यालयात प्लास्टिक बाटल्यांना हद्दपार केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मिल्टनच्या स्टीलच्या बाटल्यातून पाणी दिले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात होत असलेल्या शासकीय बैठका, जिल्हा नियोजन बैठक अथवा पत्रकार परिषद वेळी येणाऱ्या अधिकारी, पत्रकार��ंना आता स्टीलच्या बाटल्यामधून पिण्याचे पाणी दिले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्लास्टिक बाटल्या हद्दपार केल्या असुम जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालयानीही आता प्लास्टिक बाटल्या हद्दपार करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\nया बातम्या अवश्य वाचा\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kavitaa.com/displayNews.aspx?nID=426", "date_download": "2020-02-23T05:22:16Z", "digest": "sha1:B3KK23YXDACHYTDBSBGO7BZ7C73Z35NG", "length": 80665, "nlines": 144, "source_domain": "kavitaa.com", "title": "KonKani Poetry", "raw_content": "\nभारतांत एक‍रूपी विमर्शीक दिष्टिचो बोर्गोळ : प्रो. सीतांशू यशश्चंद्र\nमंगळूर‍च्या होटेल दीपा कंफर्ट्साच्या शहनाय सालांत आगोस्त २७ तारिकेच्या पावसाळ्ये सांजेर जमल्ल्या लोकान कविता संसाराच्ये गिरेस्त गिन्यानी भोंवडेचो अनभोग जोडलो. अंतराष्ट्रीय ख्यातेचो गुजराती कवी तशेंच विमर्शक सीतांशू यशश्चंद्र हांणी भारतांतल्या काव्याविशीं मनाकर‍शीत रितीन उलोवन \"कविता समजुंच्यो भारतीय रिती\"विशीं गजाली केल्यो.\nकविता ट्रस्टान मांडून हाडल्ल्या सव्या जेम्स आनी शोभा मेंडोन्सा कविता उपन्यासावेळीं पद्मश्री तशेंच साहित्य अकाडेमी आनी हेर संस्थ्यां थावन मान जोडल्ल्या प्रोफेसर यशश्चंद्र हांणी आपुरबायेन उलयताना हाजर आसल्लो हर‍येकलो मनीस ताचीं हर‍येक उत्रां बोवच ध्यानान मतींत पचोवन आसचें दिष्टीक पडलें.\nसीतांशू यशश्चंद्र समकाळीन गुजराती साहित्याचो फामाद कवी तशें नाटक‌कार. तो एक विमर्शक, अनुवादक तशें शिक्षण तज्ञ सयत. ताणे ताच्यो कविता तशें नाटकांतले विंचलले भाग पॅरीस, बरलीन, फ्रांक‌फर्ट, स्टट‌गार���ड, मोस्को, रेगा, क्रोयेशिया, न्यूयोर्क, चिकागो, लॉस एंजलीस, सोल मात्र न्हय भारताच्या वेवेगळ्या शेरांनी वाचल्यात. ते एकले फूल‌ब्रैट स्कॉलर तशें फोर्ड वेस्ट युरोपियन फेलोशीप जोडपी मनीस. यशश्चंद्रान आमेरिका थावन साहित्यांत आनी भारता थावन कवितेंत डोक्टरेट पद्व्यो जोडल्यात. तांणी सौराष्ट्र विश्वविद्यानिलयाचे उपकुलपती जावन वावर केला. युजिसी एमिरेतूस प्रोफेसर आनी राष्ट्रीय उपन्यासक, तशें साहित्य अकाडेमी तर्फेन भारतीय साहित्याच्या म्हाग्रंथाचो संपादक जावन वावर दिला.\nचडीत करून कवी, प्रोफेसर तशें साहित्याचे मोगी हाजर आसल्ल्या ह्या काऱ्याची सुर‍वात कर‍तां \"धैरादीक इष्टांनो\" म्हणून संभोदन करून तांणी तांचो उपन्यास आरंभ केलो. \"आपणाक मात्र न्हय, आपल्या प्रदेशाच्ये भाशेन या आपले माय‌भाशेन कविता तशें साहित्याचो हेर प्रकार बरोंवच्या खंयच्याय बरोवप्याक ही एक गौरवाची गजाल. कोंकणी कवीं मधें तशेंच कोंकणी भाषाभिमानी मधें आसचेंच एक गौरवाची गजाल. भास म्हळ्ळी ती बरोवप्यांक कोणेंय दिल्ली नासता. आमच्या तसल्या देशांत, एका बरोवप्याक कितल्योय भासो उपलब्द आसात. इंगलीष आनी हिंदी त्या पयकिच्यो आसात. चडीत वाचपी आसचे भाशेंत बरोंवच्यांत जायते फायदे आसात. हांगासर ह्या जम्यांत राष्ट्रीय स्तरार नांव केल्ले लेखक आसात. मेल्विन रोड्रिगस त्या पयकी एकलो. तो अखंड भारतान पळेंवचे तसलें कोंकणिचें मुखमळ. आमी एक्ये आमके भाषेंत बरोंवची विंचवणी केल्या. आमी त्ये भाषेंत जल्मल्यांव म्हळ्ळेखातीर ही विंचवणी जावंक ना. त्या देकून हें विशेषण \"दैराधीक इष्टांनो\" आपणें वापर‍लें\" म्हणालो प्रो. सीतांशू\n\"रबींद्रनाथ ठागोरान स्थापन केल्ल्या विश्वभारतिचो कुलपती जावनासल्लो गुजराती कवी उमाशंकर जोषी दोन सब्दांविशीं अशें उलयता -' सौम्य' म्हळ्यार 'मोवाळाय', आनी संस्कृत सब्द 'क्षातर' म्हळ्यार 'शक्तिचे भक्त'. हांगासर शक्ती म्हळ्यार अधिकार. हो सब्ध गुजराती भाशेंत बदल्ला. कोणायकी भृष्ट म्हणून वोलावंक तो वापर‍तात. त्यादेकून 'क्षातर' आसल्लो सब्द गुजरातींत 'चाकटो' जाला. तशें म्हळ्यार घमंडी, उपराळी, आपणाचेर नियंत्रण होगडायिल्लो मनीस म्हळ्ळो अर्थ जाता. ते अधिकाराची पुजा कर‍तात, पूण हो अधिकार नियंत्रणांत दवरुंक ते सकनांत. सास्रांनी वर्सां थावन भारतीय कविता हेंच करीत आयल्या. पूण सौम्य म्हळ्यार कितें उमाशंकर जोषी तुमकां ह्या सब्दाच्या मुळाक आपोवन व्हर‍ता. ह्या सब्दाचें मूळ 'सोम' सब्दांत आसा. तशें म्हळ्यार म्होंव या आदिकाळा थावन सन्नेशी पियेवन आयिल्ले तसलो रोस. तुमी हो दैवीक सोम पियेलो तर तुमी मोवाळ जातात आनी तुमी फूग घाल्लो सोम पियेल्यात तर तुमी तुमचेर नियंत्रण होगडायतात. कोंकणी आनी गुजराती लोकाथंय दिसची जेराल एक गजाल म्हळ्यार तांचे थंय आसची मोवाळाय. ह्ये भाशेंचो लोक एका आमके वोळिभायर तांचो ताळो उबारून उलयना. भावाडताचीं उपकरणां वापरून आपणाकच नियंत्रणार दवरुंक ह्यो भासो तुका शिकयतात. भारतीयांक सुक्षीम कान आसात. त्यादेकून मोवाळायेन उलयिल्लें तांकां सलीसायेन समजता.\n\"ही मोवाळाय भारतीय कवितेच्या संदर्भांत कशी येता पळेव्यां. जो आयकुपी आसा, तो 'सहृदय' - 'हृदय म्हळ्यार काळीज. सहृदय म्हळ्यार जितें काळीज. कोंकणी भाषेक विशेस लक्षणां आसात. हेर भासांक राज्य अधिकाराक सर कर‍येता तसल्या भूगोळीक प्रदेशाची सवलता आसा. पूण कोंकणी तसल्या भासांक तसली सुविधा ना. ही भास च्यार राज्यांनी वांटून गेल्या. तरी ती एक जावन उर‍ल्या. ती जिती उर‍ल्या जाल्यार तुमचेवर्वीं. राज्यान दिंवच्या आधारावर्वीं न्हय. लोकाच्ये मजतेन\" म्हण तो सांगलागलो.\nह्यावेळीं, यशश्चंद्रान जेम्स आनी शोभा मेंडोन्साचो उल्लेक करून तांच्ये मजतेन हो वर्सुगेचो उपन्यास चलून आसा. तीं आनी कविता ट्रस्टाचे वांगडी नीज जावन भाशेच्या आनी साहित्याच्या मोगान तोवल्ले सहृदयी म्हणून म्हळें.\n\"भारतीय लोक सगळ्यान आसा. ते गेल्ल्या गांवांत कितेंच होगडायनासतां सक्कड जोडन घेतात. गेल्ल्या गांवांत तांणी जोडून घेंवचो हो संबंध विचित्रांचो. पयशिल्या गांवाथंय तूं तुकाच कसो सर कर‍ताय आनी पयशिल्या काळाथंय भारतीय लोक, चडीत करून हिंदू, आदिकाळांत विदेशांत आसल्ले म्हळ्ळें विस्रतात. तुज्या पुर‍विल्या काळांतल्या विदेशी गांवाक वेचें तितलें सलीस न्हय. थंयसर वचुंक तुका वीसा लाभना. मागीर तुज्या पुर्विल्या काळाक तूं कसो पावताय तुंवें तो आदीं थावन आतां पर‍यांतलो व्हाळो कसो सांबाळचो तुंवें तो आदीं थावन आतां पर‍यांतलो व्हाळो कसो सांबाळचो तुंवें एकाच काळार जायत्या शेकड्यांचो कशें जांवचें\n\"ही बोव कष्टांची गजाल - आमकां आमच्याच काळार पळेना जांवचें, आनी तितलें आसून, पुर‍विल्या काळाच्या वेवेगळ्या मुंडांनी या पदरांनी आमकांच देखचें. 'साहित्य' म्हळ्ळो सब्द ह्याच अर्थाचो म्हळ्यार 'सांगाता' हाडचो. एक्ये संस्कृतिच्या देशांतलो कोणय बहुसंस्कृतिच्या भारताक आयलो जाल्यार, ताका विज्मित्काय भोगता आनी तो भारतीयांविशीं बोव ऊंच रितीन चिंतुंक लागता. कित्याक म्हळ्यार ते वेवेगळे आसुनय सांगाता जियेतात. हें साहित्य म्हळ्यार कितें आमच्या बर्पांक आमी साहित्य म्हणून कित्याक आपयतांव आमच्या बर्पांक आमी साहित्य म्हणून कित्याक आपयतांव पूण शिकप्यांक आमी साहिती म्हणनासतां शिकपी म्हणून मात्र कित्याक वोलायतांव पूण शिकप्यांक आमी साहिती म्हणनासतां शिकपी म्हणून मात्र कित्याक वोलायतांव शिकपी जांवचें म्हळ्यार सांगाता उर‍चें म्हळ्ळो अर्थ जायना. नीज जावन चडीत शिकप मनशाचे वांटे कर‍ता. देकून आमची जी संस्कृती आसा, जी भास, कविता आनी विमर्शांत सजल्या, संस्कृतिची जी भास आसा तिका आमी साहित्य म्हणतांव.\n\"आमचें आदलें जें आसा ताका ताचोच शिराप आसा, ताचेंच म्हळ्ळें तांतूं पिशेपण आसा. एकादावेळा तूं ह्या पिशेपणाक पोशेवन बसताय आनी तेंच सार्कें म्हणताय, तूं एकलो फामाद वकील जाशी, पूण तुका कवी जावंक जांवचें ना. कवी एकलो असल्यो चुकी दाकोवन दिता आनी आपलें आदलें, असल्या पिशेपणाथावन आनी शिरापां थावन मुक्त कर‍ता.\n\"हांगासर आदी कवी कोण म्हळ्ळें सवाल उदेता. ऋगवेदांत, सभार सोभीत कविता आसात. ह्यो कविता दादल्यांनी तशें बायलांनी बरयिल्ल्यो. मनशाकुळाच्ये चरित्रेच्या दाकल्यां प्रकार ह्यो बोव पर‍न्यो कविता. तरी वेदाच्या ह्या कविंक कोणय आदिकवी म्हणून आपयना. भारतांत आदिकवी म्हळ्ळो एकलोच आसा. तो वाल्मीकी. वाल्मीकी एकलो रान्वटी मनीस. भायल्या जगाक मेळल्लो न्हय. भारतांत सृष्टिशीळता समजुंच्यो रिती वेवेगळ्यो आसात. ह्यो रिती आमकां आमच्या पुर‍विल्याकाळा लागीं तशें आयच्या काळालागीं संबंध जितो दवरुंक मजत कर‍तात. तशें जाल्ल्यान कोंकणी साहित्य म्हळ्ळें क्रिस्त पुराणाथावन सुरू जाल्लें न्हय, तें भारताच्या साहित्यामारीफात आरंभ जाल्लें. तें शेकड्या शेकड्यांथावन देंवून आयिल्लें - आमी पापारी न्हय, आमी आख्ख्या संसारांतलेच ग्रेस्त बरोवपी. आमी आमचें भितर‍लें आंगण खोंडलें जाल्यार, आमी त्ये मात्येंत उपाट शिरी देखुंक सक्तल्यांव. वाल्मीकी एकलो सहृदय. तो पयलें एकल�� वाचपी, आयकुपी. ताका कविता बरोवंक झुजाथळांक पांवची गर्ज उदेलिना. एका शिकारेगारान दोन सुकण्यां मदल्या एकाची शिकारी कर‍चेंच ताच्ये म्हान कवितेचें कारण जावंक पावलें\" म्हणालो यशश्चंद्र वाल्मीकिच्यो थोड्यो वोळी वाचीत.\n\"आमी आमकां भाशेलागीं संबंध रचतांव. युरोप तशें भारतांत अर्थ कर्न घेंवचीं दोन वेगळीं विधानां आसात. युरोपांत, बाराव्या शेकड्या पासून साहित्य म्हळ्ळें तें लातिनांत सोडून हेर भाशेंत बरयनातल्ले. भारतांत आधुनीक भासांनी बरोवंक सुरू कर‍ताना, युरोपांत इक्राव्या बाराव्या शेकड्यांत दांतेन बरोवंक सुरू केल्लें. कर्नाटकांतलें 'वड्डाराधने' आनी 'कविराजमार्ग' तिक्केशे पयलेंचीं, म्हळ्यार आटव्या नोव्या शतमानांतलीं. दांतेन तिक्केशे उपरांत बरोवंक सुर‍वात केल्ली. दांतेन इतालियन भाशेंत बरोवंक सुरू कर‍चे आदीं ती भास पोजडी म्हणून लोक लेक्तालो. दांतेन इतालियनांत बरोवन क्रांती केल्लीच ती भास फामाद जाली. लातिनाची राज्वटकाय धर्णीक शेवटाली. नवें युरोपियन साहित्य उदेलें. भारतांत तर, सगळी परिस्थिती आतुरायेची आसल्ली. काळिदासाक तुमी वाचलें जाल्यार, थंयसर राय दुश्यंता संसकृतांत उलयता आनी राणी शकुंतळा प्राकृतांत. अशें आसुनय खर‍या मोगान तीं जियेतात. थंयसर आन्येक तिस्री भास आसल्ली - अपभृंस. ती म्हेळी भास म्हणून चिंताले. पूण ही भास साहित्याची भास आसल्ली. कबीर तशें हेरांनी ह्ये भाशेन बरयलें. ते क्रांतिकारी कवी जावनासल्ले. ह्यो तीन भासो एकामेकाच्या संपर्कांत आसून, एकामेका मधें तांचें येवें-देवें आसल्लें. होच संबंध आधुनीक भारताच्या भासांनी झळकेक येता. आमी हऱ्येकल्यान आन्येकल्यालागीं संबंध रुता करुंक जाय. हिंदीन अधिकाराच्यो भास जावनासची इंगलीष या पर्शियन जांवचें न्हय. देसांतर भोंवच्या सन्नेशिंची भास हिंदी म्हणून तिका नांव आसल्लें. तशीच तिणे आतांय उरजाय. राज्य भास जावंक तिणें नेगारिजे. एका कवीक भाशेची विंचवण फकत धैर मात्र न्हय मैपास सयत\" म्हणालो प्रोफेसर सीतांशू.\nवैयुक्तीक तशें उग्ती कविता\n\"भारत देश कविता म्हळ्ळी ती हजारों रितिंनी वाचता आनी आयकता. तेंच आमचें बळ. ए.के. रामानुजनान, चिकागोंत शिकोवन आसल्ल्या प्रोफेसरान कन्नड भाशेंत आसल्ल्या दोन सब्दांविशीं उल्लेक केल्लो -'अहं' या 'अकं' आनी 'पुरं'. 'अहं' या 'अकं' म्हळ्यार वैयुक्तीक या लिप्ती सुवात. 'पुरं' म्हळ्यार उग्ती सुवात. युरोपांत, शेरांतलो मधलो जागो उग्तो आसता, आनी घर म्हळ्ळें तें खास वैयुक्तीक आसता. तें इतलें खासगी, कोणेंय पर‍क्यान दार बडोंवकय आडवार‍लां. पूण भारतांत रांदपाकूड या जेवणासाल खासगी तर, भायलो सोपो जंय सैरे येवन बसतात, तो उग्तो आसता. बापय जेन्नां भायल्या सोप्यार बसून सैर‍यां सांगाता उलोवणें कर‍ता, तवळ तो सोपो उग्तो आसल्लो वैयुक्तीक जावन परिवर्तीत जाता आनी आंगण 'उग्तें' जाता, सांजेवेळार, आजो गांवकारांक आपल्या आंगणांत काणियो सांग्ता, तवळ तें आंगण 'वैयुक्तीक' या खासगी जावन घुंवता. फेसतां वेळार आख्खो गांव वैयुक्तीक या खासगी जावन बदल्ता. त्या देकून भारतांत खासगी तशें पर्गट संबंध वेगळेच आसतात. ह्ये बदलावणेक लागून भारतांत खासगी आनी उग्ती कविता म्हळ्ळी ना. भारतीय आयकुपी जो आसा, तो सदांच सहृदय, जाचें हृदय जें आसा तें आर्टिफिशियल वोंयें भितर कैदी जावन उरना. तें वोंयेंच्या भायर भितर उडकाणां मारून आसता, ह्या काळजाक रंध्र आसात, हें काळीज सदांकाळ व्हांवतें\" म्हणालो प्रोफेसर यशश्चंद्र.\n\"महाभारत आनी रामायण सीरियलां टिविचेर दाकयताना मुंबयचे रसते मरुभुंय जावन बदल्ताले. फकत हिंदू प्रदेशांनी मात्र न्हय, हेर प्रदेशांनी सयत अशेंच घडतालें. ही भारताची अस्मिताय. मुसलीम जांव, क्रिसतांव या सिख्ख, सर‍वांक महाभारत आनी रामायण पळेवंक जाय आसल्लें. कित्या म्हळ्यार तीं म्हळ्यार भारत. त्या देकून तीं आयकुंक आनी पळेवंक जाग्याक आनी वेळाक बांद नातल्लो. तीं समजून घेंवचे रितिकय बांद नातल्लो. एकादावेळा बांद आसल्लो तर, एका युरोपियनान होमराचें म्हाकाव्यें वाचल्लेबरी आमी महाभारत आनी रामायण वाचत्यांव. भारतांत चडावत लोकाक संसकृत समजना. तरी हीं म्हाकाव्यां वेळाकाळा तेकीद बदल्ल्यांत आनी अनुवाद जाल्यांत. भारत देशांतली संसकृती संसारांतली एकच संसकृती जंय, ऋशी मुनिंच्या वेदांच्या च्यार धार्मीक बुकांक दोन म्हाकाव्यांनी मार्न उडयलां. हर‍येकलो मनीस वेदाचेर हात दवर‍न सोपूत घेता, पूण कोणय तीं वाचिना. पूण सर्वांक महाभारत कळीत आसा. असली एक संसकृती आमची. असली एक वाचपारूच आमी रुता केल्या. म्हाका क्रिसत पुराण वाचताना दाधोसकाय भोग्ता. तें वाचताना, तें बरयिल्लो कवी म्हाका म्हजो धर्म बदलुंक सांगना. बदला पाश्चात्य क्रूर क्रिसतांवपण ताणे बाळोक जेजुच्या रुपण्याद्वारीं कशें मोवाळ, मैपाशी केलां म्हळ्ळें कळीत कर‍ता.\" अशें प्रो. सीतांशून सांगलें\nभारताचो उंचलो बौधीक संपरदाय नास जाल्लेविशीं कळवळे उचारल्ल्या यशश्चंद्रान म्हळें: \"गांधीक सोडल्यार, एकुण्विसाव्या शेकड्यांतल्या च्यार या पांच म्हान व्यक्तीं पयकी डो. अंबेडकर एकलो. डो. अंबेडकरान खंयचोय एक धर्म आपणाव्येतो. पूण तो बौध जालो. जायते दलीत कवी जे आसात, ते नव-बौध कवी. भारताच्या काव्य परंपरेंत ही एक महत्वाची गजाल. बौध मताची गजाल जी आसा ती विस्याव्या शेकड्यांत या दलीत कवीं द्वारीं सुरू जाल्ली न्हय. जी सिरी, आमी होगडावन घेतल्ली ती दलीत कविंनी आपणायली. आमींय तशें करुंक साध्य आसा\".\nसोंपयताना ताणे निर्वाण आपणांवच्या संदर्भार वन्वासी बायल जावनासल्ल्या सोम आनी बौधीक काव्य बर‍पांतल्या तेरिगाथाची मारा - हांचे मधलें संभाषण उल्लेक केलें आनी म्हणालो, \"बायल जांव दादलो, तांकां 'हांव' थावन उत्रून वचून 'तूं' 'आमी' या 'तीं' थंय पावुंक साध्य जालें जाल्यार, तांतूं थावन भाशेंत, कवितेंत आनी जिवितांत बदलावण हाडुंक साध्य जाता, असल्ये एक्ये वाडावळी खातीर आमी सर‍वांनी भासो उत्रून सांगाता येवंक जाय. ह्ये दिशेन कोंकणिच्या आनी गुजरातिच्या कविंनी तशें लेखकांनी अनुवादाचें काम हातीं धरुंक जाय म्हणून तांणी उलो दिलो.\nविंचतो विमर‍सो मारेकार, एक‌रूपी विमर्शीक चरोवाक बोर्गोळ\nउपन्यासा उपरांत चलल्ल्या संवादा वेळार, हाजर आसल्ल्या जायत्यांनी विचारल्ल्या सवालांक कवीन जाप दिली. आयच्या काळार 'पुराणाची थापणी' चडून आसा म्हणून एकल्यान विचार‍ताना, जाप जावन उलयिल्लो यशश्चंद्र 'विंचतो विमर्सो' मारेकार, आज कितें जाता म्हळ्यार एक पाडत अधिकारार आसा देकून आमची विमर्शीक दीषट सगळी तिचेर आमी चरोवन आसांव. म्हाका जादव‌पूर विश्वविद्यालयांत जायते ईषट आसात (पश्चीम बंगाळ) आनी केरळांत सयत. म्हाका वामपंथीय विचार‌‍वादाची खर‍यान वोळक आसा.\n\"आमी आमचे पाठ सार्के शिकुंक जाय. आदीं आमी जायत्यो चुकी केल्यात. त्यो सार्क्यो करुंक आमी शिकजाय. खंयचीय नागरिकता चुकिवीण म्हणून सांगुंक जायना. आमी हें कितलें वेगीं समजुंक सक्तांव, आमी वेवेगळ्या धर्माचे, भास उलोंवचे, प्रदेशांतले जाल्यारी, वेगिंच आमकां मुक्ती या सुटका मेळुंक साध्य आसा. आज एक‌रूपी विमर्शाक बोर्गोळ आसा. आज तीन वोरांचो धंगो जालो तर, त्या आदीं जाल्ले सगळे धंगे आमी विसर‍तांव. त्या धंग्यांविशीं कितें आमी ते विसर‍ल्यांव जाल्यार एक‍रूपी विमर्सो जायना. एकाकडे तीन म्हयन्यांचो धंगो जालो म्हणून तीन वोरांचो धंगो आमी विस्रुंक फावो ना. धाकटे धंगे आमी सोसिजाय आनी व्हड धंग्यांक कारण जाल्ल्यांक शिक्षा दीजाय म्हळें जाल्यार थंयसर एक‍रूपी विमर्सो जाल्लेबरी जायना. आमची विमर‍शाची दीषट फकत एका धर्माचेर, एका विचार‌‍वादाचेर, एक्ये राजकीय पाडतिचेर आमी फांकोंवचें सार्कें न्हय. खंयच्याय राजकीय या धार्मीक विचारांक बळी पडनासतां आमची विमर‍शाची दीषट आमी पाजुंक जाय\" म्हणून तांणी सांगलें.\nगुजरात राज्य साहित्य अकाडेमिचें संविधान राकून व्हरुंक सलवल्ल्या आपल्या राज्य सर्काराथावन कसो आपणें गौरव तिरसकार केलो म्हणून ताणें ह्या संदर्भार सांगलें.\nउपन्यासाच्या पयलें, ह्या वर‍सुगेच्या उपन्यासाचो पोषक जेम्स मेंडोन्सा, तशेंच देवाधीन मावरीस आनी बेनेडिक्ट डिसोजा स्मारक बहुभाषा कविगोश्टिचो पोषक डायन डिसोजाक कविता ट्रस्ट तर्फेन फुलांचो तुरो दीवन तांणी मान केलो.\nविलियम पायस हांणी बरोवन संपादन केल्लो पुसतक 'दी लॅंड कॉल्ड सौत केनरा' ह्या संदर्भार कविता ट्रस्टाच्या ट्रस्टिंनी प्रोफेसर सीतांशूक भेट-वस्त जावन दिलो.\nट्रस्टी विलियम पायसान उपन्यासकाची वोळक करून दिली जाल्यार मालिनी हेब्बारान आपल्ये विशिष्ट शैलेन काऱ्यें चलोवन वेलें.\nस्थापक मेल्विन रोड्रीगस, अध्यक्ष किशू बार्कूर, काऱ्यदर्शी एवरेल रोड्रीगस, खजानी एंडऱ्यू डिकुन्हा, ट्रस्टी वितोरी कार्कळ आनी जायते लेकक, कवी ह्या संदर्भार हाजर आसल्ले.\nतसवीर कुर्पा: दयानंद कुक्काजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/debate-on-periyar-statement-petition-against-rajinikanth-rejected/", "date_download": "2020-02-23T04:49:03Z", "digest": "sha1:7X2JWF6M6RIBKIMKBEUJLMTSBMPSV63W", "length": 10209, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पेरियार वक्तव्याचा वाद : रजनीकांत यांच्या विरोधातील याचिका फेटाळली - Dainik Prabhat", "raw_content": "\nपेरियार वक्तव्याचा वाद : रजनीकांत यांच्या विरोधातील याचिका फेटाळली\nचेन्नाई – तामिळनाडुचे सुधारणावादी नेते रामास्वामी पेरियार यांच्या विषयी अभिनेता रजनीकांत यांनी जे वक्तव्य केले आहे त्यावरून त्यांच्यावर कारवाईचा आदेश द्यावा अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. द्रविडर विदुलथलाई कझगम या संघटनेने ही याचिका दाखल केली होती. ही याचिका सुनावणीला घेण्यास ठोस आधार नाहीं असे कोर्टाने नमूद केल्यानंतर संबंधीत संघटनेने ही याचिका मागे घेतली.\nया प्रकरणी सरकारी वकिलांनी आज झालेल्या सुनावणीत सांगितले की रजनीकांत यांच्यावर कारवाई करण्याच्या संबंधात पर्यायी मार्ग काय आहे याविषयी आमच्याशी चर्चा न करताच संबंधीत संघटनेने ही याचिका सादर केली आहे. ते म्हणाले की संबंधीत याचिकाकर्त्याने रजनीकांत यांच्या विरोधात 18 जानेवारीलाच पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावर काय कारवाई केली जात आहे याची माहिती न घेताच त्यांनी थेट ही याचिका दाखल केली आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.\nपेरियार हे महान नेते होते याविषयी कोणाचेच दुमत नाही, पण रजनीकांत यांनी केवळ त्यांच्या विषयी एका मासिकात प्रकाशित झालेल्या लेखावरून टिपण्णी केली आहे. तथापी त्यावर कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने ही याचिका ग्राह्य धरली जाणार नाही असे नमूद केले त्यांनतर याचिकाकर्त्यांनी ही याचिका मागे घेतली. पेरियार यांच्या एका जुन्या सभेत हिंदु देवदेवतांची विटंबना करण्यात आली होती असे विधान रजनीकांत यांनी केली होते त्यावरून त्यांच्या विरोधात ही याचिका करण्यात आली होती.\nनाव न घेता उपमुख्यमंत्री पवार यांना आमदार लक्ष्मण जगताप यांचे आव्हान\nदोन दुचाकीस्वारांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nकारवाई करूनही बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर सुरूच\nकेवळ फोटोसेशन पुरतेच वृक्षारोपण\nपालिकेतील फायर यंत्रणा गॅसवर\nवाहतूककोंडीपुढे पोलिसांनी टेकले हात\nपीएमपीने पालिकेच्या धर्तीवर जाहिरातदर आकारावा\n“आरटीई’ प्रवेशासाठी 11 दिवसांत 1 लाख 62 हजार 995 अर्ज\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nआजचे भविष्य (शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२०)\nपक्षनेतृत्वाने संधी दि��्यास सोने करील : राम शिंदे\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/kejriwals-point-to-point-answer-to-amit-shahs-objections/", "date_download": "2020-02-23T05:11:18Z", "digest": "sha1:AVP6KMOBM3ZJ27XAY63U2BFY3NV42DRF", "length": 11451, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमित शहांच्या आक्षेपांना केजरीवालांचे पाईन्ट टू पॉईन्ट उत्तर - Dainik Prabhat", "raw_content": "\nअमित शहांच्या आक्षेपांना केजरीवालांचे पाईन्ट टू पॉईन्ट उत्तर\nनवी दिल्ली – दिल्ली विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसे आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यातील वाकयुद्ध चांगलेच रंगु लागले आहे. मोफत वायफाय आणि शाळांमध्ये सीसीटीव्ही लागू करण्याच्या संबंधात केजरीवालांनी जे आश्‍वासन दिले होते त्याची कोठेच पुर्तता झालेली नाही अशी टीका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली होती. त्याला केजरीवालांना आज मुद्देसुद उत्तरे दिले आहे.\nदिल्लीत मोफत वायफाय सेवा दिली जात असल्याचे केजरीवालांनी म्हटले होते पण भाजप अध्यक्ष अमित शहा यांना कोठेच हे मोफत वायफाय मिळाले नाही. ही सेवा शोधताना अमित शहा यांच्या मोबाईलची बॅटरीही संपुन गेली अशी टीका गुरूवारी रात्री भाजपच्या एका नेत्याने ट्विटरवर केली होती. त्याला उत्तर देताना केजरीवाल यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे की, आम्ही दिल्लीत केवळ फ्री वायफाय सेवाच सुरू केलेली नाही तर काही ठिकाणी आम्ही मोफत मोबाईल बॅटरी चार्जर सेवा केंद्रेही सुरू केली आहेत. एवढेच नव्हे तर दिल्लीचे रहिवासी या नात्याने अमित शहा यांनी विजेचे बिलही भरण्याची गरज नाही कारण आम्हीं दिल्लीकरांना दोनशे युनिट वीज मोफत पुरवत आहोत.\nदिल्लीतील 1041 सरकारी शाळांमध्ये 1.2 लाख सीसीटीव्ही बसवण्याचे आश्‍वासन केजरीवालांनी दिले होते पण केवळ काहीं ठिकाणीच हे कॅमेरे बसवून केजरीवालांनी सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याचा दावा केला आहे असा आरोपही अमित शहांनी केला होता. त्याला उत्तर देताना केजरीवालांनी म्हटले आहे की केवळ काही ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत हे अमित शहांनी मान्य केले ते चांगले झाले. निदान काही ठिकाणी तरी त्यांना आम्ही केलेल�� काम दिसले आहे. काही दिवसांपुर्वी अमित शहा म्हणाले होते की दिल्लीत एकही सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला नाही, पण आता त्यांना काहीं ठिकाणी हे कॅमेरे दिसले आहेत याचा मला आनंद झाला आहे. शाळांमधील सीसीटीव्ही कॅमरे हा विषय उपस्थित करून भाजप मते मागत आहे याचाच अर्थ आम्ही दिल्लीतील प्रचाराचाही रोख बदलला आहे असे केजरीवालांनी म्हटले आहे. फ्री वायफाय आणि सीसीटीव्ही हे प्रचाराचे विषय झाले आहेत हे आमचे यश आहे असेही केजरीवालांनी म्हटले आहे.\nहातापायांचे स्नायू बळकट करण्यासाठी उपयुक्त आसन\nदिवसभरात कितीही घाईत असाल, तरी या गोष्टी आवर्जून करा\nमोस्ट वॉण्टेड गॅंगस्टर रवी पुजारीला अटक\nजीवनशैलीत सुधारणा केल्यास मधुमेहापासून मुक्ती\nनाव न घेता उपमुख्यमंत्री पवार यांना आमदार लक्ष्मण जगताप यांचे आव्हान\nदोन दुचाकीस्वारांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nकारवाई करूनही बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर सुरूच\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nकेवळ फोटोसेशन पुरतेच वृक्षारोपण\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/Home/ViewNews/10880", "date_download": "2020-02-23T03:34:32Z", "digest": "sha1:UUXXUB6CTBMSYLUWJNJYIBVZI6BKC4VD", "length": 10287, "nlines": 97, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nकर्जत तालुक्यात वीज चोरीचे प्रकार उघडकीस.\nकर्जत तालुक्यात वीज चोरीचे प्रकार उघडकीस.\nआकडे टाकणे, चोरून वीज वापरणे याचे प्रमाण जास्त असल्याने महावितरण कंपनी नेहमीच तोट्यात असते, महावितरण कंपनीने वीज चोरी प्रकरणी कर्जत मध्ये धडक मोहीम राबविली असून तालुक्यातील पाच जणांवर कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.\nमहावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता आनंद घुले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी यांनी वीज चोरी प्रकरणी धडक कारवाई केली, महावितरण कंपनीचे विद्युत मीटर नसताना कंपनीच्या एल. टी. लाईनवर आकडा टाकून घरातील बोर्डात डायरेक्ट कनेक्शन घेतली असल्याचे आढळून आली, यावेळी तालुक्यातील तिवरे, तांबस, उमरोली मधील प्रत्येकी एक आणि सापेले मधील दोन अश्या पाच जणांनी 6 हजार 293 युनिटची, 74 हजार 770 रुपयांची चोरी केली आहे या पाच जणांवर कर्जत पोलीस ठाण्यात कनिष्ठ अभियंता वैभव डफळ यांनी फिर्याद दाखल केली आहे, या पाच जणां विरुद्ध तक्रार दाखल झाली असून पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वेगवेगळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तपास करीत आहेत.\nतिवरे येथे राहणारे चंद्रकांत खंडू ठाकरे यांच्या निवासस्थानी महावितरण कंपनीचा विदयुत मिटर नसताना महावितरण कंपनीच्या एल.टी लाईनवर आकडा टाकुन काळया वायरचे दुसरे टोक घरातील लाईटच्या बोर्डला डायरेक्ट कनेक्शन जोडुन एकूण 15हजार 140 रुपये किमतीची 1404 युनिटची विज चोरी केली. सापले येथील जगदीश अण्णा पवार यांच्या घरी महावितरण कंपनीचा विदयुत मिटर नसताना महावितरण कंपनीच्या एल.टी लाईनवर आकडा टाकुन काळया वायरचे दुसरे टोक घरातील लाईटच्या बोर्डला डायरेक्ट कनेक्शन जोडुन एकूण 15,140/-रुपये किमतीची 1404 युनिटची विज चोरी केली.\nतांबस येथे राहणारे राजेंद्र रघुनाथ शेळके यांच्या घरी महावितरण कंपनीचा विदयुत मिटर नसताना महावितरण कंपनीच्या एल.टी लाईनवर आकडा टाकुन काळया वायरचे दुसरे टोक घरातील लाईटच्या बोर्डला डायरेक्ट कनेक्शन जोडुन एकूण 15हजार 140 रुपये किमतीची 1404 युनिटची विज चोरी केली. सापेले येथे राहणारे दिपक बाळाराम पवार यांच्या निवासस्थानी कंपनीचा विदयुत मिटर नसताना महावितरण कंपनीच्या एल.टी लाईनवर आकडा टाकुन काळया वायरचे दुसरे टोक घरातील लाईटच्या बोर्डला डायरेक्ट कनेक्शन जोडुन एकूण 13 हजार 330 रुपये किमतीची 1284 युनिटची विज चोरी करून कायम स्वरूपी थकबाकी एकूण 18 हजार 100 रुपये किमतीची असे एकूण वीज बिल 31हजार 430रुपये किमतीची महावितरण कंपनीस भरले नाही .मरोली येथे राहणारे किशोर भानुदास लोंगले यांच्या निवासस्थानी महावितरण कंपनीचा विदयुत मिटर नसताना महावितरण कंपनीच्या एल.टी लाईन���र आकडा टाकुन काळया वायरचे दुसरे टोक घरातील लाईटच्या बोर्डला डायरेक्ट कनेक्शन जोडुन एकूण 16 हजार 20 रुपये किमतीची 877 युनिटची वीज चोरी केल्याचे तपासात उघड झालेले आहे.\nकर्जत तालुक्यात गावठी कट्टे बनविण्याचा कारखाना\nएक्सप्रेस वे वरील चोरट्याला अटक\nपोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्यांना अटक\nरत्नागिरीतील मोबाईल विक्रेत्यावर गोळीबार\nपनवेल परिसरातून देशी बनावटीच्या बंदुका जप्त....\nस्वच्छतेचा अतिरेक; पतीकडून पत्नीची हत्या\nरेल्वेतील महागड्या वस्तूंंची चोरी\nजावयाकडून सासूचा गोळ्या घालून खून\nएलईडी पर्सोनेटचा 300 मासेमारी बोटींना फटका भारत रांजणकर\nट्रेलरची धडक बसुन पादचारी महिला जखमी\nमुंढाणीमध्ये विकासाला विरोध करणार्‍यांचा बंदोबस्त करा...\nरोहात युवकांना आज किमान कौशल्य प्रशिक्षण\nजखमी दुर्मिळ गव्हाणी घुबडाला जीवदान\nअर्धवट घाटरस्त्याच्या हस्तांतरणाची एमएमआरडीएला घाई\nदुर्गम भागात फुलशेतीतून साधली उन्नती\nएक्सप्रेस वे वरील चोरट्याला अटक\nपोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्यांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%2520%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Aravi%2520shankar%2520prasad&search_api_views_fulltext=%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-02-23T03:28:59Z", "digest": "sha1:G7PRGLI4K6AKXDQJZ7I2XAZW7QT4SP43", "length": 5044, "nlines": 125, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove अनिल%20देसाई filter अनिल%20देसाई\n(-) Remove धर्मेंद्र filter धर्मेंद्र\nआंध्र%20प्रदेश (1) Apply आंध्र%20प्रदेश filter\nउत्तर%20प्रदेश (1) Apply उत्तर%20प्रदेश filter\nउत्तराखंड (1) Apply उत्तराखंड filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nगुजरात (1) Apply गुजरात filter\nचिरंजीवी (1) Apply चिरंजीवी filter\nछत्तीसगड (1) Apply छत्तीसगड filter\nझारखंड (1) Apply झारखंड filter\nधर्मेंद्र%20प्रधान (1) Apply धर्मेंद्र%20प्रधान filter\nनिवडणूक (1) Apply निवडण���क filter\nपश्चिम%20बंगाल (1) Apply पश्चिम%20बंगाल filter\nप्रकाश%20जावडेकर (1) Apply प्रकाश%20जावडेकर filter\nमध्य%20प्रदेश (1) Apply मध्य%20प्रदेश filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nरविशंकर%20प्रसाद (1) Apply रविशंकर%20प्रसाद filter\nराजस्थान (1) Apply राजस्थान filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nवंदना%20चव्हाण (1) Apply वंदना%20चव्हाण filter\nहिमाचल%20प्रदेश (1) Apply हिमाचल%20प्रदेश filter\nराज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला मतदान\nसंसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतील 58 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल-मेमध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे या जागांसाठी 23 मार्च...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/category/anghan/page/50/", "date_download": "2020-02-23T05:06:25Z", "digest": "sha1:WB2ZH6AZH6GKQYUU7OGZWK6SV4PCCHKW", "length": 15980, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "अंगण | Navprabha | Page 50", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nदेशवासीयांपुढे नवे गाजर ‘मेक इन इंडिया’\n– शशांक मो. गुळगुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ योजनेचा शुभारंभ नुकताच झाला. या योजनेंतर्गत पंतप्रधानांनी ‘फर्स्ट डेव्हलप इंडिया’चा (एफडीआय) नारा दिला. भारताची क्रयशक्ती वाढविण्यासाठी उद्योगपतींनी प्रयत्न करावयास हवेत, तसेच इतर देशांनी भारताकडे फक्त बाजारपेठ म्हणून बघू नये, असे पंतप्रधानांचे मत आहे. हे अतिशय योग्य मत आहे.\tRead More »\n– डॉ. कुमार सप्तर्षी स्वबळाच्या खुमखुमीने सर्वच प्रमुख पक्षांची तशीही झोप उडवली होती.आता मात्र खरोखरच तशी संधी सर्वांच्या पुढ्यात आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या रणमैदानात स्वबळावर लढण्याची हौस भागवून घेताना प्रथम आहे त्या जागा राखण्याचे व पुढे जाऊन त्यात नवी भर घालण्याचे अवघड आव्हान सर्वच पक्षांसमोर आहे. लोकसभेतील अभूतपूर्व यशामुळे भाजपला स्वबळातूनच आपली प्रतिष्ठा राखण्याचे मोठे आव्हान असेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्‍चात ...\tRead More »\nकविताव्रती प्रा. शंकर वैद्य : काही संस्मरणे\n– डॉ. सोमनाथ कोमरपंत नुकतेच मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी प्रा. शंकर वैद्यसर यांचे पहाटे ४.३० वा. निधन झाले. मराठी साहित्यसृष्टीतील मूर्तिमंत चैतन्य हरपले. ८६ वर्षांचे अभिरुचिसंपन्न आणि परिपूर्ण जीवन प्रा. वैद्यसर जगले. वाङ्‌मयीन संस्कृतीवर निस्सीम प्रेम करणारा त्यांच्यासारखा व्यासंगी प्राध्यापक आपल्यातून निघून जाणे ही क्लेशदायक बाब आहे. साहित्यसृष्टीतील एक एक दिग्गज निघून जाताना प्रा. वैद्यसरांनी लौकिक जगाचा निरोप घेतला. ...\tRead More »\nविधानसभेचे कामकाज-आमदारांचे विशेषाधिकार, हक्कभंग आणि विधानसभेचा अवमान\n– विष्णू सुर्या वाघ (भाग-३) विधानसभेच्या सर्व सदस्यांना घटनेने काही विशेष अधिकार दिलेले आहेत. विधानसभेने एखाद्या विषयाचा अभ्यास किंवा चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीलाही काही विशेषाधिकार प्रदान केलेले असतात. या अधिकारांच्या आड येईल असे वक्तव्य अथवा वर्तन कोणत्याही तिर्‍हाईत व्यक्तीला किंवा व्यक्तींच्या गटाला करता येत नाही. तसे केल्यास तो हक्कभंगाचा विषय ठरू शकतो.\tRead More »\nविवेक, वैराग्य, भक्ती, ज्ञान यांचा साक्षात्कार घडविणारे दक्षिणेश्‍वर मंदिर\n– सौ. पौर्णिमा केरकर खादा प्रदेश, परिसर पाहण्याची मनाची ओढ ही प्रत्येक वेळी निसर्गसंपन्नच परिसराची असेल असे नाही. अशा अनेक जागा आहेत की ज्यांना वैचारिक उंची प्राप्त झालेली आहे. आत्मा आणि परमात्मा यांतील संबंध दर्शविणार्‍या अंतिम सत्याच्या साक्षात्काराने जी माती पुनीत झालेली आहे, इतिहास साक्षी असलेल्या अनेक वास्तूंनी ज्या प्रदेशाचे सौंदर्य खुलविले आहे, असा प्रदेश ज्याला शक्तिपीठ मानले जाते- ते ...\tRead More »\nआरोग्य क्षेत्राचे बिघडलेले आरोग्य\n– शशांक मो. गुळगुळे आरोग्य खाते हे केंद्र सरकार तसेच राज्य सरकारे या दोघांच्याही आधिपत्याखाली येते. पण दुर्दैवाने केंद्र सरकार तसेच राज्य सरकारे जनतेच्या आरोग्याची हवी तितकी काळजी घेताना दिसत नाहीत. याला अपवाद फक्त तामिळनाडू राज्य सरकार. येथे औषध खरेदी व वितरणाची उत्तम योजना राबवली जात असून, परिणामी येथील नागरिकांना कमी दरात औषधे मिळतात. आपण ‘जीडीपी’च्या ४ टक्के निधीच आरोग्यावर ...\tRead More »\nविधानसभेचे कामकाज प्रश्‍नोपनिषद ते शून्य प्रहर\n– विष्णू सुर्या वाघ प्रश्‍नोत्तराच्या तासाची प्रक्रिया कशी चालते ते आपण पाहिले. प्रत्येक सदस्याला त्या दिवसांसाठी नेमू��� दिलेल्या खात्यांसंदर्भात तीन तारांकित आणि पंधरा अतारांकित प्रश्‍न विचारता येतात. पण त्याने विचारलेले सर्वच प्रश्‍न स्वीकारले जातील याची मात्र खात्री देता येत नाही. प्रश्‍नांची निवड करण्याचा अंतिम अधिकार सभापतींचा असतो. त्यासाठी विधानसभेच्या कामकाज नियमावलीत काही निकष आखून दिले आहेत. सार्वजनिक महत्त्वाच्या अथवा प्रशासकीय ...\tRead More »\n– गुरुनाथ केळेकर गोव्याचा वाहतूक प्रश्‍न हेल्मेटपुरता आता मर्यादित राहिलेला नाही. या प्रश्‍नावर सर्वंकष विचार झाला पाहिजे. आपल्यापुढे दोन प्रश्‍न आहेत. एक- रस्त्यांवरील बेशिस्त आणि दुसरा- रस्त्यांवरील अपघात आणि मृत्यू. रस्त्यावरील बेशिस्तीला सरकारचे कायदेकानून वापरून थोडेसे नियंत्रण आणता येईल; परंतु अपघात व मृत्यू यासाठी खास तंत्र वापरावे लागेल. नियतीने आपणास दोन पाय दिलेले आहेत. तिला हवे असते तर पायांच्या जागी ...\tRead More »\n– सौ. पौर्णिमा केरकर प्रवासाची आवड एकदा का मनीमानसी भिनली की पावले आपोआपच वाट चालू लागतात. प्रवासाचे असे एक व्यसनच मनाला जडते आणि मग ओढ लागते वेगळ्या प्रदेशाची, तिथल्या संस्कृतीची आणि माणसामाणसांमधील वैविध्य अनुभवण्याचीसुद्धा. या भटकंतीत फक्त स्थळांचे, निसर्गाचेच सौंदर्य प्राशून घ्यायचे अशी चौकट काही घालून घेतलेली नाही. त्यामुळे इतिहास, संस्कृती, परंपरा समजून घेण्यासाठी केलेला प्रवास माणसाविषयी जाणून घेण्याच्या कुतूहलाने ...\tRead More »\nप्रधानमंत्री जन-धन योजना २०१४\n– शशांक मो. गुळगुळे बँकांच्या राष्ट्रीयीकरणापूर्वी बँकांचा व सामान्य जनतेचा बराच कमी संबंध होता. त्यावेळी काही विशिष्ट वर्गातील माणसेच बँकिंग व्यवहार करीत असत. राष्ट्रीयीकरणानंतर किंवा काही बँका सार्वजनिक उद्योगात आल्यानंतर, बँका तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून बरेच प्रयत्न झाले. पण आपल्या देशाचा एवढा अक्राळविक्राळ आकार व एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेली लोकसंख्या यामुळे वर्षानुवर्षे बँकांची तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया चालूच राहिली आहे.\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/operating-ratio/", "date_download": "2020-02-23T05:06:32Z", "digest": "sha1:VYKPOYIJWXBT7PZX2QDRJQA5KXCF5QXM", "length": 24392, "nlines": 226, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Operating Ratio – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Operating Ratio | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nनंदुरबार: विहीरीत पडलेल्या बिबट्याची तब्बल 7 तासानंतर सुटका; 23 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nरविवार, फेब्रुवारी 23, 2020\nनंदुरबार: विहीरीत पडलेल्या बिबट्याची तब्बल 7 तासानंतर सुटका; 23 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nAkole Band: अहमदनगर जिल्ह्याचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण अकोले बंद\nIND vs NZ 1st Test: विराट कोहली ने मोडला सौरव गांगुली चा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांमध्ये 'या' टेस्ट यादीत मिळवले 6 वे स्थान\n'जागतिक मुद्रण दिन 2020' निमित्त जाणून घ्या 'मुद्रण' कलेचा इतिहास\nजालना: बारावीची प्रश्नपत्रिका पुन्हा फुटली.. एका शिक्षकासह 8 जणांना अटक\nकुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला सेनेगलमध्ये अटक, आज आणणार भारतात\nMumbai Mega Block On Sunday: मध्य,पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक, असा करा प्रवास\nIND vs NZ 1st Test 2020: वेलिंग्टनमध्ये इशांत शर्मा ने 5 विकेट घेत झहीर खान ची 'या' एलिट यादीत केली बरोबरी, मिळवले दुसरे स्थान\nवेस्ट इंडिजचा टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार डैरेन सैमी बनणार पाकिस्तानी नागरिक, देशातील सर्वात मोठ्या नागरी सन्मानाने होणार गौरव\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nAkole Band: अहमदनगर जिल्ह्याचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण अकोले बंद\nMumbai Mega Block On Sunday: मध्य,पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक, असा करा प्रवास\nअकोला: वंचित बहुजन आघाडीत मोठा भूकंप; माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांच्यासह 48 सदस्यांनी दिला सामूहिक राजीनामा\nमुंबई: अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची केली हत्या; प्रियकरासह पत्नीला अटक\nनंदुरबार: विहीरीत पडलेल्या बिबट्याची तब्बल 7 तासानंतर सुटका; 23 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभारतमाता की जय या घोषणेचा राजकीय जहाल फायद्यासाठी अतिरेकी वापर: मनमोहन सिंह\n���र्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण संबंधित विरुद्ध उद्या भीम आर्मी कडून भारत बंदची हाक: चंद्रशेखर आझाद\nसर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण संबंधित निर्णयाच्या विरुद्ध भीम आर्मी कडून 23 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक, चंद्रशेखर आझाद ; 22 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या 36 तासांच्या भारत दौऱ्यावर सुरक्षेसाठी 100 कोटींचा खर्च; 25 हजार पोलिस तैनात\nCoronavirus in Italy: इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे एकाचा मृत्य; इतर अनेक देशांत पोहोचले विषाणू\nजपान: 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवरील 2 वयोवृद्ध प्रवाशांचा कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू\nअमेरिका: डोनाल्ड ट्र्म्प यांनी भारत दौर्‍यापूर्वी दिले व्यापार कराराबाबत मोठे संकेत; भारत- अमेरिकेदरम्यान होऊ शकते मोठे डील\nभारतामधील नेटफ्लिक्स युजर्सना झटका; बंद झाले पहिल्या महिन्यातील Free Subscription\nSamsung Galaxy Z Flip ची प्री बुकिंग आजपासून सुरु, किंमत ऐकून तुमचे ही डोळे चक्रावतील\n'Family Safety Mode' या नव्या फिचरसह आता मुलांच्या TikTok अकाऊंट राहणार पालकांचा कंट्रोल\nRedmi Note 7 Pro वर ग्राहकांना 6 हजार रुपयापर्यंत सूट, जाणून घ्या अधिक\n2021 पर्यंत मुंबईत 200 तर, संपूर्ण देशात 700 चार्जिंग स्टेशन उभारण्याचे Tata Power चे लक्ष्य\nRenault ने दक्षिण आफ्रिकेत लाँच केली 'मेड-इन-इंडिया' Triber कार; चेन्नईमधून 600 गाड्या एक्सपोर्ट\n Hyundai ची बंपर सवलत ऑफर; Grand i10 वर 75 हजार, तर i10 NIOS वर मिळवा 55 हजाराची सूट, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ठ्ये\nऑटोमोबाईल इंडस्ट्रीला Corona Virus चा विळखा; बंद पडली जगातील सर्वात मोठी कार निर्माण कंपनी, 25 हजार कामगार सक्तीच्या रजेवर\nIND vs NZ 1st Test 2020: वेलिंग्टनमध्ये इशांत शर्मा ने 5 विकेट घेत झहीर खान ची 'या' एलिट यादीत केली बरोबरी, मिळवले दुसरे स्थान\nवेस्ट इंडिजचा टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार डैरेन सैमी बनणार पाकिस्तानी नागरिक, देशातील सर्वात मोठ्या नागरी सन्मानाने होणार गौरव\nIND vs NZ 1st Test Day 3: इशांत शर्मा ने केला कहर; Lunch पर्यंत न्यूझीलंड पहिल्या डावात 348 धावांवर ऑलआऊट, घेतली 183 धावांची आघाडी\nडोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'आयुष्मान खुराना याचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' सिनेमा आहे ग्रेट'; पहा ट्वीट\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील कुठलाही भाग वगळला नाही' असे सांगत डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले स्पष्टीकरण\nKhatron Ke Khiladi 10: 'खतरों के खिलाडी 10' आजपासून सुरु; छोट्या पड���्यावरील सर्वात साहसी शोमध्ये अमृता खानविलकरसह सहभागी होणार 'हे' 10 सेलेब्ज\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राजांवरील छळाचा भाग रद्द, डॉ. अमोल कोल्हे यांनी अर्जुन खोतकरांना दिली माहिती\n'जागतिक मुद्रण दिन 2020' निमित्त जाणून घ्या 'मुद्रण' कलेचा इतिहास\nराशीभविष्य 23 फेब्रुवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHot Sex Positions: बेडवर सुखद अनुभव टिकवण्यासाठी हळू हळू करायच्या 'या' सेक्स पोझिशन करतील मदत\nSant Gadge Baba Jayanti 2020: शिक्षण, स्वच्छता आणि समाजसेवेची कास धरणारे संत गाडगे बाबा यांचे प्रेरणादायी विचार\n 40 वर्षांपूर्वी अमेरिकेत लिहिलेल्या पुस्तकात आढळला Corona Virus चा उल्लेख; शत्रू देशांचा नाश करण्यासाठी चीनने बनवले होते जैविक शस्त्र\nकॅनडा: चक्क शिमला मिर्चीत सापडला बेडूक; पहा व्हायरल फोटो\nजेव्हा अंधेरी स्थानकावर सरकता जिना अचानक उलट्या दिशेने सरकतो: पहा व्हायरल व्हिडिओ\n 'बुलाती है मगर जाने का नही' या शायरीवर टिकटॉक व्हिडिओ बनवणे पडेल महागात; कारण घ्या जाणून\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभारतीय रेल्वेचे भोंगळ कारभार; 100 रुपये वाचवण्यासाठी खर्च केले 98.44 रु., CAG च्या अहवालात खुलासा\nलासलगाव जळीत कांड: पिडीतेचा उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू; मुख्य आरोपीची कसून चौकशी सुरु\nअकोला: प्रहार जनशक्तीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू\nजम्मू-काश्मीर: अनंतनाग मध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त\nMumbai Local Mega block on 23rd February: मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे लाईन दुरुस्तीच्या कामांमुळे उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, येथे पाहा वेळापत्रक\nमहाविकास आघाडीच्या मंत्र्यांसाठी मुंबईमध्ये उभारले जाणार 18 मजली अलिशान टॉवर; जाणून घ्या काय असेल खास\nIND vs NZ 1st Test: रॉस टेलर ने टाकले विराट कोहली ला मागे, टेस्ट क्रिकेटमध्ये केल्या सर्वाधिक धावा\nनंदुरबार: विहीरीत पडलेल्या बिबट्याची तब्बल 7 तासानंतर सुटका; 23 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nAkole Band: अहमदनगर जिल्ह्याचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण अकोले बंद\nIND vs NZ 1st Test: विराट कोहली ने मोडला सौरव गांगुली चा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांमध्ये 'या' टेस्ट यादीत मिळवले 6 वे स्थान\n'जागतिक मुद्रण दिन 2020' निमित्त जाणून घ्या 'मुद्रण' कलेचा इतिहास\nजालना: बारावीची प्रश्नपत्रिका पुन्हा फुटली.. एका शिक्षकासह 8 जणांना अटक\nHappy Maha Shivratri 2020 Images: महाशिवरात्र निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या शिवभक्तांना पावन पर्वाच्या शुभेच्छा\n टिक-टॉक करिता धावत्या रेल्वेतून जीवघेणी स्टंटबाजी करणे पडले महागात; थोडक्यात बचावला तरूणाचा जीव\nCoronavirus Effect: कोरोना व्हायरसमुळे भारतासमोर नवीन समस्या; पॅरासिटामॉलसह 70 टक्क्यांनी वाढल्या आवश्यक औषधांच्या किंमती\nDadasaheb Phalke Awards 2020: हृतिक रोशन सर्वोत्कृष्ट अभिनेता तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान ‘सुपर 30’ ला; पहा सन्मानित कलावंतांची यादी\nSL vs WI 1st ODI 2020: श्रीलंका ने वेस्टइंडीज को 1 विकेट से हराया\nIND vs NZ 1st Test Match Day 3: विराट कोहली ने टेस्ट क्रिकेट में सौरव गांगुली को छोड़ा पीछे, बने भारत के छठवें सफल बल्लेबाज\nDance Plus 5 Winner: डांस प्लस 5 के विजेता बने रुपेश बाने, इनाम में मिली चमचमाती ट्रॉफी और 15 लाख रूपए\nभारत दौरे से पहले राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने शेयर किया अपने बाहुबली अवतार वाला वीडियो, कहा- भारत में दोस्तों से मिलने के लिए बेकरार\nदिल्ली में शाहीन बाग के बाद अब जाफराबाद में CAA के खिलाफ महिलाओं का धरना प्रदर्शन: 23 फरवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/ru/37/", "date_download": "2020-02-23T05:37:17Z", "digest": "sha1:KO3UB665WD36D2AIMH5XEG6JQ4VJXJLZ", "length": 18599, "nlines": 377, "source_domain": "www.50languages.com", "title": "प्रवास@pravāsa - मराठी / रशियन", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल��वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » रशियन प्रवास\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nतो मोटरसायकल चालवतो. Он е--- н- м--------.\nहा परिसर धोकादायक आहे का\nएकटे फिरणे धोकादायक आहे का\nरात्री फिरणे धोकादायक आहे का\nआम्ही वाट चुकलो. Мы з----------.\nआम्ही / आपण चुकीच्या रस्त्यावर आहोत. Мы п---- н- т---.\nआपल्याला पुन्हा मागे वळायला हवे. На-- р--------------.\nइथे गाडी पार्क करण्याची सोय कुठे आहे\nगाडी पार्क करण्यासाठी इथे पार्किंग लॉट आहे का\nइथे किती वेळपर्यंत गाडी पार्क करण्याची परवानगी आहे\nआपण स्कीईंग करता का\nआपण स्की-लिफ्टने वरपर्यंत जाणार का\nइथे स्कीईंगचे साहित्य भाड्याने मिळू शकते का\n« 36 - सार्वजनिक परिवहन\n38 - टॅक्सीमध्ये »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + रशियन (31-40)\nMP3 मराठी + रशियन (1-100)\nकोणीतरी जेव्हा स्वतःशी बोलत असतो, तेव्हा ऐकणार्‍याला ते विसंगत वाटते. आणि तरीही जवळजवळ प्रत्येकजण नियमितपणे स्वत:शी बोलत असतात. मानसशास्त्रज्ञांचा अंदाज आहे कि, प्रौढांपैकी 95 टक्के पेक्षा जास्त जण असे करतात. लहान मुले खेळताना जवळजवळ नेहमीच स्वत:शी बोलत असतात. त्यामुळे स्वत: बरोबर संभाष�� करणे पूर्णपणे सामान्यपणाचे आहे. हा संवादाचा फक्त एक विशेष प्रकार आहे. आणि मधूनमधून स्वतःशी बोलण्याचे अनेक फायदे आहेत कारण हे कि आपण संवादाच्या माध्यमातून आपले विचार व्यवस्थापित करत असतो. जेव्हा आपण स्वत:शी बोलत असतो तेव्हा आपले आतील आवाज उद्गत/उजेडात येत असतात. तुम्ही असेही म्हणू शकता कि, त्याचे विचार मोठ्याने बाहेर येत आहेत. बरेचदा विशिष्ट चर्चेमध्ये अत्यंत चंचल लोक स्वतःशीच बोलत असतात. त्यांच्या बाबतीत, मेंदूचे विशिष्ट क्षेत्र कमी सक्रिय असते. त्यामुळे ते कमी व्यवस्थापित असतात.\nस्वत:शी बोलण्याने ते अधिक पद्धतशीर असण्यासाठी ते स्वत:ला मदत करत असतात. स्वत:शी बोलणे हे आपल्याला निर्णय घेण्यासाठी देखील मदत करू शकते. आणि तो तणाव घालवण्यासाठीचा अतिशय चांगला मार्ग आहे. स्वत:शी बोलणे हे एकाग्रतेला प्रोत्साहन देते आणि तुम्हाला अधिक उपयुक्त बनविते. कारण काहीतरी मोठ्याने बोलणे हे फक्त त्याविषयी विचार करण्यापेक्षा जास्त वेळ घेते. आपण बोलत असताना आपल्या विचारांबद्दल अधिक जाणीवपूर्वक असतो. स्वतःशी बोलण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण कठीण परीक्षा चांगल्याप्रकारे हाताळतो. विविध प्रयोगांनी हे दाखवून दिले आहे. आपण स्वत:शी बोलण्याच्या माध्यमातून स्वतःला धैर्य देखील देऊ शकतो. अनेक खेळाडू स्वत:ला प्रेरित करण्यासाठी स्वत:शी बोलत असतात. दुर्दैवाने, आपण विशेषत: नकारात्मक परिस्थितीत स्वतःशी बोलत असतो. त्यामुळे आपण नेहमीच सकारात्मक होण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आणि आपण अनेकदा आपल्या काय इच्छा आहेत याचे पुनरावलोकन करायला हवे. अशा प्रकारे आपण सकारात्मक बोलण्याच्या माध्यमातून आपल्या क्रियांचा प्रभाव टाकू शकतो. परंतु दुर्दैवाने, आपण जेव्हा व्यावहारिक असतो केवळ तेव्हा ते काम करते\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसाय���क वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/ashutosh-bapat/page/4/", "date_download": "2020-02-23T03:35:48Z", "digest": "sha1:VNOFRMHLSPZI4GDSHOSYURMZJVZGJQPA", "length": 16938, "nlines": 291, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आशुतोष बापट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nमहाराष्ट्र हा जसा विविध मंदिरांनी समृद्ध आहे\nपर्यटन हा आता एकविसाव्या शतकाचा मूलमंत्र झाल्यासारखेच आहे.\nआडवाटेवरची वारसास्थळे : आर्थरसीट\nसर चार्ल्स मॅलेट हा १७९१ साली पुणे दरबारात रेसिडेंट होता.\nदिवाळी संपली की सहलीला बाहेर जाण्याची प्रथा आता सर्रास लोकप्रिय होऊ लागली आहे.\nआडवाटेवरची वारसास्थळे : पेमगिरीची वटराई\nऐतिहासिक पेमगिरी गावात एक जुनी विहीर असून त्यावर शिलालेख आहे.\nआडवाटेवरची वारसास्थळे : केळदीची चिन्नम्मा\nविजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर उदयाला आलेल्या नायक राजवंशाची ही राजधानी.\nधार्मिक पर्यटनाकडे हल्ली सर्वाचाच ओढा वाढला आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र तर निव्वळ देखणे आहे. मिरांडा १९७४ साली अमेरिकेला गेले होते.\nआडवाटेवरची वारसास्थळे : निसर्गरम्य पाटेश्वर\nपुणे-कोल्हापूर महामार्गावरील सातारा हे असंच एक टुमदार शहर. शहराचा पसारा काही फार नाही,\nअजंठा, वेरूळ, पितळखोरा या जगप्रसिद्ध लेणी असलेला मराठवाडय़ाचा परिसर हा खरंतर अप्रतिम शिल्पकला असलेल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथे काही शांत-निसर्गरम्य ठिकाणेसुद्धा पाहायला मिळतात. धारकुंड हे त्यातलेच एक. चाळीसगाववरून बनोटीमाग्रे इथे जाता येते. बनोटीपर्यंत चांगला रस्ता आहे. बनोटीला असलेले एक प्राचीन शिवमंदिर पाहण्याजोगे आहे. बनोटीपासून पुढे काहीसा कच्चा रस्ता असून काही अंतर मात्र चालत जावे […]\nविदर्भ या सर्वगुणसंपन्न अशा प्रदेशातदेखील मोठय़ा प्रमाणात गणपतीची मंदिरे आणि मूर्ती पाहायला मिळतात.\nउत्तर गोव्यात फोंडा तालुक्यात पणजीपासून १९ किलोमीटर अंतरावर खांडोळा गणेश हे रम्य देवस्थान आहे.\nआडवाटेवरची वारसास्थळे : जटायूचे मंदिर : टाकेद\nभारतीय संस्कृती माणसाप्रमाणेच इतर सर्व प्राणी, पक्षी यांच्यात ईश्वराचा अंश असल्याचे मानते.\nआडवाटेवरची वारसास्थळे : अंभेरीचा कार्तिकेय\nवडूजकडे जाताना एक छोटासा घाट लागतो. त्याचे नावसुद्धा कार्तिकेय घाट असेच आहे.\nआडवाटेवरची वारसास्थळे : गिरवीचा गोपालकृष्ण\nकाही ठिकाणे अगदी छोटीशी जरी असली तरी ती त्या ठिकाणच्या काही वैशिष्टय़पूर्ण गोष्टींमुळे महत्त्वाची ठरतात.\nगेल्या काही वर्षांत सर्वच स्तरातील लोकांचा धार्मिक पर्यटनाकडे ओढा वाढला आहे.\nआडवाटेवरची वारसास्थळे : निलंग्याची हरगौरी\nमुख्य गर्भगृहात शिविपडी असून, उजवीकडील गर्भगृहात उमामहेश्वर आिलगन मूर्ती दिसते.\nवास्तविक आपल्याकडे असलेली प्राचीन मंदिरे ही त्या त्या काळात विशिष्ट हेतूने बांधली गेलेली आहेत.\nमूर्ती आणि मंदिर स्थापत्याचे चार मानदंड\nमूर्ती आणि मंदिरे हे विषय खरेतर सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत.\nआडवाटेवरची वारसास्थळे : भद्रावतीचे भद्रनाग मंदिर\nभद्रावतीमध्ये असलेले श्री भद्रनाग मंदिर हेसुद्धा असेच एक वैशिष्टय़पूर्ण ठिकाण आहे. हे मंदिर नागाचे आहे\nआडवाटेवरची वारसास्थळे : देवाचे गोठणे\nपेशव्यांचे गुरू श्रीब्रह्मेंद्रस्वामी सन १७१०-११ साली देवाचे गोठणे गावी वास्तव्याला आले.\nआडवाटेवरची वारसास्थळे : चौसष्ट योगिनी मंदिर – हिरापूर\nमध्यवर्ती मनुष्याच्या डोक्यावर पाय दिलेल्या कालीदेवीची मूर्ती आहे.\nइतिहासाचे मूक साक्षीदार : वीरगळ\nभटकंतीदरम्यान एखाद्या गावात युद्धप्रसंग कोरलेली दोन-तीन फूट उंचीची शिळा आपल्याला कधीतरी दिसते.\nआडवाटेवरची वारसास्थळे : वृद्धेश्वरचा म्हातारदेव\nनगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला जातो.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/article-about-painting-art-1136032/", "date_download": "2020-02-23T05:08:19Z", "digest": "sha1:B3XT2WRZSRJTSIY3YHU7U2EVOIAAWRPW", "length": 25923, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अदृश्य = अमूर्त (?) | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nकळण्याची दृश्यं वळणे »\nअदृश्य = अमूर्त (\nअदृश्य = अमूर्त (\nबऱ्याच वेळा आपण अ‍ॅबस्ट्रॅक्ट म्हणून जे दृश्य पाहत असतो, ते कलाकाराला ती कलाकृती निर्माण करण्यापूर्वी माहीत नसलेलं, त्याने न पाहिलेलं, त्याला परिचित नसलेलं असं असतं.\nबऱ्याच वेळा आपण अ‍ॅबस्ट्रॅक्ट म्हणून जे दृश्य पाहत असतो, ते कलाकाराला ती कलाकृती निर्माण करण्यापूर्वी माहीत नसलेलं, त्याने न पाहिलेलं, त्याला परिचित नसलेलं असं असतं. त्यात अमूर्ताचं, अ‍ॅबस्ट्रॅक्टचं काही ज्ञान होण्याचा संबंध नसतो..\nआपला असा समज आहे की, जे दिसत नाही ते अदृश्य अदृश्य या शब्दरचनेतच हा अर्थ दडलाय की जे दिसत नाही, दिसू शकत नाही ते अदृश्य. आपण अदृश्याचा ज्या पद्धतीने विचार करतो त्यात अशीही एक छटा आहे की, अदृश्य हे कधी तरी दृश्य होतं. दिसू शकत होतं. दृश्य-अदृश्य हा लपाछपीसारखा एक खेळ आहे. जसं ढगांनी चंद्र, सूर्य आदी काही काळ झाकले जातात आणि पुन्हा दिसू लागतात; धुक्याच्या ढगांनी डोंगर नाहीसे होऊन पुन्हा अवतरतात, मुसळधार पाऊसधारांच्या पडद्यात सभोवताल विरघळून जातं आणि अचानक स्वच्छ न्हाऊन पुन्हा दिसू लागतं. तसा दृश्य-अदृश्याचाही एक खेळ आहे. जे दृश्य असतं ते कधी तरी अदृश्य होतं व अदृश्य पुन्हा फिरून दृश्य होतं. या��ुळे होतं काय, की आपण दृश्याच्या आधारावर अदृश्याचा व अदृश्याच्या आधारावर दृश्याचा विचार करतो. म्हणजे देवाची कल्पना देवाच्या मूर्तीवरून करतो व आपणच केलेली कल्पना देवाच्या मूर्तीमध्ये पाहतो.\nही चर्चा करायचं कारण हे की, आपल्या दृश्य-अदृश्याविषयीच्या या समजावर आधारित आपण मूर्त-अमूर्ताची कल्पना करतो. दृश्य-अदृश्य व मूर्त-अमूर्त अशी सांगड घातली जाते. परिणामी आपल्या अशा प्रकारच्या विचाराने ‘अमूर्त’ खऱ्या अर्थी कळू शकतं का ते आपल्याला माहीत असतं का ते आपल्याला माहीत असतं का असा प्रश्नच आपल्याला पडत नाही. मूर्त-अमूर्ताबाबतच्या आपल्या वैचारिक सवयीतला विरोधाभास आपल्याला कळत नाही.\nया मुद्दय़ाकडे अगदी नीट पाहायला हवं. त्याला समजून घ्यायला हवं कारण नैसर्गिक घटनांमुळे दृश्य-अदृश्यांचा अनुभव घेणं ही एक गोष्ट झाली. पण बऱ्याच वेळेला आपल्याला अनेक गोष्टी दिसत नसतात, नाहीत. कारण आपण त्यांना पाहत नसतो. (जसं चंद्राकडे बोट दर्शवणाऱ्या, हाताकडे-बोटाकडे आपण पाहतो. चंद्राकडे नाही त्या प्रमाणे.) आपण भलत्याच गोष्टींकडे पाहत असल्याने, पाहायची सवय असल्याने आपल्याला, डोळे असूनही, अगदी भरदिवसा- जागेपणीही गोष्टी दिसत नाहीत. आपली रोजच्या वापरातली वस्तू, कंगवा, चष्मा, पैशाचं पाकीट, पेन, आता मोबाइल अचानक मिळत नाहीसा झाला की आपल्याला अस्वस्थता येते. या वस्तूंच्या ठरावीक ठिकाणीही त्या सापडत नाहीयेत, दिसत नाहीयेत म्हणून. आणि सापडल्या की सुटकेच्या नि:श्वासासकट, एका सूक्ष्म तीव्रतेने आपण अचंबित झालेले असतो. ‘कमाल आहे कारण नैसर्गिक घटनांमुळे दृश्य-अदृश्यांचा अनुभव घेणं ही एक गोष्ट झाली. पण बऱ्याच वेळेला आपल्याला अनेक गोष्टी दिसत नसतात, नाहीत. कारण आपण त्यांना पाहत नसतो. (जसं चंद्राकडे बोट दर्शवणाऱ्या, हाताकडे-बोटाकडे आपण पाहतो. चंद्राकडे नाही त्या प्रमाणे.) आपण भलत्याच गोष्टींकडे पाहत असल्याने, पाहायची सवय असल्याने आपल्याला, डोळे असूनही, अगदी भरदिवसा- जागेपणीही गोष्टी दिसत नाहीत. आपली रोजच्या वापरातली वस्तू, कंगवा, चष्मा, पैशाचं पाकीट, पेन, आता मोबाइल अचानक मिळत नाहीसा झाला की आपल्याला अस्वस्थता येते. या वस्तूंच्या ठरावीक ठिकाणीही त्या सापडत नाहीयेत, दिसत नाहीयेत म्हणून. आणि सापडल्या की सुटकेच्या नि:श्वासासकट, एका सूक्ष्म तीव्रतेने आपण अचंबित झाल���ले असतो. ‘कमाल आहे ही वस्तू इकडे होती. अगदी आपण तिच्यासमोरून २/३ वेळा गेलो तरी आपल्याला ती दिसली नाही’ असा विचार आपल्या मनात येतो.\nत्यामुळे आपण आपल्या वस्तू न पाहण्याच्या, न दिसण्याच्या सवयीतून, अनुभवातून दृश्य-अदृश्य व त्यातून पुढे मूर्त-अमूर्त यांची कल्पना केली नाहीये ना हे पाहायला हवे. कारण त्यामुळे मूर्त-अमूर्ताचा, अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंगचा अर्थ बदलेल. अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंगमध्ये नक्की अ‍ॅबस्ट्रॅक्ट काय आहे, अमूर्त काय आहे, याचा अर्थ बदलेल. बऱ्याच वेळा आपण अ‍ॅबस्ट्रॅक्ट म्हणून जे दृश्य पाहत असतो, ते कलाकाराला ती कलाकृती निर्माण करण्यापूर्वी माहीत नसलेलं, त्याने न पाहिलेलं, त्याला परिचित नसलेलं असं असतं. त्यात अमूर्ताचं, अ‍ॅबस्ट्रॅक्टचं काही ज्ञान होण्याचा संबंध नसतो.\nछायाचित्र कलेत या वृत्तीचं प्रतिबिंब अनेक वेळेला दिसत असतं. जे छायाचित्रकलेत नवखे आहेत किंवा ज्यांनी अगदी सूक्ष्म तपशील टिपता येईल अशी कॅमेऱ्याची लेन्स नवीन घेतली आहे, त्यांच्याकडे- त्यांच्या छायाचित्रांकडे पाहा. ते आपल्या सभोवतालच्या जगाच्या सूक्ष्म अवलोकनाने, निरीक्षणाने चकित झालेले असतात. आनंदित झालेले असतात. ‘विस्मय’ अनुभवत असतात. त्यांच्या छायाचित्रात कुठच्या वस्तूचे सूक्ष्म तपशील पाहिलेत हे कदाचित कळणार नाही, पण त्या सूक्ष्मतम पातळीवर पाहिलेल्या जगातील पोत, रंगसंगती, आकार, त्यांची मोहकता, त्यांचं सौंदर्य नक्कीच दिसत असतं. अशा विस्मयचकित होण्याने आनंद होतोच. आत्तापर्यंत न पाहिलेल्या, माहीत नसलेल्या दृश्याला पाहणं व त्यामुळे काही तरी गवसल्याचा आनंद होणं ही प्रक्रिया येथे घडते आहे. त्याचा अमूर्ताच्या ज्ञानाशी काही संबंध नाही. याचा अर्थ मी या छायाचित्रकारांना, त्यांच्या छायाचित्रांना कमी लेखतो आहे असं नव्हे. पण वैचारिक स्पष्टता मिळवण्याचा प्रयत्न आपण करतोय.\nचित्रकलेतही असंच घडतं. साधारणपणे चित्रकार वस्तू, सभोवतालच्या जगाचा दृश्यानुभव पाहून रंगवत असतात. असं न करता जर का ते केवळ भौमितिक आकार, हातांच्या हालचाली किंवा ब्रश, रोलर, पेंटिंग नाइफसारखी साधनं, रंगांचं-माध्यमांचं व्यक्तिमत्त्व, त्यांच्या लेपनातून मिळणारे अनपेक्षित दृश्यानुभव मिळत असतात. असे दृश्यानुभव कुठच्याही वस्तूचं, दृश्याचं चित्रण करत नाहीत. हळूहळू असा दृश्यानु���व दर्शवणाऱ्या चित्रांना अ‍ॅबस्ट्रॅक्ट म्हटलं जातं. अशा चित्रांविषयी धीरगंभीर प्रकारे आध्यात्मिक भाषेत बोललं जातं.\nअर्थातच जाणीवपूर्वक न पाहिलेल्या, न माहीत असलेल्या, अपरिचित अशा दृश्यानुभवांचा शोध घेणं, त्याकरिता (भटकणं-पाहणं फोटोग्राफीसंबंधी) चित्र घडवत राहणं, रंगवत राहणं या भूमिकेला महत्त्व आहे. पण तिचा खरंच आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेशी किती व कसा संबंध असू शकतो ते तपासून पाहायला पाहिजे.\nचित्रकला ही भौतिक जगाच्या दृश्यरूपाला चित्रित करते. त्यासोबत जगाविषयीच्या मूल्य संकल्पनाही चित्रातील प्रतिमेशी संबंधित होतात, जोडल्या जातात. चित्रातील दृश्यानुभवातून शांत-ध्यानमग्नता, अश्लीलता, लोलुपता, क्रूरता, कारुण्य अशा अनेक मूल्यांचं दर्शन घडतंय असं वाटू लागतं.\nपरिणामी व्यक्तिगत पातळीवर किंवा सामाजिक पातळीवर, राजकीय, धार्मिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक कारणांमुळे मूल्य व्यवस्थेबाबत व्यक्तीला, समूहाला असमाधान जाणवायला लागलं की त्यातून मूल्यं, त्यांची व्याख्या, त्यांचा अर्थ- त्याआधारित आचार-विचार यांविषयी प्रश्न उपस्थित केले जातात. त्यातून वैचारिक मंथन सुरू होतं. त्यातून आंदोलनं, उठाव, चर्चा आदी सुरू होतात. चित्रकाराला अशी अस्वस्थता जाणवू लागली की भौतिक जगाच्या दृश्यरूपाचं चित्रण करून त्याला समाधान लाभत नाही. प्रस्थापित तत्कालीन, सर्व वास्तववादी चित्रणाचे प्रकार त्यास उपयोगी वाटत नाहीत. कारण या वास्तववादी चित्रशैलींचा आणि त्याच्या वैचारिक अस्वस्थतेचा, मंथनाचा संबंध लागत नाही. अशातूनच तो अपरिचित दृश्यानुभवाकडे, त्यांना शोधण्याकडे वळतो. यातून रंगलेपनातून सापडणारे अनपेक्षित दृश्यानुभव व आपली वैचारिक भूमिका यात संबंध शोधू लागतो.\nअमेरिकेत, दुसऱ्या महायुद्धानंतर काही चित्रकारांनी अशाच प्रकारे, स्वत:ची सांस्कृतिक मुळं-नाळं शोधण्यासाठी प्रयत्न केले. अशा चित्रकारांपैकी एक म्हणजे जॅकसन पोलॉक. त्याने रूढ अर्थाने प्रस्थापित चित्र संकल्पना, चित्ररूपं, माध्यमं, चित्राचा आकार, चित्रं रंगवण्याची पद्धत या सर्व गोष्टी नाकारल्या. या नाकारण्यातून त्याला एक नवीन दिशा प्राप्त झाली. त्यातून पुढे अ‍ॅक्शन पेंटिंग व अमेरिकन अ‍ॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम अस्तित्वात आला. स्वातंत्र्योत्तर भारतीय अ‍ॅबस्ट्���ॅक्ट पेंटिंगचा एक स्रोत हा अमेरिकन अ‍ॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम आहे.\nपोलॉकने जी वैचारिक दिशा स्वीकारली त्यातून त्याने अगदी वेगळ्या प्रकारे चित्रं घडवली. भल्या मोठय़ा आकाराचं कॅनव्हास कापड जमिनीवर पसरवून इनॅमल रंगांना पातळ करून, ब्रशऐवजी काडय़ांनी पातळ रंगाचे शिंतोडे उडवून त्याने चित्रं रंगवली. ही चित्रं रंगवताना त्याला चित्रावरही फिरावं लागे. उडय़ा मारून इकडून तिकडे जावं लागे. चित्रं रंगवण्याचा अनुभव अगदी झपाटल्यागत असे. त्यातून तयार झालेलं चित्ररूप इतकं अनपेक्षित होतं की सर्व जणांना ते स्तंभित करून गेलं.\n* लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत. त्यांचाई-मेल- mahendradamle@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nचित्रकला आणि मेंदूच्या प्रक्रिया\nअमेरिकेतील कलादालनात ठाण्यातील चित्रे\nरेल्वे स्थानकांवर चितारणार पुण्याची आधुनिक अन् सांस्कृतिक ओळख\nसंचित : विलक्षण प्रतिभेचा मसिहा\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 कळण्याची दृश्य-वळणे : वेध अमूर्ताचा\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2012/02/", "date_download": "2020-02-23T03:41:26Z", "digest": "sha1:3725HUAB375JUGEMERTJOZRHEBRVTJFY", "length": 105556, "nlines": 188, "source_domain": "www.berkya.com", "title": "February 2012 ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nशुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१२\nआणखी दोन पत्रकार शिकार\n९:२१ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nश्रीरामपूरची घटना ताजी असतानाच गे��्या दोन दिवसात पत्रकारांच्या मारहाणीच्या आणि दमदाटीच्या दोन घटना घडल्य़ा आहेत.पहिली घटना आहे,लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील.तेथील 65 वर्षोंचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांच्या डोळ्यात तिखटाची पूड टाकून तीन आरोपींनी त्यांचे अपहरण केले.गावाच्या बाहेर नेऊन त्यांना मारहाण केली गेली.बेदम मारहाण केल्यानंतर त्यांना तेथेच टाकून आरोपी पसार झाले.तीन आरोपीत एक महिला आरोपी होती.सुरेश पाटील पोलिसात जाण्यापूर्वीच आरोपी पोलिस ठाण्यात गेले आणि सुरेश पाटील यांच्यविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला गेला.सुरेश पाटील यांच्या तक्रीरीची दखल घेतली गेली नाही.\nदुसरी घटना आज शुक्रवारची.नांदेडची.तेथील देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी अनिल कसबे यांनी आजच्या अंकात जिल्हा पऱिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीची बातमी छापली.त्या बातमीमुळे संतप्त झालेल्या खा. सुभाष वानखेडे यांनी कसबे यांना फोन करून तुला जिवंत जाळून टाकील आणि तुझे कार्यालयही जाळून टाकलं जाईल अशी धमकी देत अर्वाच्च शिविगाळ केली.\nमाहूर येथील किमान 10-12 पत्रकारांवर खंडणी,विनयभंग,जातीयवादी शिविगाळीचे खोटे गुन्हे दाखल केले गेले आहेत.\nगुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१२\n७:१७ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nरिश्ते में वह लगता है\nराष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना निवेदन\n६:३९ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या ११ जणांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा ताई पाटील यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रातील पत्रकारांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्याच्या संदर्भात त्यांना निवेदन दिले .तसेच महाराष्ट्र मध्ये पत्रकारांना संरक्षण देण्याच्या संदर्भात कायदा करण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा अशी अग्रही विनंती केली.यावर राष्ट्रपतींनी पत्रकारांना निर्भयपणे काम करता आले पाहिजे अशी भावना व्यक्त करीत या संदर्भात मी लक्ष घालते असे सांगितले .एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वा खाली राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांना भेटणाऱ्या शिष्टमंडळात ,प्रफुल्ल मारपकवार,किरण नाईक,सुरेंद्र गांगण, प्रकाश पोहरे,अशोक वानखेडे,सुरेश भटेवरा,राजू वाघमारे,श्रीराम जोशी आदि उपस्थित होते.\nबुधवार, २२ फेब्रुवारी, २०१२\nअज्ञातपणामुळे शाळगावकरांची 'शाळा' उघडी पडली...\n८:०२ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nपुणे - पुढारीचे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार यांचे खास पंटर संजीव शाळगावकरांची 'शाळा' त्यांच्याच अज्ञानपणामुळे उघडी पडली आहे.\nसंजीव शाळगावकर म्हणजे पुढारीतील अजब कॅरेक्टर आहे. त्यांच्या काही करामतीमुळे पद्मश्रींनी त्यांची पुणे शहर कार्यालयातून नगरला व नंतर नगरहून पिंपरी चिंचवड कार्यालयात बदली केली होती.शाळगावकरांच्या काही करामती बेरक्या ब्लॉगवर प्रसिध्द झाल्यानंतर पद्मश्री त्यांना डच्चू देण्याच्या बेतात आहेत.त्यामुळे घाबरलेल्या शाळगावकरांनी एक नविन शाळा केली.त्यांनी उपनगरातील रिपोर्टरना फोना - फोनी करून, शाळगावकर कसे लायक आहेत, त्यांना काढले तर आम्हीही राजीनामा देवू, असे वातारण निर्माण करण्यास सुरूवात केली.त्याला वाणवडीचे सुरेश मोरे व कात्रजचे विठ्ठल जाधव यांची साथ मिळाली.नंतर शाळगावकरांनी शहर कार्यालयात बसून एक निवेदन टाईप केले व हे निवेदन पद्मश्रींना कोल्हापूरला बाहेरच्या फॅक्स केंद्रावरून पैसे देवून फॅक्स केले.\nगंमत अशी की, शहर कार्यालयात ज्या कॉम्प्युटरमध्ये निवेदन टाईप केले ते त्यांनी योग्यरित्या डिलीट न केल्यामुळे ते तसेच राहून गेले.ते कॉम्प्युटर ऑपरेटरनीं पद्मश्रींच्या कानावर घातले, त्यामुळे पद्मश्री आणखी भडकले असून, शाळगावकर यांची गच्चंती अटळ मानली जात आहे.त्यामुळे शाळगावकरांची पाचावर धारण बसली आहे.पर्यायाने नंदकुमार सुतार सुध्दा हादरले आहेत.\nजिग्नाला होती जे. डे यांच्या हत्येची माहिती\n१२:५५ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय तथा जे. डे यांच्या हत्येची माहिती पत्रकार जिग्ना व्होराला होती. डे यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज विशेष न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात तसा उल्लेख केला आहे. पत्रकार डे आणि जिग्ना यांच्यातील वैमनस्याला छोटा राजनचा विश्‍वासू साथीदार फरीद तनाशा कारणीभूत समजला जात असला, तरी अद्याप या हत्येमागील उद्देश पोलिसांनी स्पष्ट केलेला नाही.\nजिग्नाने छोटा राजनला ई-मेलवरून डे यांच्या मोटरसायकलचा क्रमांक आणि कार्यालयाचा पत्ता कळविला होता; याशिवाय डे यांनी छोटा राजनबद्दल लिहिलेल्या कथित बदनामीकारक बातम्यांच्या \"लिंक' पाठविल्या होत्या. डे यांच्या हत्येचा कट 2010 मध्येच रचण्यात आला होत��. मार्च 2011 मध्ये छोटा राजनने जोसेफ पॉल्सन याला ग्लोबल सिमकार्ड खरेदी करण्यासाठी 2 लाख रुपये दिल्याचेही स्पष्ट झाले आहे. डे गेल्या वर्षी 28 एप्रिल ते 6 मे या काळात लंडनमध्ये होते; त्यांनी छोटा राजनला तेथे बोलावून घेतले होते; मात्र तेथे सापळा रचून आपली हत्या करण्याचा कट असल्याच्या संशयावरून राजन डे यांना लंडनमध्ये भेटला नव्हता.\nडे यांच्या हत्येपूर्वी पॉल्सनच्या माध्यमातून जिग्ना व्होरा छोटा राजनच्या संपर्कात होती. सुरुवातीला दिवसाला सहा-सात फोन करणारी जिग्ना नंतरच्या काळात दिवसाला 20 ते 25 वेळा पॉल्सनशी आणि त्याच्या मध्यस्थीने छोटा राजनशी बोलत होती. तिने स्वत:च्या मोबाईलवरून 36 वेळा छोटा राजनशी संपर्क साधल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. डे यांच्या हत्येपूर्वी 9 जूनला जिग्ना सिक्कीम आणि दार्जिलिंग येथे गेली होती. ती 18 जूनला मुंबईत परतली; त्या काळात जिग्नाने स्वतःचा मोबाईल वापरला नव्हता. डे यांची हत्या 11 जूनला झाली, त्याबाबत तिने विचारपूससुद्धा केली नव्हती.\nजे. डे यांच्या हत्येनंतर छोटा राजनने काही पत्रकारांशी बोलताना; तसेच त्याच्या हस्तकांसोबत मोबाईलवरून संवाद साधताना जिग्नाचे नाव घेतले होते; त्याचाच गुन्हे शाखा पुरावा म्हणून वापर करणार आहे. छोटा राजनच्या आवाजाचे नमुनेही पोलिसांकडे असल्याने ते महत्त्वाचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले जातील; मात्र पोलिस केवळ छोटा राजनच्या बोलण्यावर अवलंबून राहणार नाहीत. उपलब्ध असलेले पुरावे तिला या गुन्ह्यात शिक्षेपर्यंत पोचविण्यास सक्षम असल्याचेही गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त हिमांशू रॉय यांनी सांगितले; मात्र छोटा राजन आणि जिग्ना व्होरा यांच्यातील संभाषण पोलिसांकडे नसल्याचे ते म्हणाले.\nदीड हजार पाने; 27 साक्षीदार\n\"मिड-डे'चे गुन्हे पत्रकार जे. डे यांच्या हत्येत पत्रकार जिग्ना व्होरा हिचा सहभाग स्पष्ट झाल्यावर गुन्हे शाखेने तिला गेल्या नोव्हेंबरमध्ये अटक केली होती. या गुन्ह्यातील तिच्या सहभागाबाबत गुन्हे शाखेने सखोल तपास करून न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. तब्बल 1471 पानांचे हे पुरवणी आरोपपत्र तीन भागांत आहे. त्यात साक्षीदारांचे जबाब, मोबाईल फोन, ई-मेल आणि \"कॉल डिटेल्स रेकॉर्ड'; तसेच न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेने दिलेल्या अन्य पुराव्यांचा समावेश आहे. पोलिसांनी घेतलेल्या 27 साक्षीदारांच्या जबाबांना 155 पाने लागली आहेत; त्याशिवाय 164 कलमाखाली न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे तीन आरोपींनी दिलेले कबुलीजबाबही पोलिसांकडे आहेत. जप्त केलेले आठ मोबाईल फोन, सिमकार्ड, लॅपटॉप यासंबंधीचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे.\nमंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१२\n११:०८ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nगेल्या वर्षी म्हणजे २१ मार्च २०११ रोजी आम्ही बेरक्या उर्फ नारद हा ब्लॉग सुरू केला. बरोबर एक महिन्यानंतर या ब्लॉगला एक वर्षे पुर्ण होत आहेत. बेरक्या गेली एक वर्षे नॉन स्टॉप चालू आहे. आतापर्यंत या ब्लॉगला ३ लाख ६५ हजार हिटस् मिळाल्या आहेत. हा मराठी ब्लॉग विश्वातील एक इतिहास आहे. हे केवळ आपल्या प्रेमामुळे, स्नेहामुळे व आपुलकीमुळे घडले. आपण जर आमहाला पाठींबा व सहकार्य दिले नसते तर हा ब्लॉग लोकप्रिय झालाच नसता.त्यामुळे या यशाचे खरे श्रेय आपणास व आम्हाला बातम्या देणारे व पुवविणा-यांचे आहे.आम्ही केवळ निमित्त आहोत.\nहा ब्लॉग केवळ पत्रकारांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आला आहे.चांगल्या पत्रकारांवर जो अन्याय होत होता, तो दूर करण्यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे.म्हणूनच आम्ही पत्रकारांचा पाठीराखा - बेरक्या असे अभिमानाने म्हणतो.\nहे करीत असताना आम्हाला अनेकांचा रोष पत्करावा लागला. काहींनी आम्हाला ई - मेलव्दारे धमक्या दिल्या, काहींनी पोलीसांच्या सायबर क्राईमकडे तक्रारी दिल्या.आजपर्यंत औरंबाबाद व पुणे येथे किमान सात तक्रारी दाखल झालेल्या आहेत, पण आम्ही कधीच घाबरलो नाही.आम्ही काही चोरी केली नाही, किंवा डाका टाकलेला नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी कधाही जेलमध्ये जाण्यास तयार आहोत.\nआम्ही चांगल्या पत्रकारांच्या विरोधात कधीच नाही व राहणार नाही.जे बदमाश आहेत, जे पत्रकारांच्या नावाला काळीमा फासत आहेत, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करीत आहेत, त्यांना उघडे करण्यासाठी हा ब्लॉग आहे.वाचा, विचार करा आणि सोडून द्या, अशी आमची भूमिका आहे.\nअसो, आपले असेच सहकार्य अपेक्षित आहे.\n( पत्रकारांचा पाठीराखा )\nसोमवार, २० फेब्रुवारी, २०१२\nसोलापूर पुढारीत रिपोर्टरचा वाणवा\n९:४७ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nसोलापूर - पुढारीच्या सोलापूर कार्यालयात सध्या रिपोर्टर आणि उपसंपादकांचा वाणवा असल्यामुळे सोलापूर आवृत्ती अडचणीत आली आहे.बाहेर दोन, आत दोन, त्यावर एक या पाच लोकांवर ��ध्या डोलारा चालू आहे.\nसोलापूर पुढारीमध्ये दिवाणजीच्या मानगुटीवर शांताप्पाला बसविताच, दिवाणजी पुढारी सोडून सकाळला गेले, जाताना तिघांना घेवून गेले. काही जण दिव्यात दिवे लावण्यास गेले. काहीजण तुटपुंज्या पगारामुळे इतरत्र सोडून गेले.आता फिल्डवर राजेंद्र कानडे व अमोल व्यवहारे हे दोघेच उरले आहेत. टेबलवर बाळासाहेब माघाडे, श्रीनिवास बागडे हे दोघेच आहेत.त्यामुळे निवासी संपादक असताना सुध्दा शांताप्पांना बातम्या इडिटिंग करत बसावे लागत आहे.\nसोलापूरला पुढारीचा अंक १२ प्लस ४ अशी १६ पाने असतो . यात सोलापूरचा मजकूर शहर व ग्रामीण मिळून ८ पाने द्यावा लागतो. व्यवस्थापक हेमंत चौधरी हे इतर वृत्तपत्रांत काम करणा-या रिपोर्टरना पुढारीची ऑफर देत आहेत, पण त्यांना उलट बोलणी खावी लागत आह.तुम्ही २५ वर्षे काम करता, तुमचा पगार वाढला नाही, तर आमचा पगार काय वाढविणार एवढा पगार दिला तर येतो असे त्यांना तोंडावर बोलणे खावे लागत आहे.\nत्यामुळे शांताप्पा व चौधरी अडचणीत आले आहेत.पद्मश्रीकार त्यातून काय मार्ग काढणार, याकडे लक्ष वेधले आहे.\nरविवार, १९ फेब्रुवारी, २०१२\nपुढारीच्या डी.टी.पी.ऑपरेटरचा असाही झटका\n१०:४० म.उ. बेरक्या उर्फ नारद\nसोलापूर - सोलापूरच्या पुढारी कार्यालयात 3 ते 4 डी.टी.पी.ऑपरेटर आहेत. ते अत्यंत तुटपुंज्या पगारावर काम करीत आहेत.अनेकवेळा काम करूनही त्यांना पगारवाढ मिळाली नाही.शेवटी कंटाळलेले सर्वच्या सर्व डी.टी.पी.ऑपरेटर काल दि.19 फेब्रुवारी रोजी दिव्य मराठीच्या मुलाखतीला गेले होते.त्यामुळे शांताप्पापासून सर्वच उपसंपादकांची गोची झाली.\nमाय सोलापूरची पाने आता कशी भरणार, असा प्रश्न त्यांना पडला.सर्व ऑपरेटर साडेपाचपर्यंत कार्यालयाकडे फिरकले नाहीत.शेवटी त्यांच्या हाता-पाया पडून बोलाविण्यात आले, परंतु सोलापूरची डेडलाईन संपली तरी पाने गेली नाहीत.ही बाब पद्मश्रींच्या कानावर गेली.त्यांनी सर्व ऑपरेटरना थांबविण्याचा आदेश दिला.परंतु दिव्य मराठी जर पुढारीपेक्षा दुप्पट - तिप्पट पगार देत असले तर कसे थांबणार, असे त्यांना सांगण्यात आले.दोन दिवसांत निर्णय सांगतो, म्हणून पद्मश्रींनी त्यांना शब्द दिला आहे...आता पद्मश्रींच्या शब्दावर विश्वास ठेवून, हे डी.टी.पी.ऑपरेटर थांबणार की, दिव्य मराठीत जाणे पसंद करणार, हे आगामी काळातच कळेल.\nदिव्य मराठीला सोला��ुरात टीम घेताना नाकी नऊ...\n१:०५ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nसोलापूर - लवकरच सुरू होणाऱ्या दिव्य मराठीला टीम गोळा करताना नाही नऊ आले आहे....टीमचा कॅप्टन म्हणजे निवासी संपादक मिळविण्यातच दिव्य मराठीचा आतापर्यंतचा वेळ खर्ची गेला...सकाळमध्ये मन व पुढारीत शरीर असलेले अरूण खोरे,ओबामा मित्र संजय आवटे, जळगावकर झालेले सुधीर महाजन, एकेकाळी पुण्यात राहून सोलापुरची सुत्रे हलविणारे हरिश केंची यांनी नकार दिल्याने नाईलाज म्हणून सकाळमधून आलेले संजीव पिंपरकर यांच्या गळ्यात निवासी संपादकपदाची माळ टाकण्यात येत आहे.पिंपरकरची अवस्था आता परफॉर्म नसलेल्या क्रिकेटपटू सारखी झाली आहे,त्यामुळे पिंपरकर निवासी संपादक झाले तर सोलापूरच्या प्रतिस्पर्धी दैनिकांना मोठा आनंदच होईल...\nवृत्तसंपादक म्हणून पिंपरकरचे जीवलग मित्र श्रीकांत कात्रे - सातारकर यांना खास अवतन देण्यात आले होते, परंतु माशी कुठे शिंगली काय माहित कात्रे अजून सोलापूरात जाईन झालेले नाहीत.सध्या ते ट्रेनिंग घेत असल्याचे समजते.\nनिवासी संपादक व वृत्तसंपादक हे नाईलाज म्हणून घेण्यात आले आहेत...जे रिपोर्टर भरती करण्यात आले आहेत, ते म्हणावे तितके सक्षम नाहीत...डेक्सवर काम करणारा संपादकीय स्टॉप अजून भरती करण्यात आलेला नाही. सकाळ, लोकमतमधील काही स्टॉप मुलाखतीसाठी आला होता, तो केवळ पुर्वीच्या मालकांना ब्लॅकमेल करण्यासाठी...पगार वाढल्यानंतर ते आहे त्या जागेत थांबले आहेत.\nदिव्य मराठीचा येणाऱ्या माणसांवर विश्वास नाही व जे दिव्य मराठीत येणार आहेत,त्यांचा दिव्य मराठीवर विश्वास नाही.कारण येणाऱ्याला घ्यायचे व परफॉर्म नाही दिला सहा महिन्याच्या आत काढून टाकायचे हे दिव्य मराठीचे औरंगाबादी नखरे सोलापूरकरांना माहित झाले आहेत.ज्यांना कुठेच थारा नाही, असेच दिव्य मराठीत भरती होत आहेत...अशा परिस्थितीत दिव्य मराठी सोलापुरात वाचकांची मर्जी कशी सांभाळणार, हे कोडेच आहे...\nसकाळमध्ये अनेक वर्षे उपसंपादक म्हणून काम केलेले उस्मानाबादचे आयुब कादरी गेल्या वर्षी दिव्य मराठीत उस्मानाबादचे ब्युरो चिफ म्हणून जॉईन झाले.वर्षे झाले तरी उस्मानाबादला अजून अंक सुरू झालेला नाही. आता त्यांची सोलापूरला बदली करण्यात आली आहे\nमीडिया प्राइवेट लिमिटेड के हाथ पत्रकारिता की डोर\n१०:०५ म.पू. बेरक्या उर्फ नारद\n2100 करोड़ रूपये की एक बड़ी डील और भारतीय मीडिया की पूरी दुनिया बदल गयी. मुकेश अंबानी की रिलायंस इंडस्ट्रीज (आरआईएल) ने राघव बहल के स्वामित्व वाले टीवी18 और नेटवर्क18 के साथ करार कर मीडिया की दुनिया में मजबूत दखल बना ली. इस करार के तहत टीवी 18 ब्रॉडकास्ट लिमिटेड और नेटवर्क 18 मीडिया एंड इंवेस्टमेंट लिमिटेड इश्यू के जरिए पूंजी बाजार में उतरेगी और आरआईएल की सहयोगी इकाई इंडीपेंडेंट मीडिया ट्रस्ट इनके शेयर खरीदेंगी. इससे रिलायंस की इन कंपनियों में हिस्सेदारी 30 प्रतिशत तक हो जाने की संभावना है.\nकरार के अनुसार दोनों कंपनियों के कार्यक्रमों के कंटेंट और डिस्ट्रीब्यूशन पर पहला अधिकार आरआईएल की सहयोगी कंपनी इंफोटेल ब्राड बैंड सर्विसेस लिमिटेड का होगा. इसके अलावा आने वाले समय में टीवी 18 समूह की ये दोनों कंपनियां एक अन्य मीडिया समूह ईटीवी का अधिग्रहण करेंगी. इस अधिग्रहण में लगने वाली 2100 करोड़ की रकम मुकेश अंबानी के स्वामित्व वाली कंपनी रिलायंस इंडस्ट्रीज लगायेगी. इस तरह एक ही झटके में दो बड़े मीडिया समूह रिलायंस इंडस्ट्रीज के प्रभावक्षेत्र में आ जायेंगे.\nबिजनेस के लिहाज से देखा जाए तो यह महज एक बड़ी बिजनेस डील है. बिजनेस की दुनिया में ऐसे गठबंधन होते रहते हैं. लेकिन क्या इसे महज एक बिजनेस डील मानना सही होगा दरअसल इस डील से मीडिया और पत्रकारिता की दुनिया पर दूरगामी असर पड़ने वाला है. ऐसी आशंका है कि इससे पत्रकार कहीं पूरी तरह से मीडिया प्राइवेट लिमिटेड के हाथ की कठपुतली न बन कर रह जाएँ. कॉरपोरेट और बिजनेस जगत की खबरें सिरे से न गायब हो जाएँ और जो खबरें आये वो पीआर जर्नलिज्म का केवल हिस्सा न हो, जिसकी संभावना बहुत अधिक है. यूँ भी रिलायंस ने जिस टीवी18 और नेटवर्क18 ग्रुप के साथ करार किया है उसके न्यूज़ चैनलों (सीएनएन-आईबीएन, आईबीएन-7 ) के एडिटर-इन-चीफ राजदीप सरदेसाई कॉरपोरेट के हाथ खुद को लाचार पहले ही बता चुके हैं. संपादकों की लाचारी की यह व्यथा - कथा वे कई बार कई सेमिनारों में बता चुके हैं.\nRead : न्यूज़ चैनलों पर खबरों की बमबारी\nउदयन शर्मा ट्रस्ट द्वारा आयोजित परिचर्चा (संवाद2010) में राजदीप ने सीधे - सीधे स्वीकार किया था कि कॉरपोरेट के हाथों संपादक मजबूर है. उन्होंने कहा था कि मीडिया के भीतर जिस तरह के ऑनरशिप का मॉडल बना है,उसमें एडीटर बहुत कुछ करने की स्थिति में नहीं है. इसके अलावा नीरा ���ाडिया टेप प्रकरण में वे दागी पत्रकारों का बचाव कर भी अपनी मंशा जाहिर कर चुके हैं. इसलिए उनसे कुछ आशा करना ही व्यर्थ होगा. ऐसे में बड़ी खबरों के साथ किस हद तक समझौता किया जाएगा, यह समझना कोई मुश्किल काम नहीं. यह तय है कि रिलायंस के खिलाफ ख़बरें तो नहीं ही होगी, साथ में दूसरे कॉरपोरेट घराने और उनके घोटाले की खबरें भी सिरे से गायब हो सकती है. या फिर ख़बरें तभी आएगी जब कॉरपोरेट वार जैसी कोई स्थिति उत्पन्न होती है और एक - दूसरे को शिकस्त देने की ज़द्दोजहद में मीडिया को टूल की तरह इस्तेमाल किया जाने लगे. 2G स्पेक्ट्रम घोटाले में कुछ - कुछ ऐसा हम देख चुके है.\nलब्बोलुआब यह है कि न्यूज़ कंटेंट पर इसका गहरा असर पड़ेगा और कॉरपोरेट के आगे पत्रकारिता की धार और कुंद होगी. कॉरपोरेट पत्रकारिता का बोलबाला होगा और 2G स्पेक्ट्रम जैसे और भी घोटाले होंगे और इन घोटालों में कई पत्रकार कॉरपोरेट एजेंट की तरह काम करेंगे. क्षेत्रीय स्तर पर भी इसका असर पड़ेगा. ईटीवी के क्षेत्रीय चैनल जो काफी लोकप्रिय हैं, उनका कंटेंट भी प्रभावित होगा और संरचनात्मक ढाँचे में परिवर्तन हो सकता है. सिर्फ वही ख़बरें दिखाई जायेंगी जिससे रिलायंस जैसे कॉरपोरेट घरानों को फायदा हो या कम - से - कम कोई नुकसान न हो. गौरतलब है कि बिजनेस के लिहाज से कॉरपोरेट की नज़र अब अपेक्षाकृत छोटे शहरों और गाँवों की तरफ है. रुरल मार्केटिंग के लिए बाकायदा योजना बनायी जा रही है. इस योजना में ईटीवी जैसे क्षेत्रीय स्तर के न्यूज़ चैनल और अखबार बड़े काम के साबित होंगे जिसपर कॉरपोरेट का पहले से ही अधिकार होगा.\nकॉरपोरेट के प्रभाव से कंटेंट किस तरह प्रभावित हो सकता है, इसका एक छोटा सा उदाहरण अंग्रेजी अखबार 'द हिन्दू' ने पेश किया, जिसे बौद्धिक जगत में अपेक्षाकृत निर्भीक और निष्पक्ष अखबार समझा जाता है. रिलायंस और टीवी18 / नेटवर्क18 के बीच हुए गठबंधन पर मीडिया मामलों की जानकार सेवंती नैनन ने द हिन्दू के लिए एक लेख लिखा था, जिसे अखबार ने छापने से मना कर दिया. बाद में 'द हूट' नाम के मीडिया वेबसाईट पर यह लेख 'बिग ब्रदर टू द रिस्क' शीर्षक से प्रकाशित हुआ. इस लेख को न छापने के पीछे 'द हिन्दू' की नीयत को बखूबी समझा जा सकता है. इसी अखबार में पी.साईनाथ ने अपने लेख ‘दि रिपब्लिक ऑन ए बनाना पील' (3 दिसंबर 2010) में लिखा था कि आज मीडिया कॉरपोरेट के साथ नहीं बल्कि खुद क��रपोरेट होकर काम कर रहा है. दरअसल मीडिया कॉरपोरेट का समर्थन करके एक तरह से अपना ही समर्थन कर रहा होता है. संभवतया सेवंती नैनन के लेख को प्रकाशित न करने के पीछे 'द हिन्दू' की यही मानसिकता छिपी हो. यह उस अखबार का हाल है जिसका सीधे - सीधे इस बिजनेस डील से कोई लेना - देना नहीं है. फिर कॉरपोरेट के साथ जिस मीडिया संस्थान का गठबंधन हो रहा है उसमें खबरों और कंटेंट का प्रभावित होना तो तय है.\nरिलायंस जैसे बड़े कॉरपोरेट हाउस के मीडिया के धंधे में सीधे - सीधे कूदने से एक और बड़ा संकट पैदा होगा. छोटे और मझोले मीडिया संस्थानों का अस्तित्व संकट में पड़ जाएगा. मीडिया मामलों की विशेषज्ञ सेवंती नैनन ने इसी ओर इशारा करते हुए ‘द हूट’ वेबसाईट पर अपने लेख 'बिग ब्रदर टू द रिस्क' में लिखा है कि पूंजी की जरूरत के चलते कैसे भारत में मीडिया बिजनेस शुरू करने वाले मूल लोगों के हाथों से निकलकर धीरे - धीरे बड़े कॉरपोरेट के हाथों जा रहे हैं. दूसरे मीडिया संस्थानों खासकर छोटे मीडिया संस्थानों के सामने भी यही समस्या है. उन्हें या तो गठबंधन करना पड़ेगा या फिर मिटना होगा. रिलायंस जैसी कम्पनियों के सामने बिना बड़ी पूंजी और संरचनात्मक ढाँचे के छोटे और मझौले मीडिया संस्थानों का टिकना कठिन है. यूँ भी रिलायंस ग्रुप के कम्पनियों की यह फितरत रही है कि बाज़ार पर इस कदर छा जाओ कि प्रतिद्वंदियों का नामो - निशान मिट जाए. इस प्रतिस्पर्धा में छोटे - मोटे मीडिया संस्थान तो यूँ ही हवा हो जायेंगे. ऐसे में एक मोनोपोली की स्थिति पैदा होगी और ऐसी स्थिति पैदा होगी जो आज से भी ज्यादा विकट होगी. तब पत्रकारिता की डोर पूरी तरह से मीडिया प्राइवेट लिमिटेड के हाथ में होगी और मीडिया प्राइवेट लिमिटेड के कॉरपोरेट जर्नलिस्टों का बोलबाला होगा. पत्रकारिता हाशिए पर होगी और मीडिया संस्थान की जवाबदेही पाठक के प्रति कम और शेयरधारकों के प्रति ज्यादा होगी.\nपत्रकारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार\n९:५९ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमहाराष्ट्रातील पत्रकारांवर होत असलेल्या हल्लयाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकार निष्क्रीय असून पत्रकारांना संरक्षण देण्याच्यादृष्टीने सरकार कोणताच निर्णय घेत नाही.पत्रकार संरक्षण कायदा व्हावा या मागणीसाठी आपण गेली सात वर्षे सनदशीर मार्गानं आपण लढतो आहोत.सरकार त्याची दखल घेत नाही.त्यामुळंच आता आपणास दिल्ली गाठावी लागत आहे.१ मे २०१२ रोजी आपण दिल्लीत आंदोलन करणार आहोतच पण त्या अगोदर आता \"पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती'चं एक शिष्टमंडळ महामहिम राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील यांची २२ तारखेला ११.३० वाजता दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात भेट घेत आहे. यावेळी महाराष्ट्रातील पत्रकारांची कैफियत आम्ही त्यांच्या कानी घालणार आहोत.तसेच \"पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती'नं जी श्वेतपत्रिका तयार केली आहे ती देखील राष्ट्रपती महोदयंाना सादर केली जाणार आहे.या व्हाईट पेपरमध्ये अलिकडच्या काळात महाराष्ट्रतील ज्या २१२ पत्रकारांवर हल्ले झाले त्यातील शंभर घटनांची माहिती तपशिलानं दिलेली आहे.तसेच माध्यमांच्या कार्यालयावरील हल्ले आणि राज्यातील पत्रकारांच्या झालेल्या हत्त्या याचीही माहिती त्यात देण्यात आली आहे.\nयाच दौऱ्यात आम्ही प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्या.मार्कन्डेय काटजू तसेच केंद्रीय कायदा मंत्र्यांचीही आम्ही भेट घेत आहोत.दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊनही महाराष्ट्रतील पत्रकार कोणत्या स्थितीत काम करीत आहेत हे जगाच्या वेशीवर मांडले जाणार आहे.\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचा हा दौरा यशस्वी व्हावा यासाठी आम्हाला आपल्या शुभेच्छा आणि खंबीर पाठिंब्याची गरज आहे.\nसोमवार, १३ फेब्रुवारी, २०१२\nप्रशांत ठाकूर यांनी आणले सकाळला गोत्यात\n३:१२ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nपनवेल - खोटे बोलण्याची ख्याती असलेल्या प्रशांत ठाकूर यांनी आपल्या खोटेपणामुळे सकाळ या दैनिकाला गोत्यात आणले आहे. बातमीची सत्यता पडताळून न पाहता संपादकीय जबाबदारीची जाणिव नसलेल्या पद्मभूषण देशपांडे यांनी प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास ठेवून सकाळमधून खोटे आणि चुकीचे वृत्त प्रसिद्ध केल्याबद्दल आमदार विवेक पाटील यांनी सकाळचे समूह संपादक उत्तम कांबळे, मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक पद्मभूषण देशपांडे आणि प्रशांत ठाकूर यांच्यावर 10 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याची नोटीस पाठवली आहे.\nकेवळ नावाचे साधर्म्याचा गैरफायदा उठवत प्रशांत ठाकूर यांनी कर्नाळा इन्फ्राप्रोजे्नटच्या माध्यमातून आमदार विवेक पाटील यांनी अवैध बांधकाम केल्याचे आपल्या भाषणातून बोलून दाखवले होते. त्याची कसलीही खातरजमा न करता सकाळने ते वृत्त छापले होते. वास्तविक पाहता ��्या कर्नाळा इन्फाप्रोजे्नटचा सकाळने उल्लेख केलेला आहे त्याच्याशी आमदार विवेक पाटील यांचा कसलाही संबंध नाही. ती कंपनी आमदार विवेक पाटील यांची नाही, किंवा त्यांचे कोणाही नातेवाईकाचीही ती कंपनी नाही. हे माहित असुनही केवळ कर्नाळा नाव दिसले म्हणून प्रशांत ठाकूर यांनी हेतुपुरस्सर निवडणुकीच्या काळात गैरसमज परसवण्याच्या दुष्ट हेतुने हे वृत्त सकाळमधून प्रसारीत करून आणले. विशेष म्हणजे ठाकूर पितापुत्रांच्या मालकीचे रामप्रहर नावाचे दैनिक आहे. या दैनिकातून ते नेहमीच खोट्या आणि चुकीच्या बातम्या छापत असतात. पण ही बातमी आपल्या पेपरात न छापता सकाळच्या नावाचा दुरूपयोग करून सकाळला अडचणीत आणले आहे. कोणतेही वृत्त छापताना त्याची सत्यासत्यता तपासून पाहणे गरजेचे आहे याचे भान पद्मभूषण देशपांडे यांनी न ठेवल्याने आमदार विवेक पाटील यांनी सकाळ विरोधात अब्रू नुकसानीचा दहा कोटींचा दावा ठोकणार असल्याचे जाहीर केलेले आहे. त्यासबंधीची नोटीस शनिवारी सकाळला देण्यात आलेली आहे.चुकीचे वृत्त छापण्याबद्दल सकाळला नुकतीच पुढारी या वर्तमानपत्राची माफी मागण्याची नामुष्की ओढवली होती. सकाळच्या इतिहासात ही पहिलीच घटना ताजी असताना पुन्हा एकदा सकाळला अशी माफी मागण्याची वेळ प्रशांत ठाकूर यांनी आणल्यामुळे सकाळ वृत्तसमुहात चिंतेचे वातावरण पसरले आहे.\nमंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१२\nसोलापुरी पोरींची छेड काढणांऱ्या भोपाळ्यांना धुतले\n१०:११ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nसोलापूर - सोलापुरी पोरींची वारंवार छेड काढणाऱ्या भोपाळ्यांना केबलवाल्या पोरांनी इनमध्ये घेत धो - धुतल्याची घटना नुकतीच घडली. मार खाणाऱ्या भोपाळ्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले होते, पण स्वत:ची चुक उमगून आल्याने त्यांनी माघार घेत चक्क सोलापुरी पोरींसमोर लोटांगण घातले.\nसोलापूरात लवकरच भोपाळ शेठचे दिवे लागणार आहेत, पण दिवे लावण्यास आलेल्या अमराठी भोपाळ्यांनी दुसरेच दिवे लावण्यास सुरूवात केली होती.रंगभुवनजवळ एक चार मजली इमारत आहे. खालच्या मजल्यावर भोपाळशेठने तात्पुरते कार्यालय थाटले आहे.येथे एच.आर.डिपार्टमेंटचे काही भोपाळी आले आहेत.त्यांची नजर वरच्या मजल्यावर असलेल्या केबल चॅनलमध्ये काम करणाऱ्या पोरींवर गेली.त्यानंतर या भोपाळ्यांनी या पोरींची जाता - येता टॉटि��ग सुरू केली, तसेच लिप्ट सुरू असताना नखरे सुरू केले.\nभोपाळ्यांचे नखरे पाहून सोलापुरी पोरी जाम चिडल्या.त्यांनी ही तक्रार वरिष्ठाकडे केली.त्यांनी भोपाळ्यांची दोन - तीन वेळा समजूत काढली, तरीही त्यांचे नखरे बंद झाले नाहीत.परवा, भोपाळ्यांचे नखरे केबल मालकांनी पाहिले, व त्यांनी वरती जावून केबलवाल्या पोरांना सोलापुरी हिसका दाखविण्याचा आदेश दिला.त्यानंतर सात - आठ केबलवाल्या पोरांनी हातात दिसेल ते घेवून खाली आले व त्यांनी या पाच ते सहा भोपाळ्यांना बदडण्यास सुरू केली.लाथा - बुक्यांनी त्यांना इतके बदडले की, त्यांचे हात - पाय सुजले,तसेच तोंड रक्तबंबाळ झाले.तसेच केबलवाल्या पोरांनी या कार्यालयातील फर्निचरचीही तोड-फोड केली.\nमनसोक्त धुतल्यानंतर भोपाळशेठच्याच दैनिकात काम करणाऱ्या सोलापुरी पोरांनीच ही हाणामारी सोडवली.त्यानंतर हे अमराठी भोपाळी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास गेले होते,परंतु त्यांना स्वत:ची चुक उमगून आल्याने फिर्याद देण्याचा निर्णय मागे घेतला व सोलापुरी पोरींची माफी मागून हे प्रकरण मिटविण्यात आले.\nताजा कलम - 'शोलापूर आकर हमने गलती किया', असे म्हणत सपाटून मार खाणाऱ्या या भोपाळ्यांनी सोलापूरला कायमचा रामराम केला आहे...\nसोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२\nजागतिकीकरणावरील कविता अखेर मालकाला केल्या अर्पण...\n६:४७ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nबुरख्यातील संपादक या सदरासाठी मजकुर मिळावा म्हणून नागपूर, औरंगाबाद, नाशिक, मुंबई आणि गोव्यातील काही पत्रकार मित्रांना फोन केले. अनेकांनी लहान मोठे किस्से सांगितले. त्यात काही रंजक आहेत. काही गमतीचे आहेत. काही संपादकाकडून होणार्‍या त्रासाचे आहेत. काही डोळ्यांत पाणी आणणारे आहेत. या सार्‍यातून पहिला किस्सा कोणाचा करावा या विषयी संभ्रम झाला. संपादक मंडळी सारीच मोठी असतात. पदाने, मालकाने दिलेल्या अधिकाराने आणि पगाराच्या गलेललठ्ठ पॅकेजने. ती कामाने, मनाने मोठी असतात की नाही...प्रश्‍नच.\nहं तर मी काय सांगत होतो... पहिल्या सदरासाठी व्यक्तीही तेवढ्याच तोलामोली हवी. मग किस्सा निवडला नाशिकच्या एका मुख्य संपादकाचा. पुण्याहून प्रसिद्ध होणार्‍या साखळी वृत्तपत्राच्या, मुंबईतून प्रसारण करणार्‍या वृत्तवाहिनीच्या, विविध मासिकांच्या मुख्य संपादकाचा. आपण कशा काशाचे मुख्य संपादक आहोत, हेच न कळणारे एक कोडे. मालकालाही माहित नाही की, आपल्या प्रकाशनात, समुहात कुठे कुठे मुख्य संपादकाचे नाव छापावे लागते किंवा टी. व्ही वर दाखवावे लागते. मुख्य संपादक महाशय मात्र नियुक्ती झाली तेव्हा समुहाच्या सार्‍या प्रकाशन आणि प्रसारणावर लक्ष टठेवून होते...कुठे माजे नाव मुख्य संपादक म्हणून छापून येत नाही म्हणून.\nमी काही सांगयला लागलो की नेहमी विषयांतर होते. आता आपण पन्हा आपल्या सदराकडे येवू. तर विषय होता, मोठ्या पदाच्या संपादकापासून किस्से सुरू करण्याचा. नाशिकचे हे मुख्य संपादक बातम्या, लेख लिहीतात. त्याचे पुस्तकही करतात. नंतर त्या पुस्तकांना पुरस्कारही मिळतात. नंतर नंतर त्यांनी कविता पाडणे सुरू केले. पत्रकारिता, साहित्य, काव्य असा प्रांतातला हा माणूस खरे तर अजून चित्रपटात कसा गेला नाही मोठ्या बापाचा सहवास (कुसुमाग्रज), दत्तक बापाचा सहवास (नारायण सुर्वे), लोककवीचा सहवास (वामनदादा कर्डक) असूनही मुख्य संपादक अजूनही चित्रपटाच्या प्रांतात नाहीत. वृत्तपत्र समुहाने एखादा चित्रपट काढलाच तर निर्माता म्हणून यांचे नाव येईलचकी. मी पुन्हा पुन्हा विषयांतर करतो. तर मी काय सांगत होतो...पहिला किस्सा नाशिकच्या मुख्य संपादकापासूनच सुरू करावा हे ठरले.\nपुण्याच्या वृत्तपत्र समुहाने काही वर्षांपूर्वी अंतर्गत प्रशिक्षणांचे सत्र सुरू केले होते. बदलत्या काळात पुण्याच्या वृत्तपत्र समुहाच्या युवा मालकामध्ये आपला विश्‍वासाह पेपर नागपूर शेटजींच्या वृत्तपत्र समुहापुढे क्रमांक एकवर नेण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. काही नव्या लोकांना हातीशी घेवून संपादकिय नवी टीम तयार केली. या नव्या लोकांमध्ये तेव्हाच्या नाशिकच्या संपादकांची (आताचे मुख्य संपादक) गरज नाही म्हणून त्यांना दूर बसविण्यात आले. अर्थांत, त्यावेळी पेपरात दिलेल्या बातमीत पदोन्नतीवर हा शब्दप्रयोग करायला ,ंपादक विसरले नाहीत. त्यानंतर कधीही अशी पदोन्नतीची बातमी वाचनात आली नाही. तीन- साडेतीन वर्षांचा काळ गेला. या काळात वृत्तपत्राचा प्रत्येक माणूस म्हणता होता...जागतिकीकरण, मल्टीमीडिया, कॉन्वर्जन्स असे काही काही...मात्र एके दिवशी मालकाला लहर आली. ते म्हणाले, यूस लेस...त्यांनी काही लोकांना अक्षरशः रात्रीतून हाकलून लावले. राजीनामे द्या असे निरोप दिले. आता खुर्च्या रिकाम्या केल्यावर त्या भरा���्या लागतातच. शिंक्याचे तुटले ाणि बोक्याचे फावले. नाशिकला अडगळीत नेटवर्क चालवणार्‍या संपादकांच्या गळ्या मुख्य संपादकपदाची माळ पडली. त्यानंतर घडले ते सार्‍याच माध्यमात मुख्य संपादक म्हणून माझे नाव हवेचा हट्ट...या बाबात तेव्हाचे सरव्यवस्थापक अनेक रंजक हकिकती सांगतात...त्याही ओघात येतील.\nनेटवर्कचे काम पाहताना संपादक असलेल्या महोदयांनी जागतिकीकरण विषयावरील कवितांचे संपादन करीत एक काव्यसंग्रह प्रकाशित केला. त्याची भलावण संस्तांतर्गत होणार्‍या संपादकांच्या व्हीसीतून केली. मात्र, मालकाच्या लहरीपणाची कल्पना असल्याने त्यांचा विश्‍वास कसा व किती दिवस टीकवून ठेवावा याची भ्रांत असलेल्या मुख्य संपादकांनी कविताही करायला (कोणीतरी प्राध्यापकाने लिहीले आहे की कविता पाडायला) सुरूवात केली.\nमालक जागतिकीकरणावर बोलतो म्हटल्यावर मुख्य संपादकांनी त्याच विषयावर कविता केल्या. याबाबत त्यांनी कधीतरी मालकाशी रात्री उशिरापर्यंत केलेल्या चर्चेची नोंद केली आहे. ती करताना कवितांचे हे पुस्तक मालकालाच अर्पण केले आहे... बहुधा ही चलाखी फार थोड्या लोकांना माहित असावी. अर्थात मालकाची कधी जाहीर प्रतिक्रीया यावर कधीही समोर आली नाही.\nमुख्य संपादकांच्या मित्रांचची साहित्य वर्तुळात साखळी आहे. पुण्यातून, मुंबईतून, कोल्हापुरातून, नागपुरातून किंवा थेट कर्नाटकातूनही एखाद्या पुस्तकाला पुरस्कार द्यायचा असेल तर ही मंडळी एकमेकांच्या संपर्कात येतात. पुरस्कारसाठी पाठवायच्या शिफारस पत्रिका नेमक्या व्यक्तींच्या हातात पडतात. फोना फोनी होवून मी तुझे, तू त्याचे, त्याने माझे नाव कसे सूचवावे हे ठरते. त्यानंतर काही दिवसांनी पुरस्कार जाहीर होताना एकमेकांच्या सहकार्याचे हे वर्तुळ पूर्ण होते...\n(मुख्य संपादकांचा हा बुरख्यातला चेहरा तुम्हाला आवडला असेल तर इतरांनाही लिंक पाठवा... आवडल्याचे नोंदवा)\nबुरख्यातील संपादकासाठी माहिती पाठवा\nबुधवार, १ फेब्रुवारी, २०१२\nपत्रकारांवरील हल्ले आणि राजकीय पक्षांची मिलीभगत\n७:०२ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nमहाराष्ट्र टाइम्सच्या मुंबईतील कार्यालयावर शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ समर्थक शिवसैनिकांनी शनिवारी हल्ला केला.त्याचा निषेध पत्रकार आणि त्यांच्या संघटनांनी केला.ते स्वाभाविकही होतं. पण या हल्ल्याचा निषेध करण्���ात कॉग्रेस,राष्ट्रवादी,मनसे हे शिवसेनेच्या विरोधात असलेले पक्षही आघाडीवर होते.हल्ला झाल्याची बातमी टीव्हीच्या स्क्रीनवर झळकत असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी हल्ल्याचा निषेध केल्याचं स्क्रीनवर झळकत होतं. महाराष्ट्रातील सत्ताधारी पत्रकारांवरील हल्ल्याबाबत एवढे संवेदनशिल झाल्याचं पाहून नक्कीच आनंद वाटला.त्याबद्दल आम्ही सत्ताधारी पक्षाला आणि मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांना धन्यवादही दिले.पण नंतर लक्षात आलं,\"राजकारणी राजकारण विसरून काहीच बोलत नाहीत किंवा प्रतिक्रियाही व्यक्त करीत नाहीत'.हल्ला शिवसेनेनंं केला आहे.त्यानिमित्तानं शिवसेनेत आणि पत्रकारांमध्ये जुंपणार असेल तर शिवसेना विरोधकांना ते हवंच आहे.या निमित्तानं \"फॅसिस्ट' संघटना म्हणून निवडणूक काळात सेनेची बदनामी होणार असेल तर त्याचा राजकीय लाभ कोणीही घेणारच.सत्ताधारी पक्षांनी तो घेण्याचा प्रयत्न केला आहे.याचा अर्थ वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि अभव्यक्ती स्वातंत्र्याच्या पुळक्यातून किंवा राज्यातील पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावं या मानसिकतेतून कॉग्रेस-राष्ट्रवादीनं हा निषेध केलेला नाही तर शिवसेना अडचणीत यावी या हेतूतून हा ऩिषेध सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे.हे इथं लक्षात घेण्यासाऱखं आहे.असं नसतं तर महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात पत्रकारांवरील आणि माध्यमांच्या कार्यालयावरील हल्ल्यांच्या २१२ घटना घडलेल्या आहेत.पण त्याचा सत्ताधाऱ्यांनीसमोर येऊन कधी निषेध केलेला नाही.जे हल्ले झाले आहेत त्यातील काही हल्ले सत्ताधारी पक्षांकडूनही झालेले आहेत .मटावरील हल्लयाचा निषेध करताना सत्ताधारी हे वास्तव विसरले असले तरी आम्ही ते विसरलो नाहीत.म्हणजे \"सत्ताधाऱ्यांकडून जेव्हा हल्ले होतात तेव्हा विरोधकांनी त्याचा निषेध करीत लाभ उठवायचा आणि विरोधकांकडून जेव्हा पत्रकारांवर हल्ले होतात तेव्हा सत्ताधाऱ्यांनी त्याचा निषेध करीत राजकीय लाभ उठव़ि़ण्याचा प्रयत्न करायचा' हे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे.ए़खादा हल्ला होतो तेव्हा परस्परांचा निषेध करण्यासाठी स्पर्धा करणारे सव पर्क्षीय राजकाऱणी जेव्हा पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचा विषय येता तेव्हा मात्र एकत्र येतात .एका सुरा��� बोलायला लागतात.पत्रकारांच्या विरोधातील ही सर्वपक्षीय युती मी गेली आठ वर्षे अनुभवतोय. \"पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा होता कामा नये' या मुद्दयावरील सर्वपक्षीय युती आश्चर्यकारक वगैरे समजण्याचंही कारण नाही.साऱ्याच पक्षांना माहित आहे की,\" आपले हितसंबंध पत्रकारांकडून दुखावले की,आपणही सारासार विवेक विसरून पत्रकारांचं डोकं फोडतो किंवा त्यांच्यावर हात चालवतो किंवा किमान त्यांच्या आई-वडिलांचा तरी उद्दार करतो.कायदा झाला तर हा सारा प्रकार अजामिनपात्र होईल आणि आपल्यालाही तुरू गाची हवा खावी लागेल'.त्याला कोणाचीच तयारी नाही.पत्रकारांवरील नव्वद टक्के हल्ले हे राजकीय असल्यानं कायदा झालाच तर त्यांचें हितंसंबध धोक्यात येतील म्हणून साऱ्यांचाच विरोध आहे.गंमत अशी की,सरळ-सऱळ हा विरोध केला तर आपण पत्रकारांच्या रोषाचे बळी ठरू किंवा आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहोत असा संदेशा समाजात जाईल म्हणून विरोध तर करायचा नाही पण कायदाही होऊ द्यायचा नाही अशी ही नीती दोन्ही बाजूंनी अवलंबिली जातआहे.मटावरील हल्लयाच्या निमित्तानं आयबीएन-लोकमतवर \"आजचा सवाल'मध्ये झालेली चर्चा ज्यांनी पाहिली असेल त्यांच्या एकगोष्ट लक्षात आली असेल की,साऱ्याच पक्षाच्या प्रतिनिधींनीनी कायद्याला अऩुकूलता दाखविली पण ती अनुकूलता निर्भेळ नव्हती.त्या अनुकूलतेतही नकारत्मक भाव होता .म्हणजे बघा.भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण म्हणाले, \"पत्रकारांना हा कायदा केला तर उद्या वकिल आणि इतरही समाजघटक तो मागायला लागतील'(हल्ले करणारे सर्वपक्षीय आहेत त्यात भाजपही आहे.हल्लयाचं प्रमाण कमी अधिक असेल पण प्रत्येक पक्षानं कधी ना कधी पत्रकारांवर हल्ले केले आहेत. असं मी म्हटल्यावर चव्हाणसाहेब चिडले.भाजपनं त्यातला नाही असं त्यांचं म्हणणं होतं.पण ते खरं नाही..या बाबत कोणीच धुतल्या तांदऴासारखा नाही हे मी आकडेवारी देऊन सिघ्द करू शकतो.पण मला कोणा एकाला दोष देत बसायचं नाही.) कॉंग्रेसचे हुसेन दलवाई म्हणाले,\"कायदे अनेक आहेत नवा कायदा करून काही होणार नाही तरी हा कायदा झाला पाहिजे.'\nशिवसेनेचे राहूल नार्वेकर म्हणाले,\"पत्रकारांकडून आमच्यावर हल्ले होतात त्याचं काय त्यांच्यासाठी आचारसंहितेचे काय'मनसेच्या राम कदम यांनी कायदा झाला पाहिजे असं मत व्यक्त केलं पण त्यासाठी त्यांच्या पक्षानं काय केलं हे नाही सांगितलं.या साऱ्यांचा अर्थ एवढाच की,कायदा व्हावा असं बिनशर्त कोणीच बोलत नाही.प्रश्न आचारसंहितेचा असेल तर ती आम्ही पाळायला तयार आहोत.सरकारनं कायद्याचा जो मसूदा तयार केला आहे त्यात आचारसंहितेचा उल्लेख आहेच.चुकीच्या पध्दतीनं कोणी पत्रकारिता करणार असेल तर त्याला कायद्यानं संरक्षण मिळालं पाहिजे असं आम्हीही म्हणाणार नाही.हुसेन दलवाई म्हणतात ते आम्हाला मान्य आहे.कायदा झाला म्हणजे हल्ले थांबतील असं आम्हालाही वाटत ऩाही पण मग सरकार तो करायला का घाबरतंय असं मी दलवाई यांना विचारलं तर \"आम्ही कुठं घाबरतो' असं ते म्हणाले.सरकार आणि कॉग्रेसपक्ष कायदा करायला घाबरत नसेल आणि कायदा करून काही होणार नसेल तर मग सरकार गेली सात वर्षे आमच्या मागणीला शेंडी का लावतंय याचा खुलासा कोणी करीत नाही.मुख्यमंत्री म्हणतात\" या कायद्याच्या संदर्भात मंत्रिमंडळात तीव्र मतभेतद आहेत'.मुख्यमंत्री स्वतः तयार असतील, कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तयार असतील तर त्यांना त्यांच्या मंत्र्यांना समजून सागायला काय हरकत आहे.सरकारनं ठरविलं तर ते काहीही करू शकते.पाणी वाटपाचा प्राधान्यक्रम बदलण्यात काही लोकांचे हितसंबंध होते.त्या संबंधिचा निर्णय सभागृहानं रात्री अडीच वाजता घेतला.याचा अर्थ सरकारची राजकीय इच्छाशक्ती नाही.विरोधी पक्षाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.भाजपने नागपूरमधील आमच्या मोर्चासमोर येऊन आपला पाठिंवा व्यक्त केला.त्या अगोदर गोपीनाथराव मुंडे यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या रोहा येथील अधिवेशनातही कायदा झाला पाहिजे असं मत व्यक्त केलं होतं.मात्र विरोधी पक्षाचा एक नेता माझ्याशी बोलताना म्हणाला,\"कॉग्रेस आणि राष्ट्रवादीत या कायद्याच्या अनुषंगानं एवढे मतभेद आहेत की,आपण पत्रकारांना पाठिंबा देऊऩही काहीच होणार नसेल तर आमचा पाठिंंबा आहे असं म्हणायला जातंय काय' असं मी दलवाई यांना विचारलं तर \"आम्ही कुठं घाबरतो' असं ते म्हणाले.सरकार आणि कॉग्रेसपक्ष कायदा करायला घाबरत नसेल आणि कायदा करून काही होणार नसेल तर मग सरकार गेली सात वर्षे आमच्या मागणीला शेंडी का लावतंय याचा खुलासा कोणी करीत नाही.मुख्यमंत्री म्हणतात\" या कायद्याच्या संदर्भात मंत्रिमंडळात तीव्र मतभेतद आहेत'.मुख्यमंत्री स्वतः तयार असतील, कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तयार असतील तर त्यांना त्यांच्या मंत्र्यांना समजून सागायला काय हरकत आहे.सरकारनं ठरविलं तर ते काहीही करू शकते.पाणी वाटपाचा प्राधान्यक्रम बदलण्यात काही लोकांचे हितसंबंध होते.त्या संबंधिचा निर्णय सभागृहानं रात्री अडीच वाजता घेतला.याचा अर्थ सरकारची राजकीय इच्छाशक्ती नाही.विरोधी पक्षाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.भाजपने नागपूरमधील आमच्या मोर्चासमोर येऊन आपला पाठिंवा व्यक्त केला.त्या अगोदर गोपीनाथराव मुंडे यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या रोहा येथील अधिवेशनातही कायदा झाला पाहिजे असं मत व्यक्त केलं होतं.मात्र विरोधी पक्षाचा एक नेता माझ्याशी बोलताना म्हणाला,\"कॉग्रेस आणि राष्ट्रवादीत या कायद्याच्या अनुषंगानं एवढे मतभेद आहेत की,आपण पत्रकारांना पाठिंबा देऊऩही काहीच होणार नसेल तर आमचा पाठिंंबा आहे असं म्हणायला जातंय काय' सारेच विरोधक अशा भूमिकेतून आंम्हाला पाठिंबा देतात किंवा देत असतील असं मी म्हणणार नाही पण ते कायद्यासाठी काही करीतही नाहीत हे वास्तव आहे.कायद्याची भिती साऱ्याच राजकीय पक्षांना वाटते आहे म्हणा किंवा पत्रकारांची कोणतीच मागणी मान्य होऊ द्यायची नाही म्हणून म्हणा कारण काहीही असो पाठिंबा देणारेही आग्रहपूर्वक हा मुद्दा सभागृहात मांडतातच असं नाही.सरकारलाही विरोधी पक्षाची ही \"लाईन' माहित असल्यानं तेही कधी विरोधकांकडं तर कधी मंत्रिमंडाळीत मतभेदाकडं बोट दाखवित असतं.पत्रकारांमध्येही स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजणारे अर्धा-पाव टक्के पत्रकार \" कायद्याची गरज नाही' असं म्हणतात,सरकार आणि कायद्याचे विरोधक त्यांच्याकडंही बोट दाखवतात.परवाच्या आयबीएन वरील चर्चेतही हा मुद्दा उपस्थित केला गेला.हा मुद्दा उगळणारे हे विसरतात की,बहुसंख्य म्हणजे ९९.९९ टक्के पत्रकार कायदा झाला पाहिजे या मताचे आहेत.बरं कायद्याच्या बाजूने किती लोक आहेत आणि विरोधात किती लोक आहेत याची जनमतचाचणी घेउन कोणतेही कायदे होत नसतात.बहुमत किंवा अल्पमतापेक्षा कायद्याची गरज लक्षात घेउन सरकार कायदे करीत असते.असं नसतं तर आज अस्तित्वात असलेले अनेक कायदे झालेच़ ऩसते.अनेक कायदे करताना सरकारनं कोणालच विचारलेलं नाही पण पत्रकारांच्या संरक्षणाचा मुद्दा आला की,अशा साऱ्या पळवाटा शोधल्या जातात.राणे मंत्रिगटाची नेमणूक करण्याची एक पळवाट शोधली गेली. ती कमी होती म्हणून की काय आता मुख्यमंत्री म्हणतात,\" हा कायदा केंद्रानं करावा'. यासाठी मी केंद्र सरकारशी बोललो असल्याचं त्यानी परवा आम्हाला संागितलं.त्याला आमची हरकत नाही.देशपातळीवर हा कायदा व्हावा असंच आम्हालाही वाटतं पणएका राज्यात जर कायद्याबद्दल सहमती व्हायला आठ वर्षेही पुरत नाहीत तर केंद्रात लगेच हा कायदा होईल असं राज्य सरकारला कसं वाटतं. सारेच विरोधक अशा भूमिकेतून आंम्हाला पाठिंबा देतात किंवा देत असतील असं मी म्हणणार नाही पण ते कायद्यासाठी काही करीतही नाहीत हे वास्तव आहे.कायद्याची भिती साऱ्याच राजकीय पक्षांना वाटते आहे म्हणा किंवा पत्रकारांची कोणतीच मागणी मान्य होऊ द्यायची नाही म्हणून म्हणा कारण काहीही असो पाठिंबा देणारेही आग्रहपूर्वक हा मुद्दा सभागृहात मांडतातच असं नाही.सरकारलाही विरोधी पक्षाची ही \"लाईन' माहित असल्यानं तेही कधी विरोधकांकडं तर कधी मंत्रिमंडाळीत मतभेदाकडं बोट दाखवित असतं.पत्रकारांमध्येही स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजणारे अर्धा-पाव टक्के पत्रकार \" कायद्याची गरज नाही' असं म्हणतात,सरकार आणि कायद्याचे विरोधक त्यांच्याकडंही बोट दाखवतात.परवाच्या आयबीएन वरील चर्चेतही हा मुद्दा उपस्थित केला गेला.हा मुद्दा उगळणारे हे विसरतात की,बहुसंख्य म्हणजे ९९.९९ टक्के पत्रकार कायदा झाला पाहिजे या मताचे आहेत.बरं कायद्याच्या बाजूने किती लोक आहेत आणि विरोधात किती लोक आहेत याची जनमतचाचणी घेउन कोणतेही कायदे होत नसतात.बहुमत किंवा अल्पमतापेक्षा कायद्याची गरज लक्षात घेउन सरकार कायदे करीत असते.असं नसतं तर आज अस्तित्वात असलेले अनेक कायदे झालेच़ ऩसते.अनेक कायदे करताना सरकारनं कोणालच विचारलेलं नाही पण पत्रकारांच्या संरक्षणाचा मुद्दा आला की,अशा साऱ्या पळवाटा शोधल्या जातात.राणे मंत्रिगटाची नेमणूक करण्याची एक पळवाट शोधली गेली. ती कमी होती म्हणून की काय आता मुख्यमंत्री म्हणतात,\" हा कायदा केंद्रानं करावा'. यासाठी मी केंद्र सरकारशी बोललो असल्याचं त्यानी परवा आम्हाला संागितलं.त्याला आमची हरकत नाही.देशपातळीवर हा कायदा व्हावा असंच आम्हालाही वाटतं पणएका राज्यात जर कायद्याबद्दल सहमती व्हायला आठ वर्षेही पुरत नाहीत तर केंद्रात लगेच हा कायदा होईल असं राज्य सरकारला कसं वाटतं. पण बॉल केंद्राच्या कोर्टात लोटण्य���चा प्रयत्न.दिुसरूं काय पण बॉल केंद्राच्या कोर्टात लोटण्याचा प्रयत्न.दिुसरूं काय महाराष्ट्र सरकार अनेकदा अभिमानानं सांगत असतं की,सामाजिक सुधारणांचे अनेक कायदे महाराष्ट्राने अगोदर केले आणि नंतर केंद्रानं त्याचं अनुकरण केलं.माहितीचा अधिकार कायदा महाराष्ट्र आणि राजस्थाननं अगोदर केला आणि नंतर तो केंद्रानं केला असं सांगितलं जातं.पत्रकार संरक्षण कायद्याच्या बाबतीत मात्र महाराष्ट्र \" पायोनियर 'व्हायला तयार नाही.महाराष्ट्र सरकार केंद्राकडं बोट दाखवतु आहे.हा टोलवाटोलवीचा नवा फंडा आहे.अर्थात सरकारनं कितीही टोलवा टोलवी केली तरी आता पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली पत्रकारांची एकजूट एवढी भक्कम झाली आहे की, एक दिवस सरकारला हा कायदा करावाच लागेल. शिवाय कायदा केला गेला नाही म्हणून निखील वागळे यांनी सांगितल्या प्रमाणआम्ही गप्प बसणार नाहीत.महाराष्ट्रात तीन दिवसाला एका पत्रकाराचे डोके फोडले जाते म्हणून कोणी पत्रकार घरात लपून बसलाय असं नाही.बसणारही नाही.कायदा झाला नाही म्हणून कोणाची लेखणी थांबेल असं नाही पत्रकारिता हे व्रत आहे असं आम्ही मानतो ते दहशतीच्या भितीनं कोणी सोडणार नाही..हल्ले करूनही किंवा आनंदराव अडसूळ यांच्यासाऱख्यांनी धमक्या दिल्यानं कोणी घाबरणार नाही.पण कायद्याची मागणी करणं हा आमचा अधिकार आहेआणि आणची मागणी रास्त असल्यानं ती मान्य करणं सरकारचं कर्तव्य आहे.कारण माध्यमांना निर्भयपणे काम करता येईल असं वातावरण निर्माण करणं हे सरकारच काम आहे सरकार ते करीत ऩाही हे आमचं दुर्दैव आहे दुसरं काय \nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुण्यातील हाय प्रोफाइल खंडणी प्रकरणी टीव्ही मीडिया झोपला \nपुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या हाय प्रोफाईल खंडणी प्रकरणाच्या बातम्या एकाही टीव्ही चॅनल्सवर अद्याप झळकल्या नाहीत, त्यामुळे पुणेकरां...\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये राजकारण जोरात \nमुंबई - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंग यांची बदली ...\nपोलीस मित्र गजाआड , आता पत्रकारांचा नंबर \nपुणे - ७५ लाखाच्या खंडणी प्रकरणी पोलीस मित्र जयेश कासट याला पोलिसांनी गजाआड केल्यानंतर आता लाचेत वाटेकरी ���ोणाऱ्या पत्रकारांची ...\nखंडणी प्रकरणात पुण्यातील १४ पत्रकार अडकले \nपुणे - शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७...\nपत्रकारांना सोशल मीडियात ट्रोल करणे सोपे आहे. विशेष करून वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार हे ट्रोलर्सचे 'सॉफ्ट टार्गेट' असल्याचे दिस...\nदिव्य मराठीचा नवा प्रयोग संपादक संजय आवटे यांच्या अंगलट \nऔरंगाबाद - सकाळी ७.३० वाजता लगबगीने महाविद्यालयाकडे निघालेल्या एका २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भरर...\nदिव्य मराठीकडे 3 कोटी रुपयांची थकबाकी, पत्रकारांचा पीएफ थकवला...\nऔरंगाबाद - जोखीम पत्करून, जीवाची पर्वा न करता पत्रकारीता करणार्या पत्रकरांना हक्काच्या व्हेज बोर्डनुसार म्हणजे मजिठिया वेतन आयोगानुसार ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://reliableacademy.com/en/questionset/20", "date_download": "2020-02-23T04:13:55Z", "digest": "sha1:GLFBGI2TZ4YEWI7TMG5MSHLLU2VBPPIX", "length": 9066, "nlines": 156, "source_domain": "reliableacademy.com", "title": "Reliable Academy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nमराठी / English भाषा\nखालील सत्य विधाने ओळखा.\n१) गुरुत्व त्वरण सर्वत्र सारखे नसते.\n२) गुरुत्व त्वरण विषुववृत्तावर सर्वात जास्त असते.\n३) पृथ्वीच्या भूपृष्ठापासून खाली गेल्यास गुरुत्व त्वरण वाढते.\nब) १ व २ बरोबर\nक) फक्त ३ बरोबर\nड) फक्त १ बरोबर\nड) फक्त १ बरोबर\n‘क्ष’ किरण बाबतची सत्य विधाने कोणती\n१) ‘क्ष’ किरणांचा शोध विल्यम राँटजेन याने लावला, त्यामुळे त्याला नोबेल पुरस्कार दिला गेला.\n२) ‘क्ष’ किरण म्हणजे अतिसूक्ष्म तरंगलांबी असणारे विद्युत चुंबकीय तरंग ��ोय.\n३) ‘क्ष’ किरणांवर +ve प्रभार असतो.\n४) ‘क्ष’ किरणांचा वेग प्रकाशाएवढा असतो.\nअ) १, २, ३ सत्य\nब) १ व ४ सत्य\nक) १, २, ४ क सत्य\nड) सर्व विधाने सत्य\nक) १, २, ४ क सत्य\nगट ‘अ’ गट ‘ब’\n१) पोलॅरीमीटर i) भूकंपाची तीव्रता मोजते.\n२) मॅटोमीटर ii) पदार्थाची प्रकाशीय अवस्था मोजते.\n३) स्फिरोमीटर iii) वायुदाब मोजते.\n४) सिस्मोग्राफ iv) पृष्ठभागाची वक्रता मोजते.\nखालील विधाने लक्षात घ्या.\n१) मानवी शरीराचे तापमान मोजण्यासाठी ज्वरमापी वापरतात.\n२) ज्वरमापी वर ३५० ते ४२० C पर्यंत खुणा असतात.\n३) निरोगी माणसाचा ताप सामान्यपणे ११२F० एवढा असतो.\nअ) १ व ३\nब) १ व २\nब) १ व २\nसजीवांच्या वर्गीकरण शास्त्राचा जनक कोणाला म्हणतात\nअ) कार्ल व्हान लिनीअस\nअ) कार्ल व्हान लिनीअस\nखालील वर्गीकरण चढत्या क्रमाने लावा.\nअ) जाती – कुल – संघ – वर्ग - सृष्टी\nब) जाती – कुल – गण – वर्ग – उपसृष्टी\nक) जाती – वर्ग – गण – कुल - उपसृष्टी\nड) जाती – वर्ग – कुल – उपसृष्टी – सृष्टी\nब) जाती – कुल – गण – वर्ग – उपसृष्टी\nअ) सर्व एकपेशीय सजीवांमध्ये पेशीस्तरीय संघटन असते.\nब) अमिबामध्ये प्रचलनासाठी व अन्नग्रहणासाठी असत्पदांचा उपयोग करतात.\nक) केंद्रकाच्या मदतीने पेशीच्या सर्व क्रियांवर नियंत्रण ठेवता येते.\nड) अमिबा पचनक्रियेसाठी संकोची रीक्तिकांचा वापर करतात.\nड) अमिबा पचनक्रियेसाठी संकोची रीक्तिकांचा वापर करतात.\nमेंडेलचे आनुवांशिकता वरील नियम कोणते\n१) प्रभावतेचा नियम (Law of Dominance)\n२) पृथ्थकरणाचा नियम (Law of Segregation)\n३) स्वतंत्र पृथ्थकरणाचा नियम (Law of Independent Assortment)\nब) फक्त १ व २\nक) फक्त १ व ३\nड) फक्त २ व ३\nखालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही\nबेडकांमध्ये फलन कोणत्या रूपाने होते\nक) अंतरफलन व बाह्यफलन दोन्ही प्रकारे\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका य��बद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/february-salary-paid-of-best-workers/", "date_download": "2020-02-23T04:34:25Z", "digest": "sha1:2ESJGU4XJYNVUANUFZUGA7C35A6GLKW3", "length": 16561, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "शिवसेनेच्या मध्यस्थीनंतर बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा पगार झाला | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत, ऐतिहासिक सोहळ्याची तयारी जोरात\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, ��ाही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nशिवसेनेच्या मध्यस्थीनंतर बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा पगार झाला\nगेल्या २० दिवसांपासून रखडलेला बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा पगार शिवसेनेच्या मध्यस्थीनंतर आज अखेर त्यांच्या खात्यात जमा झाला. पहिल्या टप्प्यात ३१ हजार कर्मचाऱ्यांना पगार आज करण्यात आला, तर उद्या २२ मार्च रोजी उर्वरित ११ हजार अधिकाऱ्यांचा पगार होणार आहे. पगाराकडे डोळे लावून बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आज आनंदाचे वातावरण पसरले होते. कोणत्याही संपाशिवाय पगार झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचे आभार मानले.\nआर्थिक खाईत गेलेल्या बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा पगारच मिळाला नव्हता. महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पगार होत असल्यामुळे यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. पगार नक्की कधी होणार याबाबत काहीच माहिती पुढे येत नसल्यामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पगारासंबंधी तोडगा काढण्यासाठी नुकतीच गटनेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला महाव्यवस्थापक जगदीश पाटीलही उपस्थित होते. या बैठकीतच कामगारांना २१ व २२ मार्च रोजी पगार देण्याचे निश्चित करण्यात आले होते. शिवसेनेच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आज ठरल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आले. कर्मचाऱ्यांचे पगार व्हावेत यासाठी कामगार सेनेनेही महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले होते. बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या पगारांचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश महपौरांनी प्रशासनाला दिले असून त्यावर काम सुरू असल्याची माहिती अध्यक्ष कोकीळ यांनी दिली.\nदरम्यान, बेस्टच्या ४२ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहा उपक्रमाला १८५ कोटींची व्यवस्था करावी लागते. बेस्टला अनेकदा त्याकरिता कर्ज घ्यावे लागते. यावेळीही कर्जासाठी अर्ज करण्यात आला होता, मात्र तो मंजूर झाला नाही. तो मंजूर होईपर्यंत वाट पाहत बसल्यास कर्मचाऱयांना पगार मिळण्यास अजून उशीर झाला असता. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी देणी थांबवली आहेत. टाटा कंपनीचे वीज बिल थकवून प्राधान्याने कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात आले असल्याचे समजते.\nअध्यक्षांनी गाडी स्वीकारली नाही\nगेल्याच आठवडय़ात पार पडलेल्या बेस्टच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराचे सावट होते. त्यामुळे अध्यक्षपदी निवडून आल्यानंतरही कर्मचाऱ्यांचे पगार मिळत नाहीत तोपर्यंत सत्कार व गाडी स्वीकारणार नाही, अशी घोषणा नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी केली होती. स्वतः बेस्टचे माजी कर्मचारी असल्यामुळे कोकीळ यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी विशेष प्रयत्न केले. उद्या कर्मचाऱ्यांचा पगार झाल्यानंतर अध्यक्षांसाठी असलेली प्रशासनाची गाडी परवापासून स्वीकारणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\nया बातम्या अवश्य वाचा\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/06/Gundecha.html", "date_download": "2020-02-23T05:35:08Z", "digest": "sha1:ZBNV7AE4FBCFELNQJWJY3AS7RLGLJ65E", "length": 8435, "nlines": 63, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संपादक सुभाष गुंदेचा यांची फेरनिवड", "raw_content": "\nजिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संपादक सुभाष गुंदेचा यांची फेरनिवड\nनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक'नवा मराठा'चे संपादक सुभाष गुंदेचा यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी गुंदेचा यांना पुन्हा अध्यक्षपदावर संधी देण्याची सूचना संघाचे सहचिटणीस विठ्ठल लांडगे यांनी मांडली. तिला सर्वांनी अनुमोदन ���िले. त्यानंतर गुंदेचा यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.\nनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांची महासभा रविवारी (दि.९)संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार चौकातील पत्रकार संघाच्या नियोजित भवनात सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती. मागील बैठकीच्या इतिवृत्तास व मार्च २०१९ अखेरच्या हिशेबास मंजुरी देणे, यासह २०१९-२१ या काळासाठी नवीन अध्यक्ष व पदाधिकारी निवड घोषित करणे आदी विषय त्यात होते. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. संघाचे सदस्य मुख्तार सय्यद, अशोक खांबेकर, गनिभाई शेख, सुखदेव फुलारी, रामदास ढमाले, मिठूलाल नवलखा,अशोक तुपे, पद्माकर शिंपी, सुधीर मेहता, प्रकाश भंडारे, बाबा जाधव, रमेश कोठारी, समीर मण्यार, अन्वर खान, संजय वाघमारे, राजेश सटाणकर, श्रीराम बागडे, सुनील मुथा, स.म. कुलकर्णी आदींनी यावेळी मनोगते व्यक्त केली.\nसुभाष गुंदेचा यांनी पत्रकार भवन उभारणी साठी आज पर्यंत खूप मेहनत घेतली आहे.पत्रकार भवनाची संपूर्ण माहिती व सुरुवातीपासून आज पर्यंतचा प्रवास असलेली सविस्तर माहिती पुस्तिका संघाच्या सर्व सभासदांना सभेपूर्वी पोस्टाद्वारे पोहचविली आहे. हे पत्रकार भवन पूर्णत्वास नेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पत्रकार सुभाष गुंदेचा यांना सर्वतोपरी मदत करतील, अशी ग्वाही यावेळी सभासदांनी आपल्या मनोगतात दिली. तसेच अनेक पत्रकारांनी यावेळी वैयक्तिक देणग्याही जाहीर केल्या.\nसुभाष गुंदेचा यांचे पत्रकार भवनासाठीचे आज पर्यंतचे योगदान आणि हे भवन पूर्णत्वास नेण्यासाठी पुढील दोन वर्षासाठी संघाच्या अध्यक्ष पदाची धुरा पुन्हा एकदा सुभाष गुंदेचा यांच्याकडेच देण्यात यावी अशी सूचना संघाचे सहचिटणीस विठ्ठल लांडगे यांनी मांडली. तिला सर्वांनी अनुमोदन दिले. त्यानंतर गुंदेचा यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर जिल्हाभरातील पत्रकारांच्या वतीने फेरनिवड झालेले सुभाष गुंदेचा यांचा सत्कार करण्यात आला.\nपत्रकार भवनाला आचार्य गुंदेचा\nयांचे नाव देण्याचा ठराव कायम\nअतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या महासभेत पत्रकार भवनाला दैनिक नवामराठाचे संस्थापक आचार्य चंदनमल गुंदेचा यांचे नाव देण्याचा ठराव १९९३ साली करण्यात आलेला होता. हा ठराव कायम करण्यास या सभेत सर्व��नुमते मंजुरी देण्यात आली आहे. नगर शहरात जिल्हाभरातील पत्रकारांसाठी हक्काचे पत्रकार भवन व्हावे हे आचार्य गुंदेचा यांचे स्वप्न होते. या पत्रकार भवनासाठी त्यांनीच सर्वप्रथम प्रयत्न सुरु केले होते. त्यामुळे आचार्य गुंदेचा यांचे स्वप्न पूर्ण करत त्यांचेच नाव या भवनाला देण्याचे यावेळी पुन्हा ठरविण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Afours&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Adefeat&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Awest%2520indies&search_api_views_fulltext=fours", "date_download": "2020-02-23T05:43:00Z", "digest": "sha1:REQSH7Z3QR5YXYFOK4QMZHYRTCB7NLW2", "length": 4789, "nlines": 129, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nअंबाती%20रायुडू (1) Apply अंबाती%20रायुडू filter\nअर्धशतक (1) Apply अर्धशतक filter\nएकदिवसीय (1) Apply एकदिवसीय filter\nकर्णधार (1) Apply कर्णधार filter\nकुलदीप%20यादव (1) Apply कुलदीप%20यादव filter\nफलंदाजी (1) Apply फलंदाजी filter\nभुवनेश्वर (1) Apply भुवनेश्वर filter\nभुवनेश्वर%20कुमार (1) Apply भुवनेश्वर%20कुमार filter\nविजय%20शंकर (1) Apply विजय%20शंकर filter\nविराट%20कोहली (1) Apply विराट%20कोहली filter\nभुवनेश्वरच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचा संघ गारद; भारताचा विजय\nपोर्ट ऑफ स्पेन : भारतीय कर्णधार विराट कोहलीची शतकी खेळी आणि त्यानंतर भुवनेश्वर कुमार व मोहंमद शमीच्या माऱ्यासमोर विंडीजचा संघ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/in-the-name-of-mla-sunil-tingare-who-demand-extortion/", "date_download": "2020-02-23T05:57:25Z", "digest": "sha1:AZQ3ZPXVD27L3IFYBYUHY7M6CXDR43MK", "length": 8113, "nlines": 92, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंच्या नावानं मागितली जातेय खंडणी! आमदार म्हणतात...", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंच्या नावानं मागितली जातेय खंडणी\nपुणे | पुण्यातल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाने पुण्यातल्या बड्या बांधकाम व्यावसायिकांना आणि ठेकेदारांना खंडणी मागितली जात आहे. फोन करून ह�� धमकी दिली जात आहे तसंच पैसेही उकळले जात आहेत.\nआमदार टिंगरे यांनी विश्रांतवाडी पोलिस स्थानकात याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. माझ्या बदनामीचा यामधून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप टिंगरे यांनी केला आहे.\nसुप्रसिद्ध बांधकाम व्यवस्थापकाला 8070981333 या मोबाईल नंबरवरून फोन आला. ट्रुकॉलरवर त्यांनी तो नंबर चेक केला असता त्यांना एमएलए टिंगरे या नावाचा नंबर असल्याचं दाखवलं. त्यांनी फोन उचलला असता समोरून 50 हजार रूपये रोख कार्यलयात आणून द्या, अशी मागणी करण्यात आली.\nतसंच पुण्यातल्या एका मोठ्या ठेकेदारालाही याच नंबरवरून शिलाई मशीनची मागणी करण्यात आली होती. आणि विशेष म्हणजे त्यांनी एका गाडीत 38 शिलाई मशीन आमदारांच्या कार्यालताच पाठवल्या देखील होत्या. आता या नंबरवरून खंडणी नेमकं कोण मागतंय त्याचा शोध पोलिस घेत आहेत.\n-ठाकरे सरकारचा फडणवीसांना धक्का; समित्यांवरच्या अशासकिय नियुक्त्या रद्द\n-दिल्लीत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर भाजपचं एक पाऊल मागे; प्रादेशिक पक्षांना जवळ करणार\n-शाळांमधून सावरकरांचे फोटो काढण्याचे राज्य सरकारचे आदेश; राजकीय वादाला फुटलं तोंड\n-मनसैनिकांनो आमचं उष्ट कशाला खाताय\n-“सावरकरांनी देशाची अतूट सेवा केली अन् काँग्रेस त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करतंय”\nही बातमी शेअर करा:\nTagsBUILDER Extortion Mla Sunil Tingare Sunil Tingare आमदार सुनील टिंगरे खंडणी बांधकाम व्यावसायिक राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे\nकुणी जेलमध्ये टाकायची भिती घातली तर पवारसाहेबांना आठवा- रोहित पवार\nठाकरे सरकारने समित्यांवरच्या अशासकिय नियुक्त्या केल्या रद्द\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nठाकरे सरकारने समित्यांवरच्या अशासकिय नियुक्त्या केल्या रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/culture-department-of-mumbai-university-organised-event-1239705/", "date_download": "2020-02-23T05:00:09Z", "digest": "sha1:6JVXD3FXMGWOJ23XSGFHUOEYZ4IQMM7A", "length": 12935, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "साहित्य संस्कृती : ‘ऋतुनां कुसुमाकर’मधून वसंत ऋतूचे वाङ्मयीन दर्शन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nसाहित्य संस्कृती : ‘ऋतुनां कुसुमाकर’मधून वसंत ऋतूचे वाङ्मयीन दर्शन\nसाहित्य संस्कृती : ‘ऋतुनां कुसुमाकर’मधून वसंत ऋतूचे वाङ्मयीन दर्शन\nकवयित्री नीरजा यांच्या एका दीर्घ कवितेचे नाटय़ रूपांतर करण्याची ही स्पर्धा होती.\nमुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचा कार्यक्रम\nमाहीम सार्वजनिक वाचनालयाच्या ३९व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात ‘ऋतुनां कुसुमाकर’ कार्यक्रमातून संस्कृत भाषेतील वसंत ऋतूचे वाङ्मयीन दर्शन उलगडले गेले. मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या माजी प्रमुख डॉ. गौरी माहुलीकर यांनी विविध संदर्भ आणि उदाहरणांसह हे वाङ्मयीन दर्शन घडविले.\nनेहा खरे व अनघा मोडक यांनी डॉ. माहुलीकर यांची प्रकट मुलाखत घेतली.\n‘ऋतुनां कुसमाकर- ऋतुराज वसंत’ या विषयावर विविध प्रश्नांना उत्तरे देताना डॉ. माहुलीकर यांनी कालिदास, जयदेव आणि इतर साहित्यिकांनी आपल्या सहित्यातून वसंत ऋतूचा घेतलेला वेध उदाहरणे देऊन स्पष्ट केला. वसंतोत्सवातून भगवान श्रीकृष्णाला वजा करता येत नाही, असे सांगून वसंतत्त्व आणि श्रीरंगतत्त्व कसे एकच आहे, ते समजावून सांगितले.\nवसंत ऋतूत सर्व ऋतू आहेत, असे का मानले जाते, सर्व ऋतूंमध्ये वसंत ऋतूला मुकुटाचे स्थान का देण्यात आले आहे, त्याचेही सविस्तर विवेचन केले. तसेच मराठी साहित्यातही वसंत ऋतूच्या असलेल्या उल्लेखांची माहिती त्यांनी या वेळी दिली.\nमाहीम वाचनालयातर्फे धनंजय कीर पुरस्कार योजनेंतर्गत आयो���ित करण्यात आलेल्या एकांकिका लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळाही या वेळी पार पडला.\nकवयित्री नीरजा यांच्या एका दीर्घ कवितेचे नाटय़ रूपांतर करण्याची ही स्पर्धा होती. स्पर्धेतील विजेते अनंत शिंपी यांना डॉ. माहुलीकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैभवी देशमुख यांनी गायलेल्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य सर्वसमावेशक\nबालकुमारांच्या सृजनशीलतेचे अनोखे दर्शन\n#MeToo सेक्स स्कँडलमुळे नोबेल ‘अशांत’, यंदा साहित्याचा पुरस्कार नाही\nप्रादेशिक भाषेतील साहित्य मराठीमध्ये अनुवादित व्हावे\nकल्याणमध्ये १७ वे समरसता साहित्य संमेलन\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणावर आता निवृत्त न्यायमूर्ती\n2 कालव्यांऐवजी आता जलवाहिन्यांमधून सिंचनाचे पाणी\n3 नीलेश राणेंना २३ मेपर्यंत पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/aaditya-thackeray/3", "date_download": "2020-02-23T05:25:22Z", "digest": "sha1:G3WPQMMPKNBDCBS4QUPSUGVEOEZUT7ZC", "length": 28789, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aaditya thackeray: Latest aaditya thackeray News & Updates,aaditya thackeray Photos & Images, aaditya thackeray Videos | Maharashtra Times - Page 3", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या ���..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nआदित्य ठाकरेंबद्दल काय म्हणाले छगन भुजबळ\nआदित्य ठाकरेंनी घेतले बाळासाहेबांचे आशीर्वाद\nजोरदार शक्तिप्रदर्शनानंतर आदित्य ठाकरेंनी भरला अर्ज\nशिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्याआधी आदित्य ठाकरे यांनी वाजतगाजत रोड शो केला. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. शिवसैनिकांमध्ये यावेळी प्रचंड उत्साह दिसत होता. आदित्य यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे आणि लहान भाऊ तेजस ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते.\nमुंबई: आदित्य ठाकरेंचा वरळीत रोड शो\nआदित्य ठाकरे वरळीतून लढणार; शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन\nआदित्य यांच्या उमेदवारीवर उद्धव यांचं सूचक वक्तव्य\nआपली स्वप्नं साकारण्यासाठी युवकांनीच आता पुढे येऊन राजकारण आणि सरकार हातात घेऊन काम केलं पाहिजे, असे सूचक वक्तव्य करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज प्रथमच आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीवर मतप्रदर्शन केलं. युतीत जागावाटपाबाबत जे काही निर्णय होत आहेत, त्या सर्वावर मी ८ ऑक्टोबरला दसरा मेळाव्यातच बोलेन, असेही यावेळी उद्धव यांनी स्पष्ट केले.\nआदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार\nविधानसभेसाठी महायुती होणार की नाही याबरोबरच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणार की नाहीत, याविषयी गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, महायुतीसह आदित्य यांच्या निवडणूक लढवण्यावरही सोमवारी शिक्कामोर्तब झाले.\nकोकणासह महाराष्ट्र भगवा होईलः आदित्य ठाकरे\nजनआशीर्वाद यात्रा ही तीर्थयात्रा असून, आता कोकण भगवे झालेच आहे. तसाच संपूर्ण महाराष्ट्रही भगवामय करण्यासाठी मला आपले आशीर्वाद द्या. कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले आहे. आपल्या सर्वांचे दर्शन घ्यायला येथे आलो आहे, असे उद्गार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे काढले. आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा कुडाळात दाखल झाली. त्यावेळी ते बोलत होते.\nLive: आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा चौथ्या टप्पा आजपासून\nविध���नसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. युवा सेनाप्रमुख आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, ही शिवसैनिकांची भावना आहे. यावर सूचक मौन पाळत आदित्य मैदानात उतरले आहेत.\n'मातोश्री’वर आलेला डिलिव्हरी बॉय अटकेत\n​ऑनलाइन शॉपिंग न केलेल्या वस्तू युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावावर खपवून 'मातोश्री'ला गंडा घालणाऱ्या डिलिव्हरी बॉयला खेरवाडी पोलिसांनी अटक केली. धीरेन मोरे (२०) असे या डिलिव्हरी बॉयचे नाव असून तो एका बड्या ऑनलाईन शॉपिंग कंपनीत नोकरीला आहे.\n'आरे'तील मेट्रोच्या कारशेडला शिवसेनेचा ठाम विरोध\nआरे कॉलनीतील दोन हजारांहून अधिक झाडं तोडून तिथं मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड उभारण्याच्या एमएमआरडीच्या निर्णयाला शिवसेनेनं कडाडून विरोध दर्शवला आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज या संदर्भातील भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. 'मुंबईतील पर्यावरणाच्या बाबतीत कोणाचीही मनमानी आम्ही सहन करणार नाही,' असं त्यांनी ठणकावून सांगितलं.\nवरळी, मालेगाव वा दिग्रसमधून लढणार: आदित्य ठाकरे\nप्रत्यक्ष निवडणुकीपासून नेहमीच चार हात दूर राहणारे ठाकरे परिवार अखेर विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे वरळी, मालेगाव किंवा दिग्रसमधून लढणार असून, याबाबत लवकर निर्णय घेऊ अशी माहिती त्यांनी शनिवारी दिली.\nकचऱ्यामुळे आदित्य ठाकरे संतापव्यूहात\nउद्धव ठाकरे यांनी कचराप्रश्नी औरंगाबादकरांची जाहीर सभेतून माफी मागितली. महिन्यात प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. असे महिन्यावर महिने लोटून वर्ष केव्हा उलटला पत्ता नाही. तरीही प्रश्न सुटला नाही. याचे पडसाद शनिवारी चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्र पाहण्यासाठी आलेल्या आदित्य ठाकरे यांच्यासमोर उमटले. शेतकऱ्यांनी आदित्य यांना घेरून कचऱ्याचे ढीग हलवा, नवीन कचरा आणू नका अशी मागणी करत तीव्र संताप व्यक्त केला.\nजन आशीर्वाद यात्रा माझ्यासाठी तीर्थयात्रा:आदित्य\nजन आशीर्वाद यात्रा माझ्यासाठी 'तीर्थयात्रा' आहे. यातून कर्जमुक्त शेतकरी, प्रदूषणमुक्त व भगवा महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवसेनेचे हात बळकट करा,' असे आवाहन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी वैजापूर येथे आयोजित जाहीर सभेत केले.\nआदित्य ठाकरेंचे विनोद पाटील यांना पक्षप्रवेशाचे आमं��्रण\nकिती दिवस ‘बाहेर’ राहता, आमच्यात येऊन जा अशी खुली ऑफर शुक्रवारी शिवसेनेचे नेते, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विनोद पाटील यांना दिली. सुमारे अर्धातास त्यांनी पाटील यांच्याशी चर्चा केली. मराठा आरक्षणासाठी विनोद पाटील यांनी यशस्वीपणे न्यायालयीन लढाई लढली आहे.\nआदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार: फडणवीस\nशिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना राज्याचे उपमुख्यमंत्रिपद देण्यास आम्ही कधीही तयार आहोत. आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारे पहिलेच असतील आणि ते सरकारमध्ये सहभागी झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या वेळी भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळणार असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.\nराज काकांकडून काय शिकलात; आदित्य ठाकरे यांचं 'हे' उत्तर\n'जन आशीर्वाद' यात्रेच्या निमित्तानं शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज अहमदनगरमध्ये महाविद्यालयीन युवकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी यावेळी काका राज ठाकरे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर आदित्य यांनी सूचक उत्तर दिले. त्यांच्या या हजरजबाबी उत्तराची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.\nही यात्रा कोणत्याही पदासाठी नाही: आदित्य ठाकरे\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान करणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आणि शिवसेनेला मतदान केले नाही, त्या मतदारांची मने जिंकण्यासाठी शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज जळगावमधील पाचोरा येथून 'जन आशीर्वाद यात्रा' सुरू केली.\nशिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास ते आदित्य ठाकरेच: संजय राऊत\nशिवसेनेला मुख्यमंत्री मिळाले तर त्या पदावर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेच असावेत अशी पक्षासह लोकभावना आहे. ते महाराष्ट्रात सक्षम नेतृत्व म्हणून पुढे येत असल्याची माहिती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली\nजन आशीर्वाद यात्रा: आदित्य ठाकरेंचा 'हा' संकल्प\nमहाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून राज्यात शिवसेनेचा जनाधार वाढवण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शुक्रवारपासून जन आशीर्वाद यात्रेवर निघणार आहेत. कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेऊन आदित्य यांची ही बहुचर्चित यात्रा सुरू होणार आहे.\n���ब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\nमेष: धनलाभाचे प्रमाण वाढेल; वाचा राशीभविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://magevalunpahtana.com/2010/06/11/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%96%E0%A4%BE/", "date_download": "2020-02-23T05:06:44Z", "digest": "sha1:JU45PTQCALFDB26YO6MGVZ7Q662N6X77", "length": 21685, "nlines": 272, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "माझा सखा ! | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← बिलंदर : अंतीम\nकबीर – सत्याचा आरसा →\nतसा तो मला नेहमीच भेटायचा….\nकधी परसातल्या कडुनिंबावरून हलकेच ओघळताना.\nकधी अंगणात फुललेल्या निशिगंधेला रडवताना….\nतर कधी घराच्या छतावर जोराजोरात थापा मारुन मी आलोय रे…., म्हणून सांगताना \nलहानपणी शाळेत जातानाच्या पाऊलवाटेवर आपोआपच उगवून आलेल्या दगडफुलांना गोंजारताना…\nअनवाणी पायांनी रस्त्यावरच्या डबर्‍यात साचलेले पाणी\nएकमेकांच्या अंगावर उडवीत सवंगड्यांबरोबर मस्ती करताना…\nसख्ख्या मित्राप्रमाणे…., सख्ख्या मित्रासारखा …\nतो माझ्यासवे बोलायचा, खेळायचा, बागडायचा क्वचित रडायचाही…\nपण रडू नको म्हणून नाही सांगायचा, तर स्वतःच माझ्याबरोबर रडायचा…\nमग त्याच्या रडण्यात माझी आसवेही लपून जायची…, धुवून जायची…\nती तशी धुवून गेली की तो हलकेच मिस्कील हसायचा…\nएखाद्या खोडकर पण समंजस मित्रासारखा \nत्या दिवशी शेजारच्या काकुंनी सांगितले…\nचल आपल्याला आईकडे जायचेय दवाखान्यात, तुला छोटा भाऊ झालाय…\nकेवढा आनंद झाला होता त्याला…\nएखाद्या नाचर्‍या मोरासारखा, किं माझ्या मनमोरासारखा\n………पण तो बेभान होवून नाचला…\nआमची दोस्ती तेव्हापासूनची.. कीं त्याही आधीची….\nआई सांगायची तिला म्हणे एकाच वेळी दोन दोन लेकरे सांभाळावी लागली होती..\nआत ‘मी’ आणि बाहेर ‘तो’….\nतो खुप जुना आहे, आदि आहे, अनंत आहे.. पुरातन तर आहेच पण चिरंतनदेखील आहे…\nपण मी मात्र त्याला बरोबरीचाच मानतो…. जुळं भावंडच जणू..\nआयुष्याच्या प्रत्येक क्ष���ाचा बोलका साक्षीदार….\n तो बोलतो माझ्याबरोबर…, मग….\nकुठल्याही सच्च्या मित्रासारखा तो रुसतो देखील खुप लवकर…\nमित्रांचा अधिकारच असतो तो.., मग कुठेतरी दडून बसायचा…\nत्या वेड्याला कुठे माहीत होतं…\nअरे राजा.., तू कुठेही लपलास, कितीही लपलास…\nतरी माझ्यापासुन कसा लपणार आहेस\nआपल्याच सावलीपासुन कधी लपता येतं का\nतो कायम मनातच असायचा…\nअसला लपाछपीचा खेळ त्याच्या अगदीच आवडीचा…\nपण माझ्याबरोबर खेळताना नेहमीच हरायचा…\nमग कधी माझ्या डोळ्यांतून तर कधी कवितेतून बरसायचा…\nतो असाच अमनधपक्याने कधीही यायचा…\nमग हळुहळु धरा सारी धुरकट व्हायला लागायची…\nत्याच्या येण्यानं तिच्या शरीराला सुटलेला तो मादक गंध ….\nहलकेच गात्रा गात्राला भिजवत वेडंपिसं करायचा…\nमला भेटायचा तो नेहमीच…\nनदीतीरावर संथ लाटांशी खेळताना…\nपाण्याशी खेळणार्‍या लाजर्‍या लव्हाळ्याशी बोलताना…\nतिच्या नजरेत हलकेच हरवून जाताना…\nतो कधी बराचसा लाजरा वाटायचा …\nतिच्या बटेवर रेंगाळताना हळुवारपणे ओघळून जायचा…\nमी हलकेच त्याला स्पर्श करायचा…\nआणि तो लाजाळूच्या झाडासारखा लाजुन बसायचा…\nआईच्या कुशीत हलकेच विसावताना…\nतिच्या डोळ्यातली ममता शोषताना…\nकधी बरसायचा बेभान…, उन्मुक्त समीरासारखा…\nअंगांगावर उठलेल्या गारेगार शिरशिरीसारखा…\nमग मी वेड्यासारखा त्याला वेचू पाहायचा…\nगात्रा गात्रातून मनसोक्त साठवू पाहायचा…\nतो मला नेहमीच भेटायचा…\nतो मला नेहमीच भेटतो …\nआमच्या भेटीला ॠतूंची बंधने नसतात…\nआम्हाला भेटायला काळाच्या चौकटी नसतात…\nतो कधी आईच्या वात्सल्यात भेटतो…\nकधी प्रियेच्या केशसंभारात भेटतो …\nकधी कधी नकळत माझ्याच कवितेत हरवतो ….\nकधी हुलकावण्या देत खोडकरपणे हसायचा…\nहलकेच डोळ्यातल्या आसवांना वाट करून द्यायचा..\nयेता जाता माझ्यावर हक्क गाजवायचा,\nतुझ्या माझ्या प्रायव्हसीचाही त्याला मत्सर वाटायचा\nतू माझ्या जवळ असलीस की मग त्याला चेव यायचा…\nमग मला चिडवत…, कधी हलकेच तूला खिजवत…\nआपला एकांत मोडत तो बेफ़ाम बरसायचा…….\nआपल्या हक्कावर आक्रमण नाही रुचत त्याला ….\nया लेखावर एक माबोकर मित्र सुर्यकिरण याने दिलेल्या सहज सुंदर प्रतिक्रिया…\nविशल्या, तुझा नि माझा सखा एकचं की रे..\nभेगाळलेल्या भूईवर थेंबाच्या घुंगराचे चाळ बांधून थुई थुई नाचणारा \nकधी उगाच काळ्या मेघांच्या पाट्या दाखवून\nतर कधी बिनबोभाट वळवाच्या वादळातून,\nवृद्ध वडाला उन्मळून पाडणारा…\nकधी उगाच माळरानी झालर होऊन झुलणारा,\nतर कधी गवताच्या पात्यावरती थेंब होऊन डुलणारा,\nकष्टाच्या कातडीवरती अल्हाद म्हणून झिरपणारा,\nतरी कधी उंच उंच दर्‍यांना एकसंथ चिरणारा…\nलाटांच्या ऐकऐक झेपेला बळ देणारा,\nसागराचे मंथन करूनी किनार्‍यावर होणारा..\nशिडाच्या जहाजाला दूर दुर नेणारा,\nकागदाच्या हो होडीला डबक्याची जागा देणारा..\nविशाल.. मूळ कविता सुंदर म्हणून तर इतकं लिहायला सुचतयं..\nकिनार्‍याची पाऊले लाटांच्या उसळ्त्या प्रवाहाने दडवणारा,\nरात चांदण्याच्या कुशीतून मुसळधार कोसळणारा,\nमंडूकाला गालफुगीचं आमत्रंण देणारा,\nबैलांच्या जोडीलां काळ्या भूईत चिखल करायला सांगणारा…\nश्रावणमासी हर्ष, हिरव्या गालिचांचा स्पर्श अल्हादाने देणारा,\nपंढरीच्या वारीत अफाट भक्तीची गाथा सांगणारा..\nव्रत अन वैकल्यांची माळ अंखड जपणारा…\nसखा माझा असा अमृताहूनही थोर कुंभ जिवनाचे अविरत पाझरणारा…\nओल्या जखमांवर पुन्हा पुन्हा रेंगाळणारा…\nछत्रीच्या छताखालीसुद्दा डोळ्यातून ओलावणारा…\nजातो जातो म्हणतानाही उंबर्‍याशी घोटाळणारा…\n“पुन्हा येईल मी आठवांच्या सरीतून” वाकूल्या दाखवित निघूण जाणारा…\nसुक्या.. मस्तच रे.. लगे रहो सुक्याभाई \nPosted by अस्सल सोलापुरी on जून 11, 2010 in ललित लेख\n← बिलंदर : अंतीम\nकबीर – सत्याचा आरसा →\nखुप खुप आभार, महेंद्रजी \nलेख आवडला. छान जमलाय.\nपिंगबॅक ऐसी अक्षरे मेळविन २०१० : एक सिंहावलोकन « \" ऐसी अक्षरे मेळविन \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (4)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (40)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (19)\nरसग्रहण – कविता व गाणी (29)\nसहज सुचलं म्हणुन…. (77)\n‘हमरा लाईफ कौनो लाईफ नही है कां\nये दुनिया अगर मिल भी जाये तो क्यां है…\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n347,241 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+03496+de.php", "date_download": "2020-02-23T03:33:41Z", "digest": "sha1:IE6YOULYYZRWIYAWJCHHVOUJLPYV6QRR", "length": 3596, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 03496 / +493496 / 00493496 / 011493496, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 03496 हा क्रमांक Köthen Anhalt क्षेत्र कोड आहे व Köthen Anhalt जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Köthen Anhaltमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Köthen Anhaltमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 3496 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनKöthen Anhaltमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 3496 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 3496 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+3573+at.php", "date_download": "2020-02-23T04:45:41Z", "digest": "sha1:S7Y5Y4NFXRB55F6YKNMVCSHPJ7ACRBYZ", "length": 3615, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 3573 / +433573 / 00433573 / 011433573, ऑस्ट्रिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 3573 हा क्रमांक Fohnsdorf क्षेत्र कोड आहे व Fohnsdorf ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Fohnsdorfमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 (0043) आहे, म्ह���ून आपण भारत असाल व आपल्याला Fohnsdorfमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 3573 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनFohnsdorfमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 3573 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 3573 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%2520%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aramdas%2520athavale&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Achowkidar&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%20%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2020-02-23T03:41:59Z", "digest": "sha1:W3H65MTFMVVEO6RNPWXTQ2NV24DREITM", "length": 4554, "nlines": 121, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove महात्मा%20फुले filter महात्मा%20फुले\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nचौकीदार (1) Apply चौकीदार filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nनरेंद्र%20मोदी (1) Apply नरेंद्र%20मोदी filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nरामदास%20आठवले (1) Apply रामदास%20आठवले filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nलोकसभा%20मतदारसंघ (1) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nLoksabha 2019 : शरद पवार मैदान सोडून पळाले - नरेंद्र मोदी\nअकलूज : शरद पवार हे स्वतःचे नुकसान कधीच करत नाहीत. इतरांचा बळी गेला तरी चालेल. भगवे मैदान पाहून शरद पवारांनी मैदान का सोडले हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/2019/04/page/6/", "date_download": "2020-02-23T03:42:50Z", "digest": "sha1:S26OIAXXYPPWA475XGEZTAKGFA335IDP", "length": 16447, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "April | 2019 | Navprabha | Page 6", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nसिंधू, सायना उपांत्यपूर्व फेरीत\nपी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल व समीर वर्मा यांनी आशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने इंडोनेशियाच्या चोयरुनिसा हिचा सरळ दोन गेममध्ये २१-१५, २१-१९ असा पाडाव करत अंतिम आठमध्ये प्रवेश केला. पहिला गेम सहज गमावल्यानंतर चोयरुनिसाने दुसर्‍या गेममध्ये कडवा प्रतिकार केला. ९-१५ अशा पिछाडीनंतर तिने १७-१७ अशी बरोबरी साधली. यानंतर तिने १९-१७ अशी आघाडीदेखील घेतली. परंतु, सिंधूने आपल्या ...\tRead More »\nश्रीलंकेत इस्टर संडेच्या पवित्र दिवशी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेमागील भयावह कटकारस्थानाचा तपशील हळूहळू बाहेर येत आहे. या स्फोटांतील मृतांचा आकडा साडे तीनशेची संख्या केव्हाच पार करून गेला आहे आणि गंभीर जखमींची प्रचंड संख्या पाहता हा आकडा आणखी वाढत जाणार आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली. जगभरातील अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आयसिस त्याचे श्रेय घेत असते, परंतु अनेकवेळा आयसिसचा अशा हल्ल्यांत ...\tRead More »\nहल्ला श्रीलंकेवर, धोका जगाला\nशैलेंद्र देवळणकर श्रीलंकेतील हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि हे स्ङ्गोट घडवण्यासाठी जाणीवपूर्वक इस्टर संडेचा दिवस निवडण्यात आला. तसेच यासाठीची स्थळेही पूर्वनियोजित होती. या संपूर्ण प्रकाराला धार्मिक दहशतवादाचा प्रकार म्हणता येईल. विविध धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे हाच या हल्ल्यांमागचा उद्देश असतो.आज दक्षिण आशियातील कोणताही देश मूलतत्ववादापासून सुरक्षित राहिलेला नाही. ही धोक्याची घंटा आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील ८ साखळी बॉम्बस्ङ्गोटांनी संपूर्ण ...\tRead More »\nगोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्य��त आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या ३० एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाणार आहे. बारावीच्या गुणपत्रिकांचे वितरण निकालाच्या दिवशी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० यावेळेत केले जाणार आहे. बार्देश, तिसवाडी, पेडणे, डिचोली, सत्तरी, फोंडा आणि धारबांदोडा तालुक्यांत उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे वितरण पर्वरी येथे मंडळाच्या कार्यालयात करण्यात येणार ...\tRead More »\n‘कॉंग्रेसची उमेदवारी मला मिळणार हे निश्‍चित होते’\n>> बाबुश मोन्सेरात : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी हवी म्हणूनच आपण कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे आपणाला उमेदवारी मिळणार हे निश्‍चित होते असे बाबुश मोन्सेर्रात यांनी काल त्यांना कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सांगितले. या पोटनिवडणुकीत तुमचा विजय होईल याची खात्री आहे काय, असे विचारले असता मला निवडून आणायचे की नाही याचा निर्णय पणजी मतदारसंघातील ...\tRead More »\nभाजपचा पणजीचा उमेदवार दोन दिवसात निश्‍चित : तेंडुलकर\nभाजपचा पणजी मतदारसंघातील पोट निवडणुकीसाठी उमेदवार येत्या दोन दिवसात निश्‍चित केला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. भाजपच्या उमेदवारीसाठी उत्पल पर्रीकर आणि माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. भाजपकडून सोपविण्यात येणारी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी उत्पल पर्रीकर दर्शविलेली आहे. स्थानिक नगरसेवक आणि कार्यकर्ते यांच्याशी विचार विनिमय करून गुरूवारी उमेदवाराच्या संभाव्य नावाबाबतचा ...\tRead More »\nईव्हीएम, व्हीव्हीपॅट स्ट्रॉंग रूममध्ये\nराज्यातील लोकसभा आणि विधानसभेच्या पोट निवडणुकीतील मतदानानंतर सीलबंद करण्यात आलेली ईव्हीएम यंत्रे आणि व्हीव्हीपॅट पणजी आणि मडगाव येथील स्ट्रॉंग रूममध्ये कडक सुरक्षेत ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी काल दिली. राज्यात २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर मतदान केंद्रात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रे सीलबंद करून तालुका पातळावरील केंद्रात आणण्यात आली. त्यानंतर मतदान यंत्रे जिल्हा निवडणूक कार्यालयात आणण्यात ...\tRead More »\nउत्तरे��� खाणपट्ट्यात ६० टक्के मते मिळणार : श्रीपाद\nउत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील खाण व्याप्त भागात भाजपला सुमारे ६० टक्के मते मिळणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी कमी झालेली असली तरी, आपला १ लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय निश्‍चित आहे, असा दावा भाजपचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला. मांद्रे मतदारसंघात भाजपचे उमेदवार दयांनद सोपटे ४ हजार आणि म्हापसा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जोशुआ डिसोझा ३ ...\tRead More »\nश्रीलंकेच्या संरक्षण सचिवासह पोलीसप्रमुखांना राजिनाम्याचे आदेश\n>> साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी अपयश ईस्टर संडेदिवशी येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी गुप्तचर यंत्रणेने आगाऊ सावधगिरीचा इशारा देऊनही हे हल्ले टाळण्यात अपयशी ठरल्याबद्दल श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी देशाचे संरक्षण सचिव हेमसिरी फर्नांडो व पोलीस प्रमुख पुजित जयसुंदरा यांना पदाचे राजिनामे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या बॉम्बहल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ३५९ वर गेली आहे. कोलंबोतील भीषण बॉम्बस्फोटानंतर देशवासियांना उद्देशून प्रथमच ...\tRead More »\nदिल्लीतील भाजप खासदार उदित राज कॉंग्रेसमध्ये\nदिल्लीचे विद्यमान भाजप खासदार उदित राज यांनी यावेळी भाजपने लोकसभेसाठी तिकीट न दिल्याने काल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी कॉंग्रेस प्रवेश केला. आपल्याला उमेदवारी दिली जाणार नाही याची माहिती आधी दिली असती तर आपण दुखावलो गेलो नसतो असे उदित राज यांनी यावेळी सांगितले.\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/08/Article-370.html", "date_download": "2020-02-23T05:24:19Z", "digest": "sha1:NNGE55PPWJUG6KFSJUPJR5NF65IHME6N", "length": 3699, "nlines": 60, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "मोदींचा दणका ; काश्मीरमधून कलम 370 रद्द, लडाख स्वतंत्र राज्य", "raw_content": "\nमोदींचा दणका ; काश्मीरमधून कलम 370 रद्द, लडाख स्वतंत्र राज्य\nवेब टीम : दिल्ली\nकेंद्रीय गृहमंत्री अतिम शहा यांनी आज जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थितीवर राज्यसभेत निवदेन केले. हे निवेदन देत असताना त्यांनी जम्मू काश्‍मीरमधील 370 कलमासंदर्भतील दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केले.\nत्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता यापुढे जम्मू काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यात येणार नाही. यापुढे जम्मू काश्‍मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखले जाणार आहे.\n370 कलमासंदर्भतील दुरुस्ती विधेयकातील काही कलमे वगळण्यात आली आहेत. त्यानुसार आता लडाखला जम्मू काश्‍मीरपासून वेगळे करण्यात आले असून लडाखला देखील केंद्रशासित राज्याचा दर्जा देण्यात आला आहे.\nदरम्यान, सरकारने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयावर संसदेत गोंधळ सुरू झाला आहे. जम्मूच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मूसाठी आजचा दिवस काळा दिवस असल्याचे म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-medicinal-use-suran-marathi-1038?tid=153", "date_download": "2020-02-23T03:51:59Z", "digest": "sha1:373OFCF5A54H6I42JHGQ7NKTJ5X4SILU", "length": 16972, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story, medicinal use of suran, in marathi | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुळव्याध, संधीवातावर गुणकारी सुरण\nमुळव्याध, संधीवातावर गुणकारी सुरण\nमुळव्याध, संधीवातावर गुणकारी सुरण\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nसुरणाचा कंद म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा एक प्रकार होय. उन्हाळ्याच्या अखेरीस किंवा पावसाळ्याच्या सुरवातीस जमिनीतील कंद वाढू लागतो.\nवर्षातील आठ महिने सुप्तावस्थेत राहून, पावसाळ्याचे फक्त चारच महिने तरारून वाढणारी वनस्पती म्हणजे सुरण. सुरणाला वर्षातून एकदाच आणि एकच पान येते. चांगल्या पोसलेल्या सुरणाचे पान एखाद्या छत्रीएवढे मोठे असू शकते.\nसुरणाचा कंद म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा एक प्रकार होय. उन्हाळ्याच्या अखेरीस किंवा पावसाळ्याच्या सुरवातीस जमिनीतील कंद वाढू लागतो.\nवर्षातील आठ महिने सुप्तावस्थेत राहून, पावसाळ्याचे फक्त चारच महिने तरारून वाढणारी वनस्पती म्हणजे सुरण. सुरणाला वर्षातून एकदाच आणि एकच पान येते. चांगल्या पोसलेल्या सुरणाचे पान एखाद्या छत्रीएवढे मोठे असू शकते.\nमूळव्याधीच्या नियंत्रणासाठी आहारात सुरणाचा समावेश करावा.\nसुरणाचा कंद काहीसा ओबडधोबड, अर्धगोलाकृती, एकंदरीत काहीसा चपटा गर्द तपकिरी रंगाचा असतो आणि आतून किंचित लालसर किंवा किंचित बदामी असतो.\nसुरण चिरताना हाताला खाज येते किंवा चिंच न घालता त्याची भाजी केली तर घसा खवखवतो. कारण त्याचा दांडा हिरवा असतो आणि त्यावर फिकट पांढरे ठिपके असतात. तो कृमींचा नायनाट करतो, म्हणून तो कृमिघ्नही आहे.\nसुरण अरुची, अग्निमांद्य, दमा, खोकला, जंत, यकृताचे व प्लिहेचे विकार यांवर गुणकारी आहे.\nसंधिवातात कंद व बियांचा लेप लावल्यास सूज कमी होते.\nआतड्यांच्या तक्रारींवर सुरणाची भाजी खाणे हितकारक असते.\nरताळी, काटेकणगी, करांदे, अरवी, कोनफळ, बटाटा इ. अनेक भाज्यांसाठी उपयुक्त असलेले कंद आहेत.\nसुरणाचे वन्यसुरण आणि ग्राम्यसुरण असे दोन प्रकार आहेत. ग्राम्य म्हणजे गावठी. या सुरणाची लागवड करावी लागते.\nवन्य म्हणजे जंगली. हा सुरण जंगलात आपोआप वाढतो. जंगली सुरण औषधासाठी आणि गावठी सुरण खाण्यासाठी वापरतात.\nसुरणात कॅल्शिअम ऑक्झलेट असल्याने खाज येते. जंगली सुरणात त्याचे प्रमाण जास्त, तर गावठी सुरणात कमी.\nसुरणाचा खाजरेपणा घालवण्यासाठी त्याचे तुकडे चिंच किंवा आमसुलाच्या पाण्यात भिजत ठेवतात. परंतु जंगली सुरण उकळावा लागतो.\nसुरणाचे फूल, कंद, पाने आणि दांडा या सर्वांचा आहारात वापर करतात. सुरणाच्या कंदाची बटाट्यासारखी उकडून भाजी करतात. तुपात हिरव्या मिरच्या जिरे फोडणीला घालून उपवासाची भाजी करतात; तसेच गरम किंवा गोडा मसाला घालून रसभाजी करतात.\nफूल, कंद, पाने, दांड्यापासून पदार्थ बनवताना चिंच किंवा आमसूल घालणे आवश्यक असते.\nसुरण रूक्ष, तुरट, तिखट गुणधर्माचे आहे. भूक व चव वाढविते. दमा, श्वासनलिकेचा दाह, वांती, पोटदुखी, मूळव्याध, रक्तविकार, हत्तीरोग यावर सुरण उपयुक्त आहे. सुरणाचा ताजा कंद क्रियाशील व उद्दीपक, कफोत्सारक आहे.\nसुरणात अ, ब तसेच क ही जीवनसत्त्वे आहेत.\nआयुर्वेद औषधांमध्ये सुरणाच्या कंदाची पावडर मोठ्या प्रमाणात वापरतात.\nसुरणाच्या कंदाची भाजी मूळव्याधीसाठी गुणकारी आहे. भाजीमुळे यकृताची क्रिया सुधारते आणि शौचास साफ होते. यामुळे बद्धकोष्ठता कमी होते.\n(विषय विशेषज्ञ गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, अकोला)\nतयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे बनविण्याचे...\nसध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार खाद्यपदार्थांकडे\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार...\nअकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत देण्यात येणारे कर्ज\nव्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणी\nभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली.\nशेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम घ्यावा ः डॉ....\nअकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम घेऊन बियाणे तयार करीत त्याचा\nड्रॅगन फळापासून प्रक्रिया पदार्थ\nड्रॅगन फ्रूट या फळाचे मध्य अमेरिका, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका येथे व्यावसायिक उत्पादन केले जात\n..या आहेत कसावा पिकाच्या सुधारित जातीकेंद्रीय कंद पिके संशोधन संस्थेने कसावाच्या १९...\nहळद पिकातील व्यवस्थापनसध्या हळद लागवड होऊन सुमारे सात महिन्यांचा...\nतंत्र अळू लागवडीचेअळू लागवड जून महिन्यात करावी. सरीमध्ये ९० सें.मी...\nरताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...\nबिटापासून बर्फीनिर्मिती लाल बीट आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीट हे...\nसूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त स्थानिक नाव : काळी अळू...\nसुधारित शाबूकंदामुळे कमी होतील लोह,...जनुकीय सुधारणेच्या माध्यमातून शाबूकंदामध्ये...\nपोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...\nबटाटा शेतीसाठी किफायतशीर तंत्रबटाटा पिकाच्या वाढीसाठी योग्य तापमानाची आवश्यकता...\nभविष्यातील औद्योगिक पीक ठरण्याची ‘...कित्येक दशकांपासून समशीतोष्ण देशांमध्ये साखर...\nआरोग्यदायी रानभाजी चाईचा वेलशास्त्रीय नाव :- Dioscorea pentaphylla कुळ : -...\nकांदा-लसूण पीक सल्लासद्यःस्थितीत खरीप कांद्यासाठी रोपवाटिका निर्मिती...\nबटाटा पीक सल्लासद्यःस्थितीत बटाटा पीक वाढीच्या व काढणीच्या...\nरताळी लागवडीविषयी माहिती द्यावी. रताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व...\nशास्त्रीय पद्धतीने करा हळदीची काढणीसध्या हळद काढणीचा हंगाम सुरू होत आहे. जातीपरत्वे...\nफळपिकांमध्ये कंदपिकांची लागवडफळपिकांमध्ये आंतरपीक म्हणून कंदपिकाची योग्य ...\nमुळव्याध, संधीवातावर गुणकारी सुरणसुरणाचा कंद म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा एक...\nबिटपासून अारोग्यदायी जेलीबीट हे जमिनीखाली वाढणारे ए�� कंदमूळ आहे. थंड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/2019/05/21/page/2/", "date_download": "2020-02-23T04:27:40Z", "digest": "sha1:2FFVG2JOEM3HLYECW4P73F25VO57Q37Z", "length": 5639, "nlines": 51, "source_domain": "www.navprabha.com", "title": "21 | May | 2019 | Navprabha | Page 2", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nप्रथमेश ः एक सुंदर स्वप्न\nडॉ. सुषमा किर्तनी (बालरोगतज्ज्ञ, पणजी) आईवडलांनी त्याला एवढं कामात बिझी ठेवलं की तो दमून आल्यावर त्याला शांत झोप व त्यामुळे निरोगी मन व शरीर यांचा लाभ होईल. त्यामुळे त्याच्या डोक्यात काही वेड्यावाकड्या विचारांना वावच नव्हता. त्याची दिनचर्या जणू त्यांनी आखूनच दिली होती. असा हा प्रथमेश दातेंनी खरंच एका मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याचा प्रथमेश म्हणजे गणेश बनवला दातेंनी खरंच एका मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याचा प्रथमेश म्हणजे गणेश बनवला ‘डाऊन सिंड्रोम’ किंवा ...\tRead More »\nउन्हाळी फळे आणि त्यांची उपयुक्तता\nडॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) वास्तविक रणरणत्या उन्हामुळे सर्वत्र कोरडेपणा वाढत असताना कलिंगड, द्राक्षं, आंब्यासारखी रसरशीत फळे निसर्ग कसा बरे उत्पन्न करतो हे एक नवलच आहे. पण उन्हाळ्यातील उष्णतेला आणि कोरडेपणाला समर्थपणे तोंड देता यावे यासाठी निसर्गाची ही खास योजना समजावी. आयुर्वेदशास्त्रानुसार दूध व फळे सेवन करण्याच्या वेळात सुमारे दोन तासांचे अंतर ठेवावे. दूध व फळे एकत्र करून कधीच खाऊ नये. ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/box-office-collections/war-box-office-collection-on-3rd-day-is-around-20-crore/articleshow/71453272.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-02-23T05:05:27Z", "digest": "sha1:7YTDEPLU5X2Z6JF47UETFRUTZ2ZI5IND", "length": 13200, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "war : 'वॉर'ची तीन दिवसांत ९५ कोटींची कमाई - war box office collection on 3rd day is around 20 crore | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\n'वॉर'ची तीन दिवसांत ९५ कोटींची कमाई\nबॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई करणाऱ्या 'वॉर' चित्रपटाची घोडदौड अजून सुरूच आहे. बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार चित्रपटानं शुक्रवारी २० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आत्तापर्यंत 'वॉर'नं ९५ कोटींचा गल्ला जमावला आहे.\n'वॉर'ची तीन दिवसांत ९५ कोटींची कमाई\nमुंबईः बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई करणाऱ्या 'वॉर' चित्रपटाची घोडदौड अजून सुरूच आहे. बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार चित्रपटानं शुक्रवारी २० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आत्तापर्यंत 'वॉर'नं ९५ कोटींचा गल्ला जमावला आहे.\nचित्रपटाला असाच प्रतिसाद मिळाला तर लवकरच 'वॉर' १०० कोटींच्या क्लबच्या यादीत पोहचेल. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये दुर्गा पुजामुळं चित्रपटाचं दणक्यात प्रमोशन झालंय. त्यामुळं या राज्यांत चित्रपटाला चांगलाच रसिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. इतर, राज्यांतही चित्रपटानं चांगली कमाई केली आहे.\nहृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ या दोन बड्या स्टारची ऑनस्क्रीन अॅक्शन, संवाद, गाणी यासगळ्यांमुळं चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये आधीच उत्सुकता होती. दरम्यान, 'वॉर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एंट्रीलाच जोरदार मुसंडी मारली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५३.३५ कोटींची कमाई करत आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. या विक्रमामुळे 'वॉर' हा प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट, पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा राष्ट्रीय चित्रपट आणि हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि यशराज फिल्म्सचा पहिल्याच दिवशी इतकी मोठी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. वॉर चित्रपट एकाचवेळी ५ हजार ३५० स्क्रीन्सवर झळकला आहे.\nपायरसीशी 'वॉर' हरले; हृतिक- टायगरचा सिनेमा लिक\nसिनेमा प्रदर्शित होऊन आठवडाही उलटत नाही तोच हृतिक आणि टायगर श्रॉफचा 'वॉर' सिनेमा ऑनलाइन लिक करण्यात आला आहे. तामीळ रॉकर्स या वेबसाइटवर हा सिनेमा लिक करण्यात आला. ऑनलाइन सिनेमा लीक झाल्यामुळं त्याचा बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, तिसऱ्या दिवशीही सिनेमानं २० कोटींपर्यंत मजल मारली.\nसिनेरिव्ह्यू: कसा आहे हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा 'वॉर'\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबॉक्स ऑफिस:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nबॉक्स ऑफिस मोहीम फत्ते; 'तान्हाजी'ची कमाई ३४७ कोटी\nपाचव्या आठवड्यातही 'तान्हाजी'च; कमाई २७० कोटींवर\n'तान्हाजी'ची कमाल; बॉक्स ऑफिसवर २०० कोटी पार\nतान्हाजीची घोडदौड सुरूच; १० दिवसांत १६२ कोटींची कमाई\nआठवडाभरात 'तान्हाजी'ची ११६ कोटींची कमाई\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nकोण होणार 'लिवा मिस दिवा २०२०' \nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्रम्प यांनी केलं कौतुक\nCIDमधील दया,अभिजीत आणि फ्रेड्रिक्स यांची फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n'वॉर'ची तीन दिवसांत ९५ कोटींची कमाई...\n'ड्रीम गर्ल'चा पहिल्या दिवशी ९.५० कोटींचा गल्ला...\n'छिछोरे' ची तीन दिवसांत ३५ कोटींची कमाई...\nप्रभासचा 'साहो' १०० कोटी क्लबमध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/kalatach-nahi-mala/", "date_download": "2020-02-23T04:40:45Z", "digest": "sha1:U7KWBLOHIKBE7ZGFTX2YB5EXNJ62HUL5", "length": 6916, "nlines": 102, "source_domain": "nishabd.com", "title": "कळतच नाही मला, असं का होतं.. | निःशब्द", "raw_content": "\nकळतच नाही मला, असं का होतं..\nby प्रतिक अक्कावार · 14 March, 2013\nसगळीकडे सैरवैर धावणारं मन नकळत आठवणीँच्या कुशीत जातं\nकळतच नाही मला, असं का होतं\nअनंत सुंदर स्वप्नां���ैकी फक्त तुटणारं स्वप्नच वास्तवाचं रूप घेतं\nकळतच नाही मला, असं का होतं\nसुख-दु:खाने भरलेल्या ओंजळीतलं सुख चटकन सरून जातं\nकळतच नाही मला, असं का होतं\nहवा असतो ज्या व्यक्तीँचा सहवास त्यांनाच नशीब आयुष्यापासुन दुर नेतं\nकळतच नाही मला, असं का होतं\nबोलून व्यक्त करायच्या नसतात काही भावना पण त्यांनाच शब्दांचं स्वरूप येतं\nकळतच नाही मला, असं का होतं\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nनीजली रात्र, नीजला चंद्र\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nहो, येते ना तुझी आठवण\nन मिलना मुझसे कभी\nसुबह तु मेरी शाम भी तु\nके नैना तरस गए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/campuskatta-news/article-on-college-festivals-1576392/", "date_download": "2020-02-23T05:12:32Z", "digest": "sha1:3SY2IKC4QBAO3UNXHL4BDDLWS2WO72UT", "length": 17276, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on college festivals | तू जपून हाक बाइक जरा.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आण���ी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nतू जपून हाक बाइक जरा..\nतू जपून हाक बाइक जरा..\nयंदाच्या वर्षी हा महोत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्याचा विद्यार्थ्यांचा मानस आहे.\nजयहिंद महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागाचा ‘तलाश’ हा महोत्सव डिंसेबर महिन्यात भेटीला येणार आहे. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ विद्यार्थ्यांनी नुकताच साजरा केला. ‘तलाश’ हा मुंबईतील व्यवस्थापन शिक्षण विभागाचा सर्वात मोठा महोत्सव असून १८ वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यंदाच्या वर्षी हा महोत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्याचा विद्यार्थ्यांचा मानस आहे. तीनदिवसीय या महोत्सवात उद्योग आणि व्यापार व्यवस्थापनाशी निगडित अनेक खेळ, स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. याशिवाय चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील कलावंत यंदा तलाशच्या मंचावर उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन संभारंभात देशातील ३० हून अधिक नामवंत महाविद्यालये सहभागी झाली होती. १५ ऑक्टोबर रोजी कार्टर रोड, वांद्रे येथे सायंकाळी ७ ते रात्रौ ११ दरम्यान हा सोहळा पार पडला. यात अनेक सामाजिक विषयांवर भाष्य आणि प्रत्यक्ष कृती असे या उद्घाटन समारंभाचे स्वरूप असते. २०१४ मध्ये ‘बाइक रॅली’च्या माध्यमातून रस्ते सुरक्षिततेसाठी ‘तलाश टीम’कडून हेल्मेट्सचे वाटप करण्यात आले.\n२०१५ मध्ये लक्झरी वाहनाची रॅली ‘ड्राइव्ह फॉर सेफ्टी’ आयोजित करण्यात आली होती. सप्टेंबर २०१६ ला ‘स्ट्रीट क्रुसेड’ या समारंभाद्वारे रस्त्यांवर होणारे अपघात व त्याची कारणे याबाबत फलकांद्वारे माहिती देऊन तसेच सिग्नलवर पथनाटय़ाद्वारे लोकांना रस्ते सुरक्षेबाबत जागरूक केले गेले. यंदा दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर लहान मुलांसाठी कागदी बनविण्याच्या मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन उद्घाटन समारंभात करण्यात आले होते. या प्रसंगी लहान मुलांनी मोठय़ा संख्येने कागदी कंदील व मातीचे दिवे बनविले.\nबदलापूरच्या आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा वाङ्मय मंडळातर्फे डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचक प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वाचावे कस�� या विषयावर यानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रसंग आणि त्यांचे मौलिक विचार सांगून विद्यार्थ्यांनी वाचक संस्कृती कशी जपावी यावर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. कलामांचे देशासाठी असणारे आणि युवकांना आवाहन करणारे संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. कलाम यांचा वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर भर असायचा. सहकाऱ्यांच्या उत्तम गुणांच्या देशाच्या वैज्ञानिक आणि संपूर्ण प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. वैदेही दप्तरदार यांनी विद्यार्थ्यांना दिली. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कलाम यांचे दोन लेख वाचून दाखवले. तसेच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनीही कलामांच्या मौलिक विचारांचे आणि कविता, नाटक, कादंबरी, वृत्तपत्र या प्रकारातील निवडक लेखांचे वाचन केले. या कार्यक्रमात नितेश पाटील, दर्शन गुजरे, तेजश्री चावण, रसिका मुंगे, रेणुका शेलवले, अनुजा मुलीक या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.\nमुंबई विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना समृद्ध भारतीय सण संस्कृतीचे दर्शन यंदा घडले. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने ‘दीपोत्सवा’त परदेशी विद्यार्थ्यांना दिवाळी आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यात आली.\nफोर्ट परिसरातील संकुलात हा दीपोत्सव झाला. या कार्यक्रमात विविध कलागुण सादर करण्यात आले. शास्त्रीय संगीत उपशास्त्रीय गायन, गझल आणि जोडीला पाश्चात्त्य संगीताचा भारतीय संगीताशी मिलाफ कलाकारांनी घडवून आणला. या वेळी शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे फराळावर परदेशी पाहुण्यांनी मनमुराद ताव मारला. याप्रसंगी मुंबई विद्यपीठाचे प्रभारी प्रकुलगुरू डॉ. धीरेन पटेल, प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे, संचालक डॉ. अनिल पाटील, प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सुनील पाटील, प्रभारी वित्त आणि लेखा अधिकारी विजय तायडे व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. भूतान, अफगाणिस्तान, व्हिएतनाम, सुदान, नायजेरिया, कोंगो आणि नेपाळमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक��षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 कलेचे चीज झाले..\n2 प्रतिक्रियेहून अधिक हवा तो प्रतिसाद\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-rains-district-collector-declares-holiday-in-schools-on-saturday/articleshow/64885070.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-02-23T05:00:15Z", "digest": "sha1:AOM7G7GEROT25WBRDE63VIHDAOLVOY5Z", "length": 11499, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur rains : नागपूर जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी - nagpur rains: district collector declares holiday in schools on saturday | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nनागपूर जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी\nनागपूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून पुढील ४८ तासांत संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने खबरदारी म्हणून उद्या शनिवारी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.\nनागपूर जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी\nनागपूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून पुढील ४८ तासांत संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने खबरदारी म्हणून उद्या शनिवारी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.\nनागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.\nनागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असून शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. पावसाळी अधिवेशनालाही आज पावसाचा तडाखा बसला. विधानभवनाच्या तळमजल्यावर पाणी भरल्याने वीजपुरवठा खंडित होऊन कामकाज ठप्प झाले. नागपूर शहर तसेच जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर अचानक वाढल्याने ठिकठिकाणी पाणी भरले आहे व अनेक शाळांमध्ये विद्यार्थी अडकून पडले आहेत. ही बाब लक्षात घेऊनच उद्या नागपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nफडणवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत: भय्याजी जोशी\nनागपूर: शिवजयंती कार्यक्रमात तुकाराम मुंढे 'त्या' कर्मचाऱ्यांवर संतापले\nमहाराष्ट्रातही लवकरच 'दिशा'; योग्य दिशेने पडताहेत पावले\n‘बाबा मी जगणार नाही...’; अखेर तिची आत्महत्या\nजामीन मिळताच फडणवीस म्हणाले, यामागे कोण आहे माहीत आहे\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\n'ओला, सुका कचरा वेगळा करा'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनागपूर जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी...\nनागपूर अधिवेशनाला पावसाचा फटका...\nमुसळधार पावसाने नागपूर 'जलयुक्त'...\nमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा: विखे-पाटील...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/phooles-expected-country-not-yet-complete/articleshow/66841002.cms", "date_download": "2020-02-23T05:01:15Z", "digest": "sha1:45IC7WCGZVGZJQ3SL5DWIEGF7WEHHWTW", "length": 14271, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: फुले यांना अपेक्षित देश अजूनही घडला नाही - phoole's expected country not yet complete | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nफुले यांना अपेक्षित देश अजूनही घडला नाही\nनैतिकता जपणारा माणूस फुले यांना अपेक्षित होता. शिक्षण परिवर्तनाचे उत्तम माध्यम आहे. अंधश्रद्धा संपवण्याचे सामर्थ्य त्यात आहे. अजूनही श्रद्धायुक्त मूल्य जपणारा समाज निर्माण झाला नाही. त्यामुळेच महात्मा फुले य़ांना अपेक्षित देश अजूनही निर्माण झाला नाही,’ असे मत डॉ. अविनाश अवलगावकर यांनी व्यक्त केले.\nफुले यांना अपेक्षित देश अजूनही घडला नाही\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n‘स्त्रियांना लिहिते करण्याचा वसा महात्मा फुले यांनी घेतला. कवीला चेहऱ्यामागचा चेहरा दिसतो. ‘अखंड’ ही महात्मा फुले यांची उत्तम कविता आहे. त्यांना शब्दांची फुले हवी होती. येथील प्रत्येक माणूस ज्ञानी करायचा होता. पदव्या घेणे म्हणजे ज्ञानी होणे नाही. नैतिकता जपणारा माणूस फुले यांना अपेक्षित होता. शिक्षण परिवर्तनाचे उत्तम माध्यम आहे. अंधश्रद्धा संपवण्याचे सामर्थ्य त्यात आहे. अजूनही श्रद्धायुक्त मूल्य जपणारा समाज निर्माण झाला नाही. त्यामुळेच महात्मा फुले य़ांना अपेक्षित देश अजूनही निर्माण झाला नाही,’ असे मत डॉ. अविनाश अवलगावकर यांनी व्यक्त केले.\nमहाराष्ट्र साहित्य परिषद आणि अक्षरभारती यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘महात्मा फुले अभिवादन कविसंमेलन’ हे निमंत्रित कवींचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, अक्षरभारती अकादमीचे कार्याध्यक्ष प्रा. माधव राजगुरू, अध्यक्ष डॉ. अविनाश सांगोलेकर उपस्थित होते. ‘कविता बोलत असते. भाष्याची गरज नसते. कविता हा रसिकाच्या अंतःकरणाला केलेला स्पर्श असतो. शब्द संपतात, तिथे कविता सुरू होते. परिवर्तन करण्याचे सामर्थ्य कवितेत असते.’असे अवलकर म्हणाले.\n‘परिवर्तनाची परंपरा महात्मा ज्योतिबा फुले यांपासून सुरू होते. अविद्येने अनर्थ होतो, हे त्यांना कळले होते. फुले यांच्यामुळे स्त्री स्���ातंत्र्याला प्रारंभ झाला. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आज स्त्रियांनी घेतलेली झेप याचे श्रेय फुले दाम्पत्याला द्यायला पाहिजे. सामाजिक जागर करण्याचे सामर्थ्य महात्मा फुले यांच्या विचारांत आहे.’ असे विचार प्रा. मिलिंद जोशी यांनी मांडले\nकवी उद्धव कानडे यांनी सादर केलेल्या ‘समानतेची शाळा’ या कवितेने समतेचा विचार मांडून रसिकांची दाद मिळवली. दीपक करंदीकर, मीरा शिंदे, वि. दा. पिंगळे, वैशाली मोहिते, विजय लोंढे, अपर्णा कडसकर, अनिल नाटेकर, डॉ. उज्ज्वला हातागळे, अण्णा धगाटे आणि संतोष ससाणे या कवींनी कविता सादर केल्या. रुपाली अवचरे यांनी सूत्रसंचालन केले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसंत तुकारामांच्या वंशजांकडून इंदुरीकरांच्या कीर्तनाचा समाचार\nपुणे: हिंजवडीत भीषण आग; चार तासांत संपूर्ण कंपनी खाक\nअजितदादा; इतकी वर्ष आपण उगाच दूर राहिलो: उद्धव ठाकरे\n...तर मुख्यमंत्र्यांना केबिनमध्येच कोंडून ठेवू; देसाईंचा इशारा\nशिवजयंतीसाठी हडसर किल्ल्यावर गेलेल्या ठाण्यातील तरुणीचा पडून मृत्यू\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\n'ओला, सुका कचरा वेगळा करा'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nफुले यांना अपेक्षित देश अजूनही घडला नाही...\nशेतकऱ्यांसाठी होणारराष्ट्रीय आंदोलन परिषदराष्ट्रीय आंदोलन परिषद...\nहातगाडीचालकाला टोळक्याची बेदम मारहाण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/jokes-in-marathi/joke-of-the-day/articleshow/72465722.cms", "date_download": "2020-02-23T04:58:52Z", "digest": "sha1:VEQHCDWPRE7BS3B2KT5JJS7KHTSDHKNQ", "length": 7979, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "marathi joke : ज्ञानप्राप्ती - joke of the day | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nआज सकाळी-सकाळी माझ्या मनात थोडेसे आध्यात्मिक विचार घोंगावू लागले.\nकाही क्षण डोळे बंद करुन बसलो तर समोर काही प्रश्न दिसू लागले....\n'कुठून आलो आहे मी\n'का आलो मी या जगात\n'आणि कुठे जायचे आहे मला\nतेवढ्यात स्वयंपाकघरातून खणखणीत आवाज कानात ऐकू आला,\n\"एक नंबरचे आळशी आहात तुम्ही\n\"काही समजत नाही कुठच्या दुनियेतून आला आहात मला छळायला\n\"उठा आणि ताबडतोब आंघोळीला जा\n..... अशाप्रकारे माझ्या चारही प्रश्नांची उत्तरे न मागता मिळून, मला संपूर्ण ज्ञानप्राप्ती झाली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nहसा लेको:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nबायको ती बायकोच असते\nस्वयंपाक करण्याची भयंकर आवड\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nहसा लेको पासून आणखी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/hindi-cultivation-of-medicinal-herbs-based-on-availability-of-space/?add-to-cart=4353", "date_download": "2020-02-23T05:15:58Z", "digest": "sha1:ZBFUYP5EGPGJ2K3A6DYE5M5WX4FY3JZX", "length": 16636, "nlines": 359, "source_domain": "sanatanshop.com", "title": "स्थानकी उपलब्धताके अनुसार औषधीय वनस्पतियोंका रोपण – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t अग्निहोत्र\t1 × ₹76\n×\t अग्निहोत्र\t1 × ₹76\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्���िक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Hindi Books / आयुर्वेद एवं अन्य / आपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nस्थानकी उपलब्धताके अनुसार औषधीय वनस्पतियोंका रोपण\nबचपनमें सर्दी-खांसी-ज्वर होनेपर दादीने हमें तुलसीका काढा पिलाया और एक घण्टेमें ही पसीना आकर हमें अच्छा लगा, यह आपको याद होगा\n‘एलोपैथी’ने हमें दिनमें तीन बार ‘एक श्‍वेत गोली – एक पीली गोली’ लेना सिखाया और हम आयुर्वेदको भूल गए; परन्तु अब हमें आयुर्वेदकी ओर मुडना ही होगा \nप्रस्तुत ग्रन्थमें २०० से अधिक औषधीय वनस्पतियोंका समावेश किया गया है सदनिकाके (‘फ्लैट’के) बरामदेमें (गैलरीमें) लगानेयोग्य, घरके पिछवाडेमें लगानेयोग्य, परती भूमिमें अत्यल्प श्रम कर लगानेयोग्य तथा बीच फसलमें अंतर्वर्ती फसलके रूपमें लगानेयोग्य औषधीय वनस्पति, ऐसा उनका वर्गीकरण किया है \nस्थानकी उपलब्धताके अनुसार औषधीय वनस्पतियोंका रोपण quantity\nCategory: आपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nपू. वैद्य विनय नीळकंठ भावे, वैद्य मेघराज माधव पराडकर एवं डॉ. दिगंबर मोकाट (वनस्पतिशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ)\nBe the first to review “स्थानकी उपलब्धताके अनुसार औषधीय वनस्पतियोंका रोपण” Cancel reply\nमनोविकारोंके लिए स्वसम्मोेहन उपचार (भाग १)\nप्राणशक्ति (चेतना) प्रणालीमें अवरोधोंके कारण उत्पन्न विकारोंके उपचार\nविकार-निर्मूलन हेतु रिक्त गत्तेके बक्सोंसे उपचार (भाग १) महत्त्व एवं उपचार-पद्धतिका अध्यात्मशास्त्र\nशारीरिक, मानसिक एवं आध्यात्मिक पीडाका उपाय ‘बिन्दुदाब (एक्यूप्रेशर)’\nऔषधीय वनस्पतियोंका रोपण कैसे करें \nशारीरिक विकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्��व एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://stayfitpune.com/category/uncategorized/", "date_download": "2020-02-23T04:04:15Z", "digest": "sha1:PQ7WSLJWSV6TC5RLDVNU2PGWFMN3MFLM", "length": 6154, "nlines": 48, "source_domain": "stayfitpune.com", "title": "Uncategorized Archives – Stay Fit Pune - The weight loss center", "raw_content": "\nमाझ्या आणि सोबतीच्या सर्वांच्या स्वप्नपुर्ती कडे वाटचाल बदलत्या काळाने आपल्या समोर ज्याप्रमाणे नवीन संधी, नवी क्षितिजे , नवी शिखरे जरी दिली असली तरी, त्या सोबतच काही भयावह असे धोके देखील दिले आहेत. मी ज्या वेळी समाजामध्ये बघतो, त्या त्या वेळी…\nव्हॉट्सॲप, फेसबुक सारखी माध्यमे म्हणजे माहितीचा अखंडपणे वाहणारा, कधीही न थांबणारा प्रवाह आहे. तसे पाहिले तर कुणीही या प्रवाहाचा मालक अथवा चालक नाही. डेटा मोजण्याच्या परिमाणामध्येच बोलायचे झाले तर दररोज सरासरी एक जीबी माहिती प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्यापर्यंत पोहोचत असते. माहिती…\nनैसर्गिक पध्दतीने डीटॉक्सिफिकेशन कसे करावे\nनैसर्गिक पध्दतीने डीटॉक्सिफिकेशन कसे करावे\nनैसर्गिक पध्दतीने डीटॉक्सिफिकेशन कसे करावे मागील लेखामध्ये आपण टॉक्सिफिकेशन म्हणजे काय , शरीरात विषारी द्रव्यांचे कशाप्रकारे प्रवेश करतात हे आपण पाहीले. आता आपण नैसर्गिक दृष्ट्या व कोणताही अपाय न होता डीटॉक्सिफिकेशन कसे करावे हे पाहु. डीटॉक्सिफिकेशनच्या पध्दती पाहण्यापुर्वी आपण एकदा…\nनैसर्गिक पध्दतीने डीटॉक्सिफिकेशन कसे करावे\nमुलांचे आरोग्य, लठ्ठपणा आणि योग्य आहार तंत्रज्ञान आणि माध्यमांच्या प्रभावामुळे लहान मुलांमध्ये आरोग्याच्या नानाविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातील एक लठ्ठपणा. मैदानी खेळाच्या जागी टीव्ही, कम्प्युटर, सात्विक खाण्याऐवजी फास्टफूडचा मारा या सर्वांचा हा परिणाम आहे. लहान मुलांमधील लठ्ठपणाच्या समस्येच्या…\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री - कसा करावा उपवास – Stay Fit Pune - The weight loss center on श्रावणातील उपवासाचे तंत्र आणि मंत्र\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nSavita makaji on दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nतारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार - गुडघेदुखी – Stay Fit Pune - The weight loss center on तुम्ही कसे उभे राहता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-rain-state-maharashtra-23866", "date_download": "2020-02-23T04:37:38Z", "digest": "sha1:PGAOJPX3FNI25CPA2J4O4VPIYINK3QWF", "length": 21530, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Heavy rain in state, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात वादळी पावसाचा दणका\nराज्यात वादळी पावसाचा दणका\nसोमवार, 7 ऑक्टोबर 2019\nपुणे : राज्यात ऑक्टोबर हीटचा चटका वाढला असतानाच अनेक भागांत वादळी पावसाने दणका दिला आहे. शुक्रवारपासून सकाळच्या उन्हानंतर दुपारी ढग दाटून येत पडणाऱ्या मुसळधार सरींनी सोयबीन, मका, कपाशीसह खरिपाची पिके, द्राक्षांसह फळबागांना दणका दिला आहे. रविवारी (ता. ६) दुपारनंतर पुणे, नगर, सोलापूर, नांदेड, परभणी, बीड, जालना, हिंगोली तालुक्यांत मुसळधार पाऊस पडला. तर हिंगोली: वसमत तालुक्यातील काही गावांत गारांचा पाऊस झाला.\nपुणे : राज्यात ऑक्टोबर हीटचा चटका वाढला असतानाच अनेक भागांत वादळी पावसाने दणका दिला आहे. शुक्रवारपासून सकाळच्या उन्हानंतर दुपारी ढग दाटून येत पडणाऱ्या मुसळधार सरींनी सोयबीन, मका, कपाशीसह खरिपाची पिके, द्राक्षांसह फळबागांना दणका दिला आहे. रविवारी (ता. ६) दुपारनंतर पुणे, नगर, सोलापूर, नांदेड, परभणी, बीड, जालना, हिंगोली तालुक्यांत मुसळधार पाऊस पडला. तर हिंगोली: वसमत तालुक्यातील काही गावांत गारांचा पाऊस झाला.\nरविवारी (ता. ६) दुपारी परभणी शहरसह पुर्णा, सेलू परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. जालना जिल्ह्यातील पातूर परिसरात सेवली शिवारात शेतात काम करत असताना वीज पडून तीन मजुरांचा मृत्यू झाला. अंबड तालुक्यात आलमगाव परिसरात वादळी पावसाने कपाशी जमिनीवर आडवी झाली. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात वाऱ्यासह पाऊस पडल्याने कपाशीच्या पिकाचे नुकसान झाले. ज���रदार पावसामुळे सोयाबीन पिकात पाणी साचले. हणेगाव (ता. देगलुर) येथे वीज कोसळून दोन गाई, दोन म्हशी ठार झाल्या. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, बीड, केज, आष्टी, किल्ले धारुर भागांत अर्धा तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतही अनेक भागांत पावसाने हजेरी लावली.\nदरम्यान, नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने मोठा फटका बसणार आहे. बागलाण तालुक्यात पावसाच्या तडाख्यात मोसम आणि करंजाड खोऱ्यातील पूर्व हंगामी द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन काढणीसाठी आलेला द्राक्ष माल खराब झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. दिंडोरी तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. २) पावसाने झोडपून काढले. तळेगाव, खतवड, गणेश गाव, ढकांबे परिसरात कमी वेळात पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आले. सटाणा बाजार समितीमध्ये व्यापारी वर्गाने खरेदी केलेल्या कांदा उघड्यावर असल्याने भिजला. कळवण, देवळा, बागलाण तालुक्यात मक्याचेही मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणातून शनिवार पाणी सोडण्यात आले. वीज पडून जिल्ह्यातील पाच जणांचा मृत्यू झाला.\nपुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, मावळ, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बसरल्या. फुलोऱ्यात आलेल्या भात पिकासाठी रब्बी परेण्यांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांत झालेल्या वादळी पावसाने कांदा रोपे, सोयबीन, काकडी, मिरची, कोबी, फ्लॉवर, मेथी, कोंथिबीर, झेंडू, शेवंती व इतर फुले पिकांचे नुकसान झाले आहे. मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक परिसराला विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने चांगलेच झोडपले.\nनगर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने ज्वारीसह इतर पिकांना लाभ होणार आहे. नगर तालुक्‍यातील पूर्व भागातील पावसाने काढणीला आलेल्या बाजरीच्या पिकाला काहीसा फटका बसला आहे. पारनेर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी नवीन लागवड केलेल्या कांदा पिकांचे नुकसान झाले असले तरी तूर, मका व इतर काही पिकांना चांगला दिलासा मिळणार आहे. श्रीरामपूर तालुक्यात पावसाने शेतात सोयाबीन, मक्‍यासारखी पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, रब्बीच्या पेरण्यांसाठी पाऊस फायदेशीर ठरणार आहे.\nमराठवाड्यातील अनेक ठिकाणी हलका ���े मध्यम पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट मंडळामध्ये सर्वाधिक पाऊस पडला. परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये वादळी वाऱ्यामुळे कपाशी, तूर, ऊस पिके आडवी झाली. काढणी सुरू असलेले सोयाबीन भिजल्याने नुकसान होणार आहे. रविवारी (ता. ६) दुपारी परभणी शहर तसेच परिसरात विजांच्या कडकडात पाऊस झाला.\nरविवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :\nकोकण : कर्जत ६५, माथेरान ४६, पोलादपूर ६७, सुधागडपाली ५४, देवगड ३३, दोडामार्ग ५७, कणकवली ४४, कुडाळ ४१, सावंतवाडी ४९, वैभववाडी ५२, अंबरनाथ ६१, उल्हासनगर ३४.\nमध्य महाराष्ट्र : संगमनेर ६७, श्रीरामपूर १०७, चंदगड ५५, गडहिंग्लज ४०, दिंडोरी ३१, हर्सूल ८१, इगतपुरी ४०, नाशिक ३४, ओझरखेडा ८१, सटाना ४४, येवला ५९, बारामती ५२, पौड ३१, वडगाव मावळ ३०, आटपाडी ५४, जत ६४, विटा ३९, वाई ३१, अक्कलकोट ३१.\nमराठवाडा : खुलताबाद २२, वैजापूर २८, बदनापूर ५२, घनसांगवी ३५, शिरूर अनंतपाळ २५, जाफ्राबाद २५, कळंब ४०.\nपुणे फळबाग नगर सोलापूर नांदेड बीड पाऊस वसमत परभणी सोयाबीन नाशिक बागलाण बाजार समिती मावळ इंदापूर पुरंदर खेड उस्मानाबाद हवामान कोकण माथेरान कुडाळ उल्हासनगर महाराष्ट्र संगमनेर चंदगड गडहिंग्लज बारामती अक्कलकोट शिरूर\nडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र आढळते.\nजालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल\nजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२२) कांद्यांची ५० क्‍विंटल आवक झा\nतयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे बनविण्याचे...\nसध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार खाद्यपदार्थांकडे\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार...\nअकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत देण्यात येणारे कर्ज\nव्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणी\nभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली.\nविदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...\nसांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...\nशेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...\nई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत��या...\nअठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...\nसिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...\nपशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...\nनिर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...\nखारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...\nजळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...\nइंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...\nचांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...\nसर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...\nविदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...\nचारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...\nपरराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...\nकेळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...\nशेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...\nऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...\nनैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=19668", "date_download": "2020-02-23T04:39:06Z", "digest": "sha1:TYZKKQMWRRBSOED5PGBYW4JNGVFWUFMD", "length": 8030, "nlines": 128, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "शनिवारी शहरात पाणी पुरवठा बंद ! | News Marathi 24", "raw_content": "\nHome सामाजिक शनिवारी शहरात पाणी पुरवठा बंद \nशनिवारी शहरात पाणी पुरवठा बंद \nचुंबखडी टाकी येथील शिंगणापूर योजनेवरील ११०० मी.मी. व्यासाच्या प्रिस्ट्रेस पाईपची गळती काढणेचे काम सोमवारी दिनांक १६\\०९\\२०१९ रोजी केले असून\nत्यामध���ल उर्वरित गळती काढणेचे काम शनिवारी दिनांक २१\\०९\\२०१९ रोजी होणार आहे . त्यामुळे योजनेवरील अवलंबून असणाऱ्या ए .,ब, वार्ड त्यास संलग्नित उपनगरे ,ग्रामीण भाग व राजारामपुरी वितरण व्यवस्तेवर अवलंबून असणारा ई वार्ड या भागात पाणी पुरवठा बंद असणार आहे.संबधित भागातील नागरिकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टींने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकर व खाजगी टँकरद्वारे पाणी वाटपाचे नियोजन केले आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या सूत्रांनी दिली .\nPrevious articleविधानसभेची निवडणूक ईव्हीएम वरच होणार ; केंद्रीय निवडणूक आयुक्‍त\nNext articleपालकमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्यावतीने प्रधानमंत्री जनआरोग्य कार्डचे वितरण\nकृती फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांचा ‘आदर्श मूकनायक’ पुरस्काराने सन्मान \nमोहन सातपुते यांना १७ वर्ष केलेल्या एचआयव्ही/एड्स जनजागृतीच्या प्रबोधनासाठी प्रेरणा पुरस्कार प्रदान.\nप्रगतीची कास धरणार्‍या ब्राह्मण समाजासाठी सहकार्य करु : जयंत पाटील सर्व शाखा ब्राह्मण अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न\nसहयाद्री साखर कारखान्याच्या मान्यता उच्च न्यायालयाकडून रद्द\nराधानगरी धरणातुन 4256 पाण्याचा विसर्ग; जिल्हातील 68 बंधारे पाण्याखाली\nकांद्याचे भाव कमी होणार…\nलोटेवाडीतील पाणी प्रश्नाची अरुण कुमार डोंगळे यांनी घेतली दखल.\nदुसऱ्या एकदिवशीय सामन्यात भारताचा पराभव…\nअसंघटीत बांधकाम कामगारांना न्याय मिळेपर्यंत सोबत राहणार – माजी जि.प.सदस्य प्राचार्य...\n#BreakingNews: कृष्णकुंजवर भेटीगाठीना वेग;परवा शेट्टी, काल पवार, आज ठाकरे आणि आता...\n“डी फार्मसी” धारक झाले आता डॉक्टर\nविनाकारण होणाऱ्या बदनामीला कंटाळून राजीनामा- अजित पवार\nराज्यात 10 ऑगस्टपर्यंत दमदार पाऊस: हवामान विभाग\nस्वीस बँकेतील भारतीयांची खाती झाली कमी\nजेट एअरवेजला हिंदुजा ग्रुप विकत घेण्याचा प्रयत्नात\nपक्ष सोडून गेले ते लोक महिनाभरात इतिहासजमा होतील: शरद पवार\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/category/batmya/page/830/", "date_download": "2020-02-23T04:26:31Z", "digest": "sha1:TI7TPSQDXSE3KEKRGDVKC6S42Q6ECJN6", "length": 11443, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "बातम्या | Navprabha | Page 830", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार दिल्ली विधानसभा विसर्जित केली. यामुळे आता दिल्ली विधानसभेसाठी लवकरच निवडणुका होणार आहेत.\tRead More »\nपर्वरीत अपघातात दुचाकीस्वार ठार\nम्हापसा महामार्गावरील महिंद्रा शोरूमसमोर मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काल दि. ५ रोजी रात्री ८.४५ वाजता आयशर ट्रकाने (एमएच ०७ एल ५६४२) वेर्णे येथून मुंबईला जात असताना महिंद्रा शोरूमसमोर त्याची धडक डिओ स्कूटर (जीए ०९ जे ३८७१) चालविणार्‍या मनजित बहादूर गार्टी (४०, मूळ नेपाळ) याला बसल्याने मनजित जागीच ठार झाला. हवालदार देवेंद्र काणकोणकर ...\tRead More »\nमुरगाव बीडीओ कार्यालयातील कागदपत्रांची एसीबीकडून तपासणी\nभ्रष्टाचार विरोधी विभागाचे उपअधीक्षक बॉसुएट डी सिल्वा यांनी काल संध्याकाळी मुरगाव गटविकास कार्यालयावर धाड घालून तेथील अनेक कागदपत्रे ताब्यात घेतली. निलंबित गट विकास अधिकारी मोहिनी हळर्णकर यांचे लाचखोरी प्रकरण उघड झाल्याने अधिक चौकशीसाठी भ्रष्टाचार विरोधी पथक बीडीओ कार्यालयात दाखल झाले.\tRead More »\nवाघा सरहद्दीवरील भारत-पाकिस्तान यांचे ध्वज उतरविण्याचा कार्यक्रम\nयोगगुरु रामदेव बाबा व पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट\nभ्रष्ट पोलीसांवर आता होणार कठोर कारवाई\nखात्याचा निर्णय : खंडणीबहाद्दर शिपाई निलंबित भ्रष्टाचार करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांविरुध्द कडक पावले उचलण्याचा निर्णय पोलीस खात्याने घेतलेला असून पर्यटकांना धमकावून त्यांच्याकडून १५ हजार रु.ची खंडणी वसूल केलेल्या एका पोलीस शिपायाला सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यानी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.\tRead More »\nदिल्ली विधानसभा विसर्जनाचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय\nअखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्ली विधानसभा विसर्जीत करण्यास मान्यता दिल्याने या राज्यात नव्याने निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे येथील आठ महिन्यांचा राजकीय विजनवासही संपणार आहे. गेल्या फेब्रुवारीत आम आदमी पक्षाचे सरकार कोसळले होते.\tRead More »\n‘त्या’ भारतीय मच्छिमारांना भारतीय उच्चायुक्त भेटले\nकोलंबो न्यायालयाकडून मृत्यूदंडाची शिक्षा अंमली पदार्थ प्रकरणी दोषी ठरल्यावरून कोलंबोमधील न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेल्या ५ भारतीय मच्छिमारांची श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त यश सिन्हा यांनी काल भेट घेतली. सिन्हा यांनी भारत सरकारतर्फे त्यांना पुन्हा भारतात आणण्याचे प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले.\tRead More »\nउपमुख्यमंत्रीपद न मिळाल्यास विरोधात बसणार : शिवसेना\nमहाराष्ट्रातील भाजपप्रणीत फडणवीस सरकारला विधानसभेच्या पटलावर बहुमत सिध्द करण्यासाठी आठवडाभराचाच अवधी असला तरी अद्याप सत्तेत भागीदार होऊ इच्छिणार्‍या शिवसेनेची उपमुख्यमंत्रीपदाची मागणी पूर्ण करण्यास भाजप राजी नसल्याचे वृत्त आहे. उपमुख्यमंत्रीपद ही शिवसेनेची मुख्य मागणी असून ती पूर्ण न झाल्यास विरोधी बाकांवर बसण्यास शिवसेनेची तयारी असल्याची माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिल्ली.\tRead More »\nमोदींच्या नेतृत्वाखालील समितीवर खर्गेंची निवड\nकेंद्रीय मुख्य माहिती आयुक्त निवडण्याच्या तीन सदस्यीय समितीवर कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जून खर्गे यांची निवड झाल्याचे वृत्त आहे.\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2020-02-23T05:33:30Z", "digest": "sha1:N33P2GKCXOJN5CDIUBHT2O6IUQN3LYC3", "length": 10323, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "होमगार्ड समादेशकाचा \"रात्रीस खेळ चाले' - Dainik Prabhat", "raw_content": "\nहोमगार्ड समादेशकाचा “रात्रीस खेळ चाले’\nमहिला होमगार्डच्या विनयभंग प्रकरणी अटक\nपुणे,दि.27- होमगार्ड समादेशकाने रात्रीस खेळ चाले मालिकेतील अण्णा नाईक आणी शेवंता यांची मिठीतली छायाचित्रे पाठवून महिला होमगार्डचा विनयभंग केला. याप्रकरणी होमगार्ड पुणे शहर समुपदेशक उत्तम शिवाजी साळवी(रा.वडगाव शेरी) याला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.\nयाप्रकरणी एका 28 वर्षीय महिला होमगार्डने फिर्याद दिली होती. फिर्यादी महिला होमगार्ड म्हणून फुलेनगर येथील कार्यालया अंतर्गत कार्यरत होती. तर आरोपी उत्तम साळवी हा शहर समादेशक म्हणून तेथे काम करतो. मार्च 2019 ते नोव्हेंबर 2019 दरम्यान आरोपी साळवी वारंवार फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवून वैयक्तीक परिचय वाढविण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान त्याने खासगी मराठी वाहिनीवरील प्रसिध्द मालिका रात्रीस खेळ चाले मधील नायक आणी नायीका यांनी एकमेकांना मारलेल्या मिठीचे छायाचित्र मोबाईवरुन पाठवले. याच्या खाली प्रेमाला वय नसते असा मेसेज पाठवला. तसेच फिर्यादी कार्यालयात काम करत असताना आरोपी तीच्याकडे वाईट नजरेने वारंवार पहात होता. तीला माझ्या बरोबर फिरायला चल असे बोलून माझ्या मनाप्रमाणे वागली नाहीस तर मी तुला कामावरुन काढून टाकेल अशी देत होता. या त्रासाला कंटाळून फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक लहु सातपुते करत आहेत.\nफिर्यादी महिलेने अगोदर पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयात अर्ज दिला होता. तेथून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अर्ज केला. यानंतर अर्ज विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात वर्ग झाल्यावर गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीची न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे. तर संबंधीत फिर्यादी सध्या तेथे कार्यरत नाही\nहातापायांचे स्नायू बळकट करण्यासाठी उपयुक्त आसन\nदिवसभरात कितीही घाईत असाल, तरी या गोष्टी आवर्जून करा\nमोस्ट वॉण्टेड गॅंगस्टर रवी पुजारीला अटक\nजीवनशैलीत सुधारणा केल्यास मधुमेहापासून मुक्ती\nनाव न घेता उपमुख्यमंत्री पवार यांना आमदार लक्ष्मण जगताप यांचे आव्हान\nदोन दुचाकीस्वारांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nकारवाई करूनही बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर सुरूच\nमहा���ाजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nसोने चोरणारी महिला अटकेत\nतारखांच्या घोळामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित\nअजित पवारांसमोर कार्यकर्त्यांची हुजरेगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.martinvrijland.nl/mr/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95/martinvr_martinv/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/2/", "date_download": "2020-02-23T05:41:17Z", "digest": "sha1:YBX247QVUUTQVYS63NPAQTWPYPK6ISFT", "length": 20139, "nlines": 120, "source_domain": "www.martinvrijland.nl", "title": "मार्टिन व्हर्जलँड: मार्टिन व्हर्जलँड", "raw_content": "\nरोमी आणि सावण मामले\nमन आणि आत्मा नियंत्रण\nमार्टिन व्हर्जलँडची नवीनतम पोस्ट्स\nराज्य धोरणावर टीका करण्यापासून आपण कसे मुक्त होऊ शकता एक \"रिप्के सेल निर्माता\" कथा स्पिन करा\nदाखल बातम्या विश्लेषणे\tby मार्टिन व्हर्जलँड\t31 जानेवारी 2020 वर\t• 8 टिप्पणी\nकदाचित अगदी बरोबर, गेन्स्टिजल असे सांगते की त्यांनी ब्लॉगरबद्दल कधीच ऐकले नव्हते. रिप्के झीलमेकर, भूतपूर्व निसर्ग छायाचित्रकार (जे अर्थातच वास्तविक चरबीचे भांडे आहे) असे सांगितले जाते की त्याने एका सरकारी कर्मचा servant्याला धमकावले आणि स्वतःच्या खोलीत कु ax्हाडीचा फोटो काढला आणि खोलीतील सर्वांनाच ख Vi्या अर्थाने वायकिंग म्हणून उभे केले. माझ्या माहितीनुसार, आम्ही पाहतो […]\nवाचन सुरू ठेवा »\nनेटफ्लिक्स डॉक्युमेंट 'साथीचा रोग: एखाद्याचा उद्रेक कसा रोखायचा' या वूहान कोरोना विषाणूचे नियोजन केल्यासारखे वास येत आहे.\nदाखल बातम्या विश्लेषणे\tby मार्टिन व्हर्जलँड\t30 जानेवारी 2020 वर\t• 6 टिप्पणी\nनेटफ्लिक्स डॉक्युमेंट '(साथीचा रोग): हा उद्रेक कसा रोखू शकतो' या वूहान कोरोना विषाणूचे नियोजन केल्यासारखे वास येते. माझ्या मागील लेखात मी समस्या, प्रतिक्रिया, निराकरण कसे असू शकते हे दर्शविले आहे, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स सहसा जगातील संगणक प्रण��लीबरोबर जे घडले ते कदाचित तेच करणार आहे: एक मुक्त-मुक्त समाधान ऑफर जे लवचिक आहे [...]\nवाचन सुरू ठेवा »\nबिल गेट्स २०१:: \"पुढच्या साथीची उत्पत्ती संगणकाच्या स्क्रीनवरच झाली असती\"\nदाखल बातम्या विश्लेषणे\tby मार्टिन व्हर्जलँड\t28 जानेवारी 2020 वर\t• 9 टिप्पणी\nनाही, हे कोरोना व्हायरसचे कट नाही फेब्रुवारी २०१ in मध्ये म्यूनिच येथे झालेल्या सुरक्षा परिषदेत बिल गेट्सचे हे शब्द आहेत: \"छोट्या छोट्या विषाणूची सिंथेटिक आवृत्ती बनवण्यासाठी अनुवांशिक अभियांत्रिकीचा वापर करू इच्छिणा terrorist्या एखाद्या दहशतवाद्याच्या संगणकाच्या पडद्यावर पुढील महामारी उद्भवू शकते.\" असे विधान […]\nवाचन सुरू ठेवा »\nनेदरलँड्स डिसेंबर २०१ 2019 साठी आवश्यक लसीकरण योजना सादर केली\nदाखल बातम्या विश्लेषणे\tby मार्टिन व्हर्जलँड\t28 जानेवारी 2020 वर\t• 3 टिप्पणी\nआपल्यासमोर हा अहवाल आहे “नेदरलँड्समध्ये लसीकरण दरामध्ये वाढ करण्याचे उपाय. अन्वेषण. ”हे अहवाल आरोग्य, कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने सुरू केलेल्या निवेल आणि अ‍ॅमस्टरडॅम यूएमसीच्या संशोधकांनी लिहिले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी काही आठवडे आधी हा अहवाल सुरू होतो. माझ्या मागील लेखांमध्ये मी आधीच निदर्शनास आणले आहे […]\nवाचन सुरू ठेवा »\nवुहान उद्रेक होण्याच्या 201 आठवड्यांपूर्वी इव्हेंट 6 कोरोना विषाणूचा व्यायाम समान परिस्थितीचे अनुकरण करतो\nदाखल बातम्या विश्लेषणे\tby मार्टिन व्हर्जलँड\t27 जानेवारी 2020 वर\t• 11 टिप्पणी\n18 ऑक्टोबर 2019 रोजी इव्हेंट 201 नावाचा कोरोना विषाणूचा व्यायाम झाला. हा व्यायाम जगभरात एका नवीन आणि उत्परिवर्तन झालेल्या प्राणघातक कोरोना विषाणूचा प्रसार करण्याचा होता. हे आश्चर्यकारक आहे की ही व्यायामाची परिस्थिती आता आपण चीनच्या वुहान शहरात सुरू झालेल्या उद्रेकाच्या वेळी घडत असलेल्या परिस्थितीचे अगदी अगदी अनुकरण करतो. माझ्या मागील लेखांमध्ये […]\nवाचन सुरू ठेवा »\nकॅनडा: चिनी डॉ. चीनला समाधानासाठी चीनवर अवलंबून बनवण्यासाठी झियांगगुओ किउ आणि वुहान व्हायरस जैविक युद्ध\nदाखल बातम्या विश्लेषणे\tby मार्टिन व्हर्जलँड\t26 जानेवारी 2020 वर\t• 18 टिप्पणी\nझिरोहेडज डॉट कॉमवरील संदेश चिनी विषाणूशास्त्रज्ञ डॉ. झियांगगुओ किउ आणि असा युक्तिवाद केला जातो की जगाने या समस्येवर उपाय म्हणून चीन अवलंबून राहण्यासाठी सर्��त्र (साथीचा रोग) सर्वत्र (साथीचा रोग) निर्माण करण्यासाठी चीनने कोरोना विषाणू जाणूनबुजून सोडला असावा. जेव्हा आपण या प्रकारच्या संदेशांना पॉप अप होताना पाहतो तेव्हा […] कडून ताबडतोब अलार्म वाजविला\nवाचन सुरू ठेवा »\nकोरोना व्हायरस ('वुहान व्हायरस') चे इंग्रजी पेटंट आहे: क्रमांक EP3172319B1\nदाखल बातम्या विश्लेषणे\tby मार्टिन व्हर्जलँड\t23 जानेवारी 2020 वर\t• 73 टिप्पणी\nवुहान प्रदेशात अचानक चीनमध्ये दिसणारा कोरोना विषाणू हा जनावरांच्या बाजारपेठेत सुरू झाला असे म्हणतात की ते इंग्रजी पेटंटद्वारे व्यापलेले आहेत. इंग्लंडमधील सरे येथील पिरब्राइट इन्स्टिट्यूटमध्ये एरिका बिकर्टनने विकसित केलेला हा पेटंट क्रमांक ईपी 3172319१1२XNUMX XNUMX B बी बी आहे. पीरब्राइट इन्स्टिट्यूट (बिल आणि मेलिंडा गेट्स) शेतातील प्राण्यांमध्ये संसर्गजन्य रोगांच्या अभ्यासात पारंगत आहे. [...]\nवाचन सुरू ठेवा »\nआजच्या तरूणांना हवामान नाकारणासह पुन्हा शिक्षण शिबिर (गुलॅग्स) भरायचे आहेत\nदाखल बातम्या विश्लेषणे\tby मार्टिन व्हर्जलँड\t21 जानेवारी 2020 वर\t• 8 टिप्पणी\nनक्कीच हे निर्विवाद आहे की पर्यावरणामध्ये बरेच काही चुकीचे आहे कारण आपल्या वातावरणामध्ये त्या सर्व प्लास्टिक कोणत्याही गोष्टीसाठी आणि सर्व गोष्टींसाठी खूपच वाईट आहेत. ते सीओ 2 हवामानासाठी वाईट नाही दुर्दैवाने सरासरीमध्ये ते समाविष्ट केलेले नाही, कारण बहुतेक लोकांमध्ये संपूर्ण जैविक नसते […]\nवाचन सुरू ठेवा »\nचीनमधील कोरोनाव्हायरस जगभरातील लसीकरण बंधनासाठी योग्य अलिबी प्रदान करते\nदाखल बातम्या विश्लेषणे\tby मार्टिन व्हर्जलँड\t21 जानेवारी 2020 वर\t• 11 टिप्पणी\nअनेक वर्षांपासून मी असे लिहित आहे की यूएन स्तरावरील देशांवर सक्तीची लसी लागू केली जावी यासाठी एक मोठा खोटा ध्वज असणे आवश्यक आहे. हे फक्त समस्या, प्रतिक्रिया, निराकरण तत्व आहे. असा विषाणू प्रत्यक्षात अस्तित्त्वात नसतो, आपण फक्त म्हणून हे एका मीडिया शोमध्ये बदलू शकता […]\nवाचन सुरू ठेवा »\nयुरोपमधील कोणत्या देशांमध्ये सर्वप्रथम तुर्की घेण्याचे लिबिया स्पष्ट करते\nदाखल बातम्या विश्लेषणे\tby मार्टिन व्हर्जलँड\t19 जानेवारी 2020 वर\t• 39 टिप्पणी\nतुर्की अनेक वर्षांपासून युरोप घेईल असा माझा अंदाज आहे. तथापि, लिबियामधील संघर्षामुळे ज्या देशांमध्ये तुर्कीने ब्लिट्जक्रिगेवर हल्ला करण्याची ��क्यता आहे त्या पृष्ठभागावर क्रिस्टल स्पष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीत, लिबियन संघर्ष ऐवजी विचित्र आहे, कारण अमेरिकेने सर्व काही गोंधळात टाकले आहे आणि आता […]\nवाचन सुरू ठेवा »\n«मागील पान - पुढील पृष्ठ »\nएक पुस्तक विकत घ्या\nजुलै 2017 चे पर्यटक - फेब्रुवारी 2020\n18 फेब्रुवारी 2020 पासून\nआयव्हीएफ आणि लसांमुळे उभयलिंगी मुलांच्या पिढ्या घडल्या आहेत का\nब्रिडेट मॅसलँड मार्टिन व्ह्रिजलँडवर फसवणूक करत होता म्हणून आंद्रे हेझ खंडित झाला होता\nरशियन बॉम्बरने सीरियामध्ये तुर्कीची चिलखत वाहने नष्ट केली, परिस्थिती आणखी तीव्र केली\nकोरोना विषाणू, रोख संपुष्टात आणण्यासाठी आणि जगभरातील आर्थिक दुष्परिणामांबाबत शॉर्ट कट\nमूळ विश्व आपले वास्तविक घर का आहे\nसनशाईन op आयव्हीएफ आणि लसांमुळे उभयलिंगी मुलांच्या पिढ्या घडल्या आहेत का\nसनशाईन op आयव्हीएफ आणि लसांमुळे उभयलिंगी मुलांच्या पिढ्या घडल्या आहेत का\nरिफिआन op बिल गेट्स २०१:: \"पुढच्या साथीची उत्पत्ती संगणकाच्या स्क्रीनवरच झाली असती\"\nसँडिनजी op रशियन बॉम्बरने सीरियामध्ये तुर्कीची चिलखत वाहने नष्ट केली, परिस्थिती आणखी तीव्र केली\nजान हॉलंड op रशियन बॉम्बरने सीरियामध्ये तुर्कीची चिलखत वाहने नष्ट केली, परिस्थिती आणखी तीव्र केली\nनवीन लेखांसह नोंदणी करण्यासाठी आणि ईमेल प्राप्त करण्यासाठी आपला ई-मेल पत्ता प्रविष्ट करा. आपण आपल्या फोन, आय-पॅड किंवा संगणकावर पुश संदेश प्राप्त करण्यासाठी हिरव्या घंटावर क्लिक देखील करू शकता.\nगोपनीयतेचे अंदाज सरासरी पुरावे\nयेथे गुप्ततेची विधाने वाचा\n© 2020 मार्टिन व्हर्जलँड सर्व हक्क राखीव. Solostream द्वारे थीम.\nसाइट वापरणे सुरू ठेवून, आपण कुकीज वापरण्यास सहमती देता अधिक माहिती\nया वेबसाइटवरील कुकी सेटिंग्ज 'कुकीजना परवानगी' देण्यासाठी सेट केल्या आहेत ज्यामुळे आपल्याला सर्वोत्तम ब्राउझिंग अनुभव शक्य होईल. आपण आपली कुकी सेटिंग्ज बदलल्याशिवाय ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवल्यास किंवा आपण \"स्वीकार करा\" वर क्लिक केल्यास आपण सहमती देता या सेटिंग्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/airtel-offers-up-30gb-free-4g-data-postpaid-user/", "date_download": "2020-02-23T05:02:44Z", "digest": "sha1:4W4BYVWTSKS5PRGLXJLVNCK7WMMN5ZWN", "length": 12170, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "वाह ! चक्क ३० जीबी इंटरनेट मोफत | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्या��� लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\n चक्क ३० जीबी इंटरनेट मोफत\nरिलायन्स जिओच्या फ्रि ऑफरनंतर मोबाईल क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. एअरटेल कंपनीनंही ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी नवीन योजना आणली आहे. होळीच्या सणाचं औचित्य साधत कंपनीनं एक जबरदस्त ऑफर ग्राहकांना उपलब्ध करुण दिली आहे.\nभारतीय एअरटेल कंपनीनं १३ तारखेला पोस्टपेड ग्राहकांसाठी खास योजना आणणार असल्याचं जाहिर केलं होतं. कंपनीनं पोस्टपेड ग्राहकांसाठी मायएअरटेल अॅपवर खास ऑफर दिली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकाला ३० जीबी इंटरनेट डाटा फ्रिमध्ये मिळणार आहे.\nएअरटेलच्या या खास ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला मायएअरटेल अॅपमध्ये जावं लागेल. तिथं गेल्यावर ‘क्लेम फ्रि डाटा ऑफर’ यावर क्लिक करायचं आहे, मात्र ही ऑफर फक्त पोस्टपेड ग्राहकांसाठी असणार आहे.\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\nया बातम्या अवश्य वाचा\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/category/ayush/page/44/", "date_download": "2020-02-23T04:48:58Z", "digest": "sha1:K4EV3WCUX5HK4Q2SDVWZWFJN2ZOM4JTC", "length": 15077, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "आयुष | Navprabha | Page 44", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nसमुपदेशन गीतेतून : … तत् कुरूष्व मदर्पणम्\n– प्रा. रमेश सप्रे आपलं जीवन बनतं ���पण करतो त्या सार्‍या क्रिया आणि उपयोगात आणतो त्या सर्व वस्तू किंवा व्यक्तींनी सार्‍या क्रियातली अगदी मुळातली (मूलभूत) क्रिया म्हणजे श्‍वसन – श्‍वासोच्छ्‌वास करणं. अन् सार्‍या वस्तूंतली अगदी आपली सहज मिळालेली वस्तू म्हणजे आपला देह. सारी इंद्रियं नि त्यांची कार्यं. हे सारं भगवंताला अर्पण करणं हे जीवनातील आनंदाचं रहस्य आहे. हीच जीवनमुक्तीसाठी आवश्यक ...\tRead More »\nप्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर – बाळंतपणानंतर आईची काळजी…\n– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी आता आपण माता झालात खरेच हे तुम्हा बायकांचे.. स्त्रियांचे भाग्य आहे की तुम्हीच माता- आई होऊ शकता… व ते भाग्य पुरुषांना लाभत नाही खरेच हे तुम्हा बायकांचे.. स्त्रियांचे भाग्य आहे की तुम्हीच माता- आई होऊ शकता… व ते भाग्य पुरुषांना लाभत नाही आता तुम्ही एका अपत्याला जन्म दिलाय.. तेव्हा स्वतःबरोबर तुमच्या तान्हुल्या बाळाची काळजी घेणे गरजेचे आहे. पहिल्यांदा हे बघायला हवे की झालेले अपत्य हे मुलगा आहे की मुलगी आता तुम्ही एका अपत्याला जन्म दिलाय.. तेव्हा स्वतःबरोबर तुमच्या तान्हुल्या बाळाची काळजी घेणे गरजेचे आहे. पहिल्यांदा हे बघायला हवे की झालेले अपत्य हे मुलगा आहे की मुलगी भारतात लिंग निदान करणे हा गुन्हा ...\tRead More »\n– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २५१) (स्वाध्याय – १९) चहूकडे नजर फिरवली की लगेच लक्षात येते की विश्‍वाची परिस्थिती महाभयंकर आहे. मानवा-मानवांमध्ये विविध तर्‍हेचे भेदाभेद आहेत म्हणून तंटे-लढाया चालू आहेत. त्याला जोडून नैसर्गिक आपत्ती वाढतातच आहेत. त्याशिवाय सामाजिक समस्या तर आहेतच. माणूस हा माणसापासून, निसर्गापासून, भगवंतापासून दूर चालला आहे. म्हणूनच स्वाध्यायाची नितांत आवश्यकता आहे. Read More »\nसमुपदेशन गीतेतून – पत्रं पुष्पं फलं तोयम् …\n– प्रा. रमेश सप्रे आपण करतो ते सर्व भगवंताला अर्पण – समर्पण करणं हे गीतेत ‘राजगुह्य’ सांगितलंय. म्हणजे भगवंत प्राप्तीचं सर्वात श्रेष्ठ रहस्य (तत्त्व) सांगितलंय. त्याचबरोबर हे अर्पण कसं करायचं ती कलाही सांगितलीय. तिला ‘राजविद्या’ असं म्हटलंय. म्हणजे सर्व कलांचा, विद्यांचा राजा किंवा राणी वरवर हे फार सोपं वाटतं. तसं ते आहे ही. कृती करणं सोपं आहे पण मनात जर ...\tRead More »\nप्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर : गरोदरपणा\n– डॉ. राजेंद्र साखरदांडे (भाग – ३) गरोदरपणाची मानसिक तयारी झाली म्हणायची बरे झाले. नाहीतर तयारी होता होता वयाची पस्तिशी जवळ यायची व कधी निघून जायची ते पण समजणार नाही व मग मूल व्हावे अशी इच्छा असेल तरीदेखील मग मूल होेणे नाही. तेव्हा करिअर सांभाळता सांभाळता… आपल्या कुटुंबाचा… मुलांचा विचार करावा. नाहीतर वाढत्या वयात झालेले मूल स्वतः आपण रिटायर होऊ ...\tRead More »\n(योगसाधना – २५०) (स्वाध्याय – १८) – डॉ. सीताकांत घाणेकर ‘स्वाध्याय = स्व + अध्याय’. स्वतःबद्दलचा अभ्यास. पतंजलीच्या अष्टांगयोगातील एक नियम. पण या एकाच शब्दाचा अर्थ एवढा खोल व व्याप्ती एवढी प्रचंड की जन्मोजन्मी अभ्यास करूनही न संपणारा विषय. मानवाचा संपूर्ण जीवनविकास साधण्याचा एक उत्तम मार्ग. कदाचित म्हणूनच वैश्‍विक स्वाध्याय परिवाराचे प्रेरणास्रोत पू. पांडुरंगशास्त्री आठवले या महापुरुषाने आपल्या कार्यात स्वाध्यायाचे ...\tRead More »\nसमुपदेशन गीतेतून : क्षिप्रं भवति धर्मात्मा…\n– प्रा. रमेश सप्रे भगवंतांनी गीतेत अनेक ठिकाणी अर्जुनाला (म्हणजेच आपल्याला) काही आश्‍वासनं, काही आज्ञा दिल्या आहेत. पण क्वचित् भगवंत आपली प्रतिज्ञाही व्यक्त करतो व नीट विचार करून त्या प्रतिज्ञेवर विश्‍वास ठेवून त्यासंबंधी सांगितलेली गोष्ट करायला सांगतात. नववा अध्याय हा गीतेचा मध्यवर्ती अध्याय आहे. त्यातली भगवंताची भाषाशैली व समुपदेशन पद्धती पाहून ज्ञानोबा ‘श्रीकृष्णाचे नवमीचे बोलणे..’ असे उद्गार काढतात. भगवंतांच्या मुखातून ...\tRead More »\nप्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर : गरोदरपणा\n(भाग – २) – डॉ. राजेंद्र साखरदांडे शुभ सकाळ मागील लेखात मी गरोदरपणाची तयारी करा, कामाला लागा… असे म्हटले म्हणून ‘तयारीला लागलात का मागील लेखात मी गरोदरपणाची तयारी करा, कामाला लागा… असे म्हटले म्हणून ‘तयारीला लागलात का’ मुलीने शारीरिकरीत्या तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे. तशी तयारी मुली करतात का’ मुलीने शारीरिकरीत्या तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे. तशी तयारी मुली करतात का तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष द्या. त्यांच्या दिनचर्येची विचारपूस करा. थोडा वेळ त्याकरता काढाच. कॉलेजात, शाळेत जाणारी मुले सकाळी लवकर उठत नाहीत. उशिरा उठून आपली कामे ...\tRead More »\n– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २४९) (स्वाध्याय – १७) योगशास्त्र हे एक संपूर्ण शास्त्र आहे. त्या शास्त्राचा अभ्यास तसाच व्यवस्थित शास��त्रशुद्ध हवा. प्रत्येक मार्ग व त्यांचे पैलू यांची सुरुवातीला तरी थोडी थोडी माहिती प्रत्येक योगसाधकाने करून घ्यायला हवी. त्यानंतर साधकाला ज्ञानपिपासा लागायला हवी. त्याने सूक्ष्मात जायचा प्रयत्न करायला हवा. हीच खरी योगसाधना. म्हणूनच ‘‘स्वाध्याय’’ हवा. या अष्टांगयोगातल्या नियमाचा नियमित ...\tRead More »\n॥ समुपदेशन गीतेतून ॥ : … योगक्षेमं वहाम्यहम्\n– प्रा. रमेश सप्रे भगवद्गीतेत जे काही अमर श्‍लोक आहेत म्हणजे ज्यांचा अर्थ सर्व काळासाठी व सर्व लोकांसाठी उपयुक्त व सुसंगत आहे अशा श्‍लोकांपैकी एक श्‍लोक हा आहे- अनन्याश्‍चिंतयन्तो माम् ये जनाः पर्युपासते| तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌॥ आठ अक्षरांचा एक असे चार चरण मिळून बत्तीस अक्षरांचा अनुष्टुप छंदातील एक श्‍लोक बनतो. असे अनेक श्‍लोक गीतेत आहेत की ज्यांचा एक चरणसुद्धा ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/sts-new-night/articleshow/72173834.cms", "date_download": "2020-02-23T05:28:38Z", "digest": "sha1:URLAMWDQYVTY5XBDFZP6UUEIQ73SAP3C", "length": 11980, "nlines": 174, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: एसटीची नवीन ‘रातराणी’ - st's new 'night' | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nराज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने (एसटी) 'स्लीपर' आणि 'सीटिंग' अशा दोन्ही व्यवस्था असलेल्या एसटी बसचे आज, बुधवारी लोकार्पण करण्यात आले. एसटीच्या 'रातराणी' बस म्हणून या बस धावणार असून, पुण्याहून नागपूर, गणपतीपुळे आणि साक्री या मार्गांवर सेवा दिली जाणार आहे.\nसध्या एसटीकडे साध्या, जलद, रातराणी, हिरकणी, वातानुकूलित शिवशाही, शिवनेरी आणि अश्वमेध अशा विविध बसद्वारे प्रवाशांना सेवा दिली जाते. त्यात आता नवीन रातराणी बसची भर पडली आहे. साधारणपणे रात्रीच्या वेळेस लांब पल्ल्याचा प्रवास करताना प्रवासी 'स्लीपर' बसला प्राधान्य देतात. तसेच, मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना 'पुश-बॅक' आसन व्यवस्थाही उपयुक्त ठरते. या दोन्ही गरजांचा विचार करून एसटी महामंडळाने ३० 'पुश-बॅक' सीट आणि १५ 'स्लीपर बर्थ' असलेली बस सेवेत दाखल केली आहे. या बसचा तिकीट दर (शयन-आसन या दोन्हीसाठी) हिरकणी बस दराएवढा असणार आहे.\n- लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बसमध्ये ३० आरामदायी 'पुश बॅक' आसने व १५ शयन (स्लीपर) आसने\n- पुढील व मागील बाजूस एलईडी मार्गफलक\n- चालक कॅबिनमध्ये उद्घोषणा यंत्रणा; आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सावध करण्याची यंत्रणा\n- पाठीमागील बाजूस एक रिव्हर्सिंग कॅमेरा बसविलेला असून त्याची एलईडी स्क्रीन ड्रायव्हर सीटजवळ\n- प्रत्येक बर्थमध्ये मोबाइल चार्जिंगसाठी सुविधा दिलेली असून मोबाइल ठेवण्यासाठी पाऊच\n- प्रत्येक बर्थमध्ये वाचनासाठी रीडिंग लॅम्प व निळ्या रंगाची नाइट लॅम्प\n- प्रत्येक शयन कक्षाला एक कोच फॅन\n- बसमध्ये आग प्रतिबंधक उपकरणे\nपुण्याहून सुटणारे मार्ग आणि तिकीट\nमार्ग तिकीट दर (रुपये)\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसंत तुकारामांच्या वंशजांकडून इंदुरीकरांच्या कीर्तनाचा समाचार\nपुणे: हिंजवडीत भीषण आग; चार तासांत संपूर्ण कंपनी खाक\nअजितदादा; इतकी वर्ष आपण उगाच दूर राहिलो: उद्धव ठाकरे\n...तर मुख्यमंत्र्यांना केबिनमध्येच कोंडून ठेवू; देसाईंचा इशारा\nशिवजयंतीसाठी हडसर किल्ल्यावर गेलेल्या ठाण्यातील तरुणीचा पडून मृत्यू\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n‘आरोग्य धोरण��त ‘आयएमए’चा सहभाग घ्या’...\nअवकाळी पावसामुळे चिक्कू महागला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/contact/", "date_download": "2020-02-23T03:24:04Z", "digest": "sha1:HJ674LXRUZRXYV7F7Z4WTK5KDXWZDLDI", "length": 4125, "nlines": 71, "source_domain": "nishabd.com", "title": "संपर्क | निःशब्द", "raw_content": "\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nमाहीत नाही तुझ्या नि माझ्यात आहे काय नातं\nतिला पावसात भिजताना पाहून\nसुबह तु मेरी शाम भी तु\nमेरी जिंदगी एक किताब पन्नों की\nखुद पे कर ले तू यकीन तो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/painting-shows-what-you-think-1128057/", "date_download": "2020-02-23T05:34:13Z", "digest": "sha1:TKD6224HN6JYM7IC4LX5DFEHGZDCJWFD", "length": 24301, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कळण्याची दृश्य-वळणे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nकळण्याची दृश्यं वळणे »\nचित्रातली प्रतिमा कुठचीही असो ती एकच कार्य करते आपल्याला ही जाणीव करून देते की, आपण कसं पाहिलं, पाहात आहोत आणि त्यावरून आपली मानसिक स्थिती काय\nचित्रातली प्रतिमा कुठचीही असो ती एकच कार्य करते आपल्याला ही जाणीव करून देते की, आपण कसं पाहिलं, पाहात आहोत आणि त्यावरून आपली मानसिक स���थिती काय आहे आपल्याला ही जाणीव करून देते की, आपण कसं पाहिलं, पाहात आहोत आणि त्यावरून आपली मानसिक स्थिती काय आहे याच कारणाने आपले सर्व देव मानवरूपात आपल्याला सामोरे असतात.\nभारतात कुठच्याही धर्माच्या दृष्टीने पवित्र, प्रार्थनीय स्थळाकडे जा तेथील वास्तूमध्ये जा, त्या वास्तूच्या केंद्रभागाला खूप महत्त्व असते. त्या केंद्रभागात, धर्मानुसार महत्त्वाची, पवित्र, दर्शन घ्यावी, पूजनीय अशी एखादी वस्तू असते. त्या वस्तूसमोर येऊन तिला पाहणं, तसंच त्या वस्तूभोवती प्रदक्षिणा घालणं याकरता जागा तयार केलेली असते.\nपवित्र वस्तूसमोर येऊन तिला पाहणं याला धार्मिक परिभाषेत ‘दर्शन’ म्हणतात. रोज किंवा काही दिवसांच्या अंतराने ‘दर्शन’ घेण्याला धर्मात महत्त्व असतं. अशा सवयींना सांस्कृतिक महत्त्व असतं. अशा सवयी असणाऱ्या लोकांना विचारा की, या पवित्र वस्तूचं दर्शन समोरून मिळालं नाही, कडेनं मिळालं तर चालतं का काय वाटतं बहुतेक जण हेच उत्तर देतील की, दर्शनाचं, पाहण्याचं समाधान मिळत नाही. त्यामुळे कितीही गर्दी असो, पवित्र, प्रार्थनीय वस्तूला समोरूनच पाहायचंय, ‘सामोरं’ जायचंय. अशा प्रकारे महत्त्वाचा अनुभव, (धार्मिक स्वरूपाचा) ‘सामोरं’ जाऊन घेणं याला आपल्या संस्कृतीत खूप महत्त्व आहे. ते महत्त्व अधोरेखित करणारी एक घटना-कथा आपण पाहू या.\nकर्नाटकात १६व्या शतकात श्री वादीराजा राज्य करत होते. त्यांच्या राज्यात उडुपी गावी श्रीकृष्णाचं अतिप्राचीन मंदिर होतं; आहे. श्री मध्वाचार्याचा संबंध असलेलं ते अतिशय पावन मानलं जाणारं मंदिर आहे. ‘कनकदास’ हे संत, त्यांच्या कृष्णभक्तीबद्दल प्रसिद्ध होते. ते एकदा उडुपी येथे आले. पण त्या काळातील सामाजिक चालीरीतींनुसार, त्यांच्या जातीमुळे त्यांना श्रीकृष्ण मंदिरात प्रवेश नव्हता. पण त्यांची भक्ती इतकी प्रसिद्ध होती की, वादीराजांनी त्यांना मंदिराच्या मागच्या बाजूला एक कुटी बांधून दिली. कनकदास रोज आपला तंबोरा घेऊन भजनं म्हणत. त्यांच्या व त्यांच्या प्रिय कृष्णामध्ये भिंत होती. परिणामी कनकदास आपल्या अंतर्मनात कृष्णाचं दर्शन घेत असं मानलं जातं.\nएके रात्री भूकंप झाला. मंदिराच्या भिंतीला भेग, भगदाड पडलं. त्यातून कनकदास कृष्ण मंदिर, मूर्ती पाहू शकले. वादीराजांनी या घटनेला एक संकेत म्हणून पाहिले. भिंतीचं भगदाड भरून काढण���याऐवजी तिथे एक खिडकी बांधली. ज्यातून कनकदास प्रिय श्रीकृष्णाचं दर्शन घेऊ शकले. वादीराजांनी अशी प्रथा पाडली की ते स्वत:ही जेव्हा या मंदिरात यायचे तेव्हा सर्वप्रथम या खिडकीतून श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन मग मंदिरात प्रवेश करायचे. त्यानंतर सर्व पीठांच्या अधिकाऱ्यांसह, सर्व भक्त ही प्रथा आजही पाळतात. कनकदासांसाठी बनवलेल्या खिडकीतून, ‘कनकनदिंडी’तून दर्शन घेतात. सामोरं जाणं, दर्शन घेणं याचं महत्त्व अधोरेखित करणारा मुद्दा सांगणारा तपशील असा की हिंदू मंदिरात मूर्ती नेहमी पूर्व दिशेला तोंड करून, ‘पूर्वाभिमुख’ असते तशीच ती उडिपी मंदिरातही होती, पण कनकदासांसाठी श्रीकृष्ण या खिडकीकडे तोंड करून उभे राहिले. पूर्वेकडे पाठ करून मूर्ती ‘पश्चिमाभिमुख’ झाली. आजही आहे. ज्यामुळे कनकदास श्रीकृष्णाचं ‘दर्शन’ सामोरं जाऊन, समोरून घेऊ शकले. यावरून आपल्या संस्कृतीत सामोरं जाऊन दर्शन घेणं, पाहणं याचं महत्त्व किती आहे ते स्पष्ट होईल.\nवस्तू समोरून पाहिल्यामुळे काय होतं समोरून पाहण्याचं नक्की काय महत्त्व आहे समोरून पाहण्याचं नक्की काय महत्त्व आहे आपल्या सभोवतालच्या जगात वस्तू अस्तित्वात आहेत हे आपल्याला ‘माहीत’ असतं. आपण जेव्हा एखादी वस्तू आपल्यासमोर आणतो तेव्हा ती वस्तू व आपण यात वेगळ्या पातळीवर देवाण-घेवाण सुरू होते.\nआपण एखादी वस्तू आपल्या हातात घेऊन किंवा समोर ठेवून बघू लागतो, तेव्हा त्या वस्तूचं आपण माहितीमधून अनुभवात रूपांतर करतो. त्याचा रंग, आकार, आकारमान, पोत, स्पर्श, गंध, वजन, त्याच्यावरचा छायाप्रकाशाचा परिणाम, त्याला हाताळल्यावर निर्माण होणारा ध्वनी, तापमान अशा गोष्टींचा अनुभव आपण घेऊ लागतो. हा अनुभव अनेक संवेदनांनी युक्त असल्याने अनुभव घेण्याचा कालावधी खूप असतो; असू शकतो. काही काळ आपण फक्त अनुभव घेत राहतो. त्याबद्दल मतं बनवत नाही; बनवू शकत नाही. अशा प्रकारे अनुभव घेताना आपल्या मनात काही भावनाही निर्माण होतात. या सर्व अनुभवाची प्रक्रिया प्रत्यक्षात, वर्तमानकाळात होत असते. एकाअर्थी तो अनुभव ‘लाइव्ह’ असतो. समोरून वस्तू पाहण्याची प्रक्रिया आपणाला वर्तमानकाळात, प्रत्यक्षात घेऊन येते. अनुभव घेण्याच्या अवस्थेत आपण राहतो. जेव्हा वस्तू आपल्या समोरून निघून जाते, बाजूला सरते तेव्हा ती वर्तमानकाळातील ‘अनुभवातून’ भूतकाळातील ‘माहिती’मध्ये रूपांतरित होते. माहिती आपल्याला भूतकाळात ज्ञात झालेली असते, म्हणूनच आपण बोलताना म्हणतो, ‘माहिती आहे’ म्हणजेच पूर्वी, अगोदरच, भूतकाळात माहिती झाले आहे.\nवस्तू समोर ठेवून वर्तमानकाळात पाहताना आपले डोळे व मेंदू, वर उल्लेखिलेल्या संवेदनांचे, सपाट नकाशाप्रमाणे असलेले संवेदनापट बनवत असतात. या संवेदनापटांना आपण ‘प्रतिमा’, दृश्य प्रतिमा असेही म्हणतो. मेंदू वस्तूच्या संवेदनानुभवांना ज्या पद्धतीने नकाशाप्रमाणे साठवतो व ते सपाट असतात, तसेच चित्र द्विमितीत असल्यामुळे, प्रतिमा या सपाट असतात. प्रतिमा सपाट झाल्यामुळे दोन गोष्टी होतात. एक म्हणजे त्या आरशाप्रमाणे काम करतात. म्हणजे आपले डोळे चेहऱ्याच्या समोरच्या बाजूला असतात. परिणामी डोळ्यासमोर, डोळ्यांच्या दृष्टिक्षेपात गोष्टी आणून, पाहून, समजून, ज्ञान घेऊन आपण कृती करतो. आपल्याला जेव्हा स्वत:चा चेहरा, शरीर याचं निरीक्षण करून ज्ञान, भान मिळवायचं असतं तेव्हा स्वत:चा चेहरा, शरीर यांना आपल्याच डोळ्यापुढे आणण्याकरिता आपण आरसा वापरतो. आरसा जरी प्रतिबिंब दर्शवत असला तरीही त्याचे मुख्य कार्य ‘भान’ निर्माण करणं आहे. म्हणूनच आपल्याला आपल्या शरीराच्या इतक्याच मोठय़ा आरशाची गरज भासते. व्यायामशाळांत, पाश्चात्त्य शैलींच्या नृत्याच्या वर्गात प्रशिक्षक व भिंतीएवढे आरसे यांचं एकच काम असतं, भान निर्माण करणे\nचित्रातली प्रतिमा कुठचीही असो ती एकच कार्य करते आपल्याला ही जाणीव करून देते की, आपण कसं पाहिलं, पाहत आहोत आणि त्यावरून आपली मानसिक स्थिती काय आहे आपल्याला ही जाणीव करून देते की, आपण कसं पाहिलं, पाहत आहोत आणि त्यावरून आपली मानसिक स्थिती काय आहे याच कारणाने आपले सर्व देव मानवरूपात आपल्याला सामोरे असतात. पंढरीच्या विठ्ठलाकडेच पाहा ना याच कारणाने आपले सर्व देव मानवरूपात आपल्याला सामोरे असतात. पंढरीच्या विठ्ठलाकडेच पाहा ना कटेवरी हात विटेवरी उभा असं त्याचं रूप, समोरून पाहिलं की त्याच्या उभ्या राहण्यामुळे तयार झालेल्या शरीराचा आकार, त्याचा सपाट, द्विमितपणा आपल्यासमोरच थेट तयार होऊन राहतो. त्याच्यासमोर जाऊन उभं राहिलं की तो स्वत:ला आपलीच जाणीव करून देतो. आपल्यासाठी ‘आरसा’ होतो. हीच गंमत आहे. वस्तूला समोरून पाहिलं की वस्तूचं द्विमित रूप, प्रतिमा तयार होते. ती आरशाप्रमाणे कार���य करू लागते, आपल्याला आपलं भान निर्माण करून देते. आपल्यात व त्या वस्तूत एक नातं निर्माण होतं. आपणही वस्तूला समांतर होऊन जातो. या नात्यातूनच, समांतरतेतून सपाट प्रतिमेत चैतन्य दिसून येतं. विठ्ठलाच्या मूर्तीत, शेंदूर लावलेल्या शिळेत चैतन्य जाणवू लागतं. अमूर्ताची जाणीव होते. कुठचंही चित्र व विशेष करून अमूर्त चित्र, ज्याला अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग असंही म्हटलं जातं. त्यांना पाहण्यातही हीच प्रक्रिया कार्य करत असते. अमूर्त, अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग कळत नाही असा नाराजीचा सूर लावणं साहजिक आहे. आपण पुढच्या वेळेला पाहू या की, दर्शनाच्या प्रक्रियेतून ‘अ‍ॅबस्ट्रॅक्ट’ पेंटिंग ‘समजतं’, समजू शकतं का ते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n3 स्वच्छता आणि सौंदर्य\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/novels/3653/mrugjal-by-komal-mankar", "date_download": "2020-02-23T05:16:05Z", "digest": "sha1:ABDO444TE2SU4E2YQZMOU3332XPFJYX3", "length": 25977, "nlines": 289, "source_domain": "www.matrubharti.com", "title": "Mrugjal by Komal Mankar | Read Marathi Best Novels and Download PDF | Matrubharti", "raw_content": "\nमृग जसा कस्तुरीच्या शोधार्थ रानात त्याच्याच नाभीत असलेल्या सुगंधाचा पाठलाग करत रानोरान भटकत असतो . ती कस्तुरी त्यांच्याच नाभीत असते पण ह्या पासून तो अज्ञभिन्न असतो . प्रेमही अशीच एक भावना . शालेय जीवनापासून श्री ऋतुजावर प्रेम ...Read Moreअसतो पण तो आपल्या मनातली भावना तिच्याजवळ व्यक्त करू शकत नाही . नियती त्यांना जवळ घेऊन येते ऋतुजाही श्रीच्या प्रेमात पडते . आणि श्रीला आपल्या मनातलं सांगते . श्री आणि ऋतुज्याचं प्रेम तर फुलून येते . पण श्री चा जिवलग मित्र म्हणजे ऋतुजाचा भाऊ आशुतोष त्याला त्याचं प्रेम मिळतं नाही . प्रेमाच्या वाटेवर आशना त्याला एकट्याला टाकून निघून जाते . पण तिच्याच बहिणी सोबत पुढे जाऊन आशुतोषच लग्न ठरते . आशुतोष तिच्यात आपली आशना बघतो . मेघ गरजू लागले की उजेडातही काळोख दाटून येतो दिवस की रात्र समजेनास होऊन जातं .... पाऊस बरसायला लागला की त्या गतकाळच्या आठवणी उफाळून येतात . थेंब थेंब सरीचा शिरकाव होत मृगजळ इथेच पूर्ण होतं ... Read Less\nमृगजळ ( भाग -1)\nकाळोख गर्द पसरलेला त्या अंधारमय सडकेवरून वाहनाची रेलचेल जरा जास्तच होती .मुसळधार पाऊस रस्त्यांच्या कडेला असलेली गंटारे नाल्या तुडूंब भरलेल्या .श्री ला समोरचं काचेतून काहीच नव्हतं दिसतं काचावरही सततची न थांबता पडणारी पाऊसाची धार तोवैतागून गेला .आज पहाटे पासून ...Read Moreरिपरिप सुरू होती तो असा अचानक वेग धारन करूनतांडव करेल ह्याची पुर्वकल्पना ऋतुजाला पण नव्हती म्हणून ती अॉफीस मधून आपली सर्वकाम आटोपून जरा उशिराच घरी जायला निघाली ..दहा आटोला तिने समोर हात देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थच एकही आटो थांबायला तयार नव्हता ... आता काय करावं घरी पोहचणं होणारं की नाहीमाझं ....ह्याचविचाराने ऋतुजाचा जीव त्या पाऊसात खालीवर होत होता Read Less\nमृगजळ ( भाग -2)\nऋतुजाच घर आलं .... घराच्या समोर कार पोहचताच ती श्री ला म्हणाली ,\" थांबवा .... आलय माझं घर very very thanx तुम्ही नसते आलात तर अद्यापहीमी तिथेच थंडीत कुडकुडत बसलेली असती सरीना झेलत .... \"तिला गोड स्माईल देतं ,\" ...Read Moreजा \" एवढच म्हणतं त्याने गाडी सुरू केली .....गेट उघडून आत शिरतचं ऋतुजा स्वतः शीच पुटपुटली ,\" संभाळून जा म्हणे ..... हंह्या वाक्याची गरज तर मला नसून त्यांना होती ...\"ऋतुजाचे घरात पाऊल पडताचं ,\" काय हे ऋतुजा कुठे थांबली होती एवढ्या पाऊसात अंग आशुतोष कधीचा कॉल करतोय तुलारिसिव्ह करून सांगायच तरी , आम्ही किती टेन्शन मध्ये होतो इकडे माहितीये Read Less\nआशुतोषने रूम तर सोडली आता जायचं कुठे म्हणून एक रात्र तो हॉटेल वर काढतो ...आराध्या त्याला कॉल करून करून त्रस्त होते . आशुतोषलाही काहीच सुचत नाही तिलाहो म्हणावं की नाही नेमक करावं काय विचारची ससेहोलपट झालेली ...त्या रात्री तो ...Read Moreझोपला नाही ... श्री पण त्याला सारखा कॉल लाऊन बघत होता पण ,त्याला प्रतिउत्तर मिळत नव्हते आशुतोषने त्याचा नंबर ब्लेकलिस्ट मध्ये टाकला .दुसर्यादिवशी मित्राच्या मदतीने त्याला कॉलेज जवळच रूम मिळाली ... तिथून तीनमहिण्यानी त्याने आराध्याला भेटायला बोलवले एका कॉपी शॉपमध्ये ती आली ....दोघेही असे बाहेर कॉपीशॉप मध्ये एकांतात तीन महिण्याने भेटत होते ... बाहेर पाऊसाच वातावरणमेघ एकत्र जमले सरीने बरसायला Read Less\nमृगजळ ( भाग -4)\nघेऊन तुम्ही W4 अॉफीसला जा त्याच्या सोबत नवीन प्रोजेक्ट कालच मी साईन केला आहे . त्यांची सर्व जबाबदारी मी स्वतः सांभाळली असती मला हे म्हत्त्वाचं काम नसतं तर , ते काम आता मी तुम्हाला सोपवलेलं आहे .... तिथे मदतीला तुम्हाला ...Read Moreमिळतीलच काम योग्य रित्या समजून जाणीव पुर्वक करा काही अडचण भासल्यास मला कॉल करा ... ठेवतो मी ..... सर सर पण ...... ऋतुजाच बोलणं ऐकून न घेता बॉसने फोन कट केला . नवीन प्रोजेक्ट W4 अॉफीस तर खुप मोठं आहे . तिथले वरिष्ठ आपल्या सोबत कसे Behavior करतील ह्याचं काळजीत ऋतुजा पडली .. तिने पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला पण तिला झोप काही येईना ... तिने घडीकडे बघितलं तर साडेपाच वाजले होते . कोणी तिच्यासोबत बोलायलापण जाग नव्हतं .... Read Less\nश्री मिंटीग हॉल मध्ये पोहचताच त्याला समोर चेअर वर ऋतुजा बसलेली दिसली ..तिला बघून त्याच्या चेहर्यावर जो आनंद ओसरून वहात होता तो बघण्यासारखाच होता .त्याच्या चेहर्यावरचे भाव ऋतुजा पासून लपले नाही ...तो येताना बघून सर्व उभे झाले फॉर्मेलीटी म्हणून ...Read Moreउभं व्हावचं लागलं त्याच्या समोर\" हँलो सर , माय सेल्फ ऋतुजा ईनामदार .... हे आमच्या अॉफीसचे तीन मेंमबर आहेत .\"ती समोर काही बोलेल तोच तिला थांबवत श्री म्हणाला ,\" आय नो ... मिस् ऋतुजा प्लिज टेकअ सिट ..\"श्रीने प्रोजेक्ट बद्दल सविस्तर माहिती दिली ...अर्धा तास मिंटिग चालली . आता हा प्रोजेक्ट पुर्ण होईपर्यत श्री आणि ऋतुजाची भेट रोजचीच ठरलीहोती आठवड्याचा Read Less\nऋतुजाचं प्रोजेक्ट वर्क पुर्ण संपल ... आता श्री चा अॉफीस मध्ये जाणं ही बंद झालं पण , श्री सोबत बोलणं चालूच होतं एक महिण्यात प्रोजेक्ट प्रेजेन्टेश्न मिंटिग ह्या सर्वधावपळीत श���रीने ही ऋतुजाला बाहेर कुठे चलायला invite नाही केलं ... ...Read Moreश्री चा मुड झालाहोता खुप दिवस झाले समुद्राच्या लाटांना डोळ्यात साठवलं नाही तो मंद पाण्याचा शिंडकावअंगाला भेदणारी हवा .... त्याचा स्पर्श झालाच नाही पण , श्री सोबत बोलणं चालूच होतं एक महिण्यात प्रोजेक्ट प्रेजेन्टेश्न मिंटिग ह्या सर्वधावपळीत श्रीने ही ऋतुजाला बाहेर कुठे चलायला invite नाही केलं ... ...Read Moreश्री चा मुड झालाहोता खुप दिवस झाले समुद्राच्या लाटांना डोळ्यात साठवलं नाही तो मंद पाण्याचा शिंडकावअंगाला भेदणारी हवा .... त्याचा स्पर्श झालाच नाही ह्या धकाधकीच्या जीवनात माणुस निसर्गंसृष्टि पासून किती ऐकलकोंडा होतो ना ह्या धकाधकीच्या जीवनात माणुस निसर्गंसृष्टि पासून किती ऐकलकोंडा होतो ना श्रीच्या मनालान राहून हे प्रश्न छळत होते .... त्याने लगेच खिशातून फोन काढला .आणि ऋतुजाचा नंबर डायल केला ... हँलो , ऋतूजा ...... फोन उचलताच तिने श्रीला Read Less\nमृगजळ ( भाग -7)\nपराग श्री च्या संपर्कात होताच . पराग आज आयआयटी मध्ये प्राध्यापक म्हणून रूंजू होता .काही अॉफीसच्या कामासाठी त्याला दिल्लीला जाण्याचा योग आला .आजही तो आराध्याचा शोधात होता तिला सॉरी म्हण्यासाठी ... त्याचा एकट्याचा चुकीमुळे दोनमित्र दुरावले होते ... त्या ...Read Moreत्याला एकत्र हसताना एका पलेटेमध्ये खाताना बघायचं होतं सर्वराग रूसवे विसरून ...आणि हे सत्य आशुतोष पर्यत आराध्याच पोहचवू शकणारं होती .. पराग दिल्लीत येऊनपाच दिवस झाले तो एका फायस्टार हॉटेल मध्ये थांबलेला होता ... त्या रात्री त्याला तिथे सेमआराध्या सारखी मुलगी दृष्टीस पडली ... तो आपल्या मेंमबरसला समोर पाठवून त्या खुर्चीकडेवळला ती मुलगी आपल्या मैत्रीनींन सोबत तिथे डिनरला आली होती Read Less\nमृगजळ ( भाग -8 )\nश्री च्या मनात अनेक प्रश्न बाहेर सोसाट्याच चक्री वादळ इथे श्री च्या मनात प्रश्नाचेचक्रव्यूह .....\" हँलो ..... कोण \"आशुतोषला नवीन नंबर दिसला ... तसं श्रीने ही जाणून त्याच्या नविन नंबर वरूनच कॉल केला होता .\" आशु प्लीज यार ...Read Moreतुझ्या सोबत खुप म्हत्त्वाचं बोलायचं आहे ....फोन कट नको करू माझं ऐकून घे \"आशुतोषला नवीन नंबर दिसला ... तसं श्रीने ही जाणून त्याच्या नविन नंबर वरूनच कॉल केला होता .\" आशु प्लीज यार ...Read Moreतुझ्या सोबत खुप म्हत्त्वाचं बोलायचं आहे ....फोन कट नको करू माझं ऐकून घे \"आशुतोषला श्रीचा आवाज ओळखीचा वाटला .... बोलावसं त्याला वाटतं तर नव्हततरी तो ऐकून घ्यायला सहा वर्षा नंतर आज तयार झाला होता ...\" हं बोल ....\"श्री ला वाटतं होतं इथून पुढे बोलताना ह्याचे शब्द आपल्याला विकत घ्यावं लागतील .\" ओळखलं ना मला \"आशुतोषला श्रीचा आवाज ओळखीचा वाटला .... बोलावसं त्याला वाटतं तर नव्हततरी तो ऐकून घ्यायला सहा वर्षा नंतर आज तयार झाला होता ...\" हं बोल ....\"श्री ला वाटतं होतं इथून पुढे बोलताना ह्याचे शब्द आपल्याला विकत घ्यावं लागतील .\" ओळखलं ना मला \"श्री ने आशुतोषला प्रश्न Read Less\nमृगजळ ( भाग - 9)\nश्री तेवढ्या मुसळधार पाऊसात निघाला कारमध्ये त्याने ऋतुजानेदिलेली चिठ्ठी काढली ...®®®डियर श्री ,सर्वांत आधी सॉरी प्लिज .... तुझ्या समोर व्यक्त व्हायची भिती वाटली मला म्हणूनअसं अनामिकपणे पत्र लिहीली मी ... तुला माझा राग आला तर सांगते मला माफ करशील ...Read Moreअरे माहिती नाही मला ... पण , तुला खरं सांगू मी प्रेमात पडली यार तुझ्या ... सारखे तुझे विचारयेतअसतात मनात . उठता बसता खाता पिता झोपेतही तू आणि तूच .... असं वाटतं मी प्रेमात पडलीतुझ्या I really love with you ....श्री अरे माहिती नाही मला ... पण , तुला खरं सांगू मी प्रेमात पडली यार तुझ्या ... सारखे तुझे विचारयेतअसतात मनात . उठता बसता खाता पिता झोपेतही तू आणि तूच .... असं वाटतं मी प्रेमात पडलीतुझ्या I really love with you ....श्री आपण ज्या व्यक्तिवर खरं प्रेम करतो हे त्या व्यक्तिला सांगन खुप गरजेचं असते अरे नाहीतर वेळनिघून जाते त्या तुलनेत Read Less\nमृगजळ ( भाग -10)\nखरं तर कोड्यात फसल्यागत वाटतं होतं आशुतोषला ती सेम त्याच्या आराध्यासारखीदिसणारी कोण होती हे आशुतोषलाही ठाऊक नव्हते त्याने तर तिला बघितलेही नव्हते ...आशुतोष आणि श्री दिल्लीत पोहचले .... तिथे पोहचताच ऐअरपोर्टवर पराग त्यांना कारनेघ्यायला आला .... आशुतोष आणि ...Read Moreएकमेकांसोबत बोलण्यापासून अलिप्तच होते .परागने आपली कार ती मुलगी ज्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर होती तिकडे वळवली .\" श्री आपण सर्वप्रथम त्या हॉस्पिटल मध्ये जाऊ , माझं बोलणं खोट नव्हतं प्रत्यक्षात बघितलंमी तिला माझ्या डोळ्याने .....\"पराग बोलला ....खरं काय खोट काय हे श्रीला माहिती नव्हतं आराध्या हे जग सोडून गेली हे त्याला आशुतोष कडूनरात्रीच माहिती झाले ... आणि पराग सांगतो त्याला Read Less\nमृगजळ ( भाग -11)\nश्री घरी आला आशुतोष कडून जेवण केलचं होतं त्याने त्याला वाटलं ऋतुजाला कॉल करावापण रात्री त्यांन��� तिला कॉल नव्हता केला बेडवर येऊन श्री लवडला ... मँसेज रीग वाजलीहं आता कुणाचा मँसेज असावा म्हणून त्याने फोन हातात घेतला हे समजून ...Read Moreऋतुजाचा मँसेज असावापण ऋतुजा मँसेज नसून आशुतोषचा मँसेज होता ,\" गुड नाईट मेरे यार ...\"आशुतोषलाही त्याने गुडनाईट म्हणून रिपले केला ....ही ऋतुजा मला आता स्वतःहून मँसेज करणारचं नाही का राग आला असावा तिला आपलामी स्वतः च मँसजे करतो म्हणून तिला त्याने Hii चा मँसेज केला ... ती झोपली नव्हतीच तिनेही त्यानेhii म्हटलं म्हणून hii असाचं मँसेज केला ... श्रीला Read Less\nश्री आणि ऋतुजाच्या प्रेमचर्चा आता घरातही दोघांच्या माहिती झाल्या विरोध नव्हताचत्यांच्या प्रेमाला ..... गंधर्व विवाह करण्याची इच्छा ऋतुजाला आधी पासून होती तिच्या स्वप्नातला राजकुमार तिला आताआपल्या महलात काही दिवसांनी घेऊन जाणार होताच .... तद् पुर्वी आशुतोषच लग्नकरण्याची घरच्यांची ...Read Moreहोती ... आशुतोषच्या वडिलांनी आपल्या एका मित्राला शब्द देऊन ठेवला होता .... तुझ्या दोनमुलीतूनएक मुलगी मी आशुतोषसाठी मागणी घालणारं म्हणून .... आणि त्याला आशुतोषही वडीलाच्या मर्जीपलीकडे जाऊन विरोध नव्हता दर्शवू शकतं .... आशुतोषला लग्न करायचं नव्हतचं लग्न करण त्याच्या मनातही नव्हतं ....पण वडीलासमोर त्याचं काय चालणारं .... आईने त्याला मुलीचा Read Less\nबैठक झाल्यानंतर दोघांनाही ऋतुजा ऐकांतात बोलायला घेऊन गेली .... ऋतुजा जातच होती तरआशुतोषने तिला थांबवून घेतलं .... आणि तो आशनाला म्हणाला ,\" डॉ . आशना माय सिस्टर ऋतुजा .... आणि ऋतुजा त्या रात्री श्री सोबत दिल्लीला मी ह्यांनाचभेटायला गेलतो ...Read Moreआधीच श्रीने सर्व सांगितलं होतं हे आशुतोषला ही माहिती होतं .....\" दादा म्हणजे ह्या आराध्याची सिस्टर आशना आहेत \"ऋतुजा ही आता चकित झाली हे काय घडत आहे .... आपल्या भावासोबत म्हणूनआशुतोष म्हणाला ....\" हो ऋतुजा .....\"आशनाता लग्नाला आधीच विरोध होता आणि आशुतोषचा ही ..... पण ऋतुजा त्यांना म्हणाली ,\" दादा तुझा घरूनच लग्नाला विरोध ह्यांना ( आशना ) ही Read Less\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/saamana-on-opposition-party-leader-devendra-fadnavis-speech-in-nagpur-winter-session-154989.html", "date_download": "2020-02-23T05:04:21Z", "digest": "sha1:SUEN2JBUJUD2L2P3MY6INLPMWXJXUE4Z", "length": 15769, "nlines": 164, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "वर्षभर ठाकरे सरकारवर अविश्वास दाखवू नका Saamana on Opposition Party", "raw_content": "\nLIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nपुढील वर्षभर तरी ठाकरे सरकारवर अविश्वास दाखवू नका : सामना\nपुढील वर्षभर तरी ‘ठाकरे सरकार’वर अविश्वास दाखवण्याच्या भानगडीत फडणवीस यांनी पडू नये, असा सल्ला विरोधीपक्षाला 'सामना'च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : ‘सत्यमेव जयते’ आणि ‘प्राण जाय पर वचन न जाय’ हे सगळ्यात मोठे संतवचन. हे संतवचन भाजपने पाळले असते तर विरोधी पक्षात बसून ‘मळमळ’ ओकण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती, अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला होता. पुढील वर्षभर तरी ‘ठाकरे सरकार’वर अविश्वास दाखवण्याच्या भानगडीत फडणवीस यांनी पडू नये, असा सल्ला अग्रलेखातून (Saamana on Opposition Party) देण्यात आला आहे.\n‘संतवचनं तुकाराम महाराजांची, पण कृती मात्र मंबाजीसारखी’ असं म्हणत शिवसेनेने भाजपला टोला लगावला आहे. 105 आमदार निवडून येऊनही भाजप सत्तेवर येऊ शकला नाही. ही एक पोटातली मळमळ विरोधी पक्षनेते आणि त्यांचे सहकारी विधानसभेत व्यक्त करत आहेत. मळमळीकडे दुर्लक्ष केलेलं बरं, असं म्हणत शिवसेनेनं भाजपला कानपिचक्या लगावल्या आहेत.\nलोकशाही परंपरेत विरोधी पक्षाला झुकते माप मिळायला हवे, पण झुकते माप म्हणजे फक्त मळमळ ओकणे आणि तंगड्या झाडणे नव्हे. विरोधी पक्षनेते फडणवीस हे सभागृहात नको तितक्या तावातावाने बोलतात, पण त्यांचे बोलणे बेताल आहे यावर महाराष्ट्राच्या जनतेचे एकमत झाले आहे. राज्यातले सरकार बहुमताचे आहे आणि विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षभर तरी ‘ठाकरे सरकार’वर अविश्वास दाखवण्याच्या भानगडीत फडणवीस यांनी पडू नये, असा सल्ला अग्रलेखातून देण्यात आला आहे.\nमुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्कवरील भाषण विधानसभेत केले : देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधी पक्षापुढे आरसा ठेवला आहे. सरकार शब्दाला पक्के नाही आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे, असं फडणवीस बोलतात. मोदी यांच्या सरकारने प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करुच हे वचन पाळलं असतं, तर शेतकरी खु�� झाला असता आणि परस्पर कर्जमुक्तीही झाली असती. फसवणुकीचे प्रयोग भाजप सरकारने सुरु केले आहेत. आधी स्वतः दिलेली वचने पाळा. मग संतवचनांची उधळण करा, असंही ‘सामना’तून सुनावण्यात आलं आहे.\n‘एकीकडे संत तुकारामांचा गजर करायचा आणि त्याच वेळी वर्तणूक ‘मंबाजी’सारखी करायची. विरोधी पक्षाने एकदा काय ते ठरवायला हवे. संतवचने तुकाराम महाराजांची आणि कृती मंबाजीसारखी. कालचे सत्ताधारी विरोधी बाकावर गेले व दुसरे कोणी ध्यानीमनी नसताना सत्ताधारी बाकांवर आले म्हणून त्यांच्यात दुश्मनांचे नाते असता कामा नये, पण हे असे कसे घडले या चिडीतून काम करणे बरे नाही. उद्धव ठाकरे यांचे चित्त शुद्ध आहे. त्यामुळे नवे मित्र मिळत राहतील. विरोधी पक्षाने सावधान राहावे हेच बरे या चिडीतून काम करणे बरे नाही. उद्धव ठाकरे यांचे चित्त शुद्ध आहे. त्यामुळे नवे मित्र मिळत राहतील. विरोधी पक्षाने सावधान राहावे हेच बरे त्यांच्यातलेही बरेच जण सरकारचे मित्र बनू शकतात, असं अग्रलेखात (Saamana on Opposition Party) म्हटलं आहे.\nवारिस पठाण औरंगजेबाचे 'वारिस', त्यांना 100 मावळेही अडचणीत आणतील :…\nसंघाच्या अंगणात जाऊन चंद्रशेखर आझाद यांचं संघप्रमुखांना खुलं आव्हान\nउद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर 'वर्षा'वर तातडीची बैठक, शरद पवार, अजित…\n'अटक, जामीन, सुटका, तक्रार करणारा अदृष्य आत्मा', नांदगावकरांविरोधात गुन्हा दाखल\nकेवळ शिवसेनेनं नाही तर काँग्रेसनेही CAA समजून घ्यावा : कुमार…\nशूटिंग केलेला कोणताही भाग वगळला जाणार नाही : अमोल कोल्हे\nऔरंगाबादेत भाजप प्रदेश उपाध्यक्षाच्या घरावर दगडफेक, गाड्याही फोडल्या\nफडणवीसांच्या भाग्यात फार काळ विरोधीपक्ष नेतेपद नाही, भय्याजींच्या वक्तव्याचा नेमका…\nपक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारलाय, पैठणमध्ये राडेबाज कार्यकर्त्यांना सुप्रिया…\n22 वर्षीय सुवर्ण पदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या, क्रीडा प्रबोधिनीतच गळफास\nओवेसींसमोर पाकिस्तान समर्थनार्थ नारे, तरुणीवर देशद्रोहाचा खटला\nशिल्पा शेट्टी 44 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई\n15 कोटी काय, त्यांच्यामागे 15 जण आले तरी सत्कार करेन,…\nएकट्या भाजपमध्येही मतभेद, मग तीन पक्षांच्या सरकारमध्ये मतभेद साहजिकच :…\nमंत्रालयातील टॉप मोस्ट पाच सनदी अधिकाऱ्यांची बदली\nउद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधानांची भेट घेणार, सोनिया गांधींसो��तही चर्चा\nLIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nLIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शिवनेरीवर ‘फैसला ऑन द स्पॉट’\nइतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/housing-plot-available-by-sadguru-vally-video-97231/", "date_download": "2020-02-23T04:16:03Z", "digest": "sha1:D5NZRDHQQTMXA5UTH775YM775PZLZHXN", "length": 10517, "nlines": 75, "source_domain": "mpcnews.in", "title": "सदगुरु व्हॅली - स्वप्नातील घरकुल प्रत्यक्षात आणण्यासाठी करा प्लॉट खरेदी (व्हिडिओ) - MPCNEWS", "raw_content": "\nसदगुरु व्हॅली – स्वप्नातील घरकुल प्रत्यक्षात आणण्यासाठी करा प्लॉट खरेदी (व्हिडिओ)\nसदगुरु व्हॅली – स्वप्नातील घरकुल प्रत्यक्षात आणण्यासाठी करा प्लॉट खरेदी (व्हिडिओ)\nएमपीसी न्यूज- आपल्या मनातील घरकुल प्रत्यक्षात यावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. असावे घरकुल अपुले छान असे सगळ्यांनाच वाटते. या घरासभोवती मनासारखी बाग करता येईल, संध्याकाळी गप्पा मारता मारता चहा पिता येईल, मित्रमंडळींना जमवून पार्टी करता येईल असे आपले एक स्वप्न असते. पण शहरातील छोट्याशा फ्लॅटमध्ये हे स्वप्न पूर्ण करणे अवघड जाते. म्हणून मग स्वप्नातील घरकुल प्रत्यक्षात आणायचे असेल तर तुम्हाला प्लॉट घ्यायला हवा. असा निसर्गरम्य ठिकाणी प्लॉट घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी सदगुरु डेव्हलपर्स खास प्लॉटची योजना घेऊन आले आहेत. मावळातील टाकवे -कान्हे येथे आठ एकरातील प्रशस्त अशा सदगुरु व्हॅली या योजनेत एक गुंठ्यापासून ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध आहेत.\nमुंबई – पुणे महामार्गापासून जवळ, निसर्गरम्य वातावरणात आठ एकरातील प्रशस्त अशा सदगुरु व्हॅली या प्रकल्पात एक गुंठ्यापासून अकरा गुंठ्यांचे क्लिअर टायटल बंगलो प्लॉटस् उपलब्ध आहेत. पिंपरी चिंचवडपासून हा प्रकल्प सुमारे पंचवीस किमी अंतरावर आहे. या प्रकल्पाची अनेक ठळक अशी वैशिष्ट्ये आहेत. आकर्षक गेट, गार्डन, मंदिर येथे आहे. तसेच तीस फुटी मुख्य रस्ता व वीस फुटी अंतर्गत रस्ते, वीज व पाण्याची सोय, संपूर्ण प्लॉटला सुरक्षित कंपाउंड, वास्तुशास्त्राप्रमाणे प्लॉट व रस्ते, प्रत्येक प्लॉटला डिमार्केशन, प्लांटेशनची सुविधा येथे आहेत. तसेच प्लॉटधारकाच्या मागणीनुसार मनपसंत बंगलो बांधून देण्याची आणखी एक खास सुविधा येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच लोनची सुविधा देखील उपलब्ध आहे. सदगुरु डेव्हलपर्सच्या ऑफिसपासून दररोज साइट व्हिजीटची सोय उपलब्ध आहे.\nसदगुरु डेव्हलपर्सतर्फे २००८ पासून आत्तापर्यंत सुमारे २२ प्रकल्प पूर्ण केलेले असून सुमारे दहा हजार समाधानी ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील मनपसंत घरकुल देण्याचे काम केले आहे. क्लअर टायटल जमिनीच्या शोधापासून सदगुरु डेव्हलपर्सचे काम सुरु होते. कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच या जमिनी ग्राहकांना सुपूर्द केल्या जातात. तसेच ग्राहकांना प्रकल्पात दिल्या जाणा-या सुविधा उत्कृष्ट दर्जाच्या व टिकाऊ असतात. खरेदी विक्रीचे व्यवहार पारदर्शक पद्धतीने केले जातात. प्लॉट विक्री नंतरची सेवा देखील प्लॉटखरेदीइतकीच महत्वाची मानली जाते, अशी माहिती सदगुरु डेव्हलपर्सचे मालक, संचालक केशव वि. साळुंखे यांनी दिली.\nमावळातील दुसरे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणा-या या ठिकाणी प्रस्तावित कर्जत नाशिक हायवे जवळूनच जाणार आहे. तसेच प्रकल्पापासून जवळच शासनाने आयुर्वेदिक कॉलेजची उभारणी करण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पाशेजारीच हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत अभिनेते, अभिनेत्रींचे बंगले आहेत. टाटा डॅमचे बॅकवॉटरलगत असलेल्या या प्रकल्पात आता थोडेच प्लॉट शिल्लक आहेत. त्यामुळे निराशा टाळण्यासाठी आणि आपल्या मनाजोगता प्लॉट निवडण्यासाठी साइट���ा लवकरात लवकर भेट द्या आणि विनासायास प्लॉटचे बुकिंग करुन टाका.\nबुकिंग करताना फक्त दहा टक्के रक्कम भरा. चाळीस टक्के रक्कम खरेदीखताच्या वेळी व उर्वरित पन्नास टक्के रक्कम दोन वर्षांच्या सुलभ हप्त्यांमध्ये भरा. जर हप्त्यांची सुविधा नको असेल तर रोख खरेदीसाठी वीस टक्के सवलत मिळवा.\nअधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क साधा –\nपोलाइट हार्मनी – एक व दोन बेडरुम किचन लक्झरी फ्लॅटसचा दिमाखदार गृहप्रकल्प\nसोहम सोलर सिस्टीम – सौरउर्जेच्या उपकरणांसाठी एकमेव विश्वसनीय नाव\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\nPune : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे चोरटे गजाआड; गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2020-02-23T05:59:00Z", "digest": "sha1:OODOKDYKGS65CPAVMWWCU46IELQME2TW", "length": 10314, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:महाराष्ट्रातील किल्लेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:महाराष्ट्रातील किल्लेला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:महाराष्ट्रातील किल्ले या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपन्हाळा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nनळदुर्ग (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nप्रतापगड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसिंहगड (आंतर्न्यास (ट्रांसक्��ूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमुरुड जंजिरा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nशिवनेरी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविशाळगड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसज्जनगड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nभुदरगड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nरायगड (किल्ला) (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nराजगड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसिंधुदुर्ग (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचंदेरी किल्ला (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nतोरणा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचावंड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nहडसर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nजीवधन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकोरीगड - कोराईगड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nरोहिडा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nलोहगड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविसापूर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nराजमाची (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nतिकोना (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nतुंग (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमल्हारगड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nदुर्ग - ढाकोबा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nरायरेश्वर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nलिंगाणा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसुधागड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसरसगड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nप्रबळगड - मुरंजन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nइरशाळगड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकर्नाळा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमाणिकगड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nअवचितगड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nतळगड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nबहिरी - गडदचा बहिरी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपेब (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपेठ किल्ला (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचांभारगड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकुर्डूगड - विश्रामगड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nखांदेरी किल्ला (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकल्याणगड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nअजिंक्यतारा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकोर्लई (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचंदन - वंदन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवासोटा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nभैरवगड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपांडवगड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकमळगड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4/doc", "date_download": "2020-02-23T05:40:30Z", "digest": "sha1:QF6PTBIID56RZUAL456LGXDTWNZ375F4", "length": 5170, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:कायमचे संरक्षित/doc - विकिपीडिया", "raw_content": "\nया साच्याचा वापर संरक्षित पानांच्या चर्चा पानावर करा. तात्पुरत्या संरक्षित पानांच्या चर्चापानावर {{temprot}} या साच्याचा वापर करा. प्रश्नाधीन साच्यास जर /doc पान नाही व त्या {{permprot}} पानास nodoc प्राचल नसेल तर, ते चर्चापान मग Category:दस्तावेजीकरण पान हवे असणारे साचे या वर्गात आपोआप वर्गीकृत होईल.\nजीवंत व्यक्तिंचे आत्मचरित्र {{pp-blp}} – – –\nलवाद ५००/३० संरक्षण {{pp-30-500}} – – –\nप्रतिबंधित सदस्य चर्चा {{pp-usertalk}} – – –\n{{pp-template}} – संरक्षित साचे पानांवरच वापरासाठी\n{{edit protected}} – संरक्षित साचे पानांवर, संपादन करण्यास विनंती करण्यासाठी (हा साचा त्या साच्याच्या चर्चा पानावर लावावा)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ नोव्हेंबर २०१६ रोजी १०:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetushar.com/tag/credit-card-payment/", "date_download": "2020-02-23T04:42:24Z", "digest": "sha1:6QQWFBLX6QVZ7EMFHIXTJMXFWT4W3I3R", "length": 8730, "nlines": 118, "source_domain": "onlinetushar.com", "title": "Credit Card Payment – Online Tushar", "raw_content": "\nNamecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे\nवर्डप्रेसवर कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करायचा\nवर्डप्रेस वेबसाईटचा पासवर्ड कसा बदलायचा\nटॉप १० न्यूजपेपर / मॅगझीन वर्डप्रेस थीम\nवर्डप्रेस शिकण्यासाठी १० सर्वोत्तम ऑनलाईन स्रोत\ncPanel मध्ये वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे\nब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा\nटॉप ५ वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स कोणते\nवर्डप्रेसमध्ये पोस्ट आणि पेज यात काय फरक आहे\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\nअखेर मराठी वेबसाईटसाठी गुगल ऍडसेन्स सुरु\n२०१९ मधील टॉप ५ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nमोफत बिझनेस ई-मेल आयडी कसा तयार करावा\nई आधार कार्ड कसे डाउनलोड करावे\nजीमेलवरून चुकून पाठवलेला मेल अन्सेंड कसा करावा\nजीमेल अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे\nफेसबुक अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे\nफेसबुक अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे\nक्रेडिट कार्डचं पेमेंट करा आणि कॅशबॅक मिळवा\nप्ले स्टोअरवरील पेड अ‍ॅप्स् घ्या फुकट\nअशी करा मोबाईलच्या इंटरनेट वापरात बचत\nव्हाटसॲपवर कलरफुल फॉन्ट कसे वापरावे\nNamecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे\nवर्डप्रेसवर कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करायचा\nवर्डप्रेस वेबसाईटचा पासवर्ड कसा बदलायचा\nटॉप १० न्यूजपेपर / मॅगझीन वर्डप्रेस थीम\nवर्डप्रेस शिकण्यासाठी १० सर्वोत्तम ऑनलाईन स्रोत\ncPanel मध्ये वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे\nब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा\nटॉप ५ वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स कोणते\nवर्डप्रेसमध्ये पोस्ट आणि पेज यात काय फरक आहे\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\nअखेर मराठी वेबसाईटसाठी गुगल ऍडसेन्स सुरु\n२०१९ मधील टॉप ५ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nमोफत बिझनेस ई-मेल आयडी कसा तयार करावा\nई आधार कार्ड कसे डाउनलोड करावे\nजीमेलवरून चुकून पाठवलेला मेल अन्सेंड कसा करावा\nजीमेल अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे\nफेसबुक अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे\nफेसबुक अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे\nक्रेडिट कार्डचं पेमेंट करा आणि कॅशबॅक मिळवा\nप्ले स्टोअरवरील पेड अ‍ॅप्स् घ्या फुकट\nअशी करा मोबाईलच्या इंटरनेट वापरात बचत\nव्हाटसॲपवर कलरफुल फॉन्ट कसे वापरावे\nक्रेडिट कार्डचं पेमेंट करा आणि कॅशबॅक मिळवा\nआजवर क्रेडिट कार्डच पेमेंट म्हणजे एक कटकटच समजली जात होती. अनेकदा पेमेंटची तारीख लक्षात नसल्यामुळे विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत होता. ...\nमी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.\nNamecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\nवर्डप्रेसवर कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करायचा\nअखेर मराठी वेबसाईटसाठी गुगल ऍडसेन्स सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-anup-ganjre-surli-dist-amaravati-doing-commercial-farming-cash-crops-24795", "date_download": "2020-02-23T04:04:03Z", "digest": "sha1:G47X4X24SXYZYQY525B72DOUJDPCJK5C", "length": 24980, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, Anup Ganjre from Surli, Dist. Amaravati is doing commercial farming with cash crops to increase the economy of the farm. | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुरळीच्या अनुप यांनी जपली प्रयोगशीलता अन्‌ व्यावसायिकता\nसुरळीच्या अनुप यांनी जपली प्रयोगशीलता अन्‌ व्यावसायिकता\nशनिवार, 9 नोव्हेंबर 2019\nअमरावती जिल्ह्यातील सुरळी (ता. चांदूरबाजार) येथील अनुप नारायण गांजरे यांनी व्यावसायिक शेतीचा आदर्श घालून दिला आहे. सुमारे २५ एकरांवरील संत्रा पिकाचे व्यवस्थापन करणाऱ्या अनुप यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्यासोबतच केळी, हळद यांसारखी पिके घेत आर्थिक वहिवाट प्रशस्त करण्यावर भर दिला आहे. त्यासोबतच सुमारे २७ एकर करार शेतीत कापसाची लागवडही केली आहे.\nअमरावती जिल्ह्यातील सुरळी (ता. चांदूरबाजार) येथील अनुप नारायण गांजरे यांनी व्यावसायिक शेतीचा आदर्श घालून दिला आहे. सुमारे २५ एकरांवरील संत्रा पिकाचे व्यवस्थापन करणाऱ्या अनुप यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्यासोबतच केळी, हळद यांसारखी पिके घेत आर्थिक वहिवाट प्रशस्त करण्यावर भर दिला आहे. त्यासोबतच सुमारे २७ एकर करार शेतीत कापसाची लागवडही केली आहे.\nअमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार तालुक्यातील सुरळी येथील अनुप गांजरे यांनी दहावीनंतर कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांची वडिलोपार्जित सुमारे २५ एकर शेती आहे. व्यावसायिक पीकपध्दतीच्या बळावर मिळालेल्या आर्थिक उत्पन्नातून त्यांनी पाच एकरांची जोड देत क्षेत्र ३० एकरांवर नेले आहे. त्यासोबतच सुमारे २७ एकर कापूस शेती ते करारावर करतात. सद्य:स्थितीत २५ एकर संत्रा, चार एकर केळी, दोन एकर हळद अशी पीकपध्दती आहे. सिंचनाची सोय असलेल्या शिवारासाठी एकरी १५ हजार रुपये तर कोरडवाहू भागासाठी १० हजार रुपये प्रतिवर्ष भाडेशुल्क राहते.\nपट्टा पध्दतीने कापूस लागवड\nसाडेतीन बाय सात फूट अंतरावर पट्टा पध्दतीने कापसाची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपासून याच पध्दतीच्या लागवडीवर भर आहे. ही पध्दत अंबोडा (जि. यवतमाळ) येथील प्रगतिशील शेतकरी अमृतराव देशमुख यांच्याकडून आत्मसात करण्यात आली आहे. एकरी २३ क्‍विंटलपर्यंत उत्पादन त्यांना मागील वर्षी मिळाले. पूर्वीच्या एकरी उत्पादनात आता वाढ होऊ लागली आहे. कापसाची ५७०० रुपये प्रतिक्विंटल दराने गावातील व्यापाऱ्याला विक्री झाली. गेल्यावर्षी उत्पादन खर्च २० हजार रुपये झाला होता. अमृतराव यांच्या तंत्रज्ञानाचा लाभ होताना दिसत असल्याने यंदा हे क्षेत्र २७ एकरांवर नेले. पाऊस लांबल्याने यावर्षी कापसाचा हंगामदेखील वाढीस लागला आहे. त्यामुळे सध्या वेचणीचे काम सुरू झालेले नाही.\nसंत्र्याचा आंबिया बहार घेण्यावर त्यांचा भर राहतो. सेंद्रिय आणि रासायनिक व्यवस्थापन पध्दतीचा मध्य साधत उत्पादन घेतले जाते. नियमित माती परीक्षणावरही भर असतो. दुर्गापूर (बडनेरा) कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेत माती नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. या माध्यमातून जमिनीतील अन्नद्रव्यांची स्थिती कळण्यास मदत होते आणि सुपीकताही जाणता येते असे अनुप सांगतात. एक डिसेंबरपासून बाग ताणावर सोडली जाते. त्यानंतर दहा ते १५ जानेवारीपासून बागेला पाणी देण्यास सुरवात होते. पाणी देण्यापूर्वी प्रती झाड ३० किलो याप्रमाणे शेणखत दरवर्षी दिले जाते. एक- दोन पाणी दिल्यानंतर १०-२६-२६ प्रतिझाड एक किलो, सल्फर, निंबोळी पेंड तसेच अन्य सेंद्रिय निविष्ठांचा गजरेनुसार वापर होतो. सोबच ठिबकद्वारे जीवामृत देण्यात येते. सिलीकॉनयुक्त घटकाची फवारणी केल्यास फळावर आवरण चढत तापमानापासून फळांचा बचाव होण्यास मदत होते असेही अनुप सांगतात.\nशेतातील तणाचा काढून मल्चिंगसारखा वापर होतो. त्यामुळे उन्हाची तीव्रता व जमिनीची धूप रोखण्यास मदत होते. आंबिया बहारातील फळे नोव्हेंबरमध्ये काढणीस येतात. त्यानुसार आता काढणी सुरू आहे.\nसेंद्रिय व रासायनिक असा मेळ घालणाऱ्या अनुप यांना गेल्यावर्षी एकरी १३ टन संत्र्यांचे उत्पादन मिळाले. दर २२ हजार रुपये प्रतिटन मिळाले. यावर्षी ३० हजार रुपये दरांमाणे व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे यावर्षी फायदा अधिक होणार आहे. संत्र्याच्या एकरी व्यवस्थापनावर प्रती झाड दोनशे ते अडीचशे रुपये खर्च होतो. एकरी सुमारे १२५ झाडे राहतात.\nऑगस्टमध्ये म्हणजे पेरूच्या आकाराची फळे बागेत असतात त्या वेळी व्यापारी बागेत येतात. फळांचा दर्जा पाहून दर ठरतो. एक तृतीयांश पैसे आगाऊ देऊन तोडणीवेळी व्यवहारातील उर्वरित रक्‍कम दिली जाते, याला हुंडा पध्दतीचा व्यवहार म्हणतात. अनुप यांनी याच पध्दतीने बाग विक्रीत काही वर्षांपासून सातत्य ठेवले आहे. यावर्षी व्यापाऱ्यांनी २७ लाख रुपयांत १९ एकर क्षेत्रातील संत्रा बागेचा सौदा केला आहे. त्यातील एक तृतीयांश रक्‍कम अनुप यांना मिळाली आहे.\nगेल्यावर्षीपासून सेलम जातीच्या हळदीची लागवड होत आहे. गेल्यावर्षी एकरी १०० क्‍विंटल ओल्या हळदीचे उत्पादन झाले. तर २० क्‍विंटल बेणे म्हणून विकण्यात आले. सुमारे ५६०० रुपये प्रतिक्‍विंटल दराने हळकुंडांची विक्री करण्यात आली. या भागात हळदीची स्वतंत्र बाजारपेठ नसली तर काही व्यापारी खरेदी करतात. यावर्षी गादीवाफा, ठिबक यांसारख्या बाबींवर भर दिला आहे. त्यातून हळदीची गुणवत्ता सुधारण्यासोबतच उत्पादन अधिक मिळण्याची अपेक्षा आहे.\nप्रयोग करण्याची धडपड आणि व्यवसायिकता जोपासलेल्या अनुप यांनी यावर्षी पहिल्यांदाच जूनमध्ये चार एकरांवर केळी लावगड केली आहे. सुरळीनजीकच्या काही गावांमध्ये शेतकरी केळी घेतात. त्यांच्याच अनुकरणातून आपण या शेतीत यशस्वी होऊ असा त्यांना विश्‍वास आहे.\nतीन बोअरवेल्स, एक विहीर असे स्रोत आहेत. परंतु, एकाच बोअरवेलला पाणी आहे. विहिरीलाही जेमतेम पाणी राहते. यावर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले. त्याकाळात ठिबकव्दारे नियोजनबध्दरित्या पाणी देत बाग जगविण्यात यश आले. पाणी देण्यासाठी ‘ऑटोमेशन’ पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यावर सुमारे सात लाख रुपयांचा खर्च झाला. त्यापूर्वीच २५ एकर क्षेत्र ठिबकखाली आणले होते.\nदोन बैल, चार गाईंचे संगोपन होते. त्यांच्यापासून मिळणाऱ्या शेणखतासोबतच साडेसहा हजार रुपये दराने एक मिनीडोअर शेणखताची उपलब्धता अमरावती तसेच बडनेरा भागातील व्यवसायिकांकडून होते. दरवर्षी सुमारे दोन लाख रुपयांचे शेणखत विकत घेत असल्याचे अनुप यांनी सांगितले.\nसंपर्क- अनुप गांजरे-९३७३६०७६६१, ७३८७५८१७६४\nअमरावती शेती farming केळी banana हळद पूर कापूस सिंचन कोरडवाहू यवतमाळ yavatmal ऊस weed व्यापार varsha व्यवसाय profession ऑटोमेशन\nकरारावर केलेली कापसाची शेती\nहळदीच्या पिकात अनुप गांजरे\nशेतात बसवलेली फर्टिगेशन यंत्रणा\nकेळीची यंदा केलेली लागवड\nडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र आढळते.\nजालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल\nजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२२) कांद्यांची ५० क्‍विंटल आवक झा\nतयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे बनविण्याचे...\nसध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार खाद्यपदार्थांकडे\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार...\nअकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत देण्यात येणारे कर्ज\nव्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणी\nभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली.\nविदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...\nसांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...\nशेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...\nई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...\nअठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...\nसिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...\nपशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी ��जारी पडू नये...\nनिर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...\nखारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...\nजळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...\nइंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...\nचांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...\nसर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...\nविदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...\nचारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...\nपरराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...\nकेळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...\nशेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...\nऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...\nनैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/fire-broke-out-at-7-godown-in-mumbra-43740", "date_download": "2020-02-23T04:49:13Z", "digest": "sha1:NTAR7HPMYHDAYHLSXBK3OHK7NLB5N3LE", "length": 6148, "nlines": 105, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंब्रात ७ गोडाऊनला भीषण आग | Mumbra | Mumbai Live", "raw_content": "\nमुंब्रात ७ गोडाऊनला भीषण आग\nमुंब्रात ७ गोडाऊनला भीषण आग\nशिळफाटाजवळील खान कंपाऊंड येथील ७ गोदामांना भीषण आग लागल्याची धक्का घटना घडली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nशिळफाटाजवळील खान कंपाऊंड येथील ७ गोदामांना भीषण आग लागल्याची धक्का घटना घडली आहे. सोमवारी रात्री २.१५ वाजताच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीच कारण अद्याप समजलेलं नसून, पोलिस व अग्नीशमन दलाचे जवान त्याचा तपास करत आहेत. तसंच, घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.\nखान कंपाऊंडमध्ये काही गोदामं असून, या गोदामांना लागली. आग भीषण असल्यामुळं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना प्रयत्न करावे लागले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ४ वॉटर टँकर व २ जंबो वॉटर टँकर, २ रेस्क्यू व्हॅन तसंच, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.\nया भिषण आगीत ७ गोदामांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मात्र, ही आग रात्री लागली असल्यामुळं कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.\nमुंबईतील स्कूलबससह ३२० वाहनांवर कारवाई\nगॅस सिलिंडरच्या कोटिंगसाठी रसायनांचा वापर, कर्करोगाचा धोका\nशिळफाटाखान कंपाऊंड७ गोदामभीषणआगअग्नीशमन दलपोलीस\nमार्चमध्ये होणार LPG गॅसच्या किंमती कमी\nमुंबईच्या सुशोभीकरणासाठी ३२० कोटींची तरतूद\nचोरांना पकडण्यासाठी रेल्वे नव्या तंत्रज्ञानाचा वापर\nमुंबईत येत्या २ वर्षांत २० नवे मॉल्स\nदादरमध्ये कपड्याच्या दुकानाला लागली आग\nकांदिवलीत सिलेंडरचा स्फोट, भीषण आगीत ९ जण होरपळले\nनागपाडा परिसरातील इमारतीला आग, ५ जण जखमी\nशिपाई चालक पदासाठी भरती, भरणार १०१९ जागा\nमुंबई बंदरात ४ आलिशान क्रूझचं आगमन\nराज्यात वाहनांच्या वेगावर नव्यानं मर्यादा\nआग विझवण्यासाठी पालिका आणणार 'ही' नवी यंत्रणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/uk-election-15-indian-origin-mps-register-strong-result/articleshow/72545879.cms", "date_download": "2020-02-23T05:46:13Z", "digest": "sha1:6BNCHULTNJ5VPHEDTHZYJJYK2HBJMIXC", "length": 12799, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "UK election : ब्रिटन: भारतीय वंशाच्या १५ उमेदवारांचा विजय - uk election 15 indian-origin mps register strong result | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nब्रिटन: भारतीय वंशाच्या १५ उमेदवारांचा विजय\nब्रिटनच्या सर्वसाधारण निवडणुकांमध्ये पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या हुजूर पक्षाने (कन्झर्वेटिव्ह पार्टी) जोरदार विजय मिळवत बहुमताच्या ३२६ या जादुई आकड्याचा टप्पा पार केला आहे. या निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी असणाऱ्या हुजूर आणि मजूर या दोन्ही पक्षांमधून भारतीय वंशाचे तब्बल १५ उमेदवार जिंकून आले आहेत. या १५ पैकी १२ खासदारांनी आपली जागा कायम राखली आहे तर अन्य नव्याने निवडून आले आहेत.\nब्रिटन: भारतीय वंशाच्या १५ उमेदवारांचा विजय\nब्रिटनच्या सर्वसाधारण निवडणुकांमध्ये पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या हुजूर पक्षाने (कन्झर्वेटिव्ह पार्टी) जोरदार विजय मिळवत बहुमताच्या ३२६ या जादुई आकड्याचा टप्पा पार केला आहे. या निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी असणाऱ्या हुजूर आणि मजूर या दोन्ही पक्षांमधून भारतीय वंशाचे तब्बल १५ उमेदवार जिंकून आले आहेत. या १५ पैकी १२ खासदारांनी आपली जागा कायम राखली आहे तर अन्य नव्याने निवडून आले आहेत.\nआधीच्या संसदेत जे मूळ भारतीय वंशाचे खासदार होते त्यांनी आपल्या जागा कायम राखल्या. हुजूर पक्षासाठी गगन मोहिंद्रा आणि क्लेअर कोटिन्हो तर मजूर पक्षाच्या नवेंद्रू मिश्रा यांनी पहिल्यांदाच निवडणूक जिंकली आहे. मूळचे गोव्याचे असलेल्या कोटिन्हो यांनी ३५,६२४ मतांसह सुर्रे ईस्ट जागेवर विजय मिळवला. महिंद्रा यांनी हर्टफोर्डशायर साउथ वेस्ट जागेवर विजय मिळवला.\nब्रिटनच्या माजी गृहमंत्री प्रिती पटेल यांनीही एस्सेक्समधील विदहाम या मतदारसंघातून सहज विजय मिळवला. त्यांना नव्या कॅबिनेटमध्ये जागा मिळण्याची शक्यता आहे. इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक आणि माजी आंतरराष्ट्रीय विकास मंत्री आलोक शर्मा हेही विजयी झाले. शैलेश वारा नॉर्थ वेस्ट केम्ब्रिजशायर मधून तर मूळच्या गोव्याच्या असलेल्या सुएला ब्रेवरमॅन यांनी फेयरहाम येथून विजय मिळवला.\nविरोधी मजूर पक्षासाठी हा निकाल निराशाजनक होता. पण मजूर पक्षातले मागील सर्व मूळ भारतीय वंशाचे खासदार जिंकून आले.\nझाकीर नाईकला मालदीवमध्ये प्रवेशबंदी\nरणजी इतिहासात ८५ वर्षांत असं प्रथमच घडलं\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविदेश वृत्त:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांबद्दल हे माहीत आहे का\nट्रम्प यांची 'ही' ब्रीफकेस करेल जगाचा विनाश\n'या' कारणांसाठी डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर\nविवाहबाह्य संबंधाचा संशय; पत्नीचे गुप्तांगच चिकटवले\nजेवणासाठी चेंगराचेंगरी; १५ महिला आणि ५ मुले ठार\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्���ाचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nब्रिटन: भारतीय वंशाच्या १५ उमेदवारांचा विजय...\nआसाममध्ये आंदोलन; जपानच्या PMचा दौरा रद्द\nब्रिटनच्या पंतप्रधानपदी पुन्हा बोरिस जॉन्सन; मोदींच्याही शुभेच्छ...\nहवामान परिषदेमध्ये ‘भारतीय ग्रेटा’ने वेधले लक्ष...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/hindi-agnihotra/?add_to_wishlist=4872", "date_download": "2020-02-23T03:44:59Z", "digest": "sha1:CKUCSNWHXYB2VRXW4HSORCRO766CGXPP", "length": 15815, "nlines": 353, "source_domain": "sanatanshop.com", "title": "अग्निहोत्र – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Hindi Books / आयुर्वेद एवं अन्य / आपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nआगामी तीसरे विश्वयुद्धमें प्रयोग किए जानेवाले विनाशकारी परमाणु अस्त्रोंके विकिरणके महाघातक परिणामोंसे हम अपनी रक्षा कैसे करेंगे \nस्थूलकी तुलनामें सूक्ष्म अनेक गुना प्रभावी है, इसलिए परमाणु अस्त्रों जैसे प्रभावी संहारकको नष्ट करने हेतु सूक्ष्म-स्तरीय उपाय ही आवश्यक हैं यह उपाय है ‘अग्निहोत्र’ \nअग्निहोत्र अत्यंत सरल, अल्प समयमें पूर्ण होनेवाली और सर्वसुलभ प्रभावी यज्ञविधि है उसका महत्त्व, पद्धति तथा सूक्ष्म-स्तरीय परिणाम भी समझानेवाला यह अनमोल ग्रंथ अवश्य पढें \nCategory: आपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nपरात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, सद्गुरू (श्रीमती) अंजली मुकुल गाडगीळ एवं कु. प्रियांका विजय लोटलीकर\nमनोविकारोंके लिए स्वसम्मोेहन उपचार (भाग १)\nसामान्य विकारोंके लिए बिन्दुदाब उपचार\nशारीरिक, मानसिक एवं आध्यात्मिक पीडाका उपाय ‘बिन्दुदाब (एक्यूप्रेशर)’\nहथेली एवं तलवे के बिन्दुओं पर दबाव ( रिफ्लेक्सोलॉजी )\nस्थानकी उपलब्धताके अनुसार औषधीय वनस्पतियोंका रोपण\nऔषधीय वनस्पतियोंका रोपण कैसे करें \nविकार-निर्मूलन हेतु रिक्त गत्तेके बक्सोंसे उपचार (भाग २)\nनिराशा, मनोग्रस्ति आदि मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार \nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Ebern+de.php", "date_download": "2020-02-23T04:28:36Z", "digest": "sha1:EDMLAHEAOOAQVKAX7MCZKSZF6GLFPFRM", "length": 3370, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Ebern", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Ebern\nआधी जोडलेला 09531 हा क्रमांक Ebern क्षेत्र कोड आहे व Ebern जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Ebernमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Ebernमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 9531 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनEbernमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 9531 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 9531 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/mumbai-crimea-bhandup-school-teacher-to-death-by-hammer-at-parking-lot-44048", "date_download": "2020-02-23T03:55:19Z", "digest": "sha1:UDYAJJJF2OKTOUM62OKNAP6DNOZ63S5L", "length": 8147, "nlines": 97, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "शिक्षिकेची हत्या करून आरोपीने केली आत्महत्या | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nशिक्षिकेची हत्या करून आरोपीने केली आत्महत्या\nशिक्षिकेची हत्या करून आरोपीने केली आत्महत्या\nयास्मिता यांच्या हत्येत किशोरचा हात असल्याचे कळाल्यानंतर पोलिस त्याच्या शोध घेत होते. पोलिस मागावर असल्याचे कळाल्यानंतर किशोरने भांडुपच्या कल्पतरू इमारतीवरून उडी टाकत आत्महत्या केली.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nभांडुपमध्ये एका ३७ वर्षिय शिक्षिकेची हत्या करून आरोपीने ही आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. यास्मिता मिलिंद साळुंखे (३७) असे मृत शिक्षिकेचे नाव असून, मारेकऱ्याचे नाव किशोर सावंत आहे. या प्रकरणी भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nभांडुपच्या टँक रोडवरील वक्रतुंड पॅलेस या इमारतीमध्ये यास्मिता साळुंखे पती आणि दोन मुलांसह वास्तव्यास असून त्या मुलुंड येथील शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.तर आरोपी किशोर इस्टेट एजंटचे काम करतो. यास्मिता सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घराबाहेर पडल्या. त्याचवेळी या ठिकाणी दबा धरून बसलेल्या किशोरने त्यांच्या डोक्यावर हातोडीने प्रहार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे यास्मिता जागीच कोसळल्या. हातोडीने त्यांना जबर मारहाण करीत किशोरने पळ काढला. याबाबतची माहिती मिळताच भांडुप पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर जखमी झालेल्या यास्मिता यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.\nहेही वाचाः- कांद्यानंतर आता कडधान्य, डाळी महागल्या\nयास्मिता यांच्या हत्येत किशोरचा हात असल्याचे कळाल्यानंतर पोलिस त्याच्या शोध घेत होते. पोलिस मागावर असल्याचे कळाल्यानंतर किशोरने भांडुपच्या कल्पतरू इमारतीवरून उडी टाकत आत्महत्या केली. मात्र किशोरने यास्मिता यांची हत्या का केली याचा गुंता पोलिसांना अद्याप सोडवता आला नसून या हत्याकांडामागचे नेमके कारण काय आहे. याचा भांडुप पोलिस शोध घेत आहेत.\nकरोडो रुपयांचे कर्ज देण्याच्या नावाखाली फसवणूक, दिग्दर्शकाला अटक\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह उद्गार, मालवणी पोलिसांनी केली एकाला अटक\nमनसेच्या शाखा प्रमुखास खंडणीच्या गुन्ह्यात अटक\nरेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून कबड्डीपट्टूंना लाखोंचा गंडा\nकुख्यात गुंडाला या पोलिस अधिकाऱ्याने दिलं अभय\nचीनमधून आईचा मृतदेह आणण्यासाठी डाॅक्टर मुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र\nगायक मिक्का सिंगच्या मँनेजरने स्टुडिओत केली आत्महत्या\nभाजीचा ठेला लावण्यावरून पवईत एकाची हत्या\nगुलशन कुमारच्या हत्येची टीप आधीच मिळाली होती - राकेश मारिया\nशीना बोरा हत्या प्रकरणात सहकाऱ्यांनीच विश्वास घात केला - राकेश मारिया\nपानसरेंच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र\nअखेर पीटर मुखर्जीला जामीन मंजूर, पण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/navi-mumbai-local-train-stone-pelting-accused-is-arrested/articleshow/70423393.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-02-23T05:41:21Z", "digest": "sha1:7CWFND5VOHE2FZXRFFUERIQU63HL3T2Q", "length": 11027, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Guard hurt by stone : अखेर लोकलवर दगडफेक करणारा अटकेत - navi mumbai: local train stone pelting accused is arrested | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nअखेर लोकलवर दगडफेक करणारा अटकेत\nमानखुर्ददरम्यान लोकलवर दगडफेक करणाऱ्याला बेड्या ठोकण्यात वाशी रेल्वे पोलिसांना यश आले आहे. कन्नन धनपाल हरिजन असे त्याचे नाव असून, त्याला मानखुर्द परिसरातील मुंशी शाळेच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले.\nअखेर लोकलवर दगडफेक करणारा अटकेत\nनवी मुंबई: मानखुर्ददरम्यान लोकलवर दगडफेक करणाऱ्याला बेड्या ठोकण्यात वाशी रेल्वे पोलिसांना यश आले आहे. कन्नन धनपाल हरिजन असे त्याचे नाव असून, त्याला मानखुर्द परिसरातील मुंशी शाळेच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले.\nकन्नन हा ठाणे, कापूरबावडी पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यांत १० महिने शिक्षा भोगून बाहेर आला होता. सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने त्याची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिसांनी दिली. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बेलापूर स्थानकातून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलवर त्याने दगडफेक केली होती. यावेळी लोकलमध्ये कर्तव्यावर असलेले गार्ड आर. के. यादव यांच्या डोक्यावर दगड आदळल्यामुळे ते जखमी झाले होते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुंबईतील वाइन शॉपवाल्याची कमाल; १२१ खंडणीबहाद्दरांना खायला लावलीय जेलची हवा\nछत्रपती शिवाजी महाराज की जय...\nपठाणांच्या चिथावणीला मनसे, भाजपचे 'हे' प्रत्युत्तर\nसरपंच निवड: महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचा धक्का\nराज ठाकरेंची मोठी कारवाई; मनसेच्या 'या' जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांचे हजारो समर्थक भजन दिंडीत सहभागी\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nअखेर लोकलवर दगडफेक करणारा अटकेत...\nआयआयटीत लेक्चर सुरू असताना मोकाट गाय घुसली अन्......\nमुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत उद्या मुसळधार पावसाचा इशार...\n'त्या' इमारतींच्या पुनर्विकासासाठी डीसीआरमध्ये स्वतंत्र तर���ूदः श...\nमुख्यमंत्र्यांनी सुहास गोखलेंची माफी मागावीः साकेत गोखले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/ekmekanchya-jivat-jiv-guntalela/", "date_download": "2020-02-23T03:52:22Z", "digest": "sha1:74VD54XZ6ALIN4UPDCRCZXCEAF3ATL4Z", "length": 6178, "nlines": 98, "source_domain": "nishabd.com", "title": "एकमेकांच्या जीवात जीव गुंतलेला | निःशब्द", "raw_content": "\nएकमेकांच्या जीवात जीव गुंतलेला\nby प्रतिक अक्कावार · 14 March, 2013\nएकमेकांच्या जीवात जीव गुंतलेला\nबाकी कशातच मन रूळेना\nतरीही दुर जाताना मात्र\nतिचं पाऊल काही मागे वळेना\nमाझीया प्रियाला प्रित कळेना\nमाझीया प्रियाला प्रित कळेना\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nसांगू दे थोडं शब्दात\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nमाहीत नाही तुझ्या नि माझ्यात आहे काय नातं\nके नैना तरस गए\nसुबह तु मेरी शाम भी तु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-what-benefit-macp-maharashtra-11283", "date_download": "2020-02-23T04:07:49Z", "digest": "sha1:I6EFB5LP2CRHHYUTBOZ45IGF3EHARVZR", "length": 21783, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, what is benefit of MACP, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे कर्ज काढून राज्यात सात वर्षे राबविलेल्या महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम प्रकल्पातून (एमएसीपी) नेमके काय साधले गेले, याची चर्चा कृषी क्षेत्रात सुरू आहे. याआधी दोनदा मुदत वाढवून मिळालेल्या या प्रकल्पाला आता मुदतवाढ मिळणार नसल्याने तो बंद होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.\nपुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे कर्ज काढून राज्यात सात वर्षे राबविलेल्या महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम प्रकल्पातून (एमएसीपी) नेमके काय साधले गेले, याची चर्चा कृषी क्षेत्रात सुरू आहे. याआधी दोनदा मुदत वाढवून मिळालेल्या या प्रकल्पाला आता मुदतवाढ मिळणार नसल्याने तो बंद होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.\nराज्यात डिसेंबर २०१० ते २०१६ या कालावधीत एमएसीपी राबविण्यासाठी मंजुरी मिळाली होती. मात्र, या कालावधीत अपेक्षित कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा जानेवारी २०१८ पर्यंत आणि त्यानंतर ऑक्टोबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या प्रकल्पावर एकूण ७०३ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. त्यात ४६१ कोटी रुपये कर्ज, ५२ कोटी रुपये शासनाचे भांडवल आणि १९१ कोटी रुपये लाभार्थी हिस्सा अशी विभागणी आहे.\nकृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि वखार महामंडळ अशा तीन संस्थांनी एकत्रितपणे एमएसीपी हा प्रकल्प राबविला. कृषी विस्तार सेवा आणि बाजार व्यवस्थेत सुधारणा ही या प्रकल्पाची मुख्य उद्दिष्टे होती. कृषी विस्तार करण्यासाठी राज्यात कृषी खात्याची स्वतंत्र यंत्रणा असताना आणि बाजार व्यवस्थेत सुधारणेसाठी पणन मंडळ, बाजार समित्यांची संरचना उपलब्ध असतानाही ‘एमएसीपी’च्या रूपाने स्वतंत्र प्रकल्पाचा घाट घालण्यात आला. कृषी आणि पणन विभागाच्या उपलब्ध यंत्रणांकडून अपेक्षित काम होत नसल्यानेच नावीन्यपूर्ण प्रकल्पाची गरज भासली, असा युक्तिवाद या संदर्भात केला जातो.\nप्रामुख्याने शेतमालाची ए���ात्मिक मूल्य साखळी (इन्टिग्रेटेड व्हॅल्यू चेन- आयव्हीसी) उभी करणे हा ‘एमएसीपी’चा गाभा होता. राज्यातील प्रमुख पिकांच्या बाबतीत अशा किती साखळ्या विकसित झाल्या, त्याचा किती शेतकऱ्यांना फायदा झाला यावरून ‘एमएसीपी’च्या उपयुक्ततेचे मूल्यमापन करण्याची गरज आहे. शेतीची उत्पादकता वाढविणे, शेतमालास किफायतशीर भाव मिळवून देणे आणि शेतकऱ्यांचा बाजारातील सहभाग वाढविणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्देश साध्य झाले नाहीत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.\nबाजार समित्यांतील शेतकऱ्यांना नाडणाऱ्या कुप्रथा बंद करण्यातही यश मिळाले नाही, याकडेही त्याने लक्ष वेधले. तसेच, या प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेकडून ३५ वर्षांच्या मुदतीचे ४६१ कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा मुद्दाही वादग्रस्त ठरला. या कर्जाऐवजी हजारो कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून ७०० कोटी रुपये या प्रकल्पासाठी देता आले असते, असे वित्त विभागाच्या सूत्राने सांगितले.\nया प्रकल्पातून राज्यात काही शेतकरी कंपन्यांची स्थापना झाली, आठवडी बाजार सुरू करण्यात आले, प्रतवारीची साधने आणि काही गोदामांची उभारणी झाली. मात्र, दीर्घ मुदतीच्या कर्जाचा विचार करता ही कामगिरी समाधानकारक नाही, असे सूत्राने सांगितले. पिकांची उत्पादकता आणि बाजार व्यवस्था यातील मूलभूत मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून, केवळ कागदी प्रकल्प राबवून स्पर्धाक्षम शेती व्यवस्था उभी राहणार नाही, असे मत या सूत्राने व्यक्त केले.\nप्रकल्पाची अंमलबजावणी समाधानकारक ः धोत्रे\nएमएसीपी हा प्रकल्प अतिशय चांगल्या पद्धतीने राबविला गेला असून, त्याविषयी जागतिक बॅंक देखील समाधानी आहे, असा दावा या प्रकल्पाचे तत्कालीन मुख्य वित्त नियंत्रक के. बी. धोत्रे यांनी केला. प्रकल्पासाठी काढण्यात आलेले कर्ज बिनव्याजी अाहे. सकारात्मक अंगाने विचार केल्यास हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे, असेही ते म्हणाले.\n‘‘तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल यांच्याकडून या प्रकल्पाला दिशा मिळाली. सध्याचे अतिरिक्त मुख्य सचिव बिजय कुमार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच, प्रकल्प संचालक आणि विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांचेही यात योगदान आहे. शेतकऱ्यांना पारंपरिक बाजार व्यवस्थेपेक्षा वेगळा पर्याय देणे, क्षमता बांधणी क���णे, उत्पादकता वाढविणे असे हेतू यात होते. त्यामुळेच शेतकरी कंपन्यांचे चांगले जाळे राज्यभर उभे राहिले,’’ असे धोत्रे म्हणाले.\nया प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळाले. प्रात्यक्षिके, मेळावे, प्रदर्शने, बैठका, अभ्यास दौऱ्यांमधून माहिती देण्यात आली. त्यांच्या गरजा पाहून व्यवसाय आराखडे तयार केले गेले. त्यानुसार कंपन्या उभारून व्यवसाय देखील सुरू झाले. बाजार समित्यांमध्ये रस्ते, गोदामे, वजनकाटे, ई-व्यापार अशी कामे झाली. आठवडी बाजार उभे राहिले, पशुसंवर्धनालाही वेग आला. त्यामुळे विशिष्ट मोजपट्टी लावून या प्रकल्पाकडे बघू नये. हा प्रकल्प यशस्वी झाल्यामुळेच जागतिक बॅंक आता पुन्हा दुसऱ्या प्रकल्पासाठी तयार झाली आहे, असेही श्री. धोत्रे यांनी सांगितले.\nजागतिक बॅंक महाराष्ट्र कृषी आयुक्त कृषी पणन शेती अर्थसंकल्प व्यवसाय व्यापार\nडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र आढळते.\nजालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल\nजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२२) कांद्यांची ५० क्‍विंटल आवक झा\nतयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे बनविण्याचे...\nसध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार खाद्यपदार्थांकडे\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार...\nअकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत देण्यात येणारे कर्ज\nव्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणी\nभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली.\nविदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...\nसांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...\nशेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...\nई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...\nअठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...\nसिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...\nपशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...\nनिर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...\nखारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...\nजळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...\nइंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...\nचांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...\nसर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...\nविदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...\nचारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...\nपरराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...\nकेळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...\nशेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...\nऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...\nनैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/shabana-azmi-hit-back-at-trolls-who-attacked-mohammad-kaif/articleshow/59829434.cms", "date_download": "2020-02-23T05:11:37Z", "digest": "sha1:V52PO3WM3LDLBBU5WTD27AHCQNIQA55G", "length": 12513, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Chess Troll : शबाना आझमी कट्टरपंथीयांवर खवळल्या! - shabana azmi hit back at trolls who attacked mohammad kaif | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nशबाना आझमी कट्टरपंथीयांवर खवळल्या\nभारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यानं फेसबुकवर टाकलेल्या एका फोटोवरून त्याच्यावर टीकेचा भडिमार करणाऱ्या कट्टरपंथीयांवर अभिनेत्री शबाना आझमी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. 'समाजाच्या भल्यासाठी काहीतरी चांगलं कामही करा,' असा बोचरा सल्ला त्यांनी मुस्लिम समाजातील मुल्ला-मौलवींना दिला आहे.\nभारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यानं फेसबुकवर टाकलेल्या एका फोटोवरून त्याच्यावर टीक���चा भडिमार करणाऱ्या कट्टरपंथीयांवर अभिनेत्री शबाना आझमी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. 'समाजाच्या भल्यासाठी काहीतरी चांगलं कामही करा,' असा बोचरा सल्ला त्यांनी मुस्लिम समाजातील मुल्ला-मौलवींना दिला आहे.\nमोहम्मद कैफ यानं नुकताच त्याच्या फेसबुकवर मुलासोबत बुद्धिबळ खेळतानाचा फोटो शेअर केला होता. त्यावरून मुस्लिम समाजातील कट्टरपंथीयांनी त्याच्यावर टीका केली होती. कैफला इस्लामची शिकवण देण्याची स्पर्धाच जणू लागली होती. बुद्धिबळाचा खेळ इस्लाममध्ये 'हराम' आहे, याची आठवण कैफला करून देण्यात आली. त्यावर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांसह बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी या 'सल्लेखोरां'चा ट्विटरवरून समाचार घेतला आहे.\n'बुद्धिबळ इस्लामला मान्य आहे की नाही, याची चर्चा नंतर करू. पण ट्विटरवर फोटो बघणं इस्लाममध्ये 'हराम' नाही का, याचं उत्तर आधी मौलवींनी द्यावं. कैफला शिकवणाऱ्यांनी हा फोटो पाहिलाच कसा, याचं उत्तर आधी मौलवींनी द्यावं. कैफला शिकवणाऱ्यांनी हा फोटो पाहिलाच कसा,' असा रोकडा सवालही सामाजिक कार्यकर्त्या शबनम हाश्मी यांनी केला आहे.\nहाश्मी यांच्या या ट्विटला रिट्विट करत, 'हे लोक काय उत्तर देणार यांचं काम फक्त लोकांना जुनाट आणि टाकाऊ सल्ले देण्याचं आहे,' अशा शब्दांत शबाना आझमी यांनी फटकारलं आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुंबईतील वाइन शॉपवाल्याची कमाल; १२१ खंडणीबहाद्दरांना खायला लावलीय जेलची हवा\nछत्रपती शिवाजी महाराज की जय...\nपठाणांच्या चिथावणीला मनसे, भाजपचे 'हे' प्रत्युत्तर\nसरपंच निवड: महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचा धक्का\nराज ठाकरेंची मोठी कारवाई; मनसेच्या 'या' जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजां��ा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\n'ओला, सुका कचरा वेगळा करा'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nशबाना आझमी कट्टरपंथीयांवर खवळल्या\nपूरग्रस्तांना मदत करा; आमीर खानचं आवाहन...\nधडधाकट प्रवाशांना होणार कुबड्यांची शिक्षा...\nपश्चिम रेल्वेची कॅन्टीन चालकांना तंबी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://vishalgarad.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2020-02-23T03:28:34Z", "digest": "sha1:C3A6J5UYGUEG2X53SHHAJZNBIHA73WU5", "length": 7894, "nlines": 90, "source_domain": "vishalgarad.com", "title": "मुलीच्या वाढदिवसानिमित्त वाटले सॅनिटरी नॅपकिन्स | Vishal Garad", "raw_content": "\nHome My Articles मुलीच्या वाढदिवसानिमित्त वाटले सॅनिटरी नॅपकिन्स\nमुलीच्या वाढदिवसानिमित्त वाटले सॅनिटरी नॅपकिन्स\nकाल प्रवासात असताना कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व माझी विद्यार्थीनी कु.सई टोणगे हिचे वडील श्री.सतिश टोणगे यांचा फोन आला होता की “सर उद्या आमच्या सईचा वाढदिवस आहे तेव्हा भेटायला येऊ का मी म्हटले हो या मी आहे उद्या काॅलेजवर. सतिश टोणगे हे कळंब तालुक्यात बप्पा नावाने प्रसिद्ध आहेत. विषय कोणताही असो बप्पांची लेखणी सदैव तळपत असते. चौथ्या स्तंभाची जबाबदारी पार पाडत असतानाच प्रेम या विषयावर एखाद्याची डबल पी.एच.डी होईल एवढे लिखान आणि कविता आजवर त्यांनी लिहिल्या आहेत. कळंब परिसरात कुठेही माझे व्याख्यान असले की ते आवर्जुन हजेरी लावत असतात. बप्पांचा थोडासा सहवासही खुप काही नव्या संकल्पना आणि विचारांना जन्म घालत असतो.\nआज जेव्हा ते काॅलेजवर त्यांच्या मुलीला भेटायला आले तेव्हा निवांत गप्पा गोष्टी झाल्या. सकाळीच सईला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पण आज सायंकाळी व्हाट्स अॅपवर स्वतःच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सतिश बप्पांनी राबवलेल्या उपक्रम पाहुण त्यांचे कौतुक करण्यासाठी माझ्या हातांची बोटे आपसुकच किपॅडवर नृत्य करू लागली. कळंब तालुका पत्रकार संघाने “आपली सई” या नावाने मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप उपक्रम हाती घेतला असुन याचाच एक भाग म्हणून आज कु.सई सतीश टोणगे हिच्या वाढदिवसानिमित्त येथील ‘संत ज्ञानेश���वर महाराज निवासी मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थीनींना’ नगराध्यक्षा सौ.सुवर्णा मुंडे यांच्या हस्ते वर्षभरासाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले.\nबुरसटलेल्या जुनाट विचारांना आणि रूढी परंपरांना छेद देऊन सतिश बप्पांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त गोर गरिब अनाथ आणि मुकबधीर मुलींना वर्षभर पुरतील एवढे पॅड देऊन सामाजिक जाणिवेचा नवा पायंडा पाडला आहे. जीथं गरज आहे तिथं गरज पुरवली की ती सेवा जास्त प्रभावी ठरते. कळंब पत्रकार संघाने देखील हि भावना जोपासुन समाजाला नवा विचार देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात अशा उपक्रमाचे आपणही अनुकरन करणे हिच खरी त्यांना शाब्बासकी ठरेल. कळंब व उस्मानाबाद परिसरात शहाजी चव्हाण हे वंचितांचे आणि अनाथांचे आधारवड म्हणून काम करतात. आपल्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातुन त्यांनी अनेक लेकरांची आणि पालकांची दुःख पुसण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याला सतिश बप्पा आणि मित्रांनी दिलेली साथ कौतुकास्पद आहे. आपणा सर्वांच्या कार्यास माझ्या मनःपुर्वक शुभेच्छा. सामाजिक भान ठेऊन काम करणाऱ्या अशा पालकांचा मला सदैव अभिमान.\nलेखक : प्रा.विशाल गरड\nदिनांक : २४ एप्रिल २०१८\nPrevious articleया गावात आहे कुत्र्याचे मंदिर\nNext articleयळकोट यळकोट जय मल्हार\n© शिवाजी महाराज देतात आजही रोजगार\nआयुष्याचं सोनं करणारे सोनवणे सर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2019/05/blog-post_51.html", "date_download": "2020-02-23T03:24:23Z", "digest": "sha1:RZ5475DNUUD7IK6VGEZUZQJLSJXXKCPW", "length": 7936, "nlines": 81, "source_domain": "www.impt.in", "title": "कुरआन आकलनाची मुलतत्त्वे | IMPT Books", "raw_content": "\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन\n- प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकी प्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आ...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता संब...\n- अबुल आला मौदूदी\nकुरआन अध्ययन कर्त्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शकाच्या स्वरूपात आहे. कुरआन हा ईशग्रंथ असल्या��े तो इतर ग्रंथांसारखा मुळीच नाही. कुरआनची वर्णन शैली, त्याचे स्वरूप, कुरआनची वास्तवता व त्याचा मध्यवर्ती विषय विषयीची चर्चा आहे.\nकुरआन अवतरण स्थितीला जाणून घेण्यासाठी तीन प्रकारचे अवतरण टप्पे विचारात घेणे आवश्यक आहे. कुरआनच्या या वैशिष्ट्यपूर्ण शैलीची सार्थकता स्पष्ट करतांना त्याचे संकलन तसेच क्रम बद्धता व पुनरावृत्तीचे औचित्य वर्णन आले आहे. कुरआन वैश्विक व सर्वकालिक ईश ग्रंथ आहे आणि कुरआन आत्म्याशी पूर्णत: परिचित होण्यासाठी हे आवश्यक आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 12 -पृष्ठे - 32 मूल्य - 18 आवृत्ती - 4 (2012)\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन\n- प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकी प्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आ...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता संब...\nकुरआन आणि आधुनिक विज्ञान\n- डॉ. मॉरिस बुकाले या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधुनिक ...\n- अबुल आला मौदूदी कुरआन अध्ययन कर्त्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शकाच्या स्वरूपात आहे. कुरआन हा ईशग्रंथ असल्याने तो इतर ग्रंथांसारख...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष्टी ...\n- नसीम गाझी फलाही या पुस्तकाद्वारे कुरआन व इस्लाम विषयी पसरविण्यात आलेले गैरसमज दूर करण्यात आले ज्यामुळे लोकांना इस्लामचे खरे ज्ञान प्...\n- सय्यद अबुल आला मौदूदी मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी 10 मे 1947 रोजी दारूस्सलाम पठाणकोट येथे एका जाहीर सभेत हे भाषण द...\nदहशतवाद कारणे व उत्तेजना\nसिराजूल हसन आणि इतर जागतिक स्तरावर हिंसाचार व दहशतवादाचे वावटळ सध्या घोंघावत आहे. त्याच्या तडाख्यात गरीब व श्रीमंत जाती व देश साप...\nपैगंबर मुहम्मद (स.) संक्षिप्त परिचय\nमुहम्मद अहमद या पुस्तिकेत पैगंबर (स.) यांचा संक्षिप्त परिचय करून दिला आहे. अल्लाहने ���नुष्याला जीवनोद्देश सांगण्यासाठी, मनुष्य जीवन सु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/06/dabholkar-murder-case-news.html", "date_download": "2020-02-23T03:39:12Z", "digest": "sha1:JG6UDH7JYQJAEIH5BGXUTKSWCM5CIS4G", "length": 4077, "nlines": 58, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "दाभोलकर हत्या प्रकरण : ॲड. पुनाळेकर, भावेंची न्यायालयीन कोठडीत रवानगी", "raw_content": "\nदाभोलकर हत्या प्रकरण : ॲड. पुनाळेकर, भावेंची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nDNALive24 :वेब न्यूज, पुणे\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटकेतील आरोपी ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची मंगळवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सीबीआयने केलेल्या तपासात प्रगती नाही, तसेच यापूर्वी पुरेशी कोठडी दिली असल्याचे नमूद करीत विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी हा आदेश दिला.\nडॉ. दाभोलकर प्रकरणातील आरोपीस पिस्तूल नष्ट करणे, तसेच भावे याने घटनास्थळाची रेकी केल्याप्रकरणी ॲड. संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहायक विक्रम भावे यांना अटक केली आहे. मंगळवारी सीबीआय कोठडी संपल्याने दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. भावेकडे तपास करून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करणे, तसेच ॲड. पुनाळेकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेला मोबाइल आणि लॅपटॉपमधील डेटाचे अद्याप विश्‍लेषण झालेले नाही. त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट बाकी आहे. त्यामुळे त्यांना १४ दिवसांची अतिरिक्त सीबीआय कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/india/page/511/", "date_download": "2020-02-23T03:48:06Z", "digest": "sha1:WTWIMIUW2QFMBZAKFICRYOW2RW457NTU", "length": 10168, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "India Archives – Page 511 of 1384 – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n…तर मी माफी मागतो; देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमहिला अत्याचाराची प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवावीत : सीमाताई आठवले\nकारंब्यातील गणवेश जगभरात ओळख मिळवतील : सुभाष देशमुख\nनिवृत्ती कधी घ्यायची हे मला चांगलचं कळतं – धोनी भडकला\nटीम महाराष्ट्र देशा : माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी आपल्या क्रिकेटमधून निवृत्त होणार असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मला फलंदाजी आणि विकेटकिपिंग...\nयाला म्हणतात जिंकता येईना, इव्हिएम वाकडं ; भाजपचा राष्ट्रवादीला टोला\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीच्या त्यांचं इव्हिएमवर बरंच नियंत्रण दिसतंय या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. तुमचा स्वतः वर विश्वास नाही, इव्हिएमला...\nइव्हिएमवर बरंच नियंत्रण दिसतंय ; राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना टोला\nटीम महाराष्ट्र देशा : फडणवीस सरकारच्या कार्यकाळातल्या शेवटच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असे वक्तव्य केले. फडणवीस यांच्या या...\nकेशरी रेशनकार्ड धारकांनासुद्धा आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळावा, खा. रक्षा खडसेंची लोकसभेत मागणी\nनवी दिल्ली : रावेर लोकसभा क्षेत्रातील सुमारे साडेचार लाखाहून अधिक रुग्णांना आयुष्यमान भारत योजनेचा फायदा मिळाला आहे. पिवळे रेशनकार्ड धारक गरिबांसाठी ही योजना...\nमनसेचे अनोखे आंदोलन, कात्रज कोंढवा रस्त्यावर खोदलेल्या खड्यात चालवली होडी\nपुणे : कात्रज -कोंढवा रस्त्याचे काम संथ गतीने होत असल्याचा आरोप करत पुणे मनसेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. कात्रज -कोंढवा रस्त्यावर खोदण्यात आलेल्या...\n‘त्या’ दुर्दैवी घटनेतील नातेवाईकांना शिवसेनेचा मदतीचा हात\nटीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील कोंढवा भागात शनिवारी अल्कॉन सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पहाटे २ वाजताच्या सुमारास...\nइथून पुढे सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यांचे निकालपत्र मराठीमध्ये\nटीम महाराष्ट्र देशा : देशाची भाषिक विविधता लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. इथून पुढे सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यांचे निकालपत्र मराठीसह...\nनालेसफाईच्या नावे कोट्यावधी खर्च केलेला पैसा गेला कुठं\nटीम महाराष्ट्र देशा : मुंबई मनपाच्या नालेसफाई प्रश्नावरून महाराष्ट्र कॉंग्रेसने सेना- भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. नालेसफाईच्या नावावर आजपर्यंत जे कोट्यवधी...\nवंचित आमच्यासोबत आली नाही तर जनता ठरवेल की वंचित नेमकी कुणाची बी टीम आहे : कॉंग्रेस\nटीम महाराष्ट्र देशा : येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने वंचित आघाडीला सोबत घेण्याचा विचार क��ला आहे. मात्र वंचित आघाडी कॉंग्रेस सोबत येण्यास उत्साही नसल्याच...\nएका पराभवाने सर्व संपले असे नाही, अनेक नेत्यांनी पराभव पहिलाय – राजू शेट्टी\nटीम महाराष्ट्र देशा : एकदा पराभव झाला म्हणून सर्व संपले असे नाही, आजवर अनेक नेत्यांनी पराभव पहिला आहे. असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू...\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/dehuroad-accident-due-to-technical-difficulties-of-the-car-police-deputy-commissioner-of-solapur-division-was-injured-102208/", "date_download": "2020-02-23T04:58:58Z", "digest": "sha1:YYDHVQ54OXM2GHCSWBSM4UB7NWW2LKC6", "length": 8056, "nlines": 97, "source_domain": "mpcnews.in", "title": "Dehuroad : कारच्या तांत्रिक बिघाडामुळे अपघात; सोलापूर विभागाचे पोलीस उपायुक्त जखमी - MPCNEWS", "raw_content": "\nDehuroad : कारच्या तांत्रिक बिघाडामुळे अपघात; सोलापूर विभागाचे पोलीस उपायुक्त जखमी\nDehuroad : कारच्या तांत्रिक बिघाडामुळे अपघात; सोलापूर विभागाचे पोलीस उपायुक्त जखमी\nएमपीसी न्यूज – कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कारचे स्टेअरिंग वळू शकले नाही. त्यामुळे कारचा अपघात झाला. या अपघातात सोलापूर शहर विभागाचे पोलीस उपायुक्त जखमी झाले. हा अपघात आज (मंगळवारी) सकाळी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झाला.\nसोलापूर शहर विभागाचे पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड हे या अपघातात जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्या कारचा चालक ही घटनेत जखमी झाला आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड त्यांच्या कामानिमित्त कारने मुंबईला गेले होते. ते आज पहाटे मुंबईहून पुण्याकडे येत होते. ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आले असता त्यांच्या कारची स्टेअरिंग जाम झाली. स्टेरिंग वळू शकली नाही. यामुळे कार रस्त्यातील डिव्हायडरला धडकली. यात कारच्या समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाले.\nपोलिस उपायुक्त मधुकर गायकवाड जखमी झाले. तसेच त्यांच्या कारचालकही या अपघातात जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलीस उपायुक्त गायकवाड आणि त्यांच्या चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.\nPimpri : ‘ब्रह्मकेसरी’तर्फे राज्यातील पंधरा आमदारांना उत्कृष्ट विधायक पुरस्कार जाहीर\nVadgaon Maval: अ‍ॅड. तुकाराम काटे यांची वडगाव मावळ बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड\nMoshi : ट्रक-कारचा अपघात; दोघांचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी\nPimpri : दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू\nDighi : भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; पित्याचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी\nChakan : रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू\nKanhe: ढाब्यावर थांबलेल्या ट्रेलरचालकावर खुनी हल्ला\nHinjawadi : कारचालकाला अडवून मारहाण करत लुटले\nHinjawadi : मेट्रोच्या डिव्हायडरला धडकून कार पलटी; सुदैवाने कोणीही जखमी नाही\nTalegaon : पुणे-मुंबई महामार्गावर हायवा पलटी; एकाचा जागीच मृत्यू (व्हिडीओ)\nHinjwadi: ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू\nBhosari : पीएमपी बसला दुचाकीची धडक; दोघे जखमी\nHinjawadi : पाच सीट घेण्यास नकार दिल्याने कॅब चालकाला मारहाण; तीन अनोळखी इसमांवर…\nDighi : ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; दाभाडेवस्ती च-होली येथील घटना\nPune : 50 हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक लेखा परीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2018/05/", "date_download": "2020-02-23T04:56:02Z", "digest": "sha1:GHRXMRCYHVTROSNKYA3MOVVFIPLDSWGL", "length": 26203, "nlines": 94, "source_domain": "www.berkya.com", "title": "May 2018 ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा '���ेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nरविवार, २० मे, २०१८\nधमकावून पत्रकारांनी उकळले २३ हजार रुपये\n१२:०० म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमीरारोड - कथित पत्रकरांनी साथीदारांसह एका कथीत पत्रकारास तु बोगस असल्याचे धमकावुन २३ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा खळबळजनक प्रकार मीरारोडच्या नयानगर मध्ये घडला आहे. पोलीसांनी तीघांना अटक केली असुन एकाचा शोध सुरु आहे.\nएका युट्युब चॅनल मध्ये पत्रकारिता करत असलेला शैलेश गणपत पटेल (३५) रा. रॉयल कॉम्पलेक्स, जयभवानी लेन, मालाड हा नया नगर मध्ये राहणारया आपल्या सहकारी कर्मचा-याच्या घरी आला होता. त्यावेळी आयुब इब्राहिम शेख (४४) रा. सनराईज अपार्टमेंट, नया नगर\nयाने पटेल याला फोन करुन खाली बोलावले. पटेल खाली गेला असता त्याला अयुब याने आपण अधिकारी असून तुझे पत्रकारितेचे ओळखपत्र तपासायचे आहे असे सांगीतले. पटेलने ओळखपत्र दाखवले असता मुदत संपली असुन तो बोगस पत्रकार असल्याचे त्याला सांगत शम्स मस्जिद जवळील कार्यालयात नेले.\nपटेल याने मदतीसाठी आपले परिचित पंकज विजय बेदी (३७) रा. राज एक्जोटिक्स, हाटकेश व राजेश ुहरिप्रसाद पांडे (३७) रा. लक्ष्मी नगर, मालाड या दोघा कथीत पत्रकारांना फोन करुन बोलावुन घेतले.\nपंकज हा जनता समाचार युट्युब चॅनल व साप्ताहिकचा पत्रकार असल्याचे सांगतो. तर पांडे देखील असाच कथीत पत्रकार आहे.\nबेदी व पांडे दोघे आल्यावर आयुब याने पटेल हा बोगस पत्रकार असुन कारवाई करायची नसेल तर एक लाख रुपयांची खंडणी मागीतली. अखेर २० हजार रुपयात मांडवली झाली. पांडे याने साळसुदपणाचा आव आणत मी माझी सोन्याची चैन, अंगठी गहाण ठेऊन पैसे आणुन देतो सांगीतले. व पांडेनेच २० हजार रुपये आणुन दिल्या नंतर पटेलची सुटका झाली. दुसरया दिवशी पटेल याने पांडेला २० हजार व ३ हजार व्याज मिळुन २३ हजार रुपये दिले.\nपरंतु त्याला अयुब, पांडे व बेदी यांचे संगनमत असल्याचा संशय आला. अअखेर नया नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलीसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. अयुब, पांडे व बेदी या तीघांना अटक केली असुन त्यांच्या चौथ्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत.\nरविवार, ६ मे, २०१८\nकागदावर बातमी लिहिण्याचे दिवस आता संपले\n१०:१३ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nपुणे - हातात पेन घेवून कागदावर बातमी लिहिण्याचे दिवस आता संपले आहेत, प्रत्येक पत्रकाराला बातमीबरोबर कॉम्प्युटर, इंटरनेट आणि अत्याधुनिक यंत्रणेचे ज्ञान हवे. जो पत्रकार काळाबरोबर चालणार नाही तो पत्रकारितेतून कालबाह्य होईल,असा गर्भित इशारा ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांनी दिला.\nपुण्यातील कर्वे नगर रोडवरील कॅलिडस इंटरनॅशनल मीडिया अँड आर्ट्स अकॅडमी मध्ये तिसरी राज्यस्तरीय डिजिटल मीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, यावेळी पत्रकार ढेपे बोलत होते, यावेळी सकाळचे संपादक सम्राट फडणीस, पुढारी सिटी एडिटर विक्रांत पा���ील, संचालक पंकज इंगोले उपस्थित होते.\nज्या पत्रकारास संगणकाचे ज्ञान नाही तो निरक्षर पत्रकार ठरत आहे, आपण स्वतः 20 वर्षांपासून संगणक हाताळत असून, काळाबरोबर नाही चाललो असतो तर आऊटडेटेड पत्रकार ठरलो असतो, असे सांगून पत्रकार ढेपे म्हणाले की, वेबसाईट अपलोड करणे फार अवघड काम नाही, मात्र त्याचे टेक्निकल ज्ञान घेणे आवश्यक आहे, बातमी लिहून ती फुलवणे, आकर्षण हेडिंग देणे हेच महत्वाचे आहे.\nन्यूज चॅनल आणि प्रिंट मीडिया मधील संधी कमी झाल्याने तरुण पत्रकारांनी डिजिटल मीडियाचे ज्ञान घ्यावे असे आवाहनही ढेपे यांनी केले .वेबसाईट आणि सोशल मीडियामधून आर्थिक प्राप्ती कशी होते, याच्या टिप्सही त्यांनी यावेळी सांगितल्या.\nपंकज इंगोले, सम्राट फडणीस, विक्रांत पाटील, सुनील ढेपे\nसकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी इंटरनेटचा उगम, त्याची व्याप्ती, आवाका, भविष्यात काय होणार याबद्दल मार्गदर्शन केले, पुढारीचे सिटी एडिटर विक्रांत पाटील यांनी कंटेंट, गुगल सर्चर्निग,लोकांच्या आवडी निवडी याबाबद्दल माहिती दिली.\nदुपारच्या सत्रात सामचे संपादक निलेश खरे यांनी युट्युब मॉनिटेशनबद्दल माहिती सांगितली तर लोकमतचे डिजिटल संपादक तुळशीदास भोईटे यांनी, सोशल मीडिया कसा हँडल करावा, लोकांना नेमके काय आवडते यावर भाष्य केले.\nतुळशीदास भोईटे, सुनील ढेपे, निलेश खरे, पंकज इंगोले, विक्रांत पाटील\nप्रास्ताविक संचालक पंकज इंगोले यांनी केले.यापुढे कोल्हापूर, शिर्डी, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक आदी ठिकाणी डिजिटल मीडिया कार्यशाळा घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला, त्यासाठी त्या त्या ठिकाणच्या पत्रकार संघांनी पुढे येण्याची गरज आहे असे इंगोले म्हणाले.\nटीव्ही 9 मराठीत पुन्हा अमराठी बॉस\n८:५५ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - टीव्ही 9 मराठीने चॅनल कंट्रोल करण्यासाठी पुन्हा एकदा मराठीतलं ओ की ठो कळत नसलेला बॉस स्टाफच्या मानगुटीवर बसवला आहे. रोहीत विश्वकर्मा नावाचा इंडिया टीव्हीतून आयात केलेला पत्रकार टीव्ही 9 मराठीचा मॅनेजिंग एडिटर होणार आहे. रोहीत विश्वकर्मा हा विनोद कापरी यांचा खास माणूस आहे.\nगणेश कनाटे, तुळशीदास भोईटे, निलेश खरे, उमेश कुमावत, सचिन परब एवढे अपवाद सोडले तर या चॅनलने कायम अमराठी बॉसला सगळं आंदण दिलं आहे. कापरीचा खास एवढेच कॉलिफिकेशन असलेल्या विश्वकर्माची यापुढ��� हुजरेगिरी आणि चमचेगिरी करायच्या उद्देशाने त्याला काय आवडतं याची माहिती बेदम आणि टकलू हैवान मिळवायला लागले आहेत.\nबुधवार, २ मे, २०१८\nपुण्यनगरीत साबळे, खोरे यांची एन्ट्री\n१०:४५ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nपुणे - भागा वरखडे आणि सुनील देशपांडे यांना डच्चू देण्यात आल्यानंतर पुण्यनगरीत संपादक म्हणून श्रीकांत साबळे आणि सल्लागार संपादक म्हणून अरुण खोरे यांची वर्णी लागली असून, या दोघांनी बुधवारी पदभार स्वीकारला आहे.\nपुण्यात पुण्यनगरीचा खप प्रचंड घसरला आहे. त्याचे खापर निवासी संपादक भागा वरखडे आणि सहसंपादक सुनील देशपांडे यांच्यावर फोडण्यात आले आणि दोघांना नारळ देण्यात आला होता. त्यानंतर साबळे आणि खोरे यांना संधी देण्यात आली आहे. मालक बाबा शिंगोटे यांनी काल दोघांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.\nसाबळे यापूर्वी पुढारीत सोलापूर ब्युरो चीफ म्हणून कार्यरत होते. खोरे यांनी लोकसत्ता,लोकमत, प्रभात आदी वृत्तपत्रात काम केले आहे.\nगोडबोले यांना नारळ , सुतार पुन्हा पुढारीत \n१:४७ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nपुणे - पुढारीचे कार्यकारी संपादक आल्हाद गोडबोले यांना आज अचानक नारळ देण्यात आला असून, पुन्हा नंदकुमार सुतार यांना घेण्यात आले आहे. येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत बक्कळ धंदा देण्याचे वचन सुत्तारने पद्मश्रीना दिले आहे.\nसुतार यांची सकाळमधून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांच्याकडे पुढारी हा एकमेव पर्याय होता. यापूर्वी तीन वेळा पुढारी सोडलेल्या सुतार यांना पुन्हा संधी मिळणार की नाही याबाबत संभ्रम होता. पुढारीचे कर्मचारीही याबाबत अंधारात होते.\nकाल रात्री अचानक मुख्य कर्मचाऱ्यांना बुधवारी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेल्या मिटिंगबाबत एसएमएस आले आणि त्यात कार्यकारी संपादक आल्हाद गोडबोले यांना निरोप देण्यात आला तर नंदकुमार सुतार यांचे स्वागत करण्यात आले. सुतार यांच्या नियुक्तीमुळे अनेक कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुण्यातील हाय प्रोफाइल खंडणी प्रकरणी टीव्ही मीडिया झोपला \nपुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या हाय प्रोफाईल खंडणी प्रकरणाच्या बातम्या एकाही टीव्ही चॅनल्सवर अद्याप झळकल्या नाहीत, त्यामुळे पुणेकरां...\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये राजकारण जोरात \nमुंबई - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंग यांची बदली ...\nपोलीस मित्र गजाआड , आता पत्रकारांचा नंबर \nपुणे - ७५ लाखाच्या खंडणी प्रकरणी पोलीस मित्र जयेश कासट याला पोलिसांनी गजाआड केल्यानंतर आता लाचेत वाटेकरी होणाऱ्या पत्रकारांची ...\nखंडणी प्रकरणात पुण्यातील १४ पत्रकार अडकले \nपुणे - शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७...\nपत्रकारांना सोशल मीडियात ट्रोल करणे सोपे आहे. विशेष करून वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार हे ट्रोलर्सचे 'सॉफ्ट टार्गेट' असल्याचे दिस...\nदिव्य मराठीचा नवा प्रयोग संपादक संजय आवटे यांच्या अंगलट \nऔरंगाबाद - सकाळी ७.३० वाजता लगबगीने महाविद्यालयाकडे निघालेल्या एका २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भरर...\nदिव्य मराठीकडे 3 कोटी रुपयांची थकबाकी, पत्रकारांचा पीएफ थकवला...\nऔरंगाबाद - जोखीम पत्करून, जीवाची पर्वा न करता पत्रकारीता करणार्या पत्रकरांना हक्काच्या व्हेज बोर्डनुसार म्हणजे मजिठिया वेतन आयोगानुसार ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/in-umred-pawani-khandala-increased-in-sanctuary-area-pranay-phuke/", "date_download": "2020-02-23T03:53:28Z", "digest": "sha1:BMGGB62KUT3V56L2DJ5623HKZO6U4N2O", "length": 8214, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांच्या जागेत अभयारण्य क्षेत्रात वाढ - परिणय फुके", "raw_content": "\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n…तर मी माफी मागतो; देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमहिला अत्याचाराची प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवावीत : सीमाताई आठवले\nकारंब्यातील गणवेश जगभरात ओळख मिळवतील : सुभाष देशमुख\nउमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांच्या जागेत अभयारण्य क्षेत्रात वाढ – परिणय फुके\nटीम महाराष्ट्र देशा : उमरेड-पवणी-कऱ्हांडला या गावांच्या जागेत अभयारण्य क्षेत्र वाढवून या गावांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षित पुनर्वसन करावे असे, निर्देश बुधवारी वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी मंत्रालयात बैठकीत दिले.\nयावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ. नरेश गीते तसेच वन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nयावेळी डॉ. फुके म्हणाले, ‘उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांच्या भोवताली अरण्य परिसर वाढत आहे. परिसरात अभयारण्य वाढल्याने या परिसरातील गावात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करणे आवश्यक आहे. यासाठी काशी, राजकोट आणि वाई या तीन गावांमध्ये गावकऱ्यांना स्थलांतरित करता येईल. उमरेड, पवनी येथील साधारण ६०५ कुटुंबांचे पुनर्वसन २९५ हेक्टर जमिनीत करता येणार आहे’.\nसंबंधित गावांमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांचे स्थलांतर करणे गरजेचे असल्याने उप विभागीय अधिकारी ( एस. डी.ओ)नेमण्यात यावा. यासंबंधी पुढील कारवाई करत असताना उमरेड-पवणी-कऱ्हांडला या गावांमध्ये राहत असलेल्या गावकऱ्यांना स्थलांतराबाबत अधिसूचना उप विभागीय अधिकारी (एसडीओ) यांनी द्याव्यात. या सूचनांमध्ये गावकऱ्यांना स्थलांतरासाठी संबंधित गावात राहणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अभयारण्य क्षेत्र अधिसूचित करून व कक्षा वाढवून नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे डॉ. फुके यांनी सांगितले.\nराष्ट्रवादीचा आणखी एक नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nपीक कापणी प्रयोगांना शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन : बोंडे\n#महापूर : ‘गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असूनही कोल्हापूर – सांगलीमध्ये नियोजनात शून्यता’\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/media-47301507", "date_download": "2020-02-23T05:50:21Z", "digest": "sha1:KM22LPNOEJSW7CWB553MXUJUMU2EO4M6", "length": 4408, "nlines": 37, "source_domain": "www.bbc.com", "title": "केवळ तुम्हालाच नाही, जगातल्या 40 टक्के लोकांना आहे अॅलर्जीची समस्या - BBC News मराठी", "raw_content": "BBC News, मराठीथेट मजकुरावर जा\nकेवळ तुम्हालाच नाही, जगातल्या 40 टक्के लोकांना आहे अॅलर्जीची समस्या\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nकेवळ तुम्हालाच नाही, जगातल्या 40 टक्के लोकांना आहे अॅलर्जीची समस्या\nअपडेटेड 20 फेब्रुवारी 2019\nअॅलर्जी हा आजकाल सर्रास ऐकू येणारा शब्द झाला आहे. धूळ, परागकण, कुत्रे-मांजर किंवा निसर्गातील कोणत्याही गोष्टीची अॅलर्जी आपल्यापैकी अनेकांना असेल.\nगेल्याकाही वर्षांत आपली प्रतिकारशक्ती इतकी क्षीण का झाली आहे शास्त्रज्ञ या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.\nआधुनिक जीवनशैली हे त्यामागचं एक कारण आहे. शुद्ध पाणी, अँटी-बॅक्टेरिअल पदार्थ सहज उपलब्ध होत असल्यानं आपलं शरीर प्रतिकारशक्ती गमावत आहे.\nजीवनशैलीमुळी आपल्या आरोग्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी शास्त्रज्ञांना मदत करणार आहे एक लहानसा कृमी. या हुकवर्मचा (कृमीचा एक प्रकार) प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कसा उपयोग करता येईल, यावर शास्त्रज्ञ काम करत आहेत. लवकरच आपल्याला उत्तर सापडेल असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतोय.\nइअरफोनवर गाणी ऐकणं आरोग्याकरता धोकादायक ठरू शकतं\nगोरं दिसण्यासाठी लावली जाणारी क्रीम धोकादायक ठरू शकते\nदारूमुळे कसा बदलतो तुमचा डीएनए \n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट��स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nतुम्ही बीबीसीवर विश्वास का ठेवू शकता\n© 2020 बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/cetnol-pp-p37109883", "date_download": "2020-02-23T05:37:01Z", "digest": "sha1:YEHQRWYDJP4NKZFWEOPLFE5BOJOC4GGP", "length": 19756, "nlines": 439, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Cetnol Pp in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Cetnol Pp upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nCetnol Pp खालील उपचारासाठी वापरले जाते -\nमळमळ आणि ओकारी/ उल्टी मुख्य\nप्रेगनेंसी में कमर दर्द\nगरोदरपणात स्तनात वेदना होणे\nगर्भधारणे दरम्यान पेल्व्हिकच्या वेदना\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Cetnol Pp घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Cetnol Ppचा वापर सुरक्षित आहे काय\nCetnol Pp गर्भावस्थेत घेण्यास सुरक्षित आहे.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Cetnol Ppचा वापर सुरक्षित आहे काय\nCetnol Pp स्तनपानादरम्यान कोणतेही हानिकारक परिणाम करत नाही.\nCetnol Ppचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nCetnol Pp च्या दुष्परिणामांचा मूत्रपिंड वर क्वचितच परिणाम होतो.\nCetnol Ppचा यकृतावरील परिणाम काय आहे\nCetnol Pp मुळे यकृत वर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला या औषधाचे अनावश्यक परिणाम जाणवू लागले तर, याला घेणे थांबवा. हे औषध तुम्ही पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.\nCetnol Ppचा हृदयावरील परिणाम काय आहे\nCetnol Pp च्या दुष्परिणामांचा हृदय वर क्वचितच परिणाम होतो.\nCetnol Pp खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Cetnol Pp घेऊ नये -\nCetnol Pp हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Cetnol Pp सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Cetnol Pp घेतल्यानंतर या क्रिया किंवा कार्ये करणे सुरक्षित असते, कारण याच्यामुळे तुम्हाला पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Cetnol Pp घेण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nमानसिक विकारांसाठी Cetnol Pp घेण्याचे कोणतेही फायदे नाही आहेत.\nआहार आणि Cetnol Pp दरम्यान अभिक्रिया\nआहार आणि Cetnol Pp च्या परिणामांबद्दल माहिती नाही आहे, कारण या विषयावर शास्त्रीयदृष्ट्या अद्याप संशोधन झालेले नाही.\nअल्कोहोल आणि Cetnol Pp दरम्यान अभिक्रिया\nCetnol Pp घेताना अल्कोहोल घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा, कारण याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतील.\nCetnol Pp के लिए सारे विकल्प देखें\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Cetnol Pp घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Cetnol Pp याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Cetnol Pp च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Cetnol Pp चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Cetnol Pp चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.zjyongqi.com/mr/blank-wholesale-hip-hop-flat-bill-baseball-caps-sports-hats-snapback-6.html", "date_download": "2020-02-23T05:31:43Z", "digest": "sha1:QGW3U3BEFMHQHZBO4MBT55YXMNTSRWPD", "length": 7554, "nlines": 141, "source_domain": "www.zjyongqi.com", "title": "चीन रिक्त घाऊक हिप-हॉप फ्लॅट बिल अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ Caps क्रीडा हॅट्स अकस्मात उलटून येणे किंवा दिशा बदलणे फॅक्टरी आणि उत्पादक | युवराज आणि प्रश्न", "raw_content": "\nमलवस्त्र आणि ओव्हन कधीच होणार\nयुवक आणि प्रौढांसाठी ओलिस\nथोडे मुलांसाठी मिनी ओलिस\nट्राली पिशवी आणि प्रवास पिशवी\nसामने आणि मुलांसाठी हॅट्स\nवृत्तपत्रे विकणारा मुलगा सामने\nस्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे हॅट्स\nमलवस्त्र आणि ओव्हन कधीच होणार\nयुवक आणि प्रौढांसाठी ओलिस\nथोडे मुलांसाठी मिनी ओलिस\nट्राली पिशवी आणि प्रवास पिशवी\nसामने आणि मुलांसाठी हॅट्स\nवृत्तपत्रे विकणारा मुलगा सामने\nस्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे हॅट्स\n16 \"दुनियेत लहान मुले ABS वाहून-वर सुटकेस ट्राली ...\nUnisex हिवाळी पट्टे कापूस विणकाम फ्लॅट वेल Hat Caps\nदुनियेत मोटारीचे पोलादी व पुढेमागे करता न येणारे छप्पर EVA शाळा पेन्सिल प्रकरण स्टेशनरी Pe ...\nUnisex दीर्घिका तेजोमेघ हिप-हॉप फ्लॅट बिल अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ Caps ...\nरिक्त घाऊक हिप-हॉप फ्लॅट बिल अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ Spor Caps ...\nकापूस अतिरिक्त लांब उष्णता प्रतिरोधक Silicone पट्टे की ...\nरिक्त घाऊक हिप-हॉप फ्लॅट बिल अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ Caps क्रीडा हॅट्स अकस्मात उलटून येणे किंवा दिशा बदलणे\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nअकस्मात उलटून येणे किंवा दिशा बदलणे कॅप\nप्रमाणात (तुकडा) 1 - 100 > 100\nEst. वेळ (दिवस) 3 वाटाघाटी करण्यासाठी\nमागील: व्हिंटेज फार त्रास washable कापूस फ्लॅट वेल Hat Caps\nपुढील: दुनियेत मोटारीचे पोलादी व पुढेमागे करता न येणारे छप्पर EVA शाळा पेन्सिल प्रकरण स्टेशनरी पेन्सिल बॅग घाऊक\n100% कापूस 5 पॅनेल बेसबॉल कॅप आणि Hat\nबेसबॉल कॅप 6 पॅनेल\nस्वस्त 6 पॅनेल बेसबॉल कॅप\nHungting सन अतिनील संरक्षण Hat\nसाधा 5 पॅनेल बेसबॉल कॅप आणि Hat\nप्रमोशनल 6 पॅनेल बेसबॉल कॅप\nसफारी अतिनील संरक्षण मासेमारी Hat\nयुनिक अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ कॅप्स\nसंयुक्त अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ कॅप्स\nलोकर गोलंदाज Hat वाटले\nघाऊक 6 पॅनेल washable कापूस फार त्रास बा ...\nघाऊक 6 पॅनेल स्टोन washable फार त्रास बास ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/11/Prati-aamdar.html", "date_download": "2020-02-23T05:01:54Z", "digest": "sha1:QJZXQAV74X23DSDTQNQR5TC4ZG56EXSX", "length": 7716, "nlines": 65, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "पराभूत उमेदवाराला प्रतिआमदाराचा दर्जा देण्याची मागणी", "raw_content": "\nपराभूत उमेदवाराला प्रतिआमदाराचा दर्जा देण्याची मागणी\nवेब टीम : अहमदनगर\nमहाराष्ट्रात 288 जागांवर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांसह प्रतिस्पर्धी उमेदवारांना काही हजार मतांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.\nअशा क्रमांक दोनच्या प्रतिस्पर्धी उमेदवारास प्रतिआमदाराचा दर्जा देण्याची मागणी व प्रस्ताव पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्यावतीने मांडण्यात आला आहे.\nविधानसभा निवडणुकित काही मतांच्या फरकाने प्रतिस्पर्धी उमेदवारांना पराभव पत्कारावा लागला आहे. मात्र या प्रतिस्पर्धी उमेदवारांना देखील जनतेने चांगल्या प्रकारे कौल दिला असून, काही मतांचा फरक असल्याने त्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे.\nक्रमांक दोनच्या पराभूत उमेदवाराला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी केलेले मतदान वाया जाऊ नये व अदखलपात्र लोकसंख्या निर्माण होऊ नये यासाठी स्वयंसेवी संघटनांच्यावतीने प्रतिआमदार ही संकल्पना मांडण्यात आली आहे.\nएकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा सर्वसामान्य जनतेला भेटणे दुर्मिळ होतो व प्रश्‍न सोडविण्यास टाळाटाळ करीत असल्याचा जनतेला अनुभव आहे. अशी कार्यपध्दत अमेरिकेत शॅडो सिनेट म्हणून अस्तित्वात असून, त्यांना कायदे मंडळात प्रत्यक्ष भाग घेता येत नाही व सरकारी वेतन देखील मिळत नाही. क्रमांक दोनच्या उमेदवाराला प्रतिआमदाराचा दर्जा उपलब्ध करुन दिल्यास आमदाराच्या कार्यावर नियंत्रण, प्रशासनावर अंकुश, सरकारी अनागोंदी कारभारावर वचक व भ्रष्टाचार थांबविण्यास मदत होऊन सरकारी कामात पारदर्शकता निर्माण होणार आहे.\nतर प्रतिस्पर्धी उमेदवार राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहून आपले कार्य करु शकता येणार असल्याचे संघटनांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.\nक्रमांक दोनच्या पराभूत प्रतिआमदारांचा लवकरच ज्येष्ठ समाजसेवकांच्या उपस्थितीत शपथविधी घेऊन त्यांना राजकीय जीवनात पुन्हा सक्रीय करण्याचा संघटनेचा मानस आहे. जगात कॉन्टम डेमोक्रसीचा प्रचार-प्रसार झपाट्याने चालू आहे.\nयामध्ये लक्ष ठेवण्याचे चांगले परिणाम दिस���न आले असून, प्रतिआमदार आमदारांच्या कामावर लक्ष ठेवणार आहे. ही प्रतिआमदाराची संकल्पना संपुर्ण महाराष्ट्र राज्यात राबविल्यास विकासात्मक बदल दिसून येणार आहे.\nजे प्रतिआमदार म्हणून राजकीय जीवनात सक्रीय होणार नाही. त्यांनी सार्वजनिक जीवनातून संन्यास घेतल्याचा संदेश पसरविण्यात येणार असल्याची भूमिका अॅड.कारभारी गवळी यांनी मांडली आहे. क्रमांक दोनच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रतिआमदाराचा दर्जा मिळण्यासाठी माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, अॅड.गवळी, अशोक सब्बन, यमनाजी म्हस्के, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, अशोक भोसले, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अंबिका जाधव आदी प्रयत्नशील आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C/", "date_download": "2020-02-23T03:54:43Z", "digest": "sha1:VDNQTTWUZYGKF4TD6CUIEBEUGDR2SHAC", "length": 33213, "nlines": 82, "source_domain": "shekharpatil.com", "title": "लालभाईंना लवचिकतेची गरज - Shekhar Patil", "raw_content": "\nचालू घडामोडी • राजकारण\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी सीताराम येचुरी यांची नुकतीच निवड करण्यात आली. अनेक आघाड्यांवर पीछाडीवर पडलेल्या आपल्या पक्षामध्ये चैतन्याचे वारे फुंकण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी सीताराम येचुरी यांची नुकतीच निवड करण्यात आली. या पक्षात अध्यक्षपद नसून सरचिटणीस हाच सर्वसाधारणपणे प्रमुख मानला जातो. या पार्श्‍वभुमीवर येचुरी हे देशातील सर्वात मोठ्या डाव्या पक्षाचा चेहरा बनले आहेत. अनेक आघाड्यांवर पीछाडीवर पडलेल्या आपल्या पक्षामध्ये चैतन्याचे वारे फुंकण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.\nखरं तर प्रकाश करात यांच्याकडे दहा वर्षांपुर्वी सरचिटणीसपदाची धुरा सोपविण्यात येत असतांनाच माकप कात टाकणार असल्याची भाकिते करण्यात आली होती. अर्थात याला २००४च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या उज्ज्वल यशाची किनार होती. तेव्हा भाजप सरकारचा पराभव करून सत्तारूढ झालेल्या मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळाला माकपने बाहेरून पाठींबा दिला होता. व्हि.पी. सिंग, चंद्रशेखर, एच.डी. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल यांच्या सरकारांना माकपचा पाठींबा होता. यानंतर रालोआच्या सहा वर्षाच्या कालखंडानंतर दिल्लीच्��ा राजकारणात माकपचे स्थान बळकट झाले होते. पक्षाने आजवरची सर्वोत्तम कामगिरी करत ४३ जागा मिळवल्या होत्या. एका अर्थाने आपल्या पाठींब्यावर टिकलेले केंद्र सरकार आणि यासोबत पश्‍चिम बंगाल, केरळ आणि त्रिपुरा या तीन राज्यांमधील सत्ता अशी माकपची सर्वोच्च कामगिरी होती. यामुळे माकपच्या विस्ताराला बराच वाव होता. यात करात यांच्यासारख्या उच्चशिक्षित आणि मावळते सरचिटणीस हरकिशनजीत सुरजीत यांच्या तुलनेत तरूण असणार्‍या चेहर्‍याकडे पक्षाची सुत्रे होती. मात्र या सर्व अनुकुल वातावरणाचा लाभ उचलण्यात करात यांना अपयश आले. २००८ साली अणुकरारावरून माकपने युपीए सरकारचा पाठींबा काढला. अर्थात कॉंग्रेसने हुशारीने आधीच तजवीज केलेली असल्याने केंद्र सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. याआधी १९९६च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्योती बसू यांना पंतप्रधानपदाची चालून आलेली संधी माकपच्या पॉलिट ब्युरोने नाकारली होती. यानंतर ‘ऐतिहासिक चूक’ म्हणून लालभाई उसासे टाकत राहिले. अर्थात माकपचे गणित चुकले तरी पक्षाच्या कामगिरीचा आलेख उंचावतच राहिला. २००८च्या निर्णयानंतर मात्र माकपच्या घसरगुंडीला अशी सुरूवात झाली की गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे अवघे नऊ खासदारच निवडून आले. मध्यंतरी पश्‍चिम बंगालमधील मजबुत गड उद्ध्वस्त होत केरळमधील सत्तादेखील लयास गेली. आज लोकसभा आणि राज्यसभेत जेमतेम प्रतिनिधीत्व असणार्‍या माकपची फक्त त्रिपुरासारख्या लहानशा राज्यात सत्ता आहे. आता या वर्षाच्या अखेरीस पश्‍चिम बंगाल व केरळमध्ये निवडणूक होत असतांनाच सिताराम येचुरी यांच्याकडे माकपची सुत्रे आली आहेत. अर्थात ही निवडणूकच नव्हे तर एकंदरीतच माकपचा पाया नव्याने भक्कम करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.\nकोणत्याही राजकीय पक्षाच्या वाटचालीत त्या पक्षाचा विचार, केडर अर्थात संघटनशक्ती, नेतृत्वाचे वलय तसेच तत्कालीन मुद्यांवरून राजकीय पोळी शेकण्याची क्षमता हे घटक अत्यंत महत्वाचे असतात. या सर्व निकषांवर विचार केला असता माकप पिछाडीवर असल्याचे दिसून येते. सर्वप्रथम आपण पक्षाचा विचार हा मुद्दा घेऊ. भारताच्या राजकीय इतिहासामध्ये बहुतांश यशस्वी राजकीय पक्षांनी आपले विचार लवचिक ठेवल्याचे स्पष्ट दिसून येते. अगदी स्वातंत्र्योत्तर कालखंडात सर्वाधीक सत्ता उपभोगणार्‍या कॉंग्रेसने प्रारंभी नेहरूंच्या समाजवादी मॉडेलवरून वाटचाल केली. इंदिराजींच्या कालखंडात कॉंग्रेसमधील समाजवादी विचार दृढ झाला. नरसिंहा राव यांच्या सरकारने मात्र याच्या अगदी विरूध्द जात आर्थिक उदारीकरणाला गती दिली. हाच विचार गेल्या वर्षापर्यंत डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारने पुढे नेला. कॉंग्रेसच्या पाठोपाठ यशस्वी असणार्‍या भाजपच्या विचारांमध्येही कालानुरूप बदल झालेत. संघाचा सांस्कृतीक राष्ट्रवादाचा विचार पक्षाचा पाया आहे. मात्र नव्वदच्या दशकातील प्रखर हिंदुत्वापासून ते अलीकडेच जम्मू-काश्मिरात पीडीपीसारख्या पक्षाची सोबत करण्याची लवचिकता या पक्षाने दाखविली आहे. याचप्रमाणे दलितांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्‍या बसपाने सवर्णांना जवळ केले तर समाजवादीने मुस्लीमांना साद घातली. याचप्रमाणे प्रादेशिक पक्षही लवचिक राहिले. अर्थात लवचिक राहणारे पक्षच काळाच्या ओघात टिकून राहिलेत. या पार्श्‍वभुमीवर मार्क्स, लेनिन, स्टॅलिन आणि माओ झेडॉंग या नेत्यांच्या विचारांनाच माकप कवटाळून बसलेला आहे. खुद्द या महापुरूषांच्या मायभुमीतच त्यांच्या अनुयायांनी लवचीकता स्वीकारली आहे. पुर्व युरोपातील पोलादी पडदा केव्हाच गळून पडलाय, सोव्हिएट संघाचे विघटन झालेय, चीनमध्ये आर्थिक क्रांतीचा मार्ग स्वीकारून २० वर्षांपेक्षा कालावधी उलटलाय. आज बोटांवर मोजण्याइतकी राष्ट्रे ही खर्‍या अर्थाने कम्युनिस्ट आहेत. इतरांनी कालानुरूप आपापली धोरणे बदललीत. मात्र भारतातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा आजही पोथिनिष्ठ आहे. डाव्या विचारांची चौकट कायम ठेवत किमान काही प्रमाणात तरी लवचिकतेचा स्वीकार करणे त्यांना जमले नाही. अगदी भारतीय कम्युनिस्ट पक्ष या विचाराने जवळपास सारख्या असणार्‍या पक्षाशी जुळवून घेणेही त्यांना जमले नाही. १९६४ साली कम्युनिस्ट पक्षाची भाकप आणि माकप अशी दोन शकले झाली त्यावेळी विभाजनाचे कारण स्पष्ट होते. भाकप हा पक्ष सोव्हिएत रशियावादी तर माकपची श्रध्दा चीनप्रती होती. वर नमुद केल्याप्रमाणे या दोन्ही राष्ट्रांनी आर्थिक सुधारांना महत्व दिले तरी भाकप आणि माकप लवचिकता स्वीकारण्यास तयार नाहीत. अनेकदा दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची आवई उठते. मात्र तसे होत नाही. तब्बल २५ वर्षानंतर जनता परिवार एकत्��� येत असतांना भाकप आणि माकपचे विलीनीकरण ही काळाची गरज असल्याबाबत कुणाचे दुमत असणार नाही. सिताराम येचुरी यांच्यावर हीच महत्वाची जबाबदारी असणार आहे. महासचिवपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी याबाबत सुतोवाच केले असले तरी यात अनेक अडथळे येणार हे उघड होय.\nअत्यंत पराकोटीची विषमता असणार्‍या भारतात कम्युनिस्ट विचार रूजला नाही याबाबत अनेकदा आश्‍चर्य व्यक्त करण्यात येते. अर्थात भारतात वर्ग संघर्षाला धर्म, भाषा, जाती, प्रांत आदींचेही कंगोरे आहेत. या घटकांवरून अस्मिता फुलवत अनेक राजकीय पक्ष आपापला स्वार्थ साधून घेत असतात. राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विविध स्थानिक आघाड्याही हे गणित लक्षात ठेवतात. या पार्श्‍वभुमीवर माकपला भारतीय मानसाचा पुर्णपणे वेध घेता आला नाही असे आपण ठामपणे म्हणू शकतो. धर्माला अफुची गोळी समजणार्‍या या पक्षाचा विचार अर्थातच कट्टर सेक्युलर आहे. अर्थात भारतातील प्रत्येक राजकीय पक्ष हा आपापल्या सोयीनुसार धार्मिक व निधर्मी भुमिका घेत असतो. मात्र पुर्णपणे नास्तिक भुमिका असणारे लालभाई हे धार्मिक जनतेला ‘आपले’ वाटत नाही. परिणामी एका मोठ्या समुहाचा पाठींबा मिळवण्यात हा पक्ष अपयशी ठरला आहे. याचसोबत माकपचे भांडवलशाहीप्रती असणारे विचारही मोठ्या वर्गाला न भावणारे आहेत. आर्थिक उदारीकरणाची फळे समाजाच्या सर्व घटकांना समान मिळाली नसली तरी यातून भारतात एक मोठा मध्यमवर्ग उदयास आला आहे. प्रतिकात्मक रितीने ‘इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या गटातील कोट्यवधी नागरिकांना भांडवलशाहीला कट्टर विरोध असणार्‍या माकपविषयी आस्था असूच शकत नाही. इकडे परिघावर असणारे आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, दलित, अल्पसंख्य या शोषित वर्गाला अन्य राजकीय पक्षांनी येनकेनप्रकारे धर्म, जाती, भाषा, प्रांत आदींवर विभाजीत केलेले आहेच. परिणामी लाल विचार भारतीय भुमीत पुर्णपणे रूजला नाही हे सत्य आहे.\nदुसरा आणि सर्वात महत्वाचा घटक केडर अर्थात पक्ष संघटनाचा आहे. एके काळी डाव्यांना आपल्या केडरवर अभिमान वाटत असते. आज मात्र परिस्थितीत बदल झालाय. पक्षाच्या ‘स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया’ व ‘डेमोक्रॅटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या दोन युवकांसाठीच्या विंग, शेतकर्‍यांसाठी ‘किसान सभा’, कामगारांसाठी ‘सीटू’ तर महिलांसाठी ‘इंडिया डेमोक्रेटीक वुमन्स फेडरेशन’ आदी विविध शाखा कार्यरत आहेत. मात्र युवा भारताची नस ओळखण्यात माकप कुठे तरी कमी पडत आहे. एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला जगण्याचे संदर्भ बदलले आहेत. भारतात अद्यापही ‘नाही रे’ हा मोठा वर्ग असला तरी ‘आहे रे’चा वर्गही दिवसोदिवस वाढत आहे. आजवर तरूणाई ‘ग्रेट अमेरिकन ड्रीम’ला भुलत होती. आज भारतातही अमर्याद संधी आहेत. तरूणाई याच ‘ग्रेट इंडियन ड्रीम’मध्ये मग्न झालेली आहे. परिणामी भांडवलवादी व भावनाशील मुद्यांकडे त्यांचा कल वाढत आहे. यामुळे उजव्या विचारसरणीकडे आकर्षित होण्याचे युवकांचे प्रमाण डाव्यांकडे ओढले जाणार्‍यांपेक्षा कमी आहे. आर्थिक सुबत्तेची स्वप्ने पाहणार्‍या आणि यासाठी अपार कष्ट उपसण्याची तयारी असणार्‍या तरूणाईसाठी सध्या तरी माकपकडे कोणताही कार्यक्रम नाही. आज देशातील तब्बल ६५ टक्के लोकसंख्या तरूण आहे. याचा विचार करता माकपला या घटकाकडे दुर्लक्ष करून भागणार नाही. ‘सीटू’ सारख्या संघटनांचा कामगार विश्‍वात एके काळी दरारा होता. आता राष्ट्रीय ते प्रादेशिक पक्षांच्याही कामगार संघटना आहेत. त्यांना राजकीय पाठबळ असल्याने ‘सीटू’ची ताकतही ओसरत चाललेली आहे. उर्वरित संघटनांचीही हीच गत आहे. यामुळे सीताराम येचुरी यांच्यासमोर केडर मजबुत करण्याचे आव्हान आहे.\nयानंतरचा महत्वाचा घटक हा नेतृत्वाच्या वलयाचा आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला सर्वमान्य चेहरा असल्याशिवाय तो प्रगती करू शकत नाही. या पार्श्‍वभुमीवर माकपचे नेतृत्व हे दोन-तीन राज्यांच्या पलीकडे जाणारे नाही. करात, येचुरी यांच्यासारखे नेते तसे देशवासियांना परिचित आहेत. मात्र माकपमधून आजवर ‘पॅन इंडियन’ नेतृत्व उभरले नाही हे कटू सत्य होय. विशेषत: दिल्लीतील राजकारणासाठी आवश्यक असणार्‍या हिंदी पट्टयातून माकपला नेतृत्व मिळाले नाही. सीताराम येचुरी हे बहुभाषाविद असल्याने त्यांना याबाबत फारसे परिश्रम करावे लागणार नाहीत. मात्र त्यांनी जाणीवपुर्वक यावर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. सर्वात शेवटचा आणि महत्वाचा घटक हा तत्कालीन मुद्यांना राजकीय लाभात परिवर्तीत करण्याचा आहे. माकपच्या आजवरच्या वाटचालीचे अवलोकन केले असता त्यांना हे जमले नसल्याचे स्पष्टपणे अधोरेखित होते. पश्‍चिम बंगालमधील १९६७च्या सुमारास नक्षलबारी ���ंदोलन दडपणार्‍या तत्कालीन अजय घोष यांच्या कॉंग्रेस सरकारला माकपचा पाठींबा असल्याने त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. मात्र या उद्रेकातून पश्‍चिम बंगालमध्ये माकपला दीर्घ काळ सत्ता उपभोगता आली. यानंतर मात्र जनप्रक्षोभकारी मुद्यांचा त्यांना लाभ मिळाला नाही. आणीबाणीच्या दमनचक्रात डाव्यांनीही जोरदार प्रतिकार केला. मात्र जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाचा खरा लाभ जनता पक्षाला झाला. नव्वदच्या दशकात ‘मंडल’ व ‘कमंडल’च्या राजकारण्याचा लाभ जनता दल आणि भाजपला झाला. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून आम आदमी पक्षाला पाठबळ मिळाले. तर युपीए सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार हल्लाबोल करून मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आले. देशाच्या राजकीय इतिहासातील या प्रमुख घटनांचा माकपला थेट लाभ झाला नाही. युपीए सरकारविरूध्द देशात तीव्र भावना असल्याने कॉंग्रेसचे सुफडे साफ झाले. मात्र भाजपच्या हिंदुत्ववादी विचारांनी डाव्यांनाही दणका दिला. याचाच अर्थ असा की, तत्कालीन सरकारविरूध्द असणारे जनमत आपल्याकडे वळविण्यात माकपला बहुतांश निवडणुकांमध्ये अपयश आले आहे.\nसीताराम येचुरी यांच्याकडे माकपची सुत्रे आली असतांना पक्षासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. नरेंद्र मोदी यांचा झंझावात, भाजपची अचूक रणनिती आणि अर्थातच संघ परिवाराची ताकद याच्या बळावर भाजप आजवर नसणार्‍या राज्यांमध्येही पाळेमुळे रूजविण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यांचे पुढील लक्ष्य पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक आहे. गत लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली मते पाहता सर्व जण चकीत झाले आहेत. यामुळे ही निवडणूक तृणमुल कॉंग्रेस, माकप आणि भाजप यांच्यात होणार हे स्पष्ट आहे. भाजपने कुशलतेने हिंदुत्वाचा विचार रूजवल्यास सेक्युलर मतांचे विभाजन होऊन भाजपला लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केरळमध्येही कॉंग्रेसप्रणित युडीएफ आणि माकपप्रणित एलडीएफ यांच्यात नेहमी रस्सीखेच होत असतांना भाजपची पायाभरणी सुरू आहे. एका अर्थाने माकपला येणार्‍या कालखंडात भाजपचा हिंदुत्ववाद आणि अर्थातच भांडवलदारशाही धार्जिण्या नितींशी लढायचे आहे. अर्थात देशाच्या व्यापक राजकीय पटलावर कॉंग्रेस, जनता परिवार आणि आम आदमी पक्षदेखील शड्डू ठोकून मैदानात उतरणार आहेत. याशिवाय अनेक राज्यांमधील स्���ानिक मातब्बर पक्षही आहेच. या सर्व गदारोळात डावा विचार पेरून राजकीय आगेकुच करण्याची कठीण कामगिरी सीताराम येचुरी यांना करायची आहे. यासाठी त्यांना वास्तवाचे भान ठेवून लवचिकता दाखवावी लागणार आहे. अन्यथा लालभाईंची वाटचाल खडतर राहण्याचे स्पष्ट संकेत आहेत.\nकॉंग्रेस मवाळ हिंदुत्व मार्गावर \nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nया पापाचे वाटेकरी कोण \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nकॉंग्रेस मवाळ हिंदुत्व मार्गावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/abhangdhara-news/abhangdhara-29-1166661/", "date_download": "2020-02-23T04:54:18Z", "digest": "sha1:OZ5ZYTG6JS22MOTASJLZMFG5JPEPWSZ2", "length": 16402, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२३७. मन गेले ध्यानीं : ३ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\n२३७. मन गेले ध्यानीं : ३\n२३७. मन गेले ध्यानीं : ३\nबुवा -खरंच सगळा जन्म असा धावण्यातच सरत आहे\nसर्वाच्याच डोळ्यांपुढे रेल्वे स्थानकातील ती धावती गर्दी उभी होती.. जो तो त्या गर्दीत स्वत:लाही पहात होताच विठ्ठल बुवा हसून म्हणाले..\nबुवा -खरंच सगळा जन्म असा धावण्यातच सरत आहे.. आणि हळुहळू तर आपण नेमकं कशासाठी, काय मिळवायला धावतो आहोत, याची आठवणसु���्धा उरलेली नाही नामदेव महाराज या धावणाऱ्यांना जागं करत म्हणतात, ‘‘नामा म्हणे येथे काही नसे बरे नामदेव महाराज या धावणाऱ्यांना जागं करत म्हणतात, ‘‘नामा म्हणे येथे काही नसे बरे क्षणाचे हे सर्व खरे आहे क्षणाचे हे सर्व खरे आहे’’ सारा क्षणांचा खेळ आणि तो कोणत्या क्षणी संपेल, याचा काहीच भरवसा नाही’’ सारा क्षणांचा खेळ आणि तो कोणत्या क्षणी संपेल, याचा काहीच भरवसा नाही अहो.. दादा सांगतात त्याप्रमाणे, आपलं सगळं जगणं साठ-सत्तर वर्षांचं.. त्यात अनंत जन्मांच्या वासना संस्कारानं मनाचा जगाकडे ओढा.. आता कुठे थोडं थोडं कळू लागलंय तर उरलेल्या आयुष्यात हा अभ्यास केलाच पाहिजे.. त्यात यश येईल किंवा नाही, पण चिकाटीनं अभ्यास करायला तर लागू अहो.. दादा सांगतात त्याप्रमाणे, आपलं सगळं जगणं साठ-सत्तर वर्षांचं.. त्यात अनंत जन्मांच्या वासना संस्कारानं मनाचा जगाकडे ओढा.. आता कुठे थोडं थोडं कळू लागलंय तर उरलेल्या आयुष्यात हा अभ्यास केलाच पाहिजे.. त्यात यश येईल किंवा नाही, पण चिकाटीनं अभ्यास करायला तर लागू त्यासाठी दादांनी सांगितलेला तुकोबांचा ‘‘घेई घेई माझे वाचे त्यासाठी दादांनी सांगितलेला तुकोबांचा ‘‘घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे’’ हा अभंग साधकानं मनात बिंबवून घ्यायला हवा.. किती स्पष्ट सांगितलंय तुकोबांनी परनिंदा आणि आत्मस्तुती खरंच घातक असते आणि अनेक साधक असे आहेत, जे परनिंदा करणार नाहीत, पण आत्मस्तुतीच्या विळख्यात सापडल्यावाचून राहणार नाहीत.. मोठमोठे साधक इथे घसरतात.. पाच विषय साधकाला कशी गोडी लावतात आणि गुंगवून, गुंतवून रसातळाला नेतात हे ‘चिरंजीव पदा’त फार स्पष्ट सांगितलं आहे.. हे पदही साधकानं नित्य पठणात ठेवलं पाहिजे..\nकर्मेद्र – पाच विषय म्हणजे\nहृदयेंद्र – शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध..\n आणि त्यानुसार शब्दगोडी, स्पर्शगोडी, रूपगोडी, रसगोडी आणि गंधगोडी साधकाला कशी गुंतवते हे नाथांनी मार्मीकपणे सांगितलंय.. ते म्हणतात, ‘‘जनस्तुति लागे मधुर म्हणती उद्धरावया हा हरीचा अवतार म्हणती उद्धरावया हा हरीचा अवतार आम्हांलागी जाहला स्थिर तेणें तो धरी फार ‘शब्दगोडी’’’ पाच विषयांतला हा पहिला विषय आहे आणि नाथ म्हणतात त्याप्रमाणे तो संभ्रमात पाडणारा अर्थात साधकाच्या मनात स्वत:विषयी भ्रम निर्माण करणारा आहे’’ पाच विषयांतला हा पहिला विषय आहे आणि नाथ म्हणतात त्याप्रमाणे तो संभ्रमात पाडणारा अर्थात साधकाच्या मनात स्वत:विषयी भ्रम निर्माण करणारा आहे आपण साधक आहोत आणि हा अख्खा जन्म साधनेसाठीच आहे, हेच खऱ्या साधकानं अखेरच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवलं पाहिजे.. लोकांच्या स्तुतीला भुलून त्यालाही जर असं वाटलं की खरंच तो कुणीतरी झाला आहे, तर तो मोठा आत्मघात आहे आपण साधक आहोत आणि हा अख्खा जन्म साधनेसाठीच आहे, हेच खऱ्या साधकानं अखेरच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवलं पाहिजे.. लोकांच्या स्तुतीला भुलून त्यालाही जर असं वाटलं की खरंच तो कुणीतरी झाला आहे, तर तो मोठा आत्मघात आहे एकदा स्तुती सुरू झाली की मग ‘स्पर्शगोडी’ कशी येते, ते नाथ सांगतात.. ‘‘नाना मृदु आसने घालिती एकदा स्तुती सुरू झाली की मग ‘स्पर्शगोडी’ कशी येते, ते नाथ सांगतात.. ‘‘नाना मृदु आसने घालिती विचित्र र्पयक निद्रेप्रति तेणें धरी प्रीति स्पर्शगोडी’’ स्तुती करून माणसाला राहवत नाही.. ज्याची स्तुती केली त्याची सेवाही केली पाहिजे, असं त्याला वाटतं आणि मग या साधकाला उत्तम उत्तम आसनं दिली जातात आणि त्याच्या सेवेत नरनारी रममाण होतात.. यातून स्पर्शगोडी उत्पन्न होते.. मग लोकांच्या सेवातत्परतेचीच मनाला सवय होते.. मग येतो ती रूपगोडी’’ स्तुती करून माणसाला राहवत नाही.. ज्याची स्तुती केली त्याची सेवाही केली पाहिजे, असं त्याला वाटतं आणि मग या साधकाला उत्तम उत्तम आसनं दिली जातात आणि त्याच्या सेवेत नरनारी रममाण होतात.. यातून स्पर्शगोडी उत्पन्न होते.. मग लोकांच्या सेवातत्परतेचीच मनाला सवय होते.. मग येतो ती रूपगोडी ‘‘..वस्त्रे भूषणे देती बरवीं ‘‘..वस्त्रे भूषणे देती बरवीं तेणें सौंदर्य करी जीवीं तेणें सौंदर्य करी जीवीं देहभावीं श्लाघ्यता’’ उत्तम उत्तम वस्त्र, आभूषणं देऊन या साधकाचा गौरव केला जातो.. दृश्यरूपातच मग हा साधक अडकू लागतो.. साध्या वस्त्रांऐवजी उत्तमोत्तम वस्त्रांची त्याला सवय लागते.. जीवनातला साधेपणा, सहजपणा जणू आटून जातो.. मग येते ती रसगोडी.. नाथ सांगतात, ‘‘जें जें आवडे तें तें याला गोड गोड अर्पिती’’ या साधकाला जे खायला आवडतं ते त्याला मोठय़ा प्रेमानं खाऊ घालतात.. प्रेमाचा इतका भडिमार करतात की त्यात हा साधक पुरता अडकून जातो.. मग उत्तम सुगंधित अत्तरे, फुले, हार, उदबत्त्या त्याला अर्पण करतात आणि गंधगोडीतही तो अडकतो.. एकदा या पाच विषयांत साधक अडकला की त्याची घसरण सुरू झालीच समजा.. मग नाथ सांगतात त्याप्रमाणे, ‘‘मग जे जे जन वंदिती तेचि त्याची निंदा करिती तेचि त्याची निंदा करिती परि अनुताप नुपजे चित्ती परि अनुताप नुपजे चित्ती ममता निश्चिती पूजकांची’’ ज्या ज्या लोकांनी त्याला स्तुतीत आणि सेवेत अडकवलं होतं तेच त्याची निंदा करू लागतात आणि त्याला आपल्या तालावर नाचवू पाहतात.. असं होऊनही या लोकांच्या ममतेत अडकलेला हा साधक त्यांनाच शरणागत होतो.. ही स्तुतीशरणताच असते खरंच साधकानं फार फार सांभाळलं पाहिजे..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 २३६. मन गेले ध्यानीं : २\n2 २३५. मन गेले ध्यानीं : १\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/2019/07/page/8/", "date_download": "2020-02-23T04:15:54Z", "digest": "sha1:UGMSKXACIQWRQPHIJE5TU75NZNHT5JF7", "length": 16407, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "July | 2019 | Navprabha | Page 8", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nप्राथमिक शिक्षकांच्या १८२ जागा भरतीची प्रक्रिया आठवड्याभरात\n>> मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती सरकारी प्राथमिक शिक्षकांच्या १८२ जागा रिक्त असून ही पदे भरण्यासाठीचे काम आठवडाभरात सुरु होणार असल्याचे शिक्षण मंत्री ह्या नात्याने बोलताना काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला काल अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. सांगे मतदारसंघातील प्राथमिक शाळा, विद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत ...\tRead More »\nविदेशी पर्यटकांच्या व्हिसा शुल्कात कपातीचे प्रयत्न\nगोव्यात पर्यटनासाठी येणार्‍या विदेशी पर्यटकांना व्हिसाच्या वाढलेल्या शुल्कामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. व्हिसाच्या शुल्कात काही प्रमाणात सूट मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील. व्हिसाच्या शुल्कात सूट मिळविण्यासाठी केंद्राशी बोलणी केली जाणार आहे, अशी माहिती पर्यटन व क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांनी विधानसभेत पर्यटन, क्रीडा व इतर खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना काल दिली. राज्याचा पर्यटन मास्टर प्लॅन आणि पर्यटन धोरण ...\tRead More »\nशांतादुर्गा किटलकरीण मंदिर चोरट्यांनी फोडले\nकिटला, फातर्पा येथील श्री शांतादुर्गा किटलकरीण देवीचे मंदिर चोरट्यांनी फोडून दोन फंडपेट्या पळविण्याबरोबरच दोन सोनसाखळ्या लंपास केल्या आहेत. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या वेळी घडली असून एकूण ऐवज सुमारे लाखभर किमतीचा असल्याचे देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे. मुसळधार पडत असलेल्या पावसाचा फायदा उठवत रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश केला व सीसी टीव्ही कॅमेरे ...\tRead More »\nसिंधू, श्रीकांत, सायनावर भारताची मदार\n>> जपान ओपन ‘सुपर ७५०’ बॅडमिंटन स्पर्धा आजपासून इंडोनेशिया ओपन ‘सुपर १०००’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवानंतर स्वतःला सावरत भारताची पी.व्ही. सिंधू आजपासून सुरू होणार्‍या जपान ओपन बीडब्ल्यूएफ ‘सुपर ७५०’ स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. ७५०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेद्वारे ‘फुलराणी’ सायना नेहवाल आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये पुनरागमन करणार आहे. तंदुरुस्तीच्या कारणास्तव सायनाने इंडानेशिया ओपनमधून अंग काढून घेतले होते. जकार्तामधील स्पर्धेत ...\tRead More »\nसात सुवर्णांसह भारताची बाजी\nहरमीत देसाई व अयहिका मुखर्जी यांनी २१व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. देसाईने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या जी. साथियान याचा ४-३ (९-११, ६-११, ११-५, ११-८, १७-१५, ७-११, ११-९) असा पराभव केला. ०-२ अशा पिछाडीनंतर हरमीतने जोरदार पुनरागमन करताना सात सेटपर्यंत चाललेला हा सामना आपल्या नावे केला. भारताने या स्पर्धेत ७ सुवर्ण, ५ रौप्य, ...\tRead More »\nपावसाळा आणि जंताचा त्रास\nडॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) सध्या जंताची औषधे जरी दिली गेली तरी जंक फूडचा शरीरावर होणारा मारा, खालावलेली रोगप्रतिकारशक्ती, चिकन-मटन-मासे तळून खाण्याची सवय, अर्धवट किंवा न शिजलेला भाजीपाला खाण्याची पद्धत, भाज्या-फळांचा आहारात असलेला अभाव, यामुळे लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत जंत होण्याचे प्रमाण वाढले आहे. विष्ठेतून जंतांचा प्रसार होतो. जंतांची अंडी, अळ्या विष्ठेतून बाहेर पडतात. ग्रामीण भागात शौचालयांची कमतरता असल्याने उघड्यावर ...\tRead More »\nत्वचाविकार आणि आयुर्वेद भाग – ५\nवैद्य स्वाती हे. अणवेकर (म्हापसा) भूक मंद होणे, पोटात टोचल्यासारखे होणे, अन्नपचन नीट न होणे, वारंवार तहान लागणे, मळमळणे या सर्व लक्षणांचा विचार करता, वारंवार पाहता आपल्याला असे वाटेल की ही लक्षणे आणि त्वचारोग ह्यांचा काहीच संबंध नाही. पण हीच लक्षणे पुढे जाऊन त्वचारोग उत्पन्न करणारी प्रमुख कारणे बनू शकतात. कोणताही आजार हा जेव्हा शरीरामध्ये उत्पन्न व्हायचा असेल तेव्हा शरीरामध्ये ...\tRead More »\nएखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या निधनाची दखल संपूर्ण देशाकडून घेतली जाणे हे फार क्वचितच घडते आणि त्यात ते राज्य छोटे असेल तर असे होणे अधिकच दुर्मीळ असते. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाची दखल संपूर्ण देशाने घेतली होती, परंतु त्यामध्ये त्यांची संरक्षणमंत्रिपदाची सफल कारकीर्द हाही एक भाग होता. नुकत्याच दिवंगत झालेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री दीक्षित य��ंच्या बाबतीत मात्र त्यांची कारकीर्द केवळ दिल्लीपुरती ...\tRead More »\nभाजपच्या दक्षिण दिग्विजयाचा पुनःश्च हरिओम\nल. त्र्यं. जोशी शुक्रवारी सायंकाळपर्यंत कर्नाटकातील कॉंग्रेस आणि जदसेचे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार विधानसभाध्यक्षांच्या मदतीने शक्तिपरीक्षण टाळू शकले असले तरी ते आता भाजपाच्या दक्षिण दिग्विजयाचा पुनःश्च हरिओम करण्याचा मार्ग रोखू शकेल अशी शक्यता मुळीच दिसत नाही. राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकत असले तरी परिस्थिती इतकी पुढे गेली आहे की, बंडखोरांना परत ङ्गिरण्यात काहीच स्वारस्य उरलेले नाही. शुक्रवारी सायंकाळपर्यंत कर्नाटकातील ...\tRead More »\nकोलवाळचे एटीएम पळवून १०.६६ लाख लुटले\n>> चोरीमागे ६ अज्ञात बुरखाधारी चोरटे >> रेवोड्यातील जंगलात सापडले पोलिसांना एटीएम कोलवाळ येथील श्रीराम मंदिरासमोर असलेल्या एच. डी. एफ्. सी. बँकेचे एटीएम मशिन अज्ञात सहा बुरखाधारी चोरट्यांनी रविवारी पहाटे २.२० च्या दरम्यान पळविले. त्यात अंदाजे १० लाख ६६ हजारांची रक्कम होती. दरम्यान, एटीएम मशिन सुमारे ४ कि. मी. अंतरावर रेवोडा येथील रानात फोडलेल्या अवस्थेत म्हापसा पोलिसांना सापडले आहे. म्हापसा ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/08/China-fb-twitter.html", "date_download": "2020-02-23T05:39:39Z", "digest": "sha1:ILHDUZ64RGEI3ZJG3NPVH4LWX6ECPR5L", "length": 3548, "nlines": 61, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "चीनला दणका : खोटेपणाला फेसबुक, ट्विटरचा लगाम", "raw_content": "\nचीनला दणका : खोटेपणाला फेसबुक, ट्विटरचा लगाम\nवेब टीम : बीजिंग\nरशियाप्रमाणे चीननेही आपल्या बाजूने वातावरणनिर्मितीसाठी आणि खोट्या बातम्या पसरवण्यासाठी फेसबुकचा वापर करण्यास सुरूवात केली.\nहाँगकाँगमध्ये चीनच्या विरोधातील आंदोलनाला हिंसक आणि युद्धाप्रमाणे भासवण्याचा प्रयत्न चीनने फेसबुक आणि ट्विटरवरून सुरू केला होता.\nफेसबुक आणि ट्विटरने याचे स्पष्टीकरण देणारे एक निवेदन मंगळवारी जारी केले. दोन्ही सोशल मीडिया कंपन्यांच्या मते,चीनशी संबंधित सोशल मीडिया ���काउंट्सद्वारे हाँगकाँगमधील प्रदर्शनाला हिंसक दाखवले जाण्याचा प्रयत्न होत आहे. फेसबुक आणि ट्विटरने हे अकाउंट बंद केले आहेत.\n३ फेसबुक ग्रुप, ७ फेसबुक पेज आणि ५ खाती हाँगकाँग आंदोलनाची खोटी माहिती दिल्याने बंद केली आहेत.\nट्विटरनेदेखील अशी ९३६ खाती बंद केली आहेत. ही खाती चीनशी संबंधित असल्याची माहिती फेसबुक आणि ट्विटरला आयपी ऍड्रेसमुळे समजली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/arthachya-dashdiha/", "date_download": "2020-02-23T03:45:22Z", "digest": "sha1:WFNTE6CYZIJ6QVDMTDUBJMUFQEFOEOXS", "length": 15137, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अर्थाच्या दशदिशा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nपण अलीकडच्या काळातील काही घडामोडींनी हाँगकाँगच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम केला आहे.\nब्रिटनने संघात ‘राहावे (रिमेन)’ की ‘बाहेर पडावे (लीव्ह)’ यावर जून २०१६ मध्ये सार्वमत घेतले गेले.\nआंतरराष्ट्रीय बाजारात विविध वस्तुमालांचे (कमॉडिटीचे) बाजारभाव वरखाली होणे नवीन नाही.\nअलीकडे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील गंभीर पेचप्रसंगाबद्दल आपण ऐकत आहोत, अनुभवत आहोत.\n२०१६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत बऱ्याच गंभीर घटना घडल्या\n‘बहु’राष्ट्रीय कंपन्या : जगासाठी ‘फ्रॅन्केस्टाइन’\nवस्तुमाल-सेवेची गुणवत्ता चांगली ठेवून कंपनी आपला धंदा थोडय़ाच काळात काही पटींनी वाढवू शकते.\nगतकाळात काही राष्ट्रांचे परकीय चलनाचे उत्पन्न त्यांच्या गरजांपेक्षा खूप जास्त आहे.\nआंतरराष्ट्रीय धनकोंनी थकबाकीदार राष्ट्राच्या अध्यक्षाचे विमान वा नाविक दलाचे जहाज ताब्यात घेतले तर\n२१व्या शतकातील ‘वासाहतिक’ मॉडेल\nभूखंडांचे ‘श्रीखंड’ ओरपले जाणे भारतात नवीन नाही.\nरोज ३०,००० कोटी रु. संरक्षण खर्च\nअसुरक्षिततेची इतर कारणे दूर करण्यासाठी किती\nआरसीईपी : भारतासाठी ‘दुधारी’ तलवार\nअमेरिकेच्या नेतृत्वाखाली अ‍ॅटलांटिक व पॅसिफिक पार्टनरशिप्सबद्दल आपण मागच्या लेखात माहिती घेतली.\n‘पार्टनरशिप्स’: एक घडते प्रारूप\nआंतरराष्ट्रीय व्यापार करारांमुळे, सभासद राष्ट्रातील नागरिकांच्या राहणीमान���वर भले-बुरे परिणाम होतात.\nजागतिक व्यापार आकडय़ांच्या पलीकडे..\nजागतिक व्यापार संघटना (जाव्यासं) म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (डब्ल्यूटीओ) १९९५ मध्ये स्थापन झाली.\nजगाच्या ‘खांद्या’वर कर्जाचे ‘ओझे’\nगेल्या तीन-चार दशकांतील जागतिक वित्तीय क्षेत्राचा आढावा घेतला तर दोन गोष्टी नजरेत भरतात.\nहवामानबदलासारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नावरदेखील वित्तीय प्रपत्रे बनवली गेली\nयुनोचे ठराव की ‘सौंदर्ययुवतीं’च्या मुलाखती\n२००० मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने १५ वर्षांसाठी आठ ‘मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स (एमडीजीज)’ जाहीर केली होती.\n..आणि वॉल स्ट्रीटचा ‘धोका’ टळला\n‘मी वॉल स्ट्रीटसाठी धोकादायक माणूस आहे ’\nजागतिक बँक परिवाराची एकाधिकारशाही मोडण्यासाठी ‘ब्रिक्स’ बँकेसारखे पर्याय उभे करणे गरजेचे आहे.\nधरले तर चावते, सोडले तर पळते\nपुढील आठवडय़ात ब्रिटनने युरोपियन महासंघात राहावे की बाहेर पडावे यावर सार्वमत होणार आहे.\nउगवत्या महासत्तेची ‘विकास’ बँक\nजागतिक बँक व नाणेनिधी अमेरिका, युरोप व जपान या ‘त्रिकुटा’ने वर्षांनुवष्रे आपल्या कह्य़ात ठेवल्या आहेत.\nपनामा पेपर्स, कॉर्पोरेट्स व जनता\nपनामा पेपर्सवरील चर्चाचा झोत बराचसा व्यक्तींवर (पुतिन, अमिताभ, अदानी इत्यादी) राहिला.\nरोझोनच्या मॉडेलचे राजकीय ‘ऑडिट’ करायची वेळ आली आहे हे नक्की..\nग्रीक शोकांतिका : अंक दुसरा\nमागच्या वर्षीच्या ग्रीसच्या कर्जारिष्टामुळे युरोझोन मॉडेलला तडा गेला आहे.\nअमेरिकी ‘स्मार्ट सिटीं’चे धडे \nदेशातील मोठय़ा शहरांचे आधी यूपीएने जेएनएनयूआरएमअंतर्गत ‘पुनर्निर्माण’ केले.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/cartoonist-pradeep-mhapsekar-masterstroke-on-maharashtra-state-cabinet-approved-nightlife-in-mumbai-44465", "date_download": "2020-02-23T04:52:49Z", "digest": "sha1:EHESPHVTH2IAOD56XWO7PXX3EZ3UA3ZM", "length": 3356, "nlines": 91, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "नाईटलाइफ | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nवारिस पठाण यांची बोलती बंदी, पक्षप्रमुखांनी केली कारवाई\nवारिस पठाण यांचा माफी मागण्यास नकार, पुणे पोलिसांत तक्रार दाखल\nVideo: बांगलादेशी, पाकिस्तानी तुमचे बाप आहेत का बाळा नांदगावकरांचा वारिस पठाण यांना इशारा\n१५ कोटी मुस्लिमांचा ठेका तुम्हाला कुणी दिला जावेद अख्तर वारिस पठाणवर भडकले\nमहाविकास आघाडीला राज्यपालांचा ‘दणका’, सरपंच निवडीची शिफारस फेटाळली\n'या' कारणासाठी उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधानांची भेट\nमहाराष्ट्र सदनात धक्काबुक्की, ‘त्या’ अधिकाऱ्यांचं निलंबन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/big-opportunity-for-jobs-in-digital-and-technology-field-in-new-year-157514.html", "date_download": "2020-02-23T04:44:12Z", "digest": "sha1:HVXARRIWBF2Z45JXTGRYP5KOZ3MWMRBY", "length": 14050, "nlines": 164, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "नवीन वर्षात 'या' क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरीची सुवर्णसंधी", "raw_content": "\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nनवीन वर्षात 'या' क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरीची सुवर्णसंधी\nनवीन वर्षात नोकऱ्यांच्या क्षेत्रात अनेक बदल झालेले दिसत आहे. वर्ष 2020 मध्ये कोणत्या क्षेत्रात नोकरी मिळण्याची शक्यता अधिक आहे याबद्दलची माहिती एका सर्वेतून समोर आली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : नवीन वर्षात नोकऱ्यांच्या क्षेत्रात अनेक बदल झालेले दिसत आहे. वर्ष 2020 मध्ये कोणत्या क्षेत्रात नोकरी मिळण्याची शक्यता अधि�� आहे याबद्दलची माहिती एका सर्वेतून समोर आली आहे. नवीन वर्षात (Job demand in new year) डिजीटल आणि नवीन टेक्नॉलॉजी असणाऱ्या क्षेत्रात उमेदवारांची मागणी अधिक आहे.\nआर्टिफिशल इंटेलिजेन्स (AI), मशीन लर्निंग (ML), नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, रोबॉटिक्स, ब्लॉकचेन आणि डिजिटलचे प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना 2020 मध्ये सर्वाधिक नोकऱ्या मिळू शकतात, असा अंदाज (Job demand in new year) वर्तवला जात आहे.\n60 हजारपेक्षा अधिक जॉब ओपनिंग : अॅनालिटिक्स रिपोर्ट\nसध्या रुपयाची किंमत घसरल्यामुळे आणि उद्योगात तोटा होत असल्यामुळे अनेक कंपनीकडून कर्माचाऱ्यांची संख्या घटवण्यात आली. पण वर्ष 2020 मध्ये नवीन पद्धतीच्या टॉप 10 टेक कंपनीत 60 हजारपेक्षा अधिक नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाज फर्म एक्सफीनो कंपनीने लावला आहे. यामध्ये डेटा अॅनालिटिक्स, अमेझॉन वेब सर्विसेज (AWS), डेटा सायन्स, ML, NLP, डेटा व्हिज्युलायझेशन, इंटरनेट ऑफ थिंग्स, AI आणि ब्लॉकचेनसारख्या क्षेत्रातील नोकरींचा समावेश असेल.\n“या क्षेत्रात कर्माचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. त्यांना तीन लाख ते एक कोटीपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळू शकते. AI, डेटा सायन्स, AWS आणि अॅनालिटिक्समध्ये आतापर्यंत 520 पेक्षा अधिक नोकऱ्या आहेत. ज्यामध्ये 50 लाख ते एक कोटीपर्यंत सॅलरी मिळू शकते”, अशी माहिती एक्सफीनोचे को-फाऊंडर यांनी दिली.\nछोट्या पदांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी या क्षेत्रात 4 हजार 500 रिक्त जागा आहेत. एक्सफीनोच्या सर्वेनुसार, अधिक सॅलरीचे ऑफर एक्सेंचर, कॅपजेमिनी, आयबीएम, डेल, NVIDIA सारख्या मोठ्या कंपनी देत आहे. स्टार्टअप कंपन्याही टॅलेंटेड कर्माचारी आकर्षित करण्यासाठी मोठ्या कंपन्यांसोबत स्पर्धा करत आहेत.\n'माझे शब्द मागे घेतो', वारिस पठाणांकडून माफी नाहीच\nपरीक्षेच्या काळात मशिदीवरील भोंगे बंद करा : युवासेना\nमनसेच्या मोर्चानंतर बांगलादेशींची धरपकड सुरु, विरारमधून 23 जणांना अटक\nइंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता\nUnder-19 World Cup : पाकिस्तानकडे दोन, ऑस्ट्रेलियाकडे तीन वेळा, टीम…\nकोरोनाबाबत जगाला पहिल्यांदा सावध करणाऱ्या डॉक्टरचा कोरोनामुळेच मृत्यू\nफळ्यावर लिहिलं मला जगण्याची इच्छा नाही, बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची वर्गातच…\nनियुक्तीसाठी मराठा तरुणांचं धरणे आंदोलन, सुप्रिया सुळे आझाद मैदानावर\nअमेरिक��चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कुटुंब सोन्याच्या ताटात जेवणार\nमुलगी झाली म्हणून पत्नीला घरात घेण्यास पतीचा नकार, 10 दिवसांपासून…\nमाझ्या बॉयफ्रेण्डला कोरोनाची लागण, माफी न मागितल्याने महिलेचा 16 वेळा…\nVIDEO : कमी उंचीमुळे शाळेत मुलं चिडवतात, 9 वर्षीय मुलाचा…\nकल्याणमध्ये नराधम शिक्षकाकडून सहा अल्पवयीन विद्यार्थिनींचा लौंगिक छळ\nपरीक्षेच्या काळात मशिदीवरील भोंगे बंद करा : युवासेना\nVIDEO : डॉक्टर ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया करत होते, महिला वॉयलिन…\nदगडाला दगडाने, तलवारीला तलवारीने उत्तर, वारीस पठाणांना मनसेचा इशारा\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शिवनेरीवर ‘फैसला ऑन द स्पॉट’\nइतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/06/Sujayvikhe.html", "date_download": "2020-02-23T04:30:12Z", "digest": "sha1:7SEIPMPKXPPUFXF6XQR6JCXDA4JKLKU2", "length": 4669, "nlines": 59, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "निर्यात बंदी उठवून कांदा उत्पादक शेतकर्‍यांना न्याय द्या खा.डॉ.सुजय विखे पा. यांची लोकसभेत मागणी", "raw_content": "\nनिर्यात बंदी उठवून कांदा उत्पादक शेतकर्‍यांना न्याय द्या खा.डॉ.सुजय विखे पा. यांची लोकसभेत मागणी\nवेब टीम : नवी दिल्ली\nदेशातील कांदा उत्पदकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवून निर्यात अनुदानाची मुदत आणखी सहा महीन्यांकरिता वाढवून द्यावी आशी मागणी खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केली.\nसंसदेच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात खा.डाॅ सुजय विखे पाटील यांनी शून्य प्रहरात कांदा उत्पादकांच्या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले.दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि अर्थिक संकटाला तोंड आहे.अडचणीवर मात करून शेतकर्याना कांद्याचे उत्पादन हाती आले असताना न मिळणारा भाव आणि निर्यातीवर घातलेली बंदी यामुळे शेतकर्यांवर संकटात सापडला आहे.\nयाप्रश्नावर आज खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले,याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की,सध्या उत्पादीत केलेल्या कांद्याला निर्यात करण्याची परवानगी दिली तर शेतकर्यांना त्याचा निश्चितच लाभ होईल.सरकारने मागील काही दिवसांपासून निर्यात अनुदान बंद केल्याने शेतकर्यांना तोटा सहन करावा लागत आहे.त्यामुळेच निर्यात अनुदानाची मुदत सहा महीने वाढविल्यास शेतकर्याना त्याचा निश्चितच लाभ होईल याबाबत केद्र सरकारने गांभीर्याने विचार करून निर्णय करावा आशी मागणी खा.डाॅ.विखे पाटील यांनी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/twitter/12", "date_download": "2020-02-23T05:06:41Z", "digest": "sha1:QHCSRQHG3MNHVWEYYXOQY5ZYDGGCK4NM", "length": 28865, "nlines": 315, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "twitter: Latest twitter News & Updates,twitter Photos & Images, twitter Videos | Maharashtra Times - Page 12", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही: फेसबुक\nअमेरिकेमध्ये २०१६ मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणाऱ्या फेसबुकने यापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी २०१६ मध्ये त्यांच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले होते. मात्र आता कोणाच्याही निवडणूक प्रचारात भाग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पाठवण्यात येणार नसल्याचं फेसबुकने स्पष्ट केलं आहे.\nगणेश मंडपाशेजारी मोहरमचा छबिल\nमुंबई पोलिसांचे ट्विटर हॅन्डल त्यांच्या अनोख्या संदेशांमुळे नेहमीच चर्चेत असते. गुरुवारी हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देण्यासाठी मुंबई पोलिसांनी एका गणेश मंडपाचा फोटो ट्विट केला असून या शेजारी मोहरमसाठी उभारण्यात आलेला छबिल आहे. हेच मुंबईचे वैशिष्ट्य आणि सौंदर्य असल्याचा उल्लेख मुंबई पोलिसांनी ट्विटमध्ये केला आहे. मुंबई पोलिसांच्या या ट्विटला हजारो लाइक्स मिळाले आहेत.\nकंपनीच्या जमीन विक्रीतले विघ्न अखेर दूर ० थकीत देण्यांच्या प्रतीक्षेतील कामगारांना दिलासा० तीन हजार कामगार आणि कुटुंबीयांना मिळणार लाभsandeep...\nअभिनेता शाहीद कपूरची अकाउंट हॅक\nअभिनेता शाहीद कपूर आज (६ सप्टेंबर) बाबा झाल्याचा आनंद साजरा करत असताना त्याचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे उघड झाले आहे. तुर्कस्तानातील एका हॅकर ग्रुपने शाहीदची दोन्ही सोशल अकाउंट हॅक केली. त्यानंतर त्यांनी काही फोटो पोस्ट केले. यात कतरिना कैफच्या फोटोचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे. कतरिनाचा फोटो शेअर करत हॅकर ग्रुपनं, 'आय लव्ह यू कतरिना कैफ', असं लिहिलं आहे.\nचिनी भाषेच्या ‘श्रेया’साठी शिष्यवृत्ती\n@SiddharthkMTपुणे : परदेशी शिक्षणासाठी एरवी पश्चिमेला पसंती मिळत असताना आता पूर्वेकडचे देशही विद्यार्थ्यांच्या प्राधान्य यादीत येऊ लागले आहेत...\nप्रबोधनाच्या परंपरेत आपण हरलो \n@ChintamanipMTकवीने हिरव्यागार सृष्टीविषयी बोलावे, निसर्गाच्या नटलेल्या सौंदर्याविषयी बोलावे, असा सामान्यांचा सूर असतो; पण कवितेतून आता शेतीची ...\nकोणताही आजार पटकन बरा व्हावा, यासाठी प्रतिजैविकांचा (अॅन्टीबायोटिक्सचा) डोस रुग्णांना सुरू केला जातो. त्याच्या अतिवापरामुळे राज्यात चाळीस टक्के प्रतिजैविकांचा गुण येत नसल्याची परिस्थिती निर्माण ...\nAtalbihari Vajpayee health: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन\nभारताचे माजी पंतप्रधान 'भारतरत्न' अटलबिहारी वाजपेयी यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक जीवनापासून दूर असलेल्या वाजपेयींची प्रकृती वयोमानानुसार खालावली होती. मागील ९ आठवड्यांपासून त्यांच्यावर दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात उपचार सुरू होते. कालपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेल्यानं रात्री त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी त��यांची प्राणज्योत मालवली.\nसानिया मिर्झाच्या शुभेच्छा; पाक चाहते भडकले\n'भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा हिनं 'स्वातंत्र्य दिना'निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्याने तिचे पाकिस्तानमधील चाहते भडकले आहेत. सानियानं आता पाकिस्तान स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्यायला हव्यात, भारताच्या नाहीत', असं म्हणत तिनं 'स्वातंत्र्य दिना'निमित्त दिलेल्या शुभेच्छांवर काही चाहत्यांनी आक्षेप घेतला आहे.\nअफवा पसरवाल तर गोत्यात याल\nसोशल नेटवर्किंगवरील अफवांमुळे देशभरातील वातावरण बिघडत असल्याच्या घटना आपण गेल्या महिनाभरात पाहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपवरील फेक मेसेजमुळे 'मॉब लिंचिंग'सारखे प्रकार घडल्याचे दिसून आले आहे.\nशिका टेस्टी चॉकलेट बनवायला\nम टा प्रतिनिधी, नाशिकलहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचाच वीक पाँइंट असलेले टेस्टी चॉकलेट्स तुम्हालाही बनवता येऊ शकतात...\nकुछ मिठा हो जाए...\nमटा कल्चर क्लबतर्फे चॉकलेट मेकिंग वर्कशॉपम टा...\nAadhaar: 'त्या' क्रमांकाचा डेटा चोरीशी काहीच संबंध नाही'\nअँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या मोबाइलमध्ये सेव्ह झालेला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)चा हेल्पलाइन क्रमांक ही गुगलची चूक असल्याचं स्पष्ट झालं असलं तरी या प्रकारामुळं खासगी माहिती चोरी केली जाऊ शकते अशी भीती मोबाइल युजर्समध्ये होती. मात्र, या प्रकरणाचा हॅकिंग किंवा डेटा चोरीशी काहीच संबंध नाही, असं आधारकडून ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे.\nसोशल मीडियाचा वापर वाढू लागल्यापासून खऱ्या-खोट्यातली सीमारेषा जास्तच धूसर व्हायला लागल्याचे अनेकदा दिसत आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरसारख्या माध्यमांतून अशा बातम्या क्षणांत पसरतात, ज्या प्रत्यक्षात कधी घडलेल्याच नसतात. पूर्वी लहान मुलं 'कानगोष्टी' खेळत, त्यात गोष्ट जसजशी पुढे जाते, तशी ती गोष्टदेखील बदलेली असते. तीच परिस्थितीत आजच्या सोशल मीडियाची झाली आहे.\nरस्त्यावरील स्टंटबाजीवर पोलिसांचं ‘मिशन इम्पॉसिबल'\nसोशल मीडियाचा वाढता वापर लक्षात घेत, मुंबई शहरातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भातील अपडेट्स नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि वाहतुकीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी मुंबई पोलीस दल नेहमीच ट्विटरचा वापर करतं. या ट्विटर अकाऊंटवर शेअर केल्या ज���णाऱ्या पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अशीच आणखी एक म्हणजे मिशन इम्पॉसिबल चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर करत मुंबईच्या रस्त्यांवर स्टंटबाजी करणाऱ्यांची शाळा घेतली आहे.\nआमचे पत्रकार देशभक्तच नाहीत\nअमेरिकेतील प्रसारमाध्यमांवर सातत्याने टीका करणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पत्रकारांना लक्ष्य केले आहे. ‘ट्रम्पविरोधी भूमिकेच्या अतिरेकामुळे शहाणपण गमावलेली प्रसारमाध्यमे आमच्या सरकारच्या कामकाजाची अंतर्गत माहिती उघड करत आहेत.\nबॉलिवूडचा 'जग्गू दादा' बनला ट्रॅफिक हवालदार\nबॉलिवूडमध्ये 'बिनधास्त भिडू' अशी ओळख असलेला जग्गू दादा, म्हणजेच अभिनेता जॅकी श्रॉफ प्रत्यक्षातही तसाच आहे, याचा प्रत्यय अलीकडेच लखनऊवासीयांना आला. चित्रिकरणासाठी जात असताना एका ठिकाणी तो ट्रॅफिकमध्ये अडकला.\nट्विटची चर्चागायक-अभिनेता लकी अली यानं अलीकडेच 'डिअर केमोथेरपी, तू कधीच एकमात्र उपाय नसायला हवा होतास' असं ट्विट केलं...\nविषबाधेच्या कारणांची उकल अशक्य\nभायखळा तुरुंगातील महिला कैद्यांना रात्री जेवणासह सकाळी केलेल्या नाश्त्यातून संसर्ग झाला आहे का, याची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी अन्न व औषध ...\nदिव्यांगासाठीच्या योजनांची अंमलबजावणीच नाही१८ कोटी ६३ लाख ३४ हजार रुपयांचा निधी वापरलाच नाहीउद्दिष्ट्यपूर्तीचा कालावधी संपलाsharmila...\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\nसाप्ताहिक राशीभविष्य - दि. २३ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी २०२०\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\nमेष: धनलाभाचे प्रमाण वाढेल; वाचा राशीभविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/devendra-fadnavis-will-be-known-as-development-fadnavis-shweta-shalini-113408/", "date_download": "2020-02-23T04:53:09Z", "digest": "sha1:C3XJX4GJDFTJRVKZRWFEUJIA6F7PQAOO", "length": 16439, "nlines": 101, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : देवेंद्र फडणवीस हे ‘डेव्हलपमेंट फडणवीस’ म्हणून ओळखले जातील – श्वेता शालिनी - MPCNEWS", "raw_content": "\nPune : देवेंद्र फडणवीस हे ‘डेव्हलपमेंट फडणवीस’ म्हणून ओळखले जातील – श्वेता शालिनी\nPune : देवेंद्र फडणवीस हे ‘डेव्हलपमेंट फडणवीस’ म्हणून ओळखले जातील – श्वेता शालिनी\nएमपीसी न्यूज – राज्यातील आयआयटी, आयआयएममधील युवकांना एकत्रित करित कार्यान्वित केलेली ‘वॉर रूम’, शासकीय अधिका-यांपासून सामान्य तक्रारदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केलेले ‘आपले सरकार’ सारखे व्यासपीठ, व्हिलेज सोशल ट्रान्सफॉरमेशन फाउंडेशन याद्वारे सीएसआरच्या निधीतून सुरू झालेली ग्रामीण भागातील विकासकामे, जलयुक्त शिवार सारख्या कार्यक्रमांमधून सेलिब्रिटींना सोबत घेत होत असलेली ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्रा’कडील वाटचाल आणि पक्षाअंतर्गत व बाहेरील राजकीय विरोधातून यशस्वीपणे काढलेली वाट याबाबी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आतापर्यंत राज्यात झालेल्या इतर मुख्यमंत्र्यांपासून वेगळे बनवितात. त्यामुळेच महाराष्ट्राच्या इतिहासात देवेंद्र फडणवीस हे ‘डेव्हलपमेंट फडणवीस’ म्हणून ओळखले जातील, असे मत मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार श्वेता शालिनी यांनी केले.\nडेक्कन एज्युकेशन सोसायटी व रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ यांच्या वतीने फर्ग्यूसन महाविद्यालयातील अम्फी थिएटर येथे आयोजित एका चर्चासत्राच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ‘गेन इनसाईट इनटू द लीडरशीप स्टाईल अँड डेव्हलपमेंट व्हिजन ऑफ महाराष्ट्राज् चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस’ अर्थात ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेतृत्वशैली व विकासदृष्टी’ हा या चर्चासत्राचा विषय होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या इतिहासात संपूर्ण कालावधी पदावर राहून राज्यकारभार करणारे देवेंद्र फडणवीस दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. अनेक अडचणी, ताणतणाव, आंदोलने, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक संकटांना तोंड देत फडणवीसांनी केलेला यशस्वी राज्यकारभार हा व्यवस्थापनशास्त्राचा विषय असून याच विषयाचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसमोर देवेंद्र फडणवीस हे एक ‘केसस्टडी’ म्हणून समोर येत आहेत. त्यांच्या याच पैलूंवर चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘देवेंद्र डेव्हलपमेंट डॉक्ट्रीन’ या पुस्तीकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.\nयावेळी पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सौरभ राव यांबरोबरच कॉरपोरेट चाणक्य व व्यस्थापन गुरु डॉ. राधाक्रिष्ण पि���्लई, ज्येष्ठ पत्रकार व लेखक मयुरेश दिडोलकर, आयटीतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनीही यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तीमत्त्व आणि नेतृत्त्वशैलीवर आपली टिपणे दिली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचे अध्यक्ष अभिजित जोग हे देखील यावेळी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना श्वेता शालिनी म्हणाल्या ,“सामान्य नागरिकांपर्यंत सरकार पोहोचावे या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक ‘आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग’ आयडीया काढल्या आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी करून दाखविली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून नाही तर ‘मुख्य सेवक’ म्हणून जबाबदारी पार पाडीत आहेत. गेल्या पाच वर्षांत नागरीकांनी ही बाब अनुभविली आहे. एखादा उपक्रम करायचा असेल तर त्याचे बाह्यरूप नाही तर त्यामागील विचार महत्त्वाचा असतो. हाच विचार देवेंद्र फडणवीस देताना दिसत आहेत.”\nदेवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून येतील का या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना श्वेता शालिनी म्हणाल्या की, फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची नको आहे, मात्र आज राज्याला त्यांच्या सारख्या मुख्यसेवकाची मात्र निश्चित गरज आहे.\n‘मिशन मोड डिलिव्हरी’ या विषयावर आपले मत मांडताना सौरभ राव म्हणाले की, कल्याणकारी राज्य चालविण्यासाठी आरटीआय (माहितीचा अधिकार) आणि राईट टू सर्व्हिस (सेवेचा अधिकार) यांचे महत्त्व देवेंद्र फडणवीस यांना समजले असून या दोहोंचा समन्वय साधत ते कार्यक्षमपणे काम करीत आहेत. एक दूरदर्शी नेता म्हणून त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक असून राज्यात व्यवसाय वाढावेत या दृष्टीने ‘लायसन्स राज’ संपविण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न हा आवर्जून नमूद करण्यासारखाच आहे. या उपक्रमामुळे आधी लागणा-या ७६ परवानग्या आता केवळ २५ वर आल्याने त्याचा फायदाही दिसून येत आहे. याशिवाय गेल्या पाच वर्षांत शिक्षण, आरोग्य, नोक-या, स्वयंरोजगार यांमुळे सकारात्मक बदल दिसत असून देशात शिक्षण क्षेत्रात सहाव्या व आरोग्य क्षेत्रात १६ व्या क्रमांकावर असलेले राज्य आता दोन्हीमध्ये तिस-या क्रमांकावर आले आहे.”\nखूपदा वैयक्तिक बाबींवर अर्वाच्च्य टीका होऊन देखील ‘मी पीडित आहे’ असे भांडवल करून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी कधीही केला नाही किंबहुना त्यांनी त्याला अत्यंत योग्य पद्धतीने उत्तर दिले, असे निरिक्षण मयुरेश दिडोलकर यांनी मांडले.\nअभिजित जोग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत ‘देवेंद्र डेव्हलपमेंट डॉक्ट्रीन’ या पत्रिकेबद्दल उपस्थितांना माहिती दिली तर डॉ. शिखा जैन यांनी आभार मानले.\nPune : पालिकेच्या विद्युत दाहिनीत करणार सेंद्रिय कचरा नष्ट\nDehuroad : प्रभारी अधिकारी म्हणून स्वतःची सही करणारा पोलीस कर्मचारी निलंबित\nTalegaon Dabhade : संत सेवालाल महाराज जयंती दिवस हा शासकीय सुट्टी म्हणून जाहीर करावा;…\nPune : आमचे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल – अशोक चव्हाण\nPune : देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही – चंद्रकांत…\nPimpri : ‘सर्व शाळांमध्ये एसएससीचा एकच पॅटर्न राबवा, मराठी भाषा विषय सक्तीचा…\nChinchwad : देवेंद्र फडणवीस साधणार तरुणाईशी राजकारण विरहित मुक्त संवाद\nPune : अमृता फडणवीस राजकारणात येणार नाहीत – देवेंद्र फडणवीस\nDelhi : भाजपच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशाची माफी मागावी -राहुल गांधी\nPimpri: महापालिका आयुक्तांची त्वरीत बदली करा; शिवसेना जिल्हाप्रमुखाची मागणी\nPune : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याने सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस\nPune : देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा फ्लेक्स झळकणार का \nNew Delhi : महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी ; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश\nPimpri: राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन\nPune : 50 हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक लेखा परीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/06/Nagar-lcb.html", "date_download": "2020-02-23T05:26:19Z", "digest": "sha1:WLOU6FHW3UY4RNLJXL6D4R3IHD6N2EDG", "length": 5116, "nlines": 61, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "शहरात फिरणाऱ्या तडीपाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या", "raw_content": "\nशहरात फिरणाऱ्या तडीपाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nहद्दपार कालावधीमध्ये अहमदनगर शहरात वास्तव्य करणारा टिंग्या उर्फ सुमेद साळवे, रा. गौतमनगर, बालिकाश्रम रोड, अहमदनगर यांस स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.\nहकीगत अशी की २० जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गोपनिय माहीती मिळाली कि, टिंग्या उर्फ सुमेद साळवे, यास अहमदनगर शहरातून हद्दपार केलेले असतानाही तो बालिकाश्रम भागामध्ये फिरत आहे. अशी माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ मन्सूर सय्यद, रविन्द्र कर्डीले, किरण जाधव, संदीप पवार, विनोद मासाळकर, योगेश सातपूते अशांनी मिळून हद्दपार इसमाचा शोध बालिकाश्रम परिसरात शोध घेतला असता हद्दपार टिंग्या उर्फ सुमेद किशोर साळवे, हा न्यु आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजचे पाठीमागील बाजूस मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.\nत्यास दोन वर्षाचे कालावधी करीता अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सिमेच्या हद्दीमधून हद्दपार करण्यात आलेले असतानाही सदर हद्दपार आदेशाचे भंग करुन अनाधिकाराने अहमदनगर शहरात प्रवेश करुन वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्याचे विरुध्द पोकॉ योगेश अशोक सातपूते यांचे फिर्यादीवरुन तोफखाना पो.स्टे. येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही तोफखाना पो.स्टे. हे करीत आहेत.\nही कारवाई पोलीस अधीक्षक ईशू सिंधु , अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/article-by-surendra-teland-on-ram-ganesh-gadkari/", "date_download": "2020-02-23T04:44:41Z", "digest": "sha1:3S7SXUZOXGCSSC2UDSKJIRCOIDZ3OTGH", "length": 20946, "nlines": 154, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख – जगण्याची तत्त्वं मांडणारा नाटककार! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सै���िक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nलेख – जगण्याची तत्त्वं मांडणारा नाटककार\nविख्यात नाटककार राम गणेश गडकरी यांची स्मृती शताब्दी गुरुवार, 23 जानेवारी रोजी आहे. अवघे 34 वर्षे आयुष्य लाभलेल्या या नाटककाराने एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन ही नाटके लिहिली. ‘गोविंदाग्रज’ या टोपणनावाने कविता व बालकराम या टोपणनावाने विनोदी लेख लिहिले. त्यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त…\nराम गणेश गडकरी यांचा जन्म गुजरातमधील नवसारी येथे झाल्याने आणि प्राथमिक शिक्षणही तेथेच झाल्याने त���यांना गुजराथी भाषा उत्तम येत होती. वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांचे वडील निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदाही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यातून सावरताना गडकरींचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकरींचे पुढील शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. हाती पैसे नाहीत अशी परिस्थिती होती. तरीही त्यांनी काबाडकष्ट करून फर्ग्युसन कॉलेजमधून कला शाखेत पदवी मिळविली. त्यांना नाटकाचा ओढा होता. शिडशिडीत शरीरयष्टी, सडपातळ बांधा आणि मितभाषी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. महाविद्यालयात शिकत असताना गडकरी किर्लोस्कर नाटक मंडळीत दाखल झाले. किर्लोस्कर नाटक मंडळीने चालविलेल्या ‘रंगभूमी’ नावाच्या मासिकातून तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या ‘काळ’ वृत्तपत्रातून व हरीभाऊ आपटेंच्या ‘करमणूक’ नियतकालिकातून ते कविता व लेखासोबतच नाटय़लेखनही करू लागले.\n‘गोविंदाग्रज’ या टोपण नावाने त्यांनी सुमारे 150 कविता लिहिल्या आणि ‘बालकराम’ या टोपण नावाने अनेक विनोदी लेख लिहिले. ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘भावबंधन’ ही चार नाटके, ‘राजसंन्यास’, ‘वेडय़ांचा बाजार’ ही दोन अपुरी राहिलेली नाटके लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा शेक्सपियर समजले जाते. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘भावबंधन’, ‘एकच प्याला’ यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते.\nऐन पंचविशीत त्यांनी ‘पुण्यप्रभाव’, ‘प्रेमसंन्यास’ ही नाटके लिहिली. त्यांच्या सगळय़ा चांगल्या-वाईट दिवसांत कृ. प्र. खाडिलकरांनी गडकरींना खूप पाठिंबा दिला. गडकरींनाही त्यांच्याविषयी खूप प्रेम आणि आदर होता. लग्नाचा बाजार हा शब्द आज आपण सर्रास वापरतो; पण हा शब्द गडकरींनी आपल्याला दिलेला आहे. ‘ठकीचं लग्न’ हा तर विनोदी मराठी साहित्यातील मानदंड आहे.\nकिर्लोस्कर कंपनीतून फुटून बाहेर पडलेले सगळे तरुण कलाकार गडकरींच्या भरवशावर एकत्र आले आणि त्यांनी बळवंत नाटक मंडळी काढली. या कंपनीची स्थापना केल्यावर ते ‘राजसंन्यास’ नाटक लिहीत होते. त्यांच्या लिखाणाच्या पद्धतीनुसार अधले-मधले प्रवेश त्यांनी लिहून ठेवले होते. पण अजून ते नाटक अपूर्ण होते. ‘राजसंन्यास’ची कल्पना त्यांनी बळवंत नाटक कंपनीला ऐकविली तेव्हा ते खूप खर्चिक वाटल्याने कंपनीने त्यांच्याकडे खर्चाने स्वस्त होईल अशा नाटकाची मागणी केली. मग त्यांनी ‘भावबंधन’ नाटक लिहायला घेतले. त्याचवेळी त्यांचे आजारपण वाढत होते. त्यांना क्षयाचा खूप त्रास व्हायचा. त्यांना कळलं की, आता आपण फार दिवस राहणार नाही. ‘भावबंधन’ नाटक लिहून झालं. शेवटच्या पानावर त्यांनी ‘समाप्त’ असं लिहिलं आणि पदरी बाळगलेल्या पांडू नावाच्या मुलाला त्यांनी ‘राजसंन्यास’चे कागद टेबलावर ठेवायला सांगितले. पाच मिनिटे झोपतो सांगून ते जे झोपले ते परत कधी उठलेच नाहीत आणि ‘राजसंन्यास’ अपुरे राहिले ते कायमचेच.\nगडकरींचा शेक्सपियरच्या नाटकांचा गाढा अभ्यास होता आणि त्याच्यावर अगाध श्रद्धाही. शेक्सपियरने 36 नाटके लिहिली तर आपल्या हातून 18 तर नाटके लिहून व्हावीत अशी त्यांची इच्छा होती.\n‘भावबंधन’ नाटक जेव्हा रंगभूमीवर आले तेव्हा त्या नाटकाने अक्षरशः कहर केला. तिकिटाचे दर चार आणे, आठ आणे, एक रुपया, दोन रुपये व तीन रुपये असे होते. सर्वात जास्त किमतीचं तिकीट तीन रुपये असताना नाटकाने पाच हजार रुपयांचे बुकिंग घेतले होते. उभ्या हयातीत त्यांना कधी पैसे बघायला मिळाले नाहीत ते त्यांना या नाटकाने मिळाले असते; पण माणूस दारिद्रय़ातच गेला आणि तेसुद्धा ऐन तारुण्यात.\nत्यांच्या लिखाणाने अनेक नाटय़संस्था गर्भश्रीमंत झाल्या. हिंदुस्थानी रंगभूमीची परंपरा ही सुखातिकांची असताना गडकरींनी नाटकांतून शोकांतिका मांडल्या. त्या नुसत्या शोकांतिका नव्हत्या, तर जगण्याची पाच तत्त्वं त्यांनी त्यांच्या पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन, प्रेमसंन्यास आणि राजसंन्यास या नाटकांतून मांडली. गडकरी यांचे ऐन तारुण्यात वयाच्या 34व्या वर्षी 23 जानेवारी 1919 रोजी निधन झाले. मुंबई महापालिकेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिवाजी पार्क, दादर येथील चौकास राम गणेश गडकरी चौक असे नाव दिले आहे.\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\nया बातम्या अवश्य वाचा\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/us-commission-seeks-sanctions-against-amit-shah-if-citizenship-amendment-bill-passed-in-parliament/articleshow/72452006.cms", "date_download": "2020-02-23T04:43:20Z", "digest": "sha1:OJVPJQF5CAZVBIZZ7WOZYZWZ6QLL6WB7", "length": 15270, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Citizenship Amendment Bill Passed In Parliament : नागरिकत्व विधेयक: '...तर अमित शहा यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घालावेत' - Us Commission Seeks Sanctions Against Amit Shah If Citizenship Amendment Bill Passed In Parliament | Maharashtra Times", "raw_content": "\nनागरिकत्व विधेयक: '...तर अमित शहा यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घालावेत'\nलोकसभेत सोमवारी मंजूर झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटले आहेत. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या अमेरिकन आयोगाने या विधेयकावर तीव्र आक्षेप घेतला आहे. हे विधेयक चुकीच्या दिशेने जाणारे एक अत्यंत धोकादायक पाऊल असल्याचं निरीक्षण या आयोगाने नोंदवलं आहे. जर हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाले तर भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घालावेत अशी मागणीही या आयोगाने केली आहे.\nमुंबईतील 'हे' आकर्षक रेल्व...\nअभिनेत्री दिशा पटानीचा रेड...\nलोकसभेत सोमवारी मंजूर झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटले आहेत. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या अमेरिकन आयोगाने या विधेयकावर तीव्र आक्षेप घेतला आहे. हे विधेयक चुकीच्या दिशेने जाणारे एक अत्यंत धोकादायक पाऊल असल्याचं निरीक्षण या आयोगाने नोंदवलं आहे. जर हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाले तर भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घालावेत अशी मागणीही या आयोगाने केली आहे.\nUS Commission for International Religious Freedom (USCIRF) या अमेरिकन आयोगाने या विधेयकावर चिंता व्यक्त केली आहे. सोमवारी १२ तासांच्या वादळी चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेत ३११ मत��ंनी मंजूर झाले. विधेयकाच्या विरोधात ८० मते पडली. आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांचा या विधेयकाला विरोध आहे.\nअमेरिकेच्या आयोगाने म्हटलं आहे की, 'भारताचे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे चुकीच्या दिशेने जाणारे धोकादायक वळण आहे. हे विधेयक भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या इतिहासाच्या आणि भारतीय संविधानाच्या विरोधाभासी आहे. या विधेयकाच्या माध्यमातून भारत सरकार नागरिकत्वासाठी धार्मिक चाचणी घेण्यासारखी स्थिती निर्माण करत असल्याची भीती आयोगाला वाटत आहे. यामुळे लाखो मुस्लिमांच्या नागरिकत्वावर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.'\nविधेयकात नेमकं काय आहे\n- हे विधेयक पाकिस्तान, बांगला देश आणि अफगाणिस्तानात धर्माच्या आधारे छळ होणाऱ्या बिगर मुस्लिम अल्पसंख्याक हिंदू, जैन, शीख, बौद्ध, पारसी आणि ख्रिस्तींना भारताचं नागरिकत्व देण्याच्या तरतुदीशी संबंधित आहे.\n- नागरिकत्व कायदा १९५५ मध्ये बदल केला जात आहे. प्रस्तावानुसार, जर अल्पसंख्याक एका वर्षापासून सहा वर्षांपर्यंत शरणार्थी बनून भारतात राहात असतील तर त्यांना भारताचं नागरिकत्व द्यायला हवं.\n- आधी ११ वर्षे राहिल्यानंतर नागरिकता मिळत होती. अवैध प्रकारे प्रवेश केल्यानंतरही नागरिकता मिळवण्याचा त्या व्यक्तीचा हक्क अबाधित राहील.\n- या विधेयकात नागरिकता मिळण्याची बेस लाइन ३१ डिसेंबर २०१४ देण्यात आली आहे. म्हणजेच या तारखेनंतर या तीन देशांतून येणारे अल्पसंख्याक पुढील ६ वर्षे भारतात राहिल्यानंतर नागरिकता मिळणार.\n- ईशान्येकडील राज्यांसाठी सवलतींबाबत स्वतंत्र तरतूद ठेवण्यात आली आहे.\nIn Videos: अमित शहांवर निर्बंध लादा; अमेरिकेत मागणी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविदेश वृत्त:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांबद्दल हे माहीत आहे का\nट्रम्प यांची 'ही' ब्रीफकेस करेल जगाचा विनाश\n'या' कारणांसाठी डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर\nविवाहबाह्य संबंधाचा संशय; पत्नीचे गुप्तांगच चिकटवले\nजेवणासाठी चेंगराचेंगरी; १५ महिला आणि ५ मुले ठार\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग हो��ोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनागरिकत्व विधेयक: '...तर अमित शहा यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घा...\nज्वालामुखीच्या उद्रेकात पाच ठार...\nमानवी विकास निर्देशांकात भारताची प्रगती...\nद. आफ्रिकेची झोजिबिनी टुंझी मिस युनिव्हर्स २०१९...\nकलाकाराने खाल्ले सव्वा लाख डॉलरचे केळे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/district-council-teachers-code-mantra/articleshow/64533407.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-02-23T05:52:57Z", "digest": "sha1:D5HMFVQY3IBOE444NNGJL5KO6TAUVXFK", "length": 14125, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: जिल्हा परिषद शिक्षकाचा विद्यार्थ्यांना ‘कोड’मंत्र - district council teachers 'code' mantra | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nजिल्हा परिषद शिक्षकाचा विद्यार्थ्यांना ‘कोड’मंत्र\n-'नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन'कडून गौरव-पुढील वर्षी एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्येही या तंत्राचा वापर म टा...\n-'नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन'कडून गौरव\n-पुढील वर्षी एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्येही या तंत्राचा वापर\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nदहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक धड्यानंतर क्यूआर कोड देण्यात आला असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांना संबंधित धड्याविषयी अतिरिक्त माहिती, व्हिडीओ, इंटरनेटच्या लिंक्स उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याला कोणत्याही वेळी अभ्यास करणे शक्य होणार आहे. असा प्रयोग करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून, रणजितसिंह डिसले या जिल्हा परिषदेच्या शिक्षकामुळे हे शक्य झाले आहे. त्यांनी तयार केलेल्या 'क्यूआर कोडेड पाठ्यपुस्तके' उपक्रमास 'नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन'च्या वतीने गौरव��ण्यात आले आहे.\nडिसले हे मूळचे बार्शीचे असून, सोलापूर जिल्ह्यातील परीतेवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवितात. सध्या मुलांना मोबाइल फोनचे बरेच आकर्षण आहे. याच गोष्टीचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मुलांचा फायदा कसा करून घेता येईल याचा विचार करणे डिसले यांनी सुरू केले. त्यासाठी त्यांनी 'ऑगमेंटेड रिअॅलिटी'चा पर्याय स्वीकारला. मात्र, तो मुलांना समजणे अवघड असल्याने त्यांनी सन २०१४मध्ये मराठीच्या पुस्तकात 'क्यूआर कोड'चा वापर करून पाहिला. तो त्यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसस इतर शाळांमध्येही उपलब्ध करून दिला. त्यानंतर मुले अधिक अभ्यास करू लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कालांतराने डिसले यांनी मराठी, इंग्रजी, गणित, समाजशास्त्र व विज्ञान या विषयांच्या पाठ्यपुस्तकांतील धडे व कविता मुलांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिल्या. काही कवितांचे ध्वनिमुद्रण केले. धड्यांसाठी स्वत: व्हिडीओ तयार केले. त्यासाठी प्रत्येक कविता आणि धड्याला कोडिंग देऊन हे कोड पुस्तकातही छापण्यात आले. हे कोड स्कॅन केल्यानंतर मुलांना डिजिटल स्वरूपात हे व्हिडीओ वर्गात पाहता येतात. तसेच, घरीही सहजपणे अभ्यास करणे त्यांना शक्य होते.\nया उपक्रमाचे यशस्वी परिणाम दिसू लागल्यानंतर डिसले यांनी गेल्यावर्षी आपला प्रकल्प 'मायक्रोसॉफ्ट' कंपनीला पाठविला होता. त्यानंतर 'मायक्रोसॉफ्ट'ने निवडलेल्या जगभरातील सुमारे तीनशे अभिनव प्रकल्पांमध्ये डिसलेंच्या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला. त्यानंतर डिसले यांनी राज्य सरकारकडे हा प्रस्ताव सादर केला. तो मान्य करून गेल्यावर्षी सहावीच्या पुस्तकात त्याचा प्रयोग करण्यात आला. यंदा दहावीच्या पुस्तकात त्याचा समावेश करण्यात आला आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुंबईतील वाइन शॉपवाल्याची कमाल; १२१ खंडणीबहाद्दरांना खायला लावलीय जेलची हवा\nछत्रपती शिवाजी महाराज की जय...\nपठाणांच्या चिथावणीला मनसे, भाजपचे 'हे' प्रत्युत्तर\nसरपंच निवड: महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचा धक्का\nराज ठाकरेंची मोठी कारवाई; मनसेच्या 'या' जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी\nहे माझ्या बदनामीचे राजकीय ��डयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\n‘हम लढेंगे, हम जितेंगे’\nLive अकोले बंद: इंदोरीकरांचे हजारो समर्थक भजन दिंडीत सहभागी\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nजिल्हा परिषद शिक्षकाचा विद्यार्थ्यांना ‘कोड’मंत्र...\nकाश्मीरबाबत ठोस धोरण हवे...\nएसटी संपाचे फलित काय\nजेईई अॅडव्हान्समध्ये ऋषी अग्रवाल राज्यात प्रथम...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Mato+Grosso+do+Sul++Campo+Grande++br.php", "date_download": "2020-02-23T04:05:52Z", "digest": "sha1:YJP4WI2D2I7LZ7EKB4X7MH7UC54XL5A2", "length": 3649, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Mato Grosso do Sul (Campo Grande)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 67 हा क्रमांक Mato Grosso do Sul (Campo Grande) क्षेत्र कोड आहे व Mato Grosso do Sul (Campo Grande) ब्राझीलमध्ये स्थित आहे. जर आपण ब्राझीलबाहेर असाल व आपल्याला Mato Grosso do Sul (Campo Grande)मधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ब्राझील देश कोड +55 (0055) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Mato Grosso do Sul (Campo Grande)मधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +55 67 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डाय��� करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनMato Grosso do Sul (Campo Grande)मधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +55 67 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0055 67 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/homemade-shampoo-news/", "date_download": "2020-02-23T04:25:41Z", "digest": "sha1:6MYGZXS6JDDGSQ4GPYWRM6RHHT7L5GJC", "length": 7736, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जाणून घ्या : केसांच्या वाढीसाठी घराच्या घरी तेल कसं बनवाल?", "raw_content": "\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n…तर मी माफी मागतो; देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nजाणून घ्या : केसांच्या वाढीसाठी घराच्या घरी तेल कसं बनवाल\nटीम महाराष्ट्र देशा : आपल्या केसांच्या अनेक समस्या असतात. कधी केस गळणे असत तर कधी केसांमध्ये कोंडा होतो. याच्यावरती उपाय म्हणून अनेक शाम्पू आपण वापरतो. पण या केमिकॅल चा वापर करण्यापेक्षा आपण आयुर्वेदीक चा वापर केला तर तो अधिक फायदेशीर ठरतो. हर्बल शाम्पू घरी कसा बनवायचा हे आपण जाणून घेऊ.\nहल्ली बऱ्याच जणांना अनेक कारणांमुळे असंतुलित आहार, ताण, प्रदूषण, केसांची योग्य निगा न राखणे यामुळे केस गळतीला सामोरे जाव लागत. त्यामुळे आज आपण दाट, चमकदार केस करण्यासाठी घरच्या घरी शाम्पू तयार करूया.\nघरच्या घरी शाम्पू तयार करण्याची कृती सुकवलेले रिठे, आवळे आणि शिकेकाई हे तीन मुख्य घटक हर्बल शाम्पू तयार करण्यासाठी गरजेचे आहे. हे सर्व घटक १ – १ वाटी घ्यावे. हर्बल शाम्पू तयार करण्यासाठी सुकवलेले रिठे, आवळे, शिकेकाई, ब्राम्ही, मेथीचे दाणे प्रत्येकी एक वाटी एकत्र करावेत.\nहे सगळे पदार्थ एकत्र करून त्यात पाणी घालून रात्रभर भिजत ठेवाव. मऊ झालेले हे पदार्थ कूच करून घ्यावे. त्यानंतर या मध्ये कडुलिंबाची, जास्वंदीची आणि कडीपत्ता घालून मिश्रण उकळून घ्यावे. हे मिश्रण उकळून जाळ्यावर गळून घ्यावेत. आंघोळीच्या आधी हा शाम्पू केसांच्या मुळांना मसा�� करून लावावे. गरम पाण्याने केस धुणे टाळावे. या शाम्पू ने फेस तयार होणार नाही परंतु केस स्वच्छ होतील.\nभाजपच्या खटारा गाडीत अनेक जणं कोंबले जातायत, धनंजय मुंडेंचा भाजपला टोला\n‘दोष नाही ना मग घाबरू नका, ‘ईडी’च्या चौकशीला बिनधास्त सामोरे जावा’\nआदित्य ठाकरेंची पूरग्रस्त भागाला भेट,लवकरात लवकर मदतीचे दिले आश्वासन\n‘ज्यांनी निवडणूक लढवली नाही त्यांनी ईव्हीएमवर बोलू नये’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\n...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/others/start-the-elevator/articleshow/72357657.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-02-23T05:24:53Z", "digest": "sha1:5LMJUKOGGEU2IQAXUOMZMXYEBMGWXFK6", "length": 8000, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "others News: लिफ्ट सुरू करा - start the elevator | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nडोंबिवली : पूर्वेला जुना रेल्वे पादचारी पूल पाडल्यापासून ही लिफ्ट विनाकारण बंद केली आहे. ही लिफ्ट नव्या स्कायवॉकशीही जोडलेली आहे. जुन्या पुलाच्या बांधकामाशी तसा प्रत्यक्ष संबंध नाही. तरी ही लिफ्ट सुरू करावी. - राघवेंद्र मुण्णुर\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांबद्दल हे माहीत आहे का\nट्रम्प यांची 'ही' ब्रीफकेस करेल जगाचा विनाश\n३९व्या षटकात उतरला मैदानात आणि...\nतेव्हाचे लिटिल चॅम्स सध्या काय करतात\n'या' कारणांसाठी डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर\nहे माझ्या बदनामीचे रा���कीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nटिळकनगर स्टेशनचा धोकादायक पूल कधी दुरुस्त करणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/orazep-p37081286", "date_download": "2020-02-23T05:58:58Z", "digest": "sha1:KRGZKI6QYBOKZYPMDNSIGYVU43YBU7AO", "length": 17272, "nlines": 294, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Orazep in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Orazep upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nLorazepam का उपयोग चिंता और मिर्गी के उपचार में किया जाता है (और पढ़ें – चिंता के घरेलू उपचार)\nOrazep खालील उपचारासाठी वापरले जाते -\nचिंता मुख्य (और पढ़ें - चिंता दूर करने के घरेलू उपाय)\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें चिंता अनिद्रा (नींद न आना)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Orazep घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nयाददाश्त से संबंधित समस्याएं\nचक्कर आना सौम्य (और पढ़ें - चक्कर आने पर करें ये घरेलू उपाय)\nकब्ज मध्यम (और पढ़ें - कब्ज के घरेलू उपाय)\nअस्पष्ट (लड़खड़ाते हुए) बोलना\nसिरदर्द कठोर (और पढ़ें - सिर दर्द के घरेलू उपाय)\nगर्भवती महिलांसाठी Orazepचा वापर सुरक्षित आहे काय\nOrazep चे गर्भावस्थेदरम्यान काही दुष्परिणाम होऊ शकतात. गर्भावस्थेदरम्यान Orazepचे कोणतेही दुष्परिणाम जाणवल्यास, त्याला ताबडतोब बंद करा. त्याला पुन्हा वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Orazepचा वापर सुरक्षित आहे काय\nOrazep मुळे स्तनपान देणाऱ्या फारच कमी महिलांवर दुष्परिणाम आढळून आले आहेत.\nOrazepचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड साठी Orazep चे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.\nOrazepचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वर Orazep चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nOrazepचा हृदयावरील परिणाम काय आहे\nOrazep हे हृदय साठी क्वचितच हानिकारक आहे.\nOrazep खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Orazep घेऊ नये -\nOrazep हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nहोय, Orazep ची सवय लागण्याची शक्यता आहे. हे घेण्यापूर्वी डॉक्टरांशी बोला.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nOrazep घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चालवू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Orazep तुम्हाला पेंगुळलेले बनविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Orazep घेण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nOrazep चा मानसिक विकार असलेल्या रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.\nआहार आणि Orazep दरम्यान अभिक्रिया\nठराविक खाद्यपदार्थ खाल्ल्याने Orazep चा परिणाम होण्यासाठी त्याने घेतलेला वेळ वाढू शकतो. याविषयी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.\nअल्कोहोल आणि Orazep दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Orazep घेतल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Orazep घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Orazep याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Orazep च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Orazep चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Orazep चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/q-mind-p37080525", "date_download": "2020-02-23T03:39:39Z", "digest": "sha1:UXLYUCQQI4OE5SSP5PSQFD2GJM73RNZA", "length": 19816, "nlines": 328, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Q Mind in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Q Mind upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Quetiapine\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n3 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Quetiapine\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n3 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nQ Mind के प्रकार चुनें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n3 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nऔर उन्माद (Mania) के उपचार में किया जाता है\nQ Mind खालील उपचारासाठी वापरले जाते -\nडिप्रेशन (और पढ़ें - डिप्रेशन के घरेलू उपाय)\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें डिप्रेशन (अवसाद) बाइपोलर डिसआर्डर स्किज़ोफ्रेनिया (मनोविदलता) मेनिया (उन्माद रोग)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Q Mind घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\n���िरदर्द सौम्य (और पढ़ें - सिर दर्द के घरेलू उपाय)\nचक्कर आना सौम्य (और पढ़ें - चक्कर आने पर करें ये घरेलू उपाय)\nएनीमिया मध्यम (और पढ़ें - एनीमिया के घरेलू उपाय)\nकब्ज मध्यम (और पढ़ें - कब्ज के घरेलू उपाय)\nओर्थोस्टैटिक हाइपोटेंशन (खड़े होने पर अचानक रक्तचाप कम होना)\nगर्भवती महिलांसाठी Q Mindचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भावस्थेदरम्यान Q Mind मुळे मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला जर हानिकारक दुष्परिणाम वाटले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा, आणि Q Mind तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पुन्हा घेऊ नका.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Q Mindचा वापर सुरक्षित आहे काय\nसर्वप्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय Q Mind घेऊ नये, कारण स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी त्याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतात.\nQ Mindचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nQ Mind हे मूत्रपिंड साठी हानिकारक नाही आहे.\nQ Mindचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वरील Q Mind च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nQ Mindचा हृदयावरील परिणाम काय आहे\nQ Mind हे हृदय साठी क्वचितच हानिकारक आहे.\nQ Mind खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Q Mind घेऊ नये -\nQ Mind हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nहोय, Q Mind ला सवय लावणारे म्हणून समजले जाते. याला केवळ डॉक्टरांच्या शिफारशीवरच घ्या.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Q Mind घेतल्यावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकणार नाहीत, कारण यामुळे तुम्हाला पेंग येऊ शकते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Q Mind केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, Q Mind मानसिक विकारांवरील उपचारासाठी उपयुक्त आहे.\nआहार आणि Q Mind दरम्यान अभिक्रिया\nQ Mind घेताना काही खाद्यपदार्थ खाल्ल्यास त्याच्या क्रियेला काही वेळ लागू शकतो. याबाबतीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nअल्कोहोल आणि Q Mind दरम्यान अभिक्रिया\nQ Mind बरोबर अल्कोहोल घेण्याने तुमच्या आरोग्यावर तीव्र हानिकारक परिणाम होऊ शकतो.\nQ Mind के लिए सारे विकल्प देखें\n3 वर्षों का अनुभव\n2 ��र्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Q Mind घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Q Mind याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Q Mind च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Q Mind चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Q Mind चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/gujarat-cylinder-blast-truck-video/", "date_download": "2020-02-23T05:22:19Z", "digest": "sha1:Z4AMR6BK6EG25INLV66T67EFRUDXTYFU", "length": 13412, "nlines": 153, "source_domain": "www.saamana.com", "title": "भीषण अपघातानंतर एकामागोमाग एक 27 सिलिंडरचा स्फोट, 26 विद्यार्थी वाचले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभीषण अपघातानंतर एकामागोमाग एक 27 सिलिंडरचा स्फोट, 26 विद्यार्थी वाचले\nगुजरातमध्ये गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. सूरतवरून एलपीजी सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकची आणि दुसऱ्या ट्रकशी समोरासमोर धडक झाली. यानंतर ट्रकमध्ये आग लागली आणि एकामागोमाग एक 27 सिलिंडरचा स्फोट झाला. याचवेळी दुसऱ्या बाजूने येणारी स्कूल बस आणि ऑटो रिक्षासह अन्य तीन वाहने आगीच्या विळख्यात सापडली. ही घटना घडली तेव्हा बसमध्ये 26 विद्यार्थी होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांना वाचवले आहे. सुदैवाची गोष्ट म्हणजे अपघातामध्ये कोणालाही जीव गमवाला लागला नाही.\n‘झी न्यूज‘ने दिलेल्या वृत्तानुसार, सूरतमधील रेडियन्ट इंटरनॅशल स्कूलची बस विद्यार्थ्यांना घेऊन सकाळी स्कूलकडे रवाना झाली. याचवेळी सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकची दुसऱ्या ट्रकशी धडक झाली आणि भीषण आग लागली. आगीमुळे एकामागोमाग एक 27 सिलिंडरचा स्फोट झाला. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले.\nअपघातानंतर सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की याचा आवाज चार किलोमीटर दूरही ऐकू आला. स्फोटानंतर काही सिलिंडर हवेमध्ये शेकडो फूट वरती उडाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nया बातम्या अवश्य वाचा\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/part1/40/", "date_download": "2020-02-23T03:35:53Z", "digest": "sha1:JSCBXJOHAAT5YDUPKPTJEWULULSHTPDS", "length": 4649, "nlines": 127, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-कारण ती आलीच नाही - Part1-5", "raw_content": "\nकारण ती आलीच नाही - Part1\nRe: कारण ती आलीच नाही - Part1\nRe: कारण ती आलीच नाही - Part1\nRe: कारण ती आलीच नाही - Part1\nRe: कारण ती आलीच नाही - Part1\nRe: कारण ती आलीच नाही - Part1\nशब्द ओशाळले भाव रेंगाळले....शब्द तुझे भाव माझे..\nRe: कारण ती आलीच नाही - Part1\nधन्यवाद सिया, कल्पना, हि कविता हि फक्त कविता नसून माझ्या प्रेमाचे भावनांचे पडसाद आहेत.\nलवकरच कवितेच तिसरा भाग प्रस्तुत करतोय ..\nRe: कारण ती आलीच नाही - Part1\nखुप सुंदर जेवढी कविता मनातून लिहली आहेस. तसच माझ्या जीवनात होत आहे पण पुढे काय ते माहित नाही\nRe: कारण ती आलीच नाही - Part1\nशब्द ओशाळले भाव रेंगाळले....शब्द तुझे भाव माझे..\nRe: कारण ती आलीच नाही - Part1\nपाच वर्षानंतर पुन्हा एकदा हि कविता वाचली …आयुश्य आणि वेळ कोणासाठी थांबत नाही हेच खर …\nRe: कारण ती आलीच नाही - Part1\nकारण ती आलीच नाही - Part1\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%A8%2520%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%A8%2520%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8%25207&f%5B2%5D=changed%3Apast_hour&search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8", "date_download": "2020-02-23T05:26:11Z", "digest": "sha1:UQEDBHCXGYZO6KZ6TG4OZ65X6OG6LMDE", "length": 3304, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(-) Remove सर्व बातम्या filter सर्व बातम्या\nबातम्या (1) Apply बातम्या filter\n'वन प्लस 7' आणि 'वन प्लस 7 प्रो' मोबाईलचे अनावरण\nबंगळुरू - बहुप्रतिक्षीत आणि लोकप्रिय अशा 'वन प्लस' सिरीजमधील 'वन प्लस 7' आणि 'वन प्लस 7 प्रो' या मोबाईलचे तर वन प्लसच्या 'बुलेट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2017/08/blog-post.html", "date_download": "2020-02-23T04:35:05Z", "digest": "sha1:6IIMDOPIYHHZRLSJP2YTZV643M6DNWVT", "length": 19151, "nlines": 63, "source_domain": "www.berkya.com", "title": "उघडा डोळे , बघा नीट ! ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्��ा खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nशुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७\nउघडा डोळे , बघा नीट \n९:४४ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nमुलींची 'तस्करी' लातूरची 'मस्करी' लातूरच्या बदनामीला जबाबदार कोण\nआज लातूरच्या अब्रूचे धिंडवडे निघाले. शैक्षणिक पंढरी असलेल्या लातूरला काळिमा फासण्याचा पद्धतशीर प्रयत्न करणाऱ्या मंडळींना थोडीशीही लाज वाटली नाही, बिनधोकपणे मिसिंग केसेसला तस्करी नाव देऊन स्वतःची लाल करून घेणाऱ्या एकालाही बातमीची सत्यता तपासावी वाटू नये हे लातूरचे दुर्दैव आहे. घटना घडते कायआम्ही सुतावरून स्वर्ग गाठतो कायआम्ही सुतावरून स्वर्ग गाठतो कायपाठीमागे काय होत आहे यामुळे कोणाची बदनामी होईल याची कसलीही तमा न बाळगता लातूरची बदनामी करण्याचा अधिकार कोणी दिलापाठीमागे काय होत आहे यामुळे कोणाची बदनामी होईल याची कसलीही तमा न बाळगता लातूरची बदनामी करण्याचा अधिकार कोणी दिलाआज शांत असलेल्या लातूरला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून महाराष्ट्रभर 300 मुलींची तस्करी झालीय असा आरोप करताना डोळे उघडे का राहिले नाहीत,की उगाच पुढे पळायच्या नादात ढुंगणाचे सुटून रस्त्यावर पडलेलेही त्यांना दिसले नाही,काय म्हणावे अशाा बदनामी करणाऱ्या महाभागांना हा प्रश्न सतत मनामध्ये येत आहे.सत्य ऐकल्यानंतर रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही,शांत लातूरला अशांत करण्याचा ठेका उचललेल्या या सगळ्यांवर लातूरकरांनी केसेस दाखल केल्���ा पाहिजेत.\n३०० हा जादुई आकडा शोधून ढोलकी वाजवणाऱ्या या ढोलकी पटूने थोडा तरी लातूरचा विचार करायला हवा होता.उचलली जीभ आणि लावली टाळाला जे म्हणतात ते अगदी खरे आहे.खोटे पचवून वरून करपलेली ढेकर देणाऱ्या अजीर्ण पोटयाला लातूरकरांची बदनामी करताना हगवण का लागली नाही असे वाटू लागले आहे.\nघटना घडली अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लग्न लावून दिल्याची,त्यामध्ये पोलिसांनी 10 लोकांना अटक केले,यातली सूत्रधार जी पूर्वाश्रमीची काँग्रेसची आणि आता भाजपची असलेल्या पूनम शहाणेसह 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले,ही महिला वधुवर सूचक मंडळ चालवते.तिने केलेल्या चुकीला तर माफी नाहीच पण काही जणांची ही बातमी मिसिंग झाली आणि त्यांनी,डोळे उघडे न ठेवता पोलिसांना आपल्याकडे किती मिसिंग आहेत हे आकडा विचारला,कुठल्यातरी अर्धवटरावानी 300 चा आकडा मिसिंगचा सांगितला,याने चक्क मिसिंगला तस्करीचे रूप देऊन मागच्या घटनेशी अर्थ लावून सगळीकडे गाजावाजा केला आणि 300 महिलांची तस्करी सांगून टाकली. पोलीस सांगतात हे मिसिंग आहे,तेही 300 नसून 180 महिला मिसिंग आहेत.त्यातील 154 महिला सापडल्या असून 26 महिला मिसिंग आहेत.तस्करी किंवा गायब हे शब्द ऐकूण लातूरकरांची झोप उडाली आहे,पोलीस हैराण झाले आहेत,विधानसभेत रणकंदन माजले आहे,आमदार अमित देशमुख आणि पालकमंत्री संभाजी पाटील यांच्यात श्रेयवादाची चढाओढ लागली आहे, किमान जिल्ह्याची इतकी बदनामी होताना पोलिसांचा विचार घेण्याचे सौजन्य कुणालाच वाटू नये याचेच नवल वाटत आहे.\nहा जिल्हा शांत आहे,शैक्षणिक परंपरा आहे,बाहेरून मुली येथे शिकायला येतात,अनेक पालक चिंतीत होणार याची थोडीही चिंता असू नये,याचीच कमाल वाटत आहे.बिनधास्तपणे 300 मुली गायब सांगताना तुमची जीभ का झडली नाही,जर या शहरात इतक्या मुली गायब झाल्या असत्या तर किती गजहब माजला असता पण ही लातूरची बदनामी होताना आम्ही मात्र निमूटपणे पाहत बसलो आहोत,अनेक गोष्टीची चर्चा करून सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या महावीरांनी लातूरची खोटी बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत,आणि पोलिसांनी कसलीही तमा ना बाळगता लातूरची बदनामी थांबवली पाहिजे,आज जिल्हाभर लोक भयभीत आहेत मुली घरातून बाहेर पडावे की नाही या दहशतीखाली आहेत,अश्यावेळी महाराष्ट्रभर होणारी बदनामी थांबायला हवी,या शहरात मुली देणारे विचार करतील,येणाऱ्या मुलीही विचार करतील,या सगळ्यांना दिलासा मिळायला हवा,खोट्या प्रतिष्टेसाठी,प्रसिद्धीसाठी,अथवा बातम्यांच्या वॉरमध्ये लातूरला वेठीस धरू नका आणि बदनामी थांबवा...\n- संजय जेवरीकर, ज्येष्ठ पत्रकार\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुण्यातील हाय प्रोफाइल खंडणी प्रकरणी टीव्ही मीडिया झोपला \nपुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या हाय प्रोफाईल खंडणी प्रकरणाच्या बातम्या एकाही टीव्ही चॅनल्सवर अद्याप झळकल्या नाहीत, त्यामुळे पुणेकरां...\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये राजकारण जोरात \nमुंबई - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंग यांची बदली ...\nपोलीस मित्र गजाआड , आता पत्रकारांचा नंबर \nपुणे - ७५ लाखाच्या खंडणी प्रकरणी पोलीस मित्र जयेश कासट याला पोलिसांनी गजाआड केल्यानंतर आता लाचेत वाटेकरी होणाऱ्या पत्रकारांची ...\nखंडणी प्रकरणात पुण्यातील १४ पत्रकार अडकले \nपुणे - शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७...\nपत्रकारांना सोशल मीडियात ट्रोल करणे सोपे आहे. विशेष करून वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार हे ट्रोलर्सचे 'सॉफ्ट टार्गेट' असल्याचे दिस...\nदिव्य मराठीचा नवा प्रयोग संपादक संजय आवटे यांच्या अंगलट \nऔरंगाबाद - सकाळी ७.३० वाजता लगबगीने महाविद्यालयाकडे निघालेल्या एका २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भरर...\nदिव्य मराठीकडे 3 कोटी रुपयांची थकबाकी, पत्रकारांचा पीएफ थकवला...\nऔरंगाबाद - जोखीम पत्करून, जीवाची पर्वा न करता पत्रकारीता करणार्या पत्रकरांना हक्काच्या व्हेज बोर्डनुसार म्हणजे मजिठिया वेतन आयोगानुसार ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे ��ेत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/tag/sharad-pawar/", "date_download": "2020-02-23T04:00:25Z", "digest": "sha1:CDLMRXD63YDSH2NISFXVE3UN6GDO7RPT", "length": 3338, "nlines": 69, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "Sharad Pawar Archives - Maharashtra Kesari", "raw_content": "\nठाकरे सरकारचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहे काय\nजाने कहाँ गये वो दिन… बरोबर 2 वर्षांपूर्वी पुण्यात रंगली होती राज ठाकरे-शरद पवार मुलाखत\nशरद पवारांच्या ‘मशीदी’संदर्भातल्या वक्तव्याने समाजात तेढ निर्माण होईल- विश्व हिंदू परिषद\nराज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ‘या’ बड्या नेत्यांची नावं चर्चेत\nजे भाजपमध्ये गेले ते पुन्हा राष्ट्रवादीत येतील; छगन भुजबळांना विश्वास\nदेश तर सर्वांचा आहे, सर्वांसाठी आहे मग मशिदीच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना का नाही- शरद पवार\n“अहो फडणवीस, राज्याची काय देशाची निवडणूक परत घ्या”\nवादग्रस्त वक्तव्यं टाळा; लक्षात ठेवा सरकार पाच वर्ष टिकवायचंय- शरद पवार\n“शरद पवार हे मागासवर्गीय आणि आदिवासींच्या विरोधात आहेत”\nभाजपच्या मंचावरून मी शरद पवारांना चॅलेंज देतो की….- देवेंद्र फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/one-hour-of-internet-access/articleshow/72360841.cms", "date_download": "2020-02-23T05:48:43Z", "digest": "sha1:XEULT6HY5NFJDCIEAP5XOK3QCBYV6TKF", "length": 12263, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "अभिनेता माधव देवचक्के : 'हा' अभिनेता इंटरनेटचा वापर एकच तास करतो - one hour of internet access | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\n'हा' अभिनेता इंटरनेटचा वापर एकच तास करतो\nहिंदी मालिका आणि मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता माधव देवचक्केची क्रेझ प्रचंड आहे. 'मॅडी' अशा टोपणनावानं इंडस्ट्रीमध्ये ओळख असलेल्या या गुणी कलाकाराची टेक्नॉलॉजीविषयीची मतं वाचा...\n'हा' अभिनेता इंटरनेटचा वापर एकच तास करतो\nहिंदी मालिका आणि मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता माधव देवचक्केची क्रेझ प्रचंड आहे. 'मॅडी' अशा टोपणनावानं इंडस्ट्रीमध्ये ओळख असलेल्या या गुणी कलाकाराची टेक्नॉलॉजीविषयीची मतं वाचा...\nसध्या कोणता स्मार्टफोन वापरत आहेस\nआयफोन ६ एस आणि विवो\nस्मार्टफोनशिवाय इतर कोणते गॅजेट्स वापरतो\nसर्वात पहिलं वापरलेलं गॅजेट कोणतं\nकोणतं फिचर जास्त भावतं\nलाइव्ह टीव्ही आणि व्हॉट्सअॅपवरील व्हिडीओ कॉलिंग ही फिचर्स भावतात. मला हवं तेव्हा, हवं तिथं टीव्हीवर काय सुरु आहे ते बघता येतं. तसंच घरापासून दूर असल्यावर त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी व्हिडीओ कॉलिंगची मदत होते.\nकोणतं अॅप जास्त आवडतं\nनोट्स. सगळ्या महत्त्वपूर्ण गोष्टींची नोंद करुन ठेवता येते.\nतुझा टेक्नॉलॉजीतला गुरु कोण\nसोशल मीडिया वापरासाठी निखिल गंगवणे माझा गुरु आहे.\nगॅजेटशिवाय राहण्याचा अनुभव कसा होता\nआधी कामानिमित्त एक-दोन दिवस गॅजेटशिवाय राहिलो होतो. पण बिग बॉसच्या वेळी जास्त दिवस गॅजेटशिवाय राहिलो. सोशल मीडिया किंवा टेक्नॉलॉजीशिवाय फार काही अडत नाही, हे मी त्या अनुभवावरुन सांगू शकते.\nसोशल साइट्सवर अॅक्टीव्ह आहेस का\nहो. फेसबुक, इन्स्टाग्राम, हेलो आणि ट्विटरवर बऱ्यापैकी अॅक्टीव्ह आहे.\nदिवसातला किती वेळ सोशल मीडियावर घालवतोस\nदिवसातून एकच तास इंटरनेटवर घालवतो. त्यापेक्षा जास्त वेळ त्यावर खर्च करायचा नाही, असं ठरवलं आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअभिनेत्यांनी पेललं शिवरायांची भूमिका साकारायचं शिवधनुष्य\nतेव्हाचे लिटिल चॅम्स सध्या काय करतात\nहॉट जिम लुकमध्ये मलायकाने दाखवले अॅब्ज\nआत्महत्येपूर्वी जियाला होती फक्त एकच काळजी\nसुजैनसोबत शंकराच्या मंदिरात गेला हृतिक\nइतर बातम्या:मॅडी|अभिनेता माधव देवचक्के|Smartphones|maadhav cdeochake|Internet\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nकोण होणार 'लिवा मिस दिवा २०२०' \nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्रम्प यांनी केलं कौतुक\nCIDमधील दया,अभिजीत आणि फ्रेड्रिक्स यांची फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n'हा' अभिनेता इंटरनेटचा वापर एकच तास करतो...\nउर्वशी रौतेला म्हणते, नाही आवडलं सांगा बिनधास्त\nफरहान- शिबानीने एकत्र घेतली 'क्रायोथेरपी'...\nविवाहित पुरुषाच्या प्रेमात पडली अभिनेत्री, आयुष्यभर राहिली एकटी...\nViral Video: चिमुरडीने गायलं लतादीदींसारखं गाणं, रानू मंडललाही व...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://magevalunpahtana.com/2019/12/15/%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AB-%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AB-%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%88/", "date_download": "2020-02-23T04:33:48Z", "digest": "sha1:2G2RJDLEUYGJ55I33Y7EIXPFCAYBHC2J", "length": 21776, "nlines": 142, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "‘हमरा लाईफ कौनो लाईफ नही है कां?’ | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n‘हमरा लाईफ कौनो लाईफ नही है कां\nलेकीच्या लग्नात मंगळ आडवा येतोय हे कळाल्यावर कुठल्यातरी कुडमुड्या ज्योतिषाच्या सांगण्यावरुन आधी तिचे लग्न एका कुत्र्याच्या पिल्लाबरोबर लावुन द्यायला निघालेल्या आईला खडसावून विचारणारी बिनधास्त, सुशिक्षीत विंध्या हे तिची भूमिका करणाऱ्या रीयल लाईफ दिव्याचे रील लाईफमधले अगदी तंतोतन्त जुळणारे पात्र असावे.\nप्रत्यक्षातही दिव्या तशीच बोल्ड, बिनधास्त, फटकळ आहे. आयुष्यातल्या प्रत्येक समस्येला, संकटाला हासत हासत जिद्दीने सामोरे जात बॉलिवुडमध्ये आज आपली एक जागा निर्माण केलीय तिने. हिंदी, पंजाबी, मलयालम, इंग्रजी अश्या विविध भाषातुन , विविध जॉनरच्या भूमिका करत आपल्या भूमिकात कायम एक वैविध्य आणि सातत्य राखणारी अभिनेत्री आणि तरीही दुर्लक्षीत राहिलेली एक अतिशय गुणी अभिनेत्री 👍\n१९९४ साली आलेल्या माहरुख मिर्झाच्या इश्क में जीना इश्क में मरना मधुन तिने पदार्पण केलं होतं. पण पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफीसवर आपटला. नंतर आलेल्या सल्लुमियाच्या वीरगतीने मात्र तिला हात दिला. यात ती भाईची बहीण बनली होती. त्यानंतर आली झैनब . शहीद ए मूहब्बत बूटासिंग या सत्यकथेवर आधारीत चित्रपटातील तिच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. फाळणीच्या पार्श्वभूमीवर आलेली एक मुस्लिम पत्नी आणि शिख पती यांची सुंदर प्रेमकथा असलेला हा पंजाबी चित्रपट अनपेक्षितरित्या प्रचंड मोठा हिट ठरला. व���शेषतः यातील गाण्यांनी पंजाब दुमदुमलं. गुरुदास मान, आशाताई, अनुराधा पौडवाल आणि दस्तूरखुद्द नुसरतसाहेब यांनी गायलेल्या गाण्यांनी कहर केला. विशेषतः नुसरतसाहेबांचे ‘इश्क दा रुतबा’ प्रचंड गाजले. याच चित्रपटकथेवर नंतर अनिल शर्माच्या गदरने इतिहास रचला.\nपण याचा दिव्याला म्हणावा तसा फायदा झाला नाही. नाही म्हणायला तिला सहाय्यक भूमिका मिळू लागल्या. दिव्याकडे चेहरा आणि अभिनय दोन्हीही होते. तिने सहाय्यक भूमिकांचे सुद्धा सोने करायला सुरुवात केली. २००४ साली आलेल्या वीर-झारामधली तिने साकारलेली झाराची चुलबुली सखी ‘शब्बो’ कोण विसरु शकेल. या भूमिकेची प्रचंड प्रशंसा झालीं. दिव्याला अनेक पुरस्कारांची नॉमिनेशन्स सुद्धा मिळाली. त्यानंतर २००८ साली आलेल्या वेलकम टू सज्जनपुरची बिनधास्त विंध्या तिने भन्नाटच रंगवली. स्त्रियांना कायम दुय्यम वागणूक देणाऱ्या समाजावर व्यंगात्मक पद्धतीने कोरडे ओढ़णारी ही भूमिका होती. दिव्याने विन्ध्या अगदी मनापासून साकारली. चित्रपट फ़ारसा चालला नसला तरी याही भूमिकेचे भरपूर कौतुक झाले.\nमग २००९ साली आला “दिल्ली ६” , राकेश ओमप्रकाश मेहराच्या या चित्रपटाने दिव्याला तिचा पहिला मानाचा आणि महत्वाचा आयफा पुरस्कार मिळवून दिला, उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या श्रेणीत. या चित्रपटात तिने रंगवलेली मेहतरानी ‘जलेबी’ प्रचंड नावाजली गेली. अस्पृश्य असल्याने कायम सगळ्याच्या घृणेचा, तिरस्काराचा विषय ठरलेली, तरीही आपला आब राखून असलेली जलेबी अतिशय ताकदीने उभी केलीय दिव्याने. ती मोजक्याच भूमिका करत असते, पण प्रत्येक भूमिका अगदी चौखंदळपणे निवडलेली असते. मग स्टॅनले का डब्बामधली गोड रोझी मिस असो की हिरोईनमधली पल्लवी नारायण.\nहिरोईनमधल्या पल्लवी नारायणला कोण विसरु शकेल माहीची (करीना कपूर) प्रसिद्धी प्रमुख म्हणून असलेली आणि नंतर चांगली मैत्रीण झालेली, तिला पुन्हा टॉपला नेण्यासाठी जंग जंग पछाड़णारी पल्लवी कायम लक्षात राहील. दिव्याने हे पात्र अक्षरशः प्रचंड ताक़दीने उभे केलेय. पल्लवीच्या स्वभावातले अनेक कंगोरे, तीचे भारलेपण, माहीला स्टेज करण्यासाठी तिने केलेली प्रचंड धडपड दिव्याने अफाट ताक़दीने जीवंत केली होती.\nआणि मग आला ‘भाग मिल्खा भाग’ , यातली मिल्खाची बहीण दिव्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर समर्थपणे उभी केलीय. आपल्य��� वाटणीचं दूध मायेने मिल्खाला पाजताना तिच्या डोळ्यातलं आईपण आपल्यालाही जाणवतं. नवऱ्याशी भांडुन भावाला जपणारी वत्सल बहीण, नवरा की भाऊ या विलक्षण कात्रीत अडकलेली एक असहाय्य पत्नी, भावाला नवीन आयुष्य सुरु करण्यासाठी आपली कर्णफुले काढून देणारी, नंतर भावाचे इंडियन आर्मीचे जर्किन घालून अभिमानाने मिरवणारी, त्याने आणलेल्या सोन्याच्या बांगड्या पहिल्यावर मुक्तपणे त्याच्या कुशीत शिरून रडणारी इशरी सिंग ज्या ताक़दीने दिव्याने उभी केली आहे त्याला तोड़ नाही. या भूमिकेने दिव्याला अनेक पुरस्कार, अनेक नॉमिनेशन्स मिळवून दिली. तिचा दूसरा आयफा पुरस्कार सुद्धा याच भूमिकेने मिळवून दिला तिला.\nत्यानंतरही दिव्या बहकली नाही. अगदी चौखंदळपणे भूमिका निवडत शांतपणे काम करत राहिली. भारतीय राज्यघटनेवर आधारीत शाम बेनेगल यांच्या Samvidhaan: The Making of the Constitution of India मालिकेमधली पूर्णिमा बॅनर्जी असो वा इरादा या २०१७ साली आलेल्या अपर्णा सिंगच्या चित्रपटामधली मधली मुख्यमंत्री रमणदीप असो. तीची प्रत्येक भूमिका वेगळी आहे. इरादामध्ये तिने प्रथमच निगेटिव्ह भूमिका साकारली आणि इतक्या उत्कटतेने साकारली की तिला तिच्या आयूष्यातला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून गेली. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तिला या भूमिकेसाठी.\nआपल्या वैयक्तिक आयूष्यात सुद्धा दिव्या तशीच बिनधास्त आणि बोल्ड आहे. फटकळ आहे. काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर तिच्या फोटोवर असभ्य कमेंट करणाऱ्या एका विकृताला तिने जे काही फटकावलेय की यंव रे यंव \nकाही दिवसांपूर्वी नंदिता दासने ‘मंटो’ केला तेव्हा त्यातील मन्टोच्या बहुचर्चित ‘ठंडा गोश्त’ या कथेतील मनस्वी ‘कुलवंत कौर’च्या आव्हानात्मक आणि वादग्रस्त ठरू शकणाऱ्या भूमिकेसाठी नंदिताच्या डोळ्यासमोर पहिले नाव आले ते दिव्याचेच आणि ती छोटीशी इंटिमेट भूमिकासुद्धा दिव्याने अफाट ताक़दीने उभी केली.\nनाही, आज काही तिचा वाढदिवस वगैरे नाहीये. पण कुणालाही विशेषतः दिव्यासारख्या आवडत्या अभिनेत्रीला शुभेच्छा देण्यासाठी मुहूर्त कशाला हवाय\nयावर आपले मत नोंदवा\nPosted by अस्सल सोलापुरी on डिसेंबर 15, 2019 in माहीतीपर लेख, व्यक्तीचित्रणपर लेख, सहज सुचलं म्हणुन....\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वार�� सूचित करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (4)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (40)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (19)\nरसग्रहण – कविता व गाणी (29)\nसहज सुचलं म्हणुन…. (77)\n‘हमरा लाईफ कौनो लाईफ नही है कां\nये दुनिया अगर मिल भी जाये तो क्यां है…\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n347,238 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/julale-vichar/", "date_download": "2020-02-23T04:39:57Z", "digest": "sha1:5AFM27HGEFQ757IVMIVMPFD2NZ6JTP3Y", "length": 6163, "nlines": 100, "source_domain": "nishabd.com", "title": "जूळले विचार, जूळली मने | निःशब्द", "raw_content": "\nजूळले विचार, जूळली मने\nby प्रतिक अक्कावार · 14 March, 2013\nपण माझ्या मैत्रीची खोली\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nकोणीच नसावे आपले स्वतःचे\nहो, येते ना तुझी आठवण\nअजून ही आठवतं मला\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्���े ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nघालत बसते ती शब्दांची सांगड\nकुछ रहा ना तेरे मेरे दरमियाँ\nमेरी जिंदगी एक किताब पन्नों की\nखुद पे कर ले तू यकीन तो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ipl-2020-rajasthan-royals-set-to-play-home-matches-in-guwahati-next-season-psd-91-2009859/", "date_download": "2020-02-23T05:27:55Z", "digest": "sha1:JDTAXOTZYTUZIVPMH4PSGMC6LY4CBMMC", "length": 11482, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2020 Rajasthan Royals set to play home matches in Guwahati next season | IPL 2020 : राजस्थान रॉयल्सला मिळालं नवीन घर, या मैदानावर खेळणार सामने | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सला मिळालं नवीन घर, या मैदानावर खेळणार सामने\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सला मिळालं नवीन घर, या मैदानावर खेळणार सामने\nगव्हर्निंग काऊन्सिलनेही दिली मान्यता\nराजस्थान रॉयल्सने लिलावात सर्वाधिक ११ खेळाडू खरेदी केले\nआयपीएलच्या आगामी हंगामात राजस्थान रॉयल्सचा संघ आपल्या नवीन मैदानावर सामने खेळणार आहे. गुवाहटी शहरातील बारसापरा मैदान हे राजस्थान रॉयल्सचं आगामी हंगामातलं घरचं मैदान असणार आहे. आसाम क्रिकेट संघटनेचेच सचिव देवजित लोन आणि राजस्थान रॉयल्सचे मालक मनोज बदाले यांनी याविषयीची घोषणा केली. राजस्थान रॉयल्स घरच्या मैदानावरचे ३ सामने गुवाहटी शहरात खेळणार आहे.\nराजस्थान रॉयल्सच्या संघ प्रशासनाने गुवाहटीत काही सामने खेळण्याची परवानगी मागितली होती. आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने राजस्थान संघाची ही विनंती मान्य केल्याचं समजतंय. बारसापरा क्रिकेट मैदानावर २०१७ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला टी-२० सामना खेळवला गेला होता. यानंतर २०१८ साली भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एक वन-डे सामनाही गुवाहटीच्या मैदानावर खेळवला गेला होता. राजस्थान रॉयल्सच्या या निर्णयामुळे इशान्येकडील राज्यांत आयपीएलचा प्रसार होण्यास मदत होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL : धोनी चेन्नईची साथ सोडणार, पुन्हा लिलावात उतरण्याची तयारी\nनिवृत्तीबद्दल धोनीने घेतला अंतिम निर्णय, IPL नंतर क्रिकेटला रामराम करण्याच्या तयारीत\nIPL 2020 : अश्विनने दिलं फलंदाजांना ‘ओपन चॅलेंज’\n…म्हणून रहाणे आणि आश्विनला संघात घेतलं – रिकी पाँटींग\nIPL Video : राजस्थानने ‘अजिंक्य’ खेळाडू गमावला, आता पुढे काय\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 सायनाचे आव्हान संपुष्टात\n2 लिव्हरपूलचा विजय; बार्सिलोनाची बरोबरी\n3 बालपणीच्या प्रशिक्षकांशी दुरावा पथ्यावर -मनिका\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/dont-give-any-debt-to-anyone-abhijit-banerjee/", "date_download": "2020-02-23T03:29:41Z", "digest": "sha1:KTPEG4TADJHUC5OAJFML5OUKVHP5AVBO", "length": 12255, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोणालाही कर्जमाफी देऊ नका - अभिजित बेनर्जी - Dainik Prabhat", "raw_content": "\nकोणालाही कर्जमाफी देऊ नका – अभिजित बेनर्जी\nएकाधिकारशाही आणि आर्थिक धोरणांचे जमत नाही\nअभिजित बेनर्जी : आरबीआय गर्व्हनर बनण्याची इचछा नाही\nजयपूर : (श्रीनिवास वारुंजीकर)- सिंगापूरसारख्या लहान देशात सत्तेचे विकेंद्रीकरण यशस्वी झाले आहे. चीनमध्ये कितीही हुकूमशाही आहे, असे आपण म्हटले तरी तिथे लोकशाही प्रक्रिया अगदी ग्रामपातळीपर्यंत रुजलेली आहे. मात्र, या निकषावर भारताचा विचार केला तारा इथे एकाधिकारशाही आणि आर्थिक धोरणे यांचे जमत नाही, असेच अनुभवास येते असे प्रतिपादन वर्ष २०१९ चे अर्थशास्त्रातील नोबेलचे सहविजेते अभिजित बेनर्जी यांनी केले.\nजयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये श्रीनिवासन जैन यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलता होते. अभिजित यांच्या मुलाखतीसाठी दिग्गी पेलेसच्या फ्रंट लॉन येथे प्रचंड गर्दी झाली होती. अभिजित पुढे म्हणाले की, कोणत्याही सरकारने नागरिक गरीब आहेत, म्हणून कोणालाही काही मोफत अथवा फुकट देऊ नये.\nतसेच कोणालाही कसलीही कर्जमाफी दिली जाता कामा नये. त्या ऐवजी नागरिकांनाच रोजगार आणि व्यवसायासठी साधने मिळवून देण्यावर भर दिलाय जायला हवा. अन्यथा सारे काही मोफत मिळाले की लोक आळशी बनतात आणि त्यांची काम कारण्यासठी शक्ती शून्य होता जाते.\nअर्थव्यवस्था बिघडली म्हणून सरकारच्या नावाने बोटे मोडणे सोपे असते. मात्र सर्व काही मोफत मागण्याची सुरुवात आपण नागरिकांनीच केलेली असते. मग अर्थव्यवस्था सुधारण्याची अपेक्षा कशी करणार, असे विचारून अभिजित पुढे म्हणाले की, नागरिकांनी राजकीय लोकांना महत्त्व देणे बंद केले पाहिजे. एकीकडे तुम्हीच म्हणता की, “सब सारे चोर है…’ तारा मग त्याना तुम्ही मतदान तरी का करता\nआर्थिक प्रशणांना रेडिमेड उत्तरे नसतात असे सांगून अभिजित पुढे म्हणाले की, सरकारासाई तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्याची सवय सुटली पाहिजे. आजवर ही तूटच इतकी साठली आहे की, त्यातून बाहेर येणे सहज शक्य नाही. सरकार म्हणजे ट्रायल अँड नसते, याकडे लक्ष वेधून अभिजित म्हणाले की, नागरिकानी मोकळेपणाने खर्च केला की कोणत्याहीए देशाची अर्थव्यवस्था सुधारायलाच मदत होता असते.\nमी प्रयोगअशीला अर्थतज्ज्ञ आहे आणि त्या प्रयोगांना दाद म्हणून मला नोबेल पारितोषिक मिळाले असे मी मानतो. मी मायक्रो-इकॉनॉमिस्ट नसल्याने मला रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर बनता येणार नाही आणि त्या पदावर बसण्याची माझी इछछही नाही. भारताची अर्थव्यवस्था खरेच सुधारायची असेल, तर देशाला एका चन चांगल्या आणि सक्षम विरोधी पक्षाची गरज असल्याचे मत अभिजित बेनर्जी यांनी व्यक्त केले.\nविद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे वाढले ओझे\nउद्योगात सचोटी व व्यावसायिक कौशल्य विकसित केल्यास यश\nसलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर गर्दी\nसर्वपक्षीय संघटनांचा फलटणमध्ये मोर्चा\nरस्ता डांबरीकरणाची याचिका अद्याप लटकली\nकुऱ्हाडबंदी, चराईबंदीसह मळीच्या वापरावर निर्बंध\nवाई पाचगणी घाटातील धोकादायक वळण हटविले\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nआजचे भविष्य (शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२०)\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप ‘या’ मुद्द्यांवरून करू शकतं शिवसेनेची कोंडी\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\n‘त्या’ वक्तव्याप्रकणी वारीस पठाण म्हणाले….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/others/road-repair/articleshow/72151848.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-02-23T05:16:14Z", "digest": "sha1:UMDCKYRNT25HHQT5SCSI7CUUGXJGAYRM", "length": 7988, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "others News: रस्त्याची दुरुस्ती - road repair | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nकल्याण : कल्याण आधारवाडी कारागृहासमोरील रस्त्याची दुरवस्था झाली होती. याबाबतचे वृत्त ‘मटा सिटिझन रिपोर्टर’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत या रस्त्याची प्रशासनाने दुरुस्ती केली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांबद्दल हे माहीत आहे का\nट्रम्प यांची 'ही' ब्रीफकेस करेल जगाचा विनाश\n३९व्या षटकात उतरला मैदानात आणि...\nतेव्हाचे लिटिल चॅम्स सध्या काय करतात\n'या' कारणांसाठी डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर\nइतर बातम्या:रस्ता, पाणी आणि पायाभूत सुविधा|Others\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', ���ंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nटिळकनगर स्टेशनचा धोकादायक पूल कधी दुरुस्त करणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/nusrat-jahan-share-one-and-half-year-old-boy-photo-goes-viral/articleshow/72467492.cms", "date_download": "2020-02-23T05:19:44Z", "digest": "sha1:67CBOZPND5PZ6SQVVGCA5YW2Z6IK7IR5", "length": 11839, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nusrat Jahan : Viral- फुगे विकणाऱ्या मुलासोबत नुसरत जहांने काढला फोटो - nusrat jahan share one and half year old boy photo goes viral | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nViral- फुगे विकणाऱ्या मुलासोबत नुसरत जहांने काढला फोटो\nनुकताच नुसरतने फुगे विकणाऱ्या दीड वर्षाच्या मुलासोबत एक फोटो काढला आणि तो सोशल मीडिया साइटवर शेअर केला. व्हायरल होत असलेल्या या फोटोवर तिने भावुक करणारा मेसेजही लिहिला आहे.\nViral- फुगे विकणाऱ्या मुलासोबत नुसरत जहांने काढला फोटो\nमुंबई- प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहां अनेक तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत येते. ती अनेकता पती निखिल जैनसोबतचे फोटो शेअर करत असते. पण नुकताच नुसरतने फुगे विकणाऱ्या दीड वर्षाच्या मुलासोबत एक फोटो काढला आणि तो सोशल मीडिया साइटवर शेअर केला. व्हायरल होत असलेल्या या फोटोवर तिने भावुक करणारा मेसेजही लिहिला आहे.\nफोटो शेअर करताना नुसरत म्हणाला की, 'या खास व्यक्तिमुळे माझा विकेण्ड फार खास झाला. दीड वर्षांचा मुलगा फुलं विकत होता... रंगीबेरंगी फुलांपेक्षा तो जास्त क्यूट आहे.' नुसरतच्या या फोटोला हजारो लाइक्स तर मिळालेच पण अनेकांनी हा फोटो शेअर करत देव तुझं आणि तुझ्या या सुंदर हृदयाचं नेहमी रक्षण करो अशा प्रतिक्रियाही दिल्या.\nकोण आहे नुसरत जहांचा नवरा-\nयाचवर्षी अर्थात २०१९ मध्ये नुसरत जहांने लग्न करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तिने १९ जूनला टर्की येथील बोडरम सिटीमध्ये व्यावसायिक निखिल जैनशी लग्न केलं होतं. जवळच्या नातलगांच्या उपस्थित नुसरत- निखिलने लग्न केलं. यानंतर दोघांनी भारतात ग्रँड रिसेप्शन ठेवलं होतं. सध्या नुसरत राजकारणातही कार्यरत असून लोकसभा सदस्य आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअभिनेत्यांनी पेललं शिवरायांची भूमिका साकारायचं शिवधनुष्य\nतेव्हाचे लिटिल चॅम्स सध्या काय करतात\nहॉट जिम लुकमध्ये मलायकाने दाखवले अॅब्ज\nआत्महत्येपूर्वी जियाला होती फक्त एकच काळजी\nसुजैनसोबत शंकराच्या मंदिरात गेला हृतिक\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nकोण होणार 'लिवा मिस दिवा २०२०' \nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्रम्प यांनी केलं कौतुक\nCIDमधील दया,अभिजीत आणि फ्रेड्रिक्स यांची फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nViral- फुगे विकणाऱ्या मुलासोबत नुसरत जहांने काढला फोटो...\nतोफे आधी,न मरे बाजी; बाजीप्रभूंची शौर्यगाथा प्रेक्षकांच्या भेटील...\nलतादीदींना रुग्णालयातून डिस्चार्ज: आशा भोसले भावुक...\nलग्नानंतर वर्षभरातच अभिनेत्रीचा घटस्फोटाचा निर्णय...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/sindhu-culture-in-prince-of-wales-museum-mumbai-1095908/", "date_download": "2020-02-23T05:20:34Z", "digest": "sha1:IHBV3ORPQVLPT3Q5HNPNME4TUBFVCWMM", "length": 24198, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "समग्रतेतून सौंदर्यसमज | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nकळण्याची दृश्यं वळणे »\nकुंभार, विणकर, लोहार, सुतार, शिल्पकार, मूर्तिकार.. हे सर्व जण निसर्गचक्रावर आधारित त्याच्या सहकार्याने आपले कार्यचक्र, निर्मितिचक्र चालवणारे.\nकुंभार, विणकर, लोहार, सुतार, शिल्पकार, मूर्तिका��.. हे सर्व जण निसर्गचक्रावर आधारित त्याच्या सहकार्याने आपले कार्यचक्र, निर्मितिचक्र चालवणारे. समाजातले हे सर्व निर्माते आपले काम विश्लेषक पद्धतीने चोख बजावत असतील, तर समाजात नकळतपणे प्रमाणबद्धतेची सौंदर्यसमज दिसू लागते, उमगू लागते..\nमुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) सिंधू संस्कृतीवर\nएक सुंदर माहिती-देखावा आहे. मुद्रा, खेळणी, शिल्पे, भांडी, दागिने, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू, नकाशे अशा कित्येक गोष्टींनी तो भरलेला आहे. त्याचसोबत शिक्षक, विद्यार्थी यांना वापरण्यासाठी एक माहिती पुस्तक व सिंधू संस्कृतीतील काही वस्तूंचे नमुने भरलेली पेटीही विकत घेता येते.\nसिंधू संस्कृतीप्रमाणेच आधुनिक काळातील इराक, इराण या देशांत प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत, तैग्रीस आणि युक्रेटीस् या दोन नद्यांच्या मधल्या भागात मेसोपोटेमियन संस्कृती असे त्या संस्कृतीला म्हटले जाते. मोहंजोदारो-हडाप्पा-लोथलसारखी शहरे या संस्कृतीतही आहेत..\nया दोन्ही संस्कृतींत अतिशय उत्तम दर्जाच्या वस्तू बनवल्या गेल्या, पण आपण आपल्या भूप्रदेशातील सिंधू संस्कृतीवर लक्ष देऊ या. सिंधू संस्कृतीमधील अवशेषात शहरे व त्यातील विविध भागांत अनेक वस्तू सापडल्या आहेत. भांडी, दागिने, शिल्पे, मूर्ती, खेळणी, मुद्रा, वजने, तराजू अशा कित्येक.. या वस्तूंखेरीज घरे, त्यांची रचना, शहराची मांडणी, रस्ते, कालवे, गटारे, तटबंदी, बंदरे, सार्वजनिक पोहण्याचे तलाव.. या सगळ्या गोष्टी बघताना त्यांचे तपशील हे अचंबित करतात. बारीक लक्ष देऊन तयार केलेल्या या वस्तू आहेत. वस्तू केवळ आकाराने लहान म्हणून बारीक लक्ष दिलेय असे नाही, तर मुळातच काम करताना उच्च दर्जा व परिपूर्ण-नीटनेटके, दूरदर्शीपणे कामे करायची इच्छा दिसू लागते.\nया गोष्टी पाहताना असा प्रश्न पडतो की, या समाजाला या सर्व गोष्टी कोणी शिकवल्या ही दृष्टी कुठून प्राप्त झाली ही दृष्टी कुठून प्राप्त झाली अशा प्रकारची सौंदर्यसमज कशी काय विकसित झाली अशा प्रकारची सौंदर्यसमज कशी काय विकसित झाली त्याची प्रक्रिया काय असेल त्याची प्रक्रिया काय असेल आपल्याला प्राचीन संस्कृतीबद्दल त्यातल्या अवशेषांवरून माहिती कळते. त्या अवशेषांचा लागलेला, लावलेला अर्थ जुळत आपल्याला प्राचीन संस्कृतीमधील समाजजीवनाविषयी एक दृष्टी प्राप्त होते. परिणामी आपल्याला आत्तापर्यंत सापडलेल्या अवशेषांवरूनच ही सौंदर्यसमज विकसित होण्याची प्रक्रिया शोधायची आहे.\nसिंधू व मेसोपोटेमियन संस्कृतींमध्ये एक समान गोष्ट आहे- वीट, मातीची वीट. विटेचे एवढे काय महत्त्व विटेची गंमत अशी की, तिला एक प्रमाणबद्धता असते. १:२:४, १ उंची २ रुंदी तेव्हा ४ लांबी अशी प्रमाणबद्धता.. या प्रमाणबद्धतेच्या असंख्य विटा बनवून घरे, रस्ते, शहरे बनली. या प्रकारच्या विटा मजबूत असतात, त्यांची रचनाभिंत मजबूत होते.\nमुद्दा विटेचा नाही, तर प्रमाणबद्धतेचा आहे. शेणाच्या गोवऱ्या करणे, मातीने भिंत लिंपणे, हाताने थापून भांडे बनवणे व हळूहळू चालविणाऱ्या मातीला हाताचा पंजा, बोटे यांचे वेगवेगळे भाग वापरून आतून-बाहेरून आकार देणे, त्यांना वाळवून-भाजून भांडी बनवणाऱ्या कुंभाराला व विटा रचून बांधकाम करणाऱ्या गवंडय़ालाही प्रमाणबद्धता सर्वप्रथम उमगली काहे सर्व लोक आज जे डिझायनर म्हणून मिरवतात तसे होते काहे सर्व लोक आज जे डिझायनर म्हणून मिरवतात तसे होते का म्हणून त्यांना या गोष्टी कळल्या का म्हणून त्यांना या गोष्टी कळल्या का माहीत नाही पण हे लोक शेतकरी, कुंभार, शिल्पकार, मूर्तिकार, लोहार, सुतार, चांभार, विणकर, गवंडी, पाथरवट, बोटी बनवणारे इत्यादी असणार. समाजातले निर्माते.. ज्यांनी बनवलेल्या वस्तू समाज वापरतो. या सर्व लोकांच्या कामाकडे पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की, या सर्व कामांत, उद्योगांत, तंत्रात निसर्गाचा कुठचा ना कुठचा घटक अवलंबून असतो. त्यावर हे काम अवलंबून असते.\nशेती तर पूर्णपणे निसर्ग घटकांवर अवलंबून आहे, पण कुंभाराकडे पाहा. विचारा त्याला त्याच्या कामाबद्दल. सगळं सांगेल. माती कुठून आणायची, ती कशी मिळवायची, ती कशी हवी, तिला कसे चाळून घ्यायचे, किती दिवस भिजवायचे, कुजवायचे, मातीत इतर प्रकारची माती मिसळून कसे मिश्रण बनवायचे. इतके सगळे करून होते काय- फक्त भांडी बनवायला माती तयार होते. त्यानंतर भांडी बनवणे, सुकवणे, भाजणे, झिलई इत्यादी..\nहे सगळे ऐकले की लक्षात येते की, कुंभार किती मातीमय झालाय तो माती-पाणी-उष्णता-वारा आदींविषयी किती संवेदनशील आहे. हे घटक त्याच्या कामावर किती परिणाम करतात हे त्याला ठाऊक आहे. परिणामी कुंभाराचे दैनंदिन जीवन, दिनक्रम, त्याची शिस्त हे सर्व या निसर्ग घटकांव�� अवलंबून, कामाच्या बारकाव्यांवर अवलंबून\nजी गोष्ट कुंभाराची तीच विणकर, लोहार, सुतार, सोनार, चांभार, शिल्पकार, मूर्तिकार, पाथरवट इत्यादींची.. सर्व जण निसर्गचक्रावर आधारित.. त्याच्या सहकार्याने आपले कार्यचक्र, निर्मितिचक्र चालवणारे. परिणामी दिनचर्या, जीवनक्रम हा निसर्गचक्राशी अगदी अतूटपणे जुळून गेलेला.\nसमाजातल्या या निर्मात्यांचा स्वत:च्या कामाविषयीचा, निसर्गाविषयीचा दृष्टिकोन, त्यासंबंधातली शिस्त, संवेदनशीलता यामुळे एक प्रकारचे महत्त्व, मूल्य प्राप्त होते. समाजातले सर्व निर्माते अशाच प्रकारे आपले काम विश्लेषक पद्धतीने चोख बजावत असतील, तर समाजात नकळतपणे प्रमाणबद्धतेची सौंदर्यसमज दिसू लागते, उमगू लागते, कारण समाजातील सर्व निर्मितीत प्रमाणबद्धतेची सौंदर्यसमज दिसू लागते. परिणामी सिंधू संस्कृतीत केवळ वीट नाही; पुरुषांची कबन्ध मूर्ती, बैलाची प्रतिमा असलेली मुद्रा, मूर्त्यां, दागिने, भांडी, घरांचा आकार, शहराची रचना, सगळीकडे ही प्रमाणबद्धतेची सौंदर्यसमज दिसते. विटेसारख्या एका छोटय़ा घटकापासून ते संपूर्ण शहराची मांडणी, विभागणी.. सगळीकडे सौंदर्यसमज व्यापून आहे.\nया वस्तूंपलीकडे गेले की हळूहळू आकडय़ांच्या चलनावर आधारित सारिपाटासारखे खेळ, मोजपट्टय़ा, तराजू व वजने, अशी विविध व्यवहार पद्धतींची प्रमाणे, मापे ठरवण्यासाठी, मोजण्यासाठीची साधने समोर येतात. सौंदर्यसमज, प्रमाणबद्धता या केवळ अमूर्त गोष्टी नाहीत हे स्पष्ट होते.\nइथे हे लक्षात घ्यायला हवे की, आपण वस्तूचे सौंदर्य हे केवळ त्याच्या बनण्या-बनवण्यापुरते मर्यादित न करता, त्याच्या मापांवर अवलंबून न ठेवता जीवनविषयक समग्र दृष्टिकोनाशी त्याला जोडतोय. समग्र वृत्तीतून-दृष्टीतून ती सौंदर्यसमज उमगते असे म्हणतोय.\nजाता जाता आपण बैलाची प्रतिमा असलेली मुद्रा पाहू या.. एका छोटय़ा रबर स्टॅम्पच्या आकाराची. त्यावर हा बैल कोरलेला. बैल बघा, महाराष्ट्रातल्या लोकांना कृष्णाकाठच्या बैलांची आठवण होईल मस्त उंच, मोठी बाक असलेली शिंगे, भरदार वशिंड, मजबूत पाय, मानेखालील सैल कातडी, असा बैल चालायला लागला की, मस्त झोकात, तोऱ्यात एकतालात चालणार. हा बैल गाडीवर, शेतात जीवनाचा एक महत्त्वाचा भाग. त्याला रोज पाहिले, त्याच्यासोबत जगणे झाले, की त्याच्या आकारातली लय, जोम कळतो, जाणवतो, ते चित्रित करता येते. बहुतेक आपल्यापैकी लोक प्राणी-पक्ष्यांची चित्रे रंगवत नाहीत. याचे कारण आपल्या जीवनाचा ते भागच नाहीत. अनुभवाचा भाग नाहीत. मग चित्रे कशी येतील काढता. खूप प्रयत्न करून फोटोंवरून काढता येतील मस्त उंच, मोठी बाक असलेली शिंगे, भरदार वशिंड, मजबूत पाय, मानेखालील सैल कातडी, असा बैल चालायला लागला की, मस्त झोकात, तोऱ्यात एकतालात चालणार. हा बैल गाडीवर, शेतात जीवनाचा एक महत्त्वाचा भाग. त्याला रोज पाहिले, त्याच्यासोबत जगणे झाले, की त्याच्या आकारातली लय, जोम कळतो, जाणवतो, ते चित्रित करता येते. बहुतेक आपल्यापैकी लोक प्राणी-पक्ष्यांची चित्रे रंगवत नाहीत. याचे कारण आपल्या जीवनाचा ते भागच नाहीत. अनुभवाचा भाग नाहीत. मग चित्रे कशी येतील काढता. खूप प्रयत्न करून फोटोंवरून काढता येतील पण त्यामुळे सौंदर्यसमज कधीच निर्माण होणार नाही. सिंधू संस्कृतीतल्या कलाकाराचे मात्र आपल्यासारखे नाही. त्याच्या जीवनशैलीतून, त्याविषयीच्या समग्रवृत्तीतून सौंदर्यसमज विकसित झाली आहे. प्रत्येक निर्मितीतून ती ओसंडून वाहते.\n*लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n3 पाहणे = विचार करणे = चित्रभाषा\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/pakistani-posts-destroyed-by-indian-army-in-nowshera-jammu-and-kashmir/", "date_download": "2020-02-23T04:12:25Z", "digest": "sha1:TANRX52G3DINYSRTB5BEOR4Q4MPYMM2E", "length": 12885, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "व्हि़डिओ- हिंदुस्थानी लष्कराकडून पाकिस्तानी चौक्या उध्वस्त! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत, ऐतिहासिक सोहळ्याची तयारी जोरात\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\nअयोध्येत साडेतीन वर्षांत राममंदिर\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nव्हि़डिओ- हिंदुस्थानी लष्कराकडून पाकिस्तानी चौक्या उध्वस्त\nहिंदुस्थानी लष्करानं कश्मीरमधील पाकिस्तानी घुसखोरीविरोधात कडक कारवाई करत नौशेरा येथील पाकिस्तानच्या चौक्या उध्वस्त केल्या आहेत. लष्करानं या कारवाईचा व्हिडिओ आता प्रसारीत केला आहे. हिंदुस्थानी सेनेचे मेजर जनरल अशोक नरुला यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. नरुला यांनी सांगितलं की, ‘पाकिस्तानी सेना आपल्या चौक्या आणि बंकर यांच्या मदतीन दहशतवाद्यांना हिंदुस्थानात घुसखोरी करण्यास मदत करत आहे. त्यामुळे लष्करानं खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई केली आहे.’\nकारवाईचा हा व्हिडिओ ३० सेकंदांचा आहे. यात पाकिस्तानी चौक्यांच्या उध्वस्त होण्याची दृश्ये स्पष्टपणे दिसत आहेत. ‘ही कारवाई घुसखोरी करणाऱ्यांविरोधात होती. दहशतवादविरोधी अभियानाचा भाग म्हणून ही कारवाई केली. कश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ही कारवाई आहे.’, अशी माहिती नरुला यांनी दिली. घुसखोरी करण्यास मदत केल्यास अशा प्रकारची पुढेही करण्यात येईल असा इशाराही हिंदुस्थानी लष्करानं पाकिस्तानला दिला आहे.\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\nभय इथलं संपत नाही…\nया बातम्या अवश्य वाचा\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Avinayak%2520nimhan&f%5B1%5D=field_site_section_tags%3A122&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA&search_api_views_fulltext=vinayak%20nimhan", "date_download": "2020-02-23T03:51:08Z", "digest": "sha1:NLE3R2UBF5TM6B32B7L2EDNJ3T2TG4NT", "length": 5138, "nlines": 130, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove बातम्या filter बातम्या\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nअनिल%20शिरोळे (1) Apply अनिल%20शिरोळे filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगिरीश%20बापट (1) Apply गिरीश%20बापट filter\nदिलीप%20कांबळे (1) Apply दिलीप%20कांबळे filter\nनगरसेवक (1) Apply नगरसेवक filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nमुक्ता%20टिळक (1) Apply मुक्ता%20टिळक filter\nरमेश%20बागवे (1) Apply रमेश%20बागवे filter\nरवींद्र%20धंगेकर (1) Apply रवींद्र%20धंगेकर filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nलोकसभा%20मतदारसंघ (1) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nविजय%20काळे (1) Apply विजय%20काळे filter\nविनायक%20निम्हण (1) Apply विनायक%20निम्हण filter\nशिवाजीनगर (1) Apply शिवाजीनगर filter\nसमाजकल्याण (1) Apply समाजकल्याण filter\nपुण्यात भाजपसमोर शिवसेनेला सामावून घेण्याचे आव्हान\nभाजप-शिवसेना युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी यांच्यातील जागा वाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या मनसेची भूमिका आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/story-of-trip/the-journey-of-bangalegi/articleshow/66112905.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-02-23T05:09:37Z", "digest": "sha1:FFZ76NIWLSNTZELCLGHIJQX6E3CDX5ZX", "length": 11611, "nlines": 175, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "story of trip News: बाणगंगेची सफर - the journey of bangalegi | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन पुढे वाळकेश्वर बसने आम्ही बाणगंगा येथे गेलो. माझे वडील मला १९६५ साली वाळकेश्वर आणि बाणगंगा बघायला घेऊन गेले होते.\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन पुढे वाळकेश्वर बसने आम्ही बाणगंगा येथे गेलो. माझे वडील मला १९६५ साली वाळकेश्वर आणि बाणगंगा बघायला घेऊन गेले होते.\nत्यानंतर कितीतरी वेळा मी मुंबईला आले, पण पुन्हा एकदा त्या दोन ठिकाणी ��ाणं जमलंच नाही. पण मग जाऊ, कधीतरी योग येईलच, असा टाळलेला योग अखेर जुळून आला. बाणगंगा तलावा जवळ पोहोचलो. मलबार हिल आणि तीन बत्ती परिसर आता पार बदलला आहे. मात्र त्या उंच इमारतीत बाणगंगा तलाव मात्र तसाच असतो.\nठेविले अनंते तैसेची राहावे\nतुका म्हणे जे जे होईल ते ते पाहावे,\nअसं म्हणणाऱ्या साधूसारखा तो तलाव निवांत भासला. काळे-हिरवे पाणी आणि दगडी पायऱ्या असा तिथला परिसर होता. बाणगंगा तलावाच्या बाजूला जवळपास २८ मंदिरं आहेत. वाळकेश्वर मंदिर बाराव्या शतकातील आहे. सुंदर दगडी दीपमाळ आहे. विविध पूजा, धार्मिक विधी, जलस्नान आणि इशस्तवन यासाठी भक्त येथे येतात. काशी, वाराणसी, नाशिक, यांना तुल्य बळ असे बाणगंगा स्थान आहे. तलाव चौकोनी असून चारही बाजूंनी सोळा पायऱ्या आहेत. बाणगंगाचा ऐतिहासिक तीर्थक्षेत्र दर्जा टिकून आहे. पण पडझड झालेली जाणवते. उंच इमारतींच्या कोंदणात, बाणगंगा तलाव, अंगठीत जडवलेल्या पाचूसारखा दिसतो. बाणगंगा तलावाची दोन तासाची सहल खूप आनंद देऊन गेली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nएका ट्रिपची गोष्ट:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांबद्दल हे माहीत आहे का\nट्रम्प यांची 'ही' ब्रीफकेस करेल जगाचा विनाश\n३९व्या षटकात उतरला मैदानात आणि...\nतेव्हाचे लिटिल चॅम्स सध्या काय करतात\n'या' कारणांसाठी डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर\nइतर बातम्या:वाळकेश्वर|बाणगंगेची सफर|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस|csmt|Banganga\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\n\\Bविभाजन अटळ नवी दिल्ली -\\B महाराष्ट्र आणि\n\\Bतोडगा अमान्य नवी दिल्ली \\B-\n\\Bबेळगावची फाळणी नवी दिल्ली\\B - गेली चौदा\n\\Bसीमाप्रश्न नेटाने मुंबई\\B - महाराष्ट्र-मैसूर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्य��� अॅपसोबत\nपाण्याचा खळखळाट अन् गार वारा...\nइच्छा पूर्ण करणारे इच्छापूर मंदिर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A5%80.-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%AE/16", "date_download": "2020-02-23T05:09:08Z", "digest": "sha1:VRNH6VVUIYBTP7JJNWLI7Q3CHJUYDUOY", "length": 28773, "nlines": 315, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "पी. चिदंबरम: Latest पी. चिदंबरम News & Updates,पी. चिदंबरम Photos & Images, पी. चिदंबरम Videos | Maharashtra Times - Page 16", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसं��ेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nrajasthan assembly election: मायकल सर्वांचीच पोलखोल करेल, मोदींचा काँग्रेसवर निशाणा\n'२०१४ मध्ये माझ्या भाषणात मी ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याचा उल्लेख केला होता. व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर आणि चिठ्ठीचाही खुलासा केला होता. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची ती चिठ्ठी होती. आता या घोटाळ्याचा एक मासा हाती आला आहे. आता तो सर्वांचीच पोलखोल करेन. तेव्हा त्याची झळ अनेकांना बसेल,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला.\nविकासदर वाढीसाठी कठोर आर्थिक सुधारणा हव्या\nआठ टक्क्यांपेक्षा अधिक विकासदर गाठण्यासाठी आपल्या देशाला आणखी कठोर आर्थिक सुधारणा करायला लागतील, असे मत निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. पहेले इंडिया फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nविकासदर साधण्यासाठी आर्थिक सुधारणा आवश्यक\nवृत्तसंस्था, नवी दिल्लीआठ टक्क्यांपेक्षा अधिक विकासदर गाठण्यासाठी आपल्या देशाला आणखी कठोर आर्थिक सुधारणा करायला लागतील, असे मत निती आयोगाचे ...\nविकासदर साधण्यासाठी आर्थिक सुधारणा आवश्यकआठ टक्क्यांपेक्षा अधिक विकासदर गाठण्यासाठी आपल्या देशाला आणखी कठोर आर्थिक सुधारणा करायला लागतील, असे मत ...\nचिदंबरम यांनी आरोप फेटाळले\nएअरसेल-मॅक्सिस प्रकरणात सीबीआयने कोर्टामध्ये केलेले आरोप चुकीचे आणि निराधार असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी दिली आहे...\nचिदंबरम यांनी आरोप फेटाळले\nएअरसेल-मॅक्सिस प्रकरणात सीबीआयने कोर्टामध्ये केलेले आरोप चुकीचे आणि निराधार असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी दिली आहे...\nगांधी घराण्याबाहेरचे १५ अध्यक्ष दिले, काँग्रेसचा पलटवार\nनेहरूंमुळे चहावाला पंतप्रधान झाल्याचं सांगणाऱ्या क��ँग्रेसने गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करून दाखवावाच, असं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला दिलं होतं. त्यावर काँग्रेसने पलटवार केला आहे. काँग्रेसने आतापर्यंत गांधी घराण्याबाहेरचे १५ अध्यक्ष दिलेत, असं उत्तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिलं आहे. चिदंबरम यांनी या अध्यक्षांची नावच ट्विट केली आहेत.\nरिझर्व्ह बँकेकडून निधी घेणार नाही\nवित्तीय संकटातून बाहेर पडण्यासाठी मोदी सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडे ३ लाख ६० हजार कोटींची मागणी केल्याच्या वृत्ताचे वित्त मंत्रालयाचे आर्थिक व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी शुक्रवारी खंडन केले.\nभ्रष्टाचारविरोधी उपायांना विरोध का\n'केंद्र सरकारने उचललेल्या प्रत्येक भ्रष्टाचारविरोधी पावलाला विरोध करण्यात काँग्रेसला धन्यता का वाटते' असा सवाल भारतीय जनता पक्षाने गुरुवारी केला. ऐतिहासिक नोटबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधत भाजपने काँग्रेस पक्षाला दहा प्रश्नांची उत्तरे मागितली.\nविकास विसरून सरकारची मंदिरावर चर्चा: चिदंबरम\nनोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकार वर टीका केली आहे. 'सरकार आपलं अच्छे दिनचं आश्वासन विसरलंय. आता विकास, नोकऱ्या, गुंतवणूक, उत्पन्नाची चर्चा नाही, केवळ हिंदुत्वाचा अजेंडा आहे आणि मंदिर भव्य पुतळ्यांवर चर्चा होतेय,' असं चिदंबरम एका पत्रकार परिषदेत म्हणाले.\nचौकशीसाठी हवी चिदंबरम यांची कोठडी\n‘एअरसेल-मॅक्सिस’ गैरव्यवहाराप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामिनास अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी दिल्ली न्यायालयात विरोध दर्शवला. चिदंबरम यांना कोठडी देण्याची मागणी 'ईडी'ने केली.\nएअरसेल: 'ईडी'ला हवी चिदंबरम यांची कोठडी\nएअरसेल-मॅक्सिस मनी लॉन्डरिंग प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन देण्यास सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज विशेष न्यायालयात विरोध केला आणि चिदंबरम यांच्या कोठडीची मागणी केली.\nRBI चे गव्हर्नर उर्जित पटेल राजीनामा देणार\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला वाद संपुष्टात येण्याची शक्यता नसल्याने आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल आपल्या पदाचा राजीनामा देण्���ाची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेकडून अंधाधुंद कर्जवाटप झाल्याने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आरबीआयला फटकारले आहे.\nकेंद्रीय अर्थ मंत्रालयाने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या आगामी अर्थसंकल्पीय भाषणासाठी विविध मंत्रालयांना आपापली मते, नोंदी देण्याचे आवाहन केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडण्यात येणारा विद्यमान केंद्र सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प ठरणार आहे.\nआर्थिक गुन्ह्यांचा तपास आणि चौकशी करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) गेल्या तीन वर्षांमध्ये ३३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती जप्त करण्यात यश आले आहे. रविवारी सेवानिवृत्त झालेले 'ईडी'चे प्रमुख कर्नाल सिंह यांच्या कार्यकालात ३९० प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले.\nमहागाई, रोजगार, संरक्षण याच मुख्य समस्या\n'काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, जो सर्वसामान्यांमध्ये जाऊन येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या मनातील जाहीरनामा तयार करत आहे. काँग्रेस पक्ष हा 'मन की बात' नाही तर 'जन की बात' ऐकणारा पक्ष आहे.\n‘आकर्षक’ जाहीरनाम्यासाठी काँग्रेस सरसावले\nईडीचे पी. चिदंबरमसह ९ जणांविरुद्ध आरोपपत्र\nएअरसेल-मॅक्सिसप्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह ९ जणांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने आरोपपत्र दाखल केले आहे. पटियाला हाउस कोर्टात आज ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून या आरोपपत्रात चिदंबरम यांचं नाव आघाडीवर आहे.\n२०१९ची निवडणूक मोदी X राहुल होणार नाही: पवार\n'२०१९ मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता बदल होणार आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते सत्तेत राहणार नाहीत. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेतून पायउतार होईल, पण कुणालाही बहुमत मिळणार नसल्याने त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येईल,' असं भाकित करतानाच लोकसभा निवडणुकीत भाजप नरेंद्र मोदींविरुद्ध राहुल गांधी असा सामना रंगवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तसं होणार नाही, असंही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं.\nराहुल PMपदाचे उमेदवार, असे म्हटलेच नाही\nराहुल गांधी हे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, असे पक्षाने कधीही अधिकृतरित्या सांगितलेले नाही, असे नमूद करताना भाजपला पराभूत करणं आणि केंद्रात एक विकासाभिमुख सरकार आणणं, हे आमचे मुख्य लक्ष्य आहे, असे आज माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चिदंबरम यांनी स्पष्ट केले.\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\nमेष: धनलाभाचे प्रमाण वाढेल; वाचा राशीभविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathivishwakosh.org/tag/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2020-02-23T04:04:53Z", "digest": "sha1:EU6JRNO6CMHP5JN65IT7YXDVABPY4LHB", "length": 17562, "nlines": 218, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "शुद्धीकरण – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nआवेष्टित जल संस्करण संयंत्र (Package Water Treatment Plants)\nआवेष्टित जलशुद्धीकरण संयंत्र (उभा काटच्छेद) काही विशिष्ट परिस्थितीमध्ये पाण्याचे शुद्धीकरण करून देऊ शकणारी आटोपशीर आणि सहज हलवता येण्यासारखी यंत्रणा म्हणजे ...\nआ. २०. (अ) एक घट पद्धती, (आ) द्विघट पद्धती. लहान प्रमाणातील लोकसंख्येला पाणीपुरवठा (विशेषतः विहिरीमधून) करण्याआधी विहिरीमध्येच पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याची ...\nघरगुती सांडपाणी कोणत्या पातळीपर्यंत शुद्ध करावे हे त्याच्या पुढील उपयोगांवरून ठरते. उदा., ते नदीत सोडावयाचे असले तर त्यामधील दूषितकांची कमाल ...\nज्याप्रमाणे पाणीपुरवठा प्रकल्पाचे १) पाण्याचे साठवण, २) पाण्याचे शुद्धीकरण केंद्रापर्यंत वहन, ३) शुद्धीकरण आणि ४) वितरण हे भाग असतात, त्याचप्रमाणे ...\nशुद्धीकरणाच्या पद्धतींचे तीन गट पडतात.\nएकक क्रिया (Unit operations) : ह्यामध्ये शुद्धीकरणासाठी फक्त भौतिक प्रक्रियांचा उपयोग केला जातो. उदा., ...\nजलशुद्धीकरण : औद्योगिक वापर\nऔद्योगिक वापरासाठीचे जलशुद्धीकरण मालाचे उत्पादन करताना पाण्याचे विविध उपयोग असे : १) कच्चा माल म्हणून, २) विद्रावक म्हणून, ३) वाफ ...\nतरणतलावचे पुढील दोन प्रकार वापरले जातात : (अ) भरण आणि उपसा प्रकार (Fill and draw type) : तल��व पाण्याने भरून ...\nजलशुद्धीकरण : पाण्यातील आर्सेनिक काढणे (Removal of Arsenic from Water)\nआर्सेनिक हे धातूंचे आणि अधातूंचे गुणधर्म दाखवणारे मूलद्रव्य असून त्याला धातुसदृश असे म्हणतात. मानवी शरीरावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. उदा., ...\nजलशुद्धीकरण : पाण्यातील लोह आणि मँगॅनीज काढणे (Removal of Iron and manganese from Water)\nभूगर्भातील पाण्यामध्ये जमिनीतील खनिजे ही लोह आणि मँगॅनीज यांची ऑक्साइड, सल्फाइड, कार्बोनेट आणि सिलिकेट ह्यांच्या विरघळलेल्या व अशुद्ध स्वरूपांत सापडतात ...\nजलशुद्धीकरण : सांडपाण्याचा पुनर्वापर ( Recycling of wastewater)\nजलशुद्धीकरण केंद्रामधील स्वच्छतागृहे व प्रयोगशाळा यांमधून निघणाऱ्या सांडपाण्याव्यतिरिक्त उत्पन्न होणारे सांडपाणी मुख्यतः निवळण टाक्या आणि निस्यंदक येथे होते. निवळणामुळे टाक्यांच्या ...\nनिसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यामध्ये अनेक पदार्थ मिसळले जातात, उदा., जमिनीवर पोहोचण्यापूर्वी पावसाच्या पाण्यामध्ये हवेतील धूलिकण, जीवाणू, पराग आणि कार्बन डाय-ऑक्साइड ...\nपाणीपुरवठा प्रकल्पाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र. निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते वापरण्यालायक करण्याचे मुख्य ...\nजलशुद्धीकरण प्रक्रिया (Water Purification Process)\nजमिनीवरून वाहणारे किंवा साठविलेले पाणी पिण्यालायक करण्यासाठी वापरांत आणल्या जाणाऱ्या प्रक्रिया आकृतीच्या रूपात पुढे दाखविल्या आहेत. पाण्याचा स्रोत व त्याची ...\nक्लोरीनव्यतिरिक्त जंतुनाशक म्हणून वापरले जाणारे पदार्थ म्हणजे ओझोन (O3), अतिनील किरण (ultraviolet rays), आयोडीन आणि ब्रोमीन ह्या चौघांपैकी जलशुद्धीकरण करून ...\nपाण्यामधील गढूळपणा आणि रसायनांच्या साहाय्याने, तसेच कणसंकलनामुळे उत्पन्न झालेले कण पाण्यापासूल अलग करणे हे निवळणाचे काम आहे. पाण्यापेक्षा जड असणारे ...\nनिस्यंदकाचे कार्य (Working of Filter)\nकिलाटन, कणसंकलन आणि निवळण करून पाण्याची गढूळता कमी करून घेतल्यावर ते निस्यंदकामधल्या वाळूवर/माध्यमावर सोडले जाते. गुरुत्वाकर्षणामुळे पाणी माध्यमाच्या थरांमधून झिरपते. ...\nपाण्याचे निर्जंतुकीकरण (Disinfection of Water)\nघरगुती वापरासाठीचे पाणी नुसते स्वच्छ, गंधहीन व रंगहीन असून चालत नाही तर ते सर्व प्रकारच्या रोग उत्पन्न करणाऱ्या जीवजंतुंपासूनही मुक्त असले ...\nपाण्याचे निष्फेनीकरण (Softening of Water)\nघरगुती पाण्याच्या वापरामध्ये आंघोळ करणे, अन्न शिजवणे आणि कपडे धुणे ह्या तीन महत्त्वाच्या क्रिया असून त्या व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी पाण्याची ...\nपाण्याचे प्रतिआयनीभवन (Deionisation of Water)\nजेव्हा पाण्यामधील आयन (धन आणि ऋण) काढावयाचे असतात तेव्हा ही प्रक्रिया वापरतात. अशा प्रकारचे पाणी विविध उत्पादनांमध्ये (उदा., औषधे, शीतपेये, ...\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\nमराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/mr/news/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2020-02-23T04:47:46Z", "digest": "sha1:6NH46QWQJZ5OQFR3SU6Q3VLW7HFGIK46", "length": 13873, "nlines": 39, "source_domain": "researchmatters.in", "title": "आता नॅनोकण वापरुन कर्करोग, स्फोटक पदार्थ इत्यादी शोधता येतील | रीसर्च मॅटर्स", "raw_content": "\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nआता नॅनोकण वापरुन कर्करोग, स्फोटक पदार्थ इत्यादी शोधता येतील\nपदार्थांचे रेणू ओळखण्यासाठी आय आय टी मुंबई च्या शास्त्रज्ञांनी विकसित केली नवीन पद्धत\nकर्करोगाचे वेळीच निदान न केल्यास रोग प्राणघातक ठरू शकतो. कर्करोगात शरीरातील काही पेशी अनिर्बंधपणे वाढतात. पण या पेशी काही सूचक संकेत सतत देत असतात, ज्यांचा योग्य उपयोग कर्करोगाचे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये निद��न करण्यासाठी करता येतो. उदाहरणार्थ उच्छ्वासातून बाहेर पडणारे काही रासायनिक द्रव्य फुफ्फुसाच्या कर्करोगाचे संकेत देतात. पारंपारिक श्वासपरीक्षा अतिशय जटिल आणि वेळखाऊ असते आणि रासायनिक द्रव्य मोठ्या प्रमाणात उच्छ्वासात असेल तरच विश्वसनीय निदान होऊ शकते. शिवाय परीक्षेसाठी नमुना देण्यासाठी रुग्णाला शय्या सोडून जावे लागते. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील प्रा. चंद्रमौळी सुब्रमणीयम आणि त्यांच्या सहकार्‍यांनी नुकत्याच विकसित केलेल्या पद्धतीमुळे या प्रकारच्या द्रव्याचा एकही रेणू उपस्थित असेल तर त्याचे अस्तित्व साधारण एका मिनिटात निश्चित करता येते. हीच पद्धत वापरून वायु प्रदूषणाचा स्तर आणि टीएनटी (ट्रायनायट्रोटॉल्युइन) सारख्या स्फोटक पदार्थाचा पण शोध घेता येतो.\nएखादा रासायनिक पदार्थ (अॅनालाईट/ विश्लेष्य) उपस्थित आहे का ते तपासण्याच्या (संसूचित करण्याच्या) अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष अशा दोन पद्धती आहेत. सामान्यतः वापरल्या जाण्याऱ्या अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये विश्लेष्याशी विशेष पद्धतीने जोडलेले, फ्ल्युरोसेंट प्रकाश देत असल्यामुळे सहज ओळखता येणारे अन्य रेणू कण (ज्यांना “लेबल्स” म्हणतात) वापरतात. . प्रत्यक्ष पद्धतीमध्ये विष्लेष्याने स्वतः विकीर्ण केलेल्या प्रकाशालाच विशिष्ट ओळख असते ज्यामुळे त्याची उपस्थिती निश्चित करता येते. अप्रत्यक्ष पद्धतीचे काही तोटे आहेत जसे जितक्या प्रकारचे विश्लेष्य संसूचित करायचे असतील तितक्या प्रकारच्या विशिष्ट लेबल्सची जोड करणे आवश्यक असते. या शिवाय अॅनालाईटची संहत तीव्रता अधिक असावी लागते.\n“लेबल नसलेल्या पद्धतीचे फायदे असे की नमुना घेण्याकरिता कमी वेळ लागतो आणि अधिक खात्रीलायक आणि बिनचूक निदान करता येते\" असे प्रा. सुब्रमणीयम स्पष्ट करतात.\nभारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे केलेल्या या अभ्यासाला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या नॅनोमिशन कार्यक्रमाने आर्थिक सहाय्य केले आहे व तो एसईएस (सस्टेनेबल केमिस्ट्री अँड इंजीनीरिंग) मासिकात प्रकाशित झाला आहे. यामध्ये रामन स्पेक्ट्रोस्कोपी नावाच्या प्रत्यक्ष पद्धतीचा (लेबल विहीन) वापर करून विशिष्ट रासायनिक पदार्थांची उपस्थिती निश्चित करता येते. मात्र, रामन स्कॅटरिंग तंत्रामध्ये एकत्रित प्रकाशाची तीव्रता फार कमी अ��ते. यावर उपाय म्हणून वैज्ञानिकांनी एक नवीन पद्धत शोधली आहे ज्याचे नाव आहे सरफेस एन्हांस्ड रामन स्कॅटरिंग (पृष्ठसंवर्धित रामन विकिरण किंवा एसईआरएस). यामध्ये धातूच्या नॅनोकणांच्या संन्निध असलेल्या रेणुने विकीर्ण केलेल्या प्रकाशाची तीव्रता अधिक असते त्यामुळे विश्लेष्य संसूचित करणे सोपे जाते. येते. या पद्धतीने जरी विश्लेष्याविषयी तीव्र आणि स्पष्ट संकेत मिळत असला तरी विश्वसनीय संकेत मिळणे जरा कठीण असते कारण ब्राऊनियन मोशनच्या नियमानुसार कलिल स्थितीतील हे नॅनोकण फार चंचल असतात. या ठिकाणी अभ्यासाच्या संशोधकांना नवीन कल्पना सुचली ज्यामध्ये नॅनोकणांचा पिंजरा बनवून त्यामध्ये विश्लेष्य कणांना बंदिस्त केले गेले.\nसंशोधकांनी उष्माविकरण (थर्मोडिफ्युशन) किंवा सॉरेट इफेक्ट पद्धत नॅनोमिटर पातळीवर वापरली. या पद्धतीने नॅनोकणांच्या (एकमेकांना चिकटलेल्या गोट्यांसारख्या) समूहामध्ये विश्लेष्याचे कण अडकतात आणि लाखोपट अधिक प्रकाशाचे विकीर्णन करतात. या समूहाची एक बाजू -१० अंश सेल्सियसपर्यन्त थंड केली व दुसरी बाजू खोलीच्या तापमानावर ठेवली की धातूचे (सोन्या चांदीचे) नॅनोकण समूहाच्या एका बाजूला स्थानांतरित होतात व एकमेकांनाला चिकटून एक प्रकारचा पिंजरा तयार होतो. शास्त्रज्ञांच्या लक्षात आले की विश्लेष्यामुळे ज्या प्रकाशाचे विकीर्णन होते तो पिंजर्‍यामध्ये अधिक स्पष्ट व दाट होतो ज्यामुळे विश्लेष्याचा एक जरी रेणू असला तरी विश्लेष्याचे संसूचन सोपे व बिनचूक होते.\nनव्याने विकसित केलेली ही पद्धत वायू, द्रव, अथवा घन स्थितीतील पदार्थांचे अचूक निदान करू शकते. द्रव अथवा वायू पदार्थ सॉरेट कलिलामध्ये रुपांतरित करून मग रमण स्पेक्ट्रोस्कोपीने संसूचित करता येते. घन पदार्थ असतील तर विश्लेष्यावरून वायू प्रवाहित करतात ज्यामुळे त्याचे रेणू सॉरेट कलिलात मिसळतात व ते निश्चितपणे ओळखता येतात. विमानतळावर धोकादायक रासायनिक पदार्थांना शोधण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या हवाई पडद्याप्रमाणेच ह्याची रचना असते. कुठल्याही घन पदार्थांच्या पृष्ठभागावर त्या वस्तूच्या रेणूचे थर बाष्प स्वरूपात असतात, हे तत्त्व या पद्धतीत वापरलेले आहे. या पद्धतीने टीएनटी सारख्या घन पदार्थ पण संसूचित करता येतात. अन्यथा घन पदार्थ विरघळवून किंवा खूप तापवून मगच स��सूचित करावे लागले असते. या नवीन पद्धतीत डीएनटी (डायनायट्रोटॉल्युइन) (टीएनटी सारखाच पण स्फोटक नसलेला) आणि नायट्रोबेंझीनच्या उपस्थितीत टीएनटीची उपस्थिती ओळखता आली.\nभविष्यामध्ये ह्या पद्धतीचा काय उपयोग होऊ शकतो या पद्धतीने कुठेही नेता येणारे स्पेक्ट्रोमीटर तयार करता येतील. \"आम्ही हातात धरण्यासारखे छोटे रामन स्पेक्ट्रोमिटर तयार करण्यासाठी एका भारतीय कंपनीशी चर्चा करत आहोत.त्याला आमचे एसईआरएस जोडून रोगनिदान उपकरण तयार करता येईल ज्यामुळे फुफ्फुसाच्या आजारांचे लवकर निदान होईल. सुरक्षा यंत्र देखील तयार करता येईल\" असे डॉ. सुब्रमणीयम सांगतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/chandrakant-patil-says-cattle-shelter-will-continue-till-the-end-of-june/", "date_download": "2020-02-23T04:55:11Z", "digest": "sha1:EZ3EAGWB7JQ3RQCZCPXXP2H3TOHMVZLE", "length": 6616, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "chandrakant-patil-says-cattle-shelter-will-continue-till-the-end-of-june", "raw_content": "\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक : उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nजालना : बारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\nशेतकऱ्यांना मोठा दिलासा, चारा छावण्या जून अखेरपर्यंत चालू राहणार – चंद्रकांत पाटील\nटीम महाराष्ट्र देशा :दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर असल्याने चारा छावण्या जून अखेर पर्यंत सुरु राहणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. पाटील औरंगाबादमध्ये दुष्काळ भागांची पाहणी करत होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.\nराज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे, सर्व पक्षाचे नेते दुष्काळी दौरा करत आहेत. याचदरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे औरंगाबाद येथील दुष्काळ भागाची पाहणी करण्यासाठी गेले होते. पाटील यांनी जिल्ह्यातील चारा छावणीची पाहणी केली. त्यामुळे, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.\nआम्ही राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत आहोत. दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे चारा छावण्या जून महिना अखेरपर्यंत सुरु ठेवाव्या लागतील. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागनाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक : उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nजालना : बारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक : उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nजालना : बारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\n...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/shooting/3", "date_download": "2020-02-23T05:35:52Z", "digest": "sha1:7NFAFYVKVLBLDBNHRNIMBRTOWYFU4NN7", "length": 29639, "nlines": 314, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "shooting: Latest shooting News & Updates,shooting Photos & Images, shooting Videos | Maharashtra Times - Page 3", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्��ाय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nसलमान खानच्या 'दबंग ३'चे चित्रीकरण पूर्ण\nसचिनच्या भूमिकेत झळकला हा अभिनेता\nसोनम कपूरचा 'द झोय फॅक्टर' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. तिच्या भूमिकेबरोबरच सिनेमातल्या आणखी एका भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी साधर्म्य असणारी ती भूमिका आहे.\nवर्ल्डकप नेमबाजीत भारत नंबर वन; ५ सुवर्ण\nपुढील वर्षी होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांकडून अपेक्षा बऱ्याच उंचावल्या आहेत. रिओत झालेल्या वर्ल्डकप नेमबाजीत भारताने ५ सुवर्ण आणि प्रत्येकी २ रौप्य व ब्राँझपदकांसह अव्वलस्थान मिळविल्यामुळे भारतीय नेमबाजांवरचा विश्वास आता आणखी वाढला आहे.\nऔरंगाबादः नेमबाजी स्पर्धेस प्रारंभ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व डॉ. जी. वाय. पाथ्रीकर महाविद्यालयातर्फे आयोजित आंतर महाविद्यालयीन नेमबाजी स्पर्धेस मंगळवा���ी (तीन सप्टेंबर) प्रारंभ झाला. या स्पर्धेत १३ महाविद्यालय संघांनी सहभाग घेतला आहे.\nनेमबाजीः यशस्विनीचा सुवर्णवेध; भारताला तिसरे सुवर्ण\nभारताच्या यशस्विनी सिंग देसवालने वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या १० मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकासह ऑलिम्पिक कोटाही निश्चित केला. या वर्ल्डकपमधील भारताचे हे तिसरे सुवर्ण ठरले.\nआई-वडिलांसोबत वेळ घालवा; अक्षय कुमारचा सल्ला\nअभिनेता अक्षय कुमार चित्रपटांतून नेहमीच काहीना काही संदेश देत असतो. सहज बोलनाता देखील तो त्याच्या आयुष्याती काही गोष्टी सांगून जातो. कधी पत्नीबद्दल तर कधी मुलीबद्दल तो बोलताना दिसतो. त्यानं त्याच्या कुटुंबाला नेहमीच प्राधान्य दिलं आहे. अक्षयनं नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत भावूक असा मेसेज लिहीला आहे. व्हिडिओत अक्षय त्याच्या आईला व्हीलचेअरवर बसवून लंडनच्या रस्त्यांवर फेर फटका मारताना दिसतोय.\nमराठी चित्रपटात प्रेक्षकांना घडणार लंडनदर्शन\nमराठी चित्रपटांचं चित्रीकरण परदेशात होणं नवीन नाही. त्यातही मराठी सिनेमावाल्यांचं तर जणू भागो 'लंडन' प्यारे सुरू आहे. लंडन हे मराठी सिनेमावाल्यांचं आवडतं ठिकाण बनलं असून, आत्तापर्यंत अनेक चित्रपटांत हे शहर पाहायला मिळालंय. आगामी काही सिनेमांतूनही प्रेक्षकांना लंडनदर्शन घडणार आहे.\nसुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून सुटली गोळी; चार जखमी\nसुरक्षा रक्षकाच्या हातातील बंदुकीतून अचानक गोळी सुटून चार जण जखमी झाल्याची घटना आज बुधवारी (दि.२१) दुपारी अडीच वाजता भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत घडली. बंदुकीचा लॉक काढताना सुरक्षा रक्षकाच्या हातून नजरचुकीने हा प्रकार घडल्याची माहीती समोर येत आहे.\nमुसळधार पावसात सलमानच्या 'दबंग ३'चं शूटिंग\nबॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या आपल्या आगामी सिनेमा 'दबंग ३' च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाबद्दल तो त्याच्या चाहत्यांना सतत अपडेट देत असतो. या सिनेमाचं शूटिंग जयपूरमध्ये मुसळधार पावसात सुरु होतं. त्याचा एक व्हिडिओ सलमाननं शेअर केला आहे.\n२०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीचा समावेश नाही\nबर्मिंगहॅम येथे २०२२मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी भारताकडून दिली जात असली तरी राष्ट्रकुल महासंघाने या स्पर्धेत ��ेमबाजी या खेळाला स्थान देता येणार नाही, यावर शिक्कामोर्तब केले आहे. नेमबाजीच्या जागी महिला टी-२० क्रिकेटचा मात्र समावेश करण्यात आला आहे. १९९८मध्ये पुरुष क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पण महिला क्रिकेट प्रथमच होणार आहे. बर्मिंगहॅम येथील ही क्रीडा स्पर्धा २७ जुलै ते ७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत होईल.\nकपडे बदलताना विद्यार्थिनीचे चित्रीकरण; दोघांना अटक\nसीताबर्डीतील मुख्य मार्गावरील फ्रेण्ड कलेक्शन शोरुममध्ये एक १७ वर्षीय विद्यार्थिनी कपडे बदलत असताना तिचे मोबाइलद्वारे चित्रीकरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मालक व नोकराला अटक केली आहे.\nपावसामुळे शूटिंग अडचणीत; प्रयोग मात्र सुरळीत\nगेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धुवांधार पावसानं मनोरंजनसृष्टीचं टाइमटेबल विस्कळीत करून टाकलंय. काही मालिकांना शनिवार-रविवारचं चित्रीकरण रद्द करावं लागलं, तर अनेक मालिकांचं चित्रीकरण उशिरानं सुरू झालं. दुसरीकडे मुंबई-ठाण्यात होणारे नाट्यप्रयोग मात्र सुरळीत पार पडले...\nटेक्सासमध्ये बेछूट गोळीबार, २ ठार, २० जखमी\nअमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील एल पासो शहरातील वॉलमार्ट स्टोअरमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला आहे. या हल्ल्यात २ जण ठार, तर २० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.\n'जागो मोहन प्यारे'नाटक आता चित्रपट रुपात\nएके काळी मराठी रंगभूमी गाजवलेलं आणि अभिनेता सिद्धार्थ जाधवला वेगळी ओळख मिळून देणारं जागो मोहन प्यारे हे नाटक आता मोठ्या पडद्यावर येत आहे. चित्रपटातही सिद्धार्थ जाधव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसंच अनिकेत विश्वासराव आणि दीप्ती देवी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.\n​शूटिंग किंवा नाटकाच्या प्रयोगांच्या निमित्तानं कलाकारांची सतत वेगवेगळ्या शहरांत भटकंती होत असते. बाहेरगावी गेल्यावर तिथे चाखलेला एखादा वेगळा पदार्थ, तेव्हाची आठवण आपण ‘खाता रहे’मधून जाणून घेत असतो.\nहा वार का येतो\nवीकेंडला मस्त धमाल केल्यावर प्रत्येकाचंच रूटीन सोमवारी सुरू होतं. याला कुणीच अपवाद नसतं. कलाकारांसाठी चित्रीकरण, डबिंग, फोटोशूट असे विषय मागे लागतात. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनंही त्याचा असाच एक फोटो शेअर करत, सोमवार का येतो, असा प्रश्न उपस्थित केला आहे.\nराष्ट्रकुलवरील बहिष्कार एकतर्फी नसेल: रिजिजू\n२०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी हा खेळ वगळल्यामुळे या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) एकतर्फी घेऊ शकत नाही, असे भारताचे क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे.\nकॉमनवेल्थ स्पर्धेतून नेमबाजी हटवली, भारताला धक्का\n२०२२मध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी या खेळाला डच्चू देण्याचा निर्णय राष्ट्रकुल फेडरेशनने घेतला असून या निर्णयामुळे नाराज होऊन भारत कदाचित या स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता आहे.\nनाशिक: पोलिसाने केली सावत्र मुलांची हत्या\nनाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी संजय भोये यांनी स्वतःच्या सावत्र मुलांवर गोळीबार केला. यात एक मुलगा जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी होता. मात्र नंतर उपचारांदरम्यान दुसऱ्या मुलाचाही मृत्यू झाला. ही घटना नाशिक येथील अश्वमेध नगरात सकाळी सातच्या सुमारास राजमंदिर इमारतीत घडली.\nवेब सीरिजच्या शूटिंगच्या वेळी मारहाण\nघोडबंदर रोडवर चालू असलेल्या वेब सीरिजच्या चित्रीकरणावेळी ४ ते ५ जणांनी सेटवर धुडगूस घालत मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये एक वरिष्ठ कॅमेरामन जखमी झाला आहे. पोलिसांनी दोन लोकेशन मॅनेजरसह तिघांना अटक केली असून दोघे फरार आहेत. मात्र, निर्माता साकेत सहानी आणि अभिनेत्री माही गिल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओतून त्यांनी केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nट्रम्प-इवांका : क्लिंटन-चेल्सियाची आठवण\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aelection&search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95", "date_download": "2020-02-23T05:04:05Z", "digest": "sha1:SPW7QPB6BVFGO6XPPHVTWG2WAFYV4QT4", "length": 15108, "nlines": 192, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (45) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (73) Apply बातम्या filter\nसरकारनामा (64) Apply सरकारनामा filter\nबातमी मागची बातमी (1) Apply बातमी मागची बातमी filter\n(-) Remove निवडणूक filter निवडणूक\nकाँग्रेस (20) Apply काँग्रेस filter\nराष्ट्रवाद (20) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा%20मतदारसंघ (19) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nमुख्यमंत्री (18) Apply मुख्यमंत्री filter\nमहाराष्ट्र (17) Apply महाराष्ट्र filter\nनिवडणूक%20आयोग (16) Apply निवडणूक%20आयोग filter\nनरेंद्र%20मोदी (14) Apply नरेंद्र%20मोदी filter\nराजकारण (12) Apply राजकारण filter\nदिल्ली (9) Apply दिल्ली filter\nपत्रकार (8) Apply पत्रकार filter\nदेवेंद्र%20फडणवीस (6) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nराष्ट्रवादी%20काँग्रेस (6) Apply राष्ट्रवादी%20काँग्रेस filter\nसोलापूर (6) Apply सोलापूर filter\nसोशल%20मीडिया (6) Apply सोशल%20मीडिया filter\nठाकरे सरकारला पुन्हा दणका; राज्यपालांनी फेटाळला 'हा' निर्णय\nमुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशियारी आणि महाविकास आघाडीतलं नातं सत्तास्थापनेपासूनच चरिचेत आलं होते. आता पुन्हा एकदा राज्यपाल आणि...\nकाँग्रेसला भोपळा, भाजपच्या जागा वाढल्या\nनवी दिल्ली Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत तिरंगी, दुरंगी म्हणता म्हणता, निवडणूक एकतर्फीच झाल्याचं स्पष्ट होत आहे...\nDelhi Elections:अच्छे होंगे पाँच साल, दिल्ली मे तो केजरीवाल\nनवी दिल्ली Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या सर्वच्या सर्व जागांचे कल आता हाती येऊ लागले आहेत. त्यात भाजपच्या...\nDelhi Eelctions: अरविंद केजरीवालांना पावला 'हनुमान'\nनवी दिल्ली Delhi Eelction 2020 : दिल्लीची निवडणूक सुरुवातीला एकतर्फी वाटत होती. नागरिकांमधून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना...\nदिल्ली विधानसभा निवडणुकीत पाकची एन्ट्री\nनवी दिल्ली - निवडणूक दिल्लीची असेल तर त्यात पाकिस्तानचे काय काम, असा प्रश्‍न तुम्हाआम्हाला पडू शकतो; पण दिल्लीत सातच्या सात...\nयवतमाळमध्ये जिल्ह्याबाहेरील उमेदवारामुळे शिवसेनेत बंडखोरी\nयवतमाळ : यवतमाळ विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी उमेदवारी...\nसाखर उद्योगात यंदा निवडणुकांचे धुमशान\nपुणे: राज्याच्या सहकारी साखर उद्योगाला निवडणुकांचे वेध लागले आहेत. डिसेंबरअखेर ५६ कारखान्यांच्या निवडणुका होत असून, ग्रामीण...\nनवी मुंबई महापालिकेची निवडणूक आता एकसदस्यीय पद्धतीनेच होणार...\nनवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली बहुसदस्यिय प्रभाग रचना अखेर राज्य निवडणूक...\nपुतीन यांचा हस्तक्षेप अमेरिकी निवडणुकीत\nवॉशिंग्टन - अमेरिकेत 2016 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा निश्‍चित सहभाग होता, असा...\nआदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून लढणार\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा आमदार अनिल परब यांनी गटप्रमुखांच्या...\nडिसेंबरमध्ये होणार भाजपच्या अध्यक्षपदाची निवडणूक\nभाजपच्या पक्षांतर्गत निवडणुका १० ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. बूथ स्तरावरील निवडणूक १० ते ३० ऑक्टोबर या काळात होईल. नोव्हेंबरमध्ये...\nभाजपने स्वबळावर निवडणूक लढवली तर... 150 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळणार\nमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रलंबित पडलेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न सोडविला आहे....\nसातारा - भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या नेत्यांच्या गेल्या आठवडाभरातील वक्तव्यांमुळे युती पुन्हा तुटण्याच्या चर्चांनी जोर धरला...\nराज ठाकरेंना मतदानाला वेळ का लागला, आयुक्तांनी मागविला अहवाल\nनवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुख्य निवडणूक आय़ुक्तांची दिल्लीत जाऊन भेट घेतल्यानंतर आता आयुक्तांना लोकसभा...\nउमेदवारांप्रमाणेच राजकीय पक्षांनाही निवडणूक खर्चाची मर्यादा\nनवी दिल्ली : उमेदवारांप्रमाणेच राजकीय पक्षांनाही निवडणूक खर्चाची मर्यादा घालून देण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडून सादर करण्यात...\nयेत्या २३ जुलैला मुख्यमंत्र्याविरोधातील महत्वाच्या खटल्याचा निकाल\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आमदारकीच्या विरोधातील महत्वाच्या खटल्याचा निकाल येत्या २३ जुलैला सर्वोच्च न्यायालयात लागणार...\n'एक देश, एकाचवेळी निवडणूक' अ��क्य- संजय राऊत\n'एक देश, एकाचवेळी निवडणूक' ही संकल्पना वास्तवात आणणे अशक्य असल्याचे आणि त्यामुळे प्रादेशिक पक्षांचे नुकसान होईल, असे शिवसेना नेते...\nरिपब्लिकन पक्ष कमळच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही- आठवले\nपुणे - आगामी विधानसभा निवडणुकी-मध्ये रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) हा भाजपसोबतच राहील; परंतु आमचा पक्ष कमळच्या चिन्हावर निवडणूक लढणार...\nप्रकाश आंबेडकर लागलेत विधानसभेच्या तयारीला; EVM विरोधी आंदोलन करणार तीव्र\nलोकसभा निवडणुकीत बहुतांश उमेदवारांनी लाखांच्या संख्येने मतं मिळवल्याने आत्मविश्वास दुणावलेल्या प्रकाश आंबेडकरांनी आता थेट...\n'एक देश, एक निवडणूक' यासाठी नरेंद्र मोदी नेमणार समिती \nनवी दिल्ली : एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावर राजकीय पक्षांची वेगवेगळी मते असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/2019/04/page/7/", "date_download": "2020-02-23T05:26:24Z", "digest": "sha1:6PH23KV34PRWIXRKH7OGVOWRPXCT3MB2", "length": 16421, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "April | 2019 | Navprabha | Page 7", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nममता बॅनर्जी मला अजूनही दोन कुर्ते पाठवतात : मोदी\nपश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात निवडणूक प्रचारसभांमधून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप आणि टीकास्त्रांचा भडीमार सुरू असतानाच मोदी यांची मुलाखत अभिनेता अक्षय कुमार याने काल घेतली. यावेळी मोदी यांनी ममता बॅनर्जी अजूनही आपल्याला दर वर्षी दोन कुर्ते आणि बंगाली मिठाई भेटीदाखल पाठवित असतात असे सांगितले. याचबरोबर कॉंग्रेसचे ज्येष्ट नेते गुलाम नबी आझाद यांच्याशी आपले चांगले मैत्रीसंबंध असल्याची माहिती ...\tRead More »\nबंगलोरचा पंजाबवर १७ धावांनी विजय\n>> एबी डीव्हिलियर्सची धुवाधार फलंदाजी ः उमेश, सैनीचा प्रभावी मारा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने काल बुधवारी किंग्स इलेव्हन पंजाबचा १७ धावांनी पराभव केल���. बंगलोरने विजयासाठी ठेवलेल्या २०३ धावांचा पाठलाग करताना पंजाबला ७ बाद १८५ धावांपर्यंतच मजल मारता आली. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील हा ४३वा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविण्यात आला. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना ख्रिस गेल व लोकेश राहुल यांनी ...\tRead More »\nसिंधू, सायना दुसर्‍या फेरीत\nभारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू व सायना नेहवाल यांनी परस्परविरोधी विजय मिळवताना आशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या रौप्यपदक विजेत्या सिंधूने जपानच्या ताकाहाशी सायाका हिला एकतर्फी लढतीत २१-१४, २१-७ असे केवळ २८ मिनिटांत गारद केले. पुढील फेरीत तिचा सामना इंडोनेशियाच्या चोयरुनिसा हिच्याशी होणार आहे. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या सायना नेहवाल हिला ...\tRead More »\nजवळजवळ पाव शतकानंतर मुलायमसिंग आणि मायावती मैनपुरीत मंचावर आल्या. दोन्ही पक्षांमधील दोन तपांचा विसंवाद मुलायमपुत्र अखिलेश यांनी संपुष्टात आणल्यानंतर पिता मुलायम यांनीही झाले गेले विसरून मायावतींशी हातमिळवणी केले याला उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये मोठे महत्त्व आहे. विशेषतः दोन्ही पक्षांमधील आजवरचा पराकोटीचा संघर्ष लक्षात घेता हे एकत्र येणे त्या राज्यातील मतांची आणि जागांची समीकरणे बदलू शकतील का हे पाहणे खरोखर औत्सुक्याचे असणार ...\tRead More »\nऍड. प्रदीप उमप अर्धवट मतदारयाद्या, कमी मतदान, मतदानाप्रती मध्यमवर्गीयांची अनास्था, महागडी निवडणूक प्रक्रिया, मतदारांना आमिष दाखविणे, जात, धर्माच्या आधारावर मत मागणे, आचारसंहिता भंग अशा अनेक अपप्रवृत्तींचा शिरकाव आपल्या निवडणूक प्रक्रियेत झाला आहे. आता पुन्हा शेषनशाही येण्याची गरज निर्माण झाली आहे. १७ व्या लोकसभेसाठी तिसर्‍या टप्प्यातील मतदानही झाले आहे, मात्र वास्तवातले मुद्दे अजूनही गायबच आहेत. यावरून निवडणूक आणि जनतेचे प्रश्‍न यात ...\tRead More »\nमतदान शांततेत : उमेदवारांचे भवितव्य बंदिस्त\n>> लोकसभेसाठी सुमारे ७४.६% मतदान : ईव्हीएम बिघाडामुळे मतदारांची गैरसोय; १२८ यंत्रे बदलली राज्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठी सुमारे ७४.६ टक्के मतदान झाले. उत्तर गोव्यात ७३.९२ टक्के तर दक्षिण गोव्यात ७०.१५ टक्के मतदान झाले. विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी मांद्रे मतदारसंघात ८१.६१ टक्के, शिरोड्यात ८२.९९ टक्के आणि म्हापसा मतदारसंघात ७५.१७ टक्के मतदान झाले. मतदानाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडले. ...\tRead More »\nअखेर मार्ली-तिर्वाळवासियांनी घातला मतदानावर बहिष्कार\nसंपूर्ण गोव्यातील राजकीय पक्ष, निर्वाचन आयोगाचे अधिकारी आणि काणकोणच्या शासकीय यंत्रणेचे लक्ष लागून असलेल्या काणकोण मतदार संघातील मार्ली तिर्वाळ वाडयावरील नागरीक दुपारी दोन वाजेपर्यत मतदान केंद्रावर न आल्यामुळे या केंद्रावर सर्वत्र सन्नाटा पसरला होता. या केंद्रावर नियुक्त केलेले कर्मचारी अक्षरशा मतदारांच्या प्रतिक्षेत होते. अखेर इडीसी ५ आणि बीएलओ १ अशा ६ जणांनी मतदान केल्याची नोंद या केद्रंावर नियुक्त केलेल्या अधिकार्‍यांना ...\tRead More »\nगोव्याचे मुख्यमंत्री तथा साखळीचे आमदार डॉ.प्रमोद सावंत यांनी आपल्या पत्नी सौ.सुलक्षणा सावंत यांच्या सह कोठंबी(पाळी) येथील बुथ नं.४७ सरकारी प्राथमिक विद्यालय या ठिकाणी मतदान केले. लोकसभेप्रमाणे यंदाही मतदारांमध्ये उत्साह दिसत असून मतदारांनी सकारात्मक मतदान केले आहे. राष्ट्रवादासाठी, देशाच्या सुरक्षा व भविष्यासाठी मतदान केले आहे. गोव्यातील जागा दोन्हीही जागा उत्तरेत श्रीपाद नाईक पाचव्यांदा व दक्षिणेत नरेंद्र सावईकर दुसर्‍यांदा निवडून येतील व ...\tRead More »\nकेपे, कुंकळ्ळी मतदारसंघात नादुरुस्त ईव्हीएममुळे नाराजी\nसासष्टी तालुक्यातील आठही विधानसभा मतदारसंघात मतदारांमध्ये यावेळी निरुत्साह दिसून आला. केपे मतदारसंघातील आंबावली, नुवें, वेर्णा, फात्राडे, बेतुल व अवेडे येथे इव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याने लोकांनी संताप व्यक्त केला. मात्र एकूण मतदान शांततेत झाले. कुंकळ्ळी मतदारसंघातील पुलवाडा मतदान केंद्रात सकाळी ७ वाजता इंव्हीएम मशिनची चाचणी करण्यासाठी प्रत्येक पक्षाला प्रत्येकी ९ वेळा बटन दाबून मत मारण्याचे प्रात्यक्षिके घेतले असता भाजपाला १७, कॉंगे्रसला ...\tRead More »\nचेन्नई सुपरकिंग्सचा ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश\n>> वॉटसनची ९६ धावांची दमदार खेळी >> सनरायझर्स हैदराबादवर ६ गड्यांनी मात शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत काल मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा ६ गडी व १ चेंडू राखून पराभव केला. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील हा ४१वा सामना एम.ए. चिदंबमरम स्टेडियमवर खेळविण्यात आला. सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी ठेवलेेले १७६ धावांचे किचकट लक्ष्य चेन्नईने १९.५ षटकांत गाठले. सलग अपयशी ठरूनही कर्णधार ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nagpur-on-the-map-of-the-world-as-an-educational-hub-fadnavis/", "date_download": "2020-02-23T05:05:02Z", "digest": "sha1:ITI45VPVEJWUN5324AKLCQH5XYXQOY72", "length": 14379, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "nagpur-on-the-map-of-the-world-as-an-educational-hub-fadnavis", "raw_content": "\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक : उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nजालना : बारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\nनागपूर शैक्षणिक हब म्हणून जगाच्या नकाशावर – फडणवीस\nटीम महाराष्ट्र देशा : युवाशक्ती हे भारताचे बलस्थान असून या शक्तीला सर्वोत्तम बनविण्यासाठी गुणवत्तापुर्ण शिक्षणावर भर देण्याची आवश्यकता आहे. सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून नागपूर आता कार्गो, लॉजिस्टिक आणि एव्हिएशन हबबरोबरच शैक्षणिक हब म्हणून जगाच्या नकाशावर येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nवाठोडा येथे सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, कुलपती डॉ. शां.ब.मुजुमदार, कुलगुरु डॉ. रजनी गुप्ते, प्र.कुलगुरु डॉ. विद्या येरवडेकर, माजी खासदार विजय दर्डा व मान्यवर उपस्थित होते.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी नागपूर येथे कार्यरत ह��त असून नागपूरकरांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. अल्पावधीत विद्यापीठाचे भव्यदिव्य कॅम्पस उभे राहिले असून, विद्यार्थ्यांसाठी हे स्वप्नवत विद्यापीठ ठरेल. निव्वळ देखणी वास्तूच नव्हे तर शैक्षणिक गुणवत्ता हे सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे वैशिष्टय आहे. कोणतीही मोठी स्वप्ने विशाल दृष्टीच्या नेतृत्वातून साकार होतात. सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून नागपूर आणि पर्यायाने विदर्भाच्या विकासाला चालना मिळणार आहे.\nआजपर्यंतचा इतिहास पाहता नामवंत विद्यापीठांनीच मोठी शहरे, औद्योगिकरण व सामाजिक, सांस्कृतिक चळवळींना आकार दिला आहे. विद्यापीठ मानव संसाधनाची निर्मिती करतात व याद्वारे विकासाला चालना मिळते. भारताकडे आज युवाशक्ती मोठया प्रमाणात आहे. या युवाशक्तीला सर्वार्थाने सर्वोत्तम बनविण्यावर आता भर द्यावा लागेल. यासाठी गुणवत्तापुर्ण शिक्षण महत्वाचे ठरत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशात औद्योगिकरणाचा वेग वाढत असून नागपूरही आता कार्गो, लॉजिस्टिक, एव्हिएशनबरोबरच शैक्षणिक हब म्हणून जगाच्या नकाशावर आले आहे. याविषयासंदर्भातील विविध अभ्यासक्रमही सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत सुरु होतील. या विद्यापीठामुळे नागपूर आणि विदर्भातीलच नव्हे तर परदेशी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचीही दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.\nकेंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नागपूर आता एज्युकेशन हब म्हणून पुढे येत असून सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध होत आहे.शिक्षणासाठी पुण्या-मुंबईकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ आता नागपूरकडे वळेल, याचा विदर्भातील विद्यार्थ्यांना लाभ होईल. विद्यापीठाच्या परिसरातील रिंगरोड सिमेंट काँक्रेटचा होत आहे. जवळच मेट्रोचे स्टेशन आहे. याबाबी विद्यापीठासाठी जमेच्या ठरणार आहे. मिहान येथे 26 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला असून आगामी काळातही याठिकाणी मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. लघु उद्योगांच्या विकासावर विशेष भर देण्यात असून यासाठी उद्योगांनी पुढे यावे. नागपूर येथे वैद्यकिय उपकरणांच्या निर्मितीचे क���लस्टर पार्क उभारण्यासाठी राज्यशासनाने पुढाकार घ्यावा, केंद्रशासन यासाठी सर्वतोपरी मदत करेल असेही श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले.\nसिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. शां.ब. मुजुमदार म्हणाले, विद्यापीठे नागपूर येथे होत असलेले कॅम्पस संस्थेसाठी आणि नागपूरकरांसाठी अभिमानास्पद आहे. जगाच्या सीमारेषा फुसट होत असून विनोबांची ‘जय जगत’ संकल्पना पुढे नेत ‘वसुधैव कुटुंबकम’ची भावना जोपासली पाहिजे. सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून नागपूर येथे विदर्भातील विद्यार्थ्यांबरोबरच परदेशी विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. आगामी काळात नागपूर ‘केम्ब्रिज ऑफ ईस्ट’ म्हणून ओळखले जाईल असा विश्वास श्री. मुजुमदार यांनी व्यक्त केला. विद्यापीठाच्या परिसरात 1 लाख वृक्ष लावण्याचा मनोदयही श्री. मुजुमदार यांनी व्यक्त केला.\nप्र-कुलगुरु डॉ.विद्या येरवडेकर म्हणाले, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे नागपूर कॅम्पस संस्थेचे सर्वात मोठे आणि सुसज्ज कॅम्पस ठरणार आहे. कौशल विकासावर आधारित अभ्यासक्रमांबरोबरच विविध विद्याशाखा येथे सुरु करण्यात येत असून विदर्भातील विद्यार्थ्यांना याचा नक्कीच लाभ होईल.\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक : उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nजालना : बारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक : उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nजालना : बारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\n...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/lonavala-shivdurg-fitness-national-power-lifting-competition-121427/", "date_download": "2020-02-23T03:22:23Z", "digest": "sha1:BD5R7KMCMY4NAW7QG2XU6V6MBKDYZ37F", "length": 8251, "nlines": 97, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala : शिवदुर्गच्या पाच खेळाडूंची राष्ट्रीय पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेकरिता निवड - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : शिवदुर्गच्या पाच खेळाडूंची राष्ट्रीय पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेकरिता निवड\nLonavala : शिवदुर्गच्या पाच खेळाडूंची राष्ट्रीय पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेकरिता निवड\nराज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेत 3 सुवर्ण 2 रौप्य पदके\nएमपीसी न्यूज- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबई व महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या सबज्युनिअर, ज्युनिअर, सिनियर व मास्टर्स पुरुष आणि महिला राज्यस्तरीय बेंचप्रेस अजिंक्यपद स्पर्धेत लोणावळ्यातील शिवदुर्ग फिटनेसला तीन सुवर्ण व दोन रौप्य पदके मिळाली.\nराज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसचा तुषार कालेकर (53 किलो सबज्युनियर सुवर्ण पदक), गौरव विकारी (83 किलो सबज्युनियर सुवर्ण पदक), चंद्रकांत होले (105 किलो सिनियर रौप्य पदक), अशोक मते (74 किलो मास्टर्स रौप्य पदक), ज्योती कंधारे (52 किलो सिनियर सुवर्ण पदक) यांनी पदके मिळवली.\nया पाचही खेळाडूंची दिल्ली येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली असल्याची माहिती शिवदुर्गचे अध्यक्ष व फिटनेस क्लबचे कोच अशोक मते यांनी दिली.\nlonavala newsNational Power lifting competitionPower liftingज्युनिअरतीन सुवर्ण पदकदोन रौप्य पदकपुरुष व महिला राज्यस्तरीय बेंचप्रेस अजिंक्यपद स्पर्धामहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ\nPimpri : रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे 8 डिसेंबरला ‘रनथॉन ऑफ होप हाफ मॅरेथॉन’ स्पर्धा\nPune : चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेचे पुणेकरांना गाजर ; 15 टक्केच काम पूर्ण\nLonavala : ओला उबेरच्या विरोधात लोणावळ्यात टॅक्सी चालक मालकांचे लाक्षणिक उपोषण\nLonavala : द्रुतगती मार्गावर बोरघाटात टँकर उलटल्याने वाहतूक ठप्प\nAkurdi : मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त प्राधिकरणात पुस्तक प्रदर्शन\nLonavala : लोणावळा शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा\nLonavala : नवले महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nPunavale : बेमिश इंटरनॅशनल प्री स्कूलमध्ये 25 डिसेंबरला बेमिश ख्रिसमस कार्निवल\nLonavala : मूलभूत सुविधांच्या मागणीकरिता ठाकर समाजाचा मोर्चा\nLonavala : जमिया विद्यापीठ विद्यार्थ्यांना मारहाणीच्या निषेधार्थ काँग्रेसचे लाक्षणिक…\nLonavala : स्वच्छ सर्वेक्षण 2020 अं���र्गत गुणवंत कामगार व घंटागाडी चालकांचा सत्कार\nLonavala : पोलिसांनी पाठलाग करून हस्तगत केला गावठी कट्टा\nLonavala : द्रुतगती मार्गावर दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक ; सुदैवाने…\nLonavala : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ओझर्डे फुड माॅलसमोर कार अपघात; सहाजण गंभीर…\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\nPune : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे चोरटे गजाआड; गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/08/Healthy-dragon-fruit.html", "date_download": "2020-02-23T05:14:47Z", "digest": "sha1:AUSBQVP3BAVLGHGMC3SYKJMXXTYEOUX6", "length": 4279, "nlines": 59, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "डेंग्यू, दमा, कर्करोगावर गुणकारी ‘ड्रॅगन’ फळ", "raw_content": "\nडेंग्यू, दमा, कर्करोगावर गुणकारी ‘ड्रॅगन’ फळ\nवेब टीम : पुणे\nबदलत्या वातावरणामुळे शहरात साथीचे आजार वाढले आहेत. डॉक्टरही काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. पेशी वाढवणे, डेंग्यू, दमा, कर्करोग आदी आजारावर गुणकारी फळ म्हणून ड्रॅगची फळाची ओळख आहे. त्यामुळेच पुणेकर या फळाला खरेदीसाठी पसंती देत आहेत. या फळाचा हंगाम सुरु होऊन दोन आठवडे झाले आहेत. फळ बाजारात या फळाची रोज 8 ते 10 टनाची आवक होत आहे.\nसातारा जिल्ह्यातील फलटण, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, पुणेू जिल्ह्यातून बारामती, नगर जिल्ह्यातील विविध भागातून या फळाची आवक होत आहे. तर, गुजरात येथूनही काही प्रमाणात आवक होते. पांढर्‍या रंगाच्या ड्रॅगनला प्रतीकिलोस 30 ते 100 रुपये भाव मिळत आहे. तर लाल रंगाच्या ड्रॅगनला 50 ते 150 रुपये प्रतिकिलोस भाव मिळत आहे़ लाल आणि पांढरे अशा दोन प्रकारची ड्रॅगन फळे आहेत. त्यातील लाल रंगाच्या ड्रॅगनला ग्राहकांकडून जास्त मागणी आहे.\nव्हिएतनाम, श्रीलंका, बांग्लादेश या ठिकाणी यशस्वीरित्या व्यापारी पीक म्हणून याचे पिक घेतले जाते. आता खास उष्णप्रदेशीय देशामध्ये याचे उत्पादन घेतले जाते. ड्रॅगन फळाची चव साधारण किवी फळासारखी असते. आंबट, खारट आणि थोडीशी गोड असते. या फळामध्ये काळसर रंगाच्या ब��या असतात. त्या चविष्ट असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/category/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5/", "date_download": "2020-02-23T04:57:56Z", "digest": "sha1:IVC2252FLAHVFP7R5MIOETKQ3Q4DRJR2", "length": 5034, "nlines": 106, "source_domain": "shekharpatil.com", "title": "अनुभव Archives - Shekhar Patil", "raw_content": "\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nएक झिंग एक हुरहूर \nराजकारण आणि प्रेम…सेम टू सेम \nअनुभव • चालू घडामोडी\nदेहबोली सच्ची आणि लुच्ची\nना बाराचा फेरा…ना फुकाचा तोरा \nFeatured • अनुभव • पत्रकारिता\nFeatured • अनुभव • पत्रकारिता\nदेशदूतचे ‘दे धमाल’ दिवस\nFeatured • अनुभव • पत्रकारिता\nFeatured • अनुभव • आध्यात्म\nवारीची वेळ येणार केव्हा\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://stayfitpune.com/demise-of-dr-shiram-lagoo-sundar-mi-honar-weight-loss-in-pune/", "date_download": "2020-02-23T04:22:29Z", "digest": "sha1:HMG7CPMS5CLHAELHZNHH7MN4OG7KHTAG", "length": 19581, "nlines": 122, "source_domain": "stayfitpune.com", "title": "सुंदर मी होणार – Stay Fit Pune - The weight loss center", "raw_content": "\nजीवनाचे सार, जीवनाचे रहस्य, जीवनाचे अस्तित्व , जीवनाचे मर्म, जीवनाचे कर्म, जीवनाचे धर्म, जीवनाचे वर्म जीवनाचे रंग, जीवनाचे बेरंग या विषयी मराठी साहित्य खच्चुन भरले आहे. त्यातही एक महान कवी गोविंद त्र्यंबक दरेकर म्हणजेच गोंविंद कवी यांनी लिहिलेली एक कविता मला आज सहज आठवली. ही कविता मी पुलंनी लिहिलेल्या एका नाटकात ऐकली होती. त्यान नाटकात आज दिवंगत झालेले नटवर्य श्रीराम लागुंनी देखील काम केले आहे. आणि त्यांच्या जाण्याची बातमीच निमित्त ठरली मला या कवितेच्या ओळी आठवायला. पुलंनी लिहिलेले ते नाटक म्हणजे “सुंदर मी होणार” आणि गोविंदकविंची त��� कविता म्हणजेच ‘सुंदर मी होणार’\nनाटक इतके भन्नाट आहे की ते पुनःपुन्हा पहावेसे वाटते. मानवी भाव-भावनांना शब्दंत पटकथेत पुलंनी इतके हळुवार गुंफले आहे की, याची तुलनाच होऊ शकत नाही.\nया नाटकाने व अश्या अनेक पुस्तकांनी मला देखील अनेकदा अंतर्मुख केले आहे. पुस्तकांतीलच विचार मला माझे वाटतात असे नाही. व कोणत्याही लेखकाचा असा हेतु देखील नसावा, नसतोच. लेखक त्याला आलेल्या अनुभूतींची अभिव्यक्ति मात्र करीत असतो त्याच्या लिखाणातुन. लेखकाच्या जाणिवा इतक्या समृध्द झालेल्या असतात की त्यांमध्ये त्याच्या भाव-भावनांच्या अमर्याद महासागरात सुख-दुखाची एखादी छोटीशी टाचणी जरी पडली तरी तिचा आवाज लेखकाच्या अंतर्मनाचा आसमंत भारुन टाकतो. त्या आवाजाने भारलेला तो आसमंत अगदी मग पुन्हा त्याच भाव-भावनांची नव्याने ओळख करुन देत असतो. मला जसे जमेल तसे मी देखील लिखाणाचा प्रयत्न करीत असतो. माझे वाचन त्या मानाने अगदी कमी आहे. पण मी जे काही वाचले किंवा पाहिले (नाटक , सिनेमा) ते सारेच दर्जेदार आहे. पुल किंवा गोंविंदकवि किंवा श्रीराम लागु सारख्या लोकांनी नुसतेच त्यांचेच जीवन समृध्द केले होते असे नाही तर हजारो लाखो लोकांना देखील जीवनाकडे पाहण्याचा नवनवीन दृष्टिकोन त्यांनी दिला. व त्याच अनेक लोकांतील मी एक सामान्य मनुष्य.\nया नाटकाने वा साहित्याने आपले सा-यांचेच जीवन समृध्द झाले आहे. विचारांचे तरंग मनात उठतात कशामुळे व ते कशापद्धतीने शांत असलेल्या मनः सागराच्या तळाला देखील ढवळुन काढतात, कसे ते तरंग या सागराच्या पृष्टभागावर तरंगणा-या सा-या छोट्या मोठ्या स्मृतींना हलवुन सोडतात , व कसे हळु हळु तेच तरंग पुनः सागराशी एकरुप होऊन निवतात व पुनः हा मनःसागर शांततेचा अनुभव करतो हे सारे मराठी साहित्यातुन आपणास समजते. आपले साहित्य इतके समृध्द आहे की त्यास तोडच नाही.\nकधी कधी मला असे ही वाटते की आपले जीवन जणु एक नौका आहे. ही नौका बनलेली आहे शरीररुपी लाकडाने. मनरुपी नाविक ही नौका वल्हवतो, त्याला सुकाणु असतो अंतरीच्या शुध्दस्वरुपाचा व वल्हे असतात प्रेरणा, इन्स्पिरेशनचे. ज्यांच्या नौकेलाच छिद्र पडतात त्यांची नौका जलसमाधी घेणारच व ज्यांच सुकाणु देखील चुकीचा आहे वा वल्हे देखील स्वार्थ वा परनिंदा, द्वेष मत्सर क्रोध यांचे असतात ते देखील इप्सित स्थळी कधीच पोहोचु शकणार नाही���. परिणामी त्यांची नाव देखील न कोत्या ठिकाणी शक्तीव्यय झाल्याने बुडणारच. नाव सर्वांचीच बुडणार जरी असली तरी तिने आपणास गंतव्यास पोहोचवले की नाही पोहोचवले यावर ठरते आपले जीवन म्हणजे आपली नौका कृतार्थ झाली की नाही ते.\nश्रीराम लागुंच्या जाण्याने सहज सुचलेले हे विचार तसे पाहता आरोग्याशी सरळ सरळ जोडलेले नाहीत. पण हेच ते विचार आहेत की ज्यामुळे आपण आपले जीवन सर्वार्थाने निरामय करु शकतो. ख-या अर्थाने सुंदर मी होणार आणि माझे जीवन देखील मी सुंदरच बनविणार, अशा प्रकारची प्रेरणा पुल, लागु, गोविंदकवी यांसारख्यांमुळे आपणास अशीच मिलत राहो. या लोकोत्तर व्यक्तित्वांची उणिव देखील भरुन निघो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना.\nमाझ्यावर ज्या नाटकाचा व ज्या कवितेचा प्रभाव जबरदस्त झालाय ते दोन्ही आज तुमच्या साठी इथेच उपलब्ध करुन देत आहे. लेखाच्या खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला नाटक व कविता दोन्ही मिळतील.\nगोविंदकविंच्या त्या कवितेतील काही ओळी\nजुनी इंद्रिये, जुना पिसारा, सर्व सर्व झडणार\nनव्या तनूचे, नव्या शक्तिचे पंख मला फुटणार\nसुंदर मी होणार, सुंदर मी होणार –\nमृत्यू म्हणजे वसंत माझा, मजवरती फुलणार\nसौंदर्याचा ब्रह्मा तो मज सौंदर्ये घडणार\nसौंदर्ये घडणार, सौंदर्ये घडणार\nगोविंदकवींची ती पुर्ण कविता वाचण्यासाठी कृपया इथे क्लिक करा\nआरोग्य, पुल देशपांडे, मराठी कलाकार, मराठी नाटक, मराठी लेखक, मराठी साहित्य, मृत्यु, श्रीराम लागु, सुंदर मी होणार\n← विशाल ची वेट लॉस सक्सेस स्टोरी\n….त्यामुळे हे साधन जपलेच पाहीजे. →\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री – कसा करावा उपवास\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nअर्ध्यावर डाव सोडु नका – तुमच्या माणसांना तुमची गरज आहे\nधावणे = रनिंग : संपुर्ण मार्गदर्शन\nआपली संस्कृती – संक्रांतीचे आहारशास्त्र\nआपली त्वचा म्हणजे आपली ब्रॅंड ॲंबेसेडर\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री - कसा करावा उपवास – Stay Fit Pune - The weight loss center on श्रावणातील उपवासाचे तंत्र आणि मंत्र\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nSavita makaji on दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nतारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार - गुडघेदुखी – Stay Fit Pune - The weight loss center on तुम्ही कसे उभे राहता\nArchita Vijaykumar Malge on गणेशोत्सव, मोदक आणि माझा वेटलॉस\nम्हातारपणातील आजार व उपाय\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री - कसा करावा उपवास – Stay Fit Pune - The weight loss center on श्रावणातील उपवासाचे तंत्र आणि मंत्र\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nSavita makaji on दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nतारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार - गुडघेदुखी – Stay Fit Pune - The weight loss center on तुम्ही कसे उभे राहता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/Home/ViewNews/10744", "date_download": "2020-02-23T04:41:21Z", "digest": "sha1:SQUADHPHHOVDXGUGMKZKCGPXH4WDO4EX", "length": 5627, "nlines": 94, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nसतेज पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री\nसतेज पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री\nकोल्हापुरच्या पालकमंत्रीपदी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली होती.पण थोरात यांनी पालकमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला.महाआघाडी सरकारात काँग्रेसने 12 पालकमंत्रीपदे मागीतली होती.प्रत्यक्षात 11 पालकमंत्रीपदेच त्यांना मिळाली होती.सतेज पाटील यांच्याकडे भंडार्‍याचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते.ते आता राज्यमत्री डॉ.विश्‍वजीत कदम यांना देण्यात आले आहे.\nठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही शरद पवार यांचे.....\nउद्धव ठाकरेंचे 7 मार्चला चलो अयोध्या\nसरकारी पदांची भरती एमपीएससीद्वारेच करा.....\nरायगडात आघाडी धर्माची ऐशी की तैशी\nभाजपवासीफ नेते राष्ट्रवादीत परतणार अन्न आणि नागरी पुरवठा....\nशालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे पुरवणार\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक व्हावी काँग्रेसनेते शशी....\nएलईडी पर्सोनेटचा 300 मासेमारी बोटींना फटका भारत रांजणकर\nट्रेलरची धडक बसुन पादचारी महिला जखमी\nमुंढाणीमध्ये विकासाला विरोध करणार्‍यांचा बंदोबस्त करा...\nरोहात युवकांना आज किमान कौशल्य प्रशिक्षण\nजखमी दुर्मिळ गव्हाणी घुबडाला जीवदान\nअर्धवट घाटरस्त्याच्या हस्तांतरणाची एमएमआरडीएला घाई\nदुर्गम भागात फुलशेतीतून साधली उन्नती\nएक्सप्रेस वे वरील चोरट्याला अटक\nपोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्यांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/prolapse-rectum-1788358/", "date_download": "2020-02-23T05:05:44Z", "digest": "sha1:B2BPZBTEOKOJYKQ7EJC3H46XEQOEAYIS", "length": 13582, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Prolapse Rectum | गुदभ्रंश | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nगुदभ्रंश म्हणजे ‘प्रोलॅप्स रेक्टम’. हा देखील लहान मुलांमध्ये आढळणारा एक आजार आहे.\n|| डॉ. अमृता होळकर-गायकवाड, मूळव्याध व भगंदरतज्ज्ञ\nगुदभ्रंश म्हणजे ‘प्रोलॅप्स रेक्टम’. हा देखील लहान मुलांमध्ये आढळणारा एक आजार आहे. या आजारासंबंधी अज्ञान असल्यामुळे याची काही लक्षणे दिसल्यास पालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. गुदाच्या आतील गुदवलीचा मांसल भाग अंशत: (पार्टिकल) किंवा पूर्णत: (कम्लिट) गुद्द्वारातून बाहेर येणे यास गुदभ्रंश किंवा ‘प्रोलॅप्स रेक्टम’ असे म्हणतात.\nअंशत: गुदभ्रंश : यामध्ये गुदवलीचा म्हणजेच गुदाच्या आतील मांसल भाग अंशत: गुद्द्वारातून बाहेर येतो. याचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक असते. मुख्यत: तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुले याने त्रस्त असतात.\nयात गुदाच्या आतील मांसल भाग गुद्द्वारातून पूर्णपणे बाहेर येतो. सुरुवातीला हे केवळ शौचाच्या वेळी जोर केल्याने होते. नंतर मात्र केवळ उभे राहिल्यावर किंवा चालल्यानंतरही हा त्रास होतो. याचे प्रमाण प्रौढांमध्ये अधिक असते.\nम्हणजेच आंत्रांत्रनिवेश होय. यामध्ये मोठय़ा आतडय़ाचा काही भाग किंवा गुदवलीचा काही भाग एकमेकांवर चढल्याने अशी स्थिती निर्माण होते. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते.\nअंशत: गुदभ्रंश हा तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. याचे एकच निश्चित कारण नाही. मात्र, याच्या कारणांमध्ये अकाली प्रसूत बालके, कमी वजनाची आणि अशक्त बालके, कटींमधील स्नायूंची दुर्बलता, कृमी, वारंवार अतिसार, मलावष्टंभ, शौचाच्या वेळी जास्त कुंथणे ही काही सर्वसाधारण कारणे सांगता येतील.\nअंशत: गुदभ्रंशाच्या लक्षणांमध्ये शौचाच्या वेळी मांसल भाग बाहेर येणे. त्यानंतर तो आपोआप आत जाणे किंवा तो हाताने लोटावे लागणे. शौचाला कडक होणे. जास्त कुंथावे लागणे. गुद्भागी वेदना-दाह ही लक्षणे असतात. या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन उपचार घेणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्यास कधी कधी गुदगत रक्तस्रावासारखी गंभीर लक्षणेही उद्भवण्याची शक्यता असते.\nबऱ्याच वेळा जसे जसे वय वाढत जाते, तशी तशी लहान मुलांमध्ये अंशत: गुदभ्रंशाची लक्षणे कमी होत जातात. मात्र अशक्त मुलांचे वजन वाढवणे, कटीच्या स्नायूंना बळकटी येण्यासाठी व्यायाम, योगासने, योग्य आहार घेणे गरजेचे असते. आजाराच्या ठरावीक अवस्थेमध्ये आयुर्वेदिक उपचारांचाही खूप फायदा होतो. ठरावीक बस्ती, औषधी तैलयुक्त पिचू व आयुर्वेदिक काढा हे उपयुक्त ठरतात. मुलांना मलावष्टंभ होऊ नये यासाठी त्यांच्या आहारात गाईचे तुपाचे प्रमाण वाढवावे. पालेभाज्या द्याव्यात. पिण्याच्या पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे. गरज पडल्यास योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 स्वाइन फ्लू घाबरू नका, जागरूक व्हा\n2 संगणकीय नेत्रविकार मोबाइल आणि संगणक\n3 गतीचे गीत गाई\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/author/satish_kengar/page/175/", "date_download": "2020-02-23T05:53:12Z", "digest": "sha1:KB3H6I7X7OBQE7WKTXCWQ57X2YXW6CWH", "length": 16100, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "सामना ऑनलाईन | Saamana (सामना) | पृष्ठ 175", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nमुख्यपृष्ठ Authors सामना ऑनलाईन\n2423 लेख 0 प्रतिक्रिया\nसौदी अरामकोचा आयपीओ तब्बल 2.83 लाख कोटींचा\nजगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी सौदी अरामकोने भांडवल उभारणीसाठी गुंतवणूकदारांना समभागांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी 106 लाख कोटी ते 141 लाख कोटी रुपयांमध्ये एक ते दोन टक्के शेअर्सची विक्री करणार आहे. यातून तब्बल 2.83 लाख कोटींचा निधी उभा राहणार आहे. जगातील हा सर्वात मोठा आयपीओ ठरणार असून चीनच्या अलिबाबा कंपनीचा विक्रम मोडीत निघणार आहे.\nमहामार्ग प्राधिकरणाला 6.84 कोटींचा दंड\nहिंदुस्थानच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) उत्तर प्रदेशातील आग्रा येथे बांधकामे चालू ठेवून वायुप्रदूषण केल्याबद्दल तब्बल 6.84 कोटी दंड ठोठावण्यात आला आहे. बांधकामे सुरू असलेल्या...\nउत्तर हिंदुस्थानला वायुप्रदूषणाच्या दाट धुक्याने वेढले असताना जगप्रसिद्ध ताजमहालचे संरक्षण करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने ताजमहालमध्ये एअरप्युरीफायर बसवले आहे. हा एअरप्युरीफायर 300 मीटर...\nगुरुग्राम, फरिदाबादमधील शाळा आज-उद्या बंद\nहरयाणा सरकारने वायुप्रदूषणाची दखल घेऊन सोमवारी गुरुग्राम आणि फरिदाबाद जिह्यातील शाळा 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले तर सिरसा जिह्यातील शाळांची...\nवीज बिल रद्द केल्याने महावितरण-विद्युत निरीक्षक आमनेसामने\nमहावितरणने पुणे येथील औद्योगिक ग्राहकाला दिलेले वीज बिल चुकीचे असल्याचे सांगत विद्युत निरीक्षकांनी ते तडकाफडकी रद्द करत नव्याने बिल देण्याचे निर्देश दिले होते. त्याला...\nधुक्यात हरवले दिल्ली विमानतळ\nशनिवारी पडलेल्या हलक्या पावसामुळे राजधानी दिल्लीतील प्रदूषणाला आळा बसला असला तरी दाट धुक्यामुळे दिल्लीत विमान वाहतूक पुरती ढेपाळली. येथे येणारी 32 उड्डाणे दुसऱया मार्गाने...\nव्हॉट्सऍपवरील हेरगिरी सरकारला ठाऊक होती, प्रियांकाचा फोनही हॅक\nहेरगिरीबाबत व्हॉट्सअॅपने केंद्र सरकारला गेल्या सप्टेंबरमध्येच दुसऱ्यांदा अलर्ट केले होते. परंतु त्यानंतरही सरकारकडून काहीच पावले उललली गेली नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांचाही फोन हॅक केला गेला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.\n हतबल मुख्यमंत्री म्हणाले, येईल लवकरच\nएकीकडे परतीच्या पावसामुळे कापणीला आलेले पीक हातून गेल्याने राज्यातले शेतकरी हवालदिल झालेले असताना शेतकऱयांची विचारपूस करायला आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आज हतबल झालेले दिसले....\nकोथिंबीर जुडी फक्त 80 रुपये\nकोथिंबीर आणि किचनमध्ये असलेल्या अतूट नात्यात आता काहीशी दरी निर्माण होणार आहे. परतीचे तिकीट कन्फर्म असतानाही पावसाने आडीबाजी करत गेल्या महिनाभरापासून राज्यात मुक्काम ठोकला...\nमहाराष्ट्रासाठी आज दिल्लीत गाठीभेटी\nविधानसभा निवडणूक निकालानंतर दहा दिवस उलटले तरी राज्यात सत्ता स्थापन कोण करणार याचे उत्तर मिळालेले नाही. मुंबईत राजकीय घडामोडी सुरू असतानाच उद्या सोमवारी नवी...\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/vehicle/", "date_download": "2020-02-23T04:10:10Z", "digest": "sha1:Q2K4BD2OT7URIS67NNPXRBLWRZEL3KIC", "length": 10284, "nlines": 138, "source_domain": "www.saamana.com", "title": "vehicle | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत, ऐतिहासिक सोहळ्याची तयारी जोरात\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\nअयोध्येत साडेतीन वर्षांत राममंदिर\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्र��्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nजम्मू-श्रीनगर महामार्गावर 7 हजार वाहने अडकली\nराज्यात वाहनांची खरेदी घटली\nतलाठय़ांनाही बेकायदा वाळू वाहतूक करणाऱया वाहनांच्या जप्तीचा अधिकार\nपारनेरमध्ये जप्त केलेली वाहने कंपनीतून पळवली\nबोगद्यांमध्ये 80 पेक्षा अधिक वेगाने वाहन चालवल्यास कारवाई\nअग्निशमन दलात 55 मीटर उंचीचे टॉवर वाहन,आगीवर वरूनही पाणी फवारता येणार\nदिव्यांग मतदारांसाठी विशेष व्हेईकल चेअर\nछावणी पोलिसांनी पकडला वाहनचोर, गुन्हे शाखेने काढली प्रेस नोट\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\nभय इथलं संपत नाही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/Home/ViewNews/10745", "date_download": "2020-02-23T04:14:53Z", "digest": "sha1:L5FJXYJ7CWL6R3RAI2LHDOTNJFGP6WEF", "length": 7361, "nlines": 96, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nमला जाणता राजा म्हणा असे बोललोच नाही -पवार\nमला जाणता राजा म्हणा असे बोललोच नाही -पवार\nराष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा जाणता राजा असा उल्लेख करण्यावर भाजपा नेते आणि छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. शरद पवार यांनी उदयनराजे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा असं त्यांनी सांगितलं आहे. तसंच छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे असं यावेळी ते म्हणाले. खटाव- माण साखर कारखान्याच्या 251001 व्या साखर पोत्याचे पूजन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शरद पवारांनी उदयनराजेंच्या टीकेला उत्तर दिलं.\nमी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा. जाणता राजा हा शब्द रामदास स्वामींनी आणला. रामदास स्वामी शिवरायांचे गुरु नव्हते. राजमाता जिजाऊ या त्यांच्या गुरु होत्या. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते ही लेखणीची कमाल आहे. छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने वाद निर्माण झाला असताना यावर प्रतिक्रिया देताना उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचा जाणता राजा असा होणारा उल्लेखही आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या आधी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील याच मुद्द्यावरुन शरद पवार यांच्यावर टीका केली होती.\nतळोजातील एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या....\nएलईडी पर्सोनेटचा 300 मासेमारी बोटींना फटका भारत रांजणकर\nमुंढाणीमध्ये विकासाला विरोध करणार्‍यांचा बंदोबस्त करा...\nरोहात युवकांना आज किमान कौशल्य प्रशिक्षण\nजखमी दुर्मिळ गव्हाणी घुबडाला जीवदान\nअर्धवट घाटरस्त्याच्या हस्तांतरणाची एमएमआरडीएला घाई\nदुर्गम भागात फुलशेतीतून साधली उन्नती\nएलईडी पर्सोनेटचा 300 मासेमारी बोटींना फटका भारत रांजणकर\nट्रेलरची धडक बसुन पादचारी महिला जखमी\nमुंढाणीमध्ये विकासाला विरोध करणार्‍यांचा बंदोबस्त करा...\nरोहात युवकांना आज किमान कौशल्य प्रशिक्षण\nजखमी दुर्मिळ गव्हाणी घुबडाला जीवदान\nअर्धवट घाटरस्त्य���च्या हस्तांतरणाची एमएमआरडीएला घाई\nदुर्गम भागात फुलशेतीतून साधली उन्नती\nएक्सप्रेस वे वरील चोरट्याला अटक\nपोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्यांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/gaatha-shastranchi-news/article-about-f-insus-system-1811928/", "date_download": "2020-02-23T05:22:52Z", "digest": "sha1:X2LJDTODSTCE2SJX4K66YLDIG5W737BJ", "length": 15837, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘एफ-इन्सास’ प्रणाली | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nइराक आणि कुवेतमधील १९९१ च्या आखाती युद्धानंतर सर्वच प्रमुख देशांना युद्धभूमीचे बदलते स्वरूप लक्षात आले.\nइराक आणि कुवेतमधील १९९१ च्या आखाती युद्धानंतर सर्वच प्रमुख देशांना युद्धभूमीचे बदलते स्वरूप लक्षात आले. शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ते वापरणारा पायदळाचा सैनिक (इन्फंट्री सोल्जर) हा आजही युद्धाच्या केंद्रस्थानी आहे. त्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी अनेक देशांनी ‘सोल्जर्स मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम्स’ (एसएमपी) हाती घेतले. ‘एफ-इन्सास’ हा तशाच प्रकारचा सैनिकांच्या आधुनिकीकरणाचा स्वदेशी प्रकल्प आहे. ‘फ्युचर-इन्फंट्री सोल्जर अ‍ॅज अ सिस्टीम’ या शब्दसमूहाचे ‘एफ-इन्सास’ हे लघुरूप आहे. त्याची स्वदेशी ‘इन्सास’ (इंडियन स्मॉल आर्म्स सिस्टीम) या रायफलशी गल्लत करता कामा नये.\n‘एफ-इन्सास’ ही आधुनिक आणि बदलत्या युद्धक्षेत्रात पायदळाच्या सैनिकांना प्रभावीपणे लढण्यासाठी सक्षम बनवणारी यंत्रणा आहे. त्यात सैनिकांचे संरक्षण (प्रोटेक्शन), तग धरण्याची क्षमता (सस्टेनेबिलिटी), आजूबाजूच्या परिस्थितीचे अधिक सजग भान आणि आकलन असणे (सिच्युएशनल अवेअरनेस) आणि संहारक क्षमता (लिथॅलिटी) या बाबी वाढवण्यावर भर दिला आहे. नेटवर्क-सेंट्रिक वॉरफेअर आणि दहशतवाद (असिमिट्रीक वॉरफेअर) यांना तितक्याच प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी ही प्रणाली सैनिकांना मदत करते. त्यासाठी ही प्रणाली विश्वसनीय, वजनाने हलकी आणि किफायतशीर असणे गरजेचे आहे. ‘एफ-इन्सास’चे चार उप-यंत्रणांमध्ये विभाजन केले आहे. त्यात वेपन सब-सिस्टीम, बॉडी आर्मर अँड इंडिविज्युअल इक्विपमेंट, टार्गेट अक्विझिशन सब-सिस्टीम आणि कॉम्प्युटर अँड कम्युनिकेशन सब-सिस्टीम यांचा समावेश आहे.\nयातील वेपन सब-सिस्टीममध्ये सैनिकांना अत्याधुनिक कार्बाइन, असॉल्ट रायफल आणि लाइट मशीनगन यांनी सज्ज करण्याची योजना आहे. त्यासाठी स्वदेशी मल्टि-कॅलिबर असॉल्ट रायफलवर संशोधन सुरू आहे. त्यातून ५.५६ मिमी, ७.६२ मिमी व्यासाच्या गोळ्या आणि अंडर-बॅरल ग्रेनेड लाँचरच्या (यूबीजीएल) मदतीने हातबॉम्ब फेकण्याची सोय असेल. या बंदुकीची नळी काही सेकंदांत बदलून वेगवेगळ्या आकारांच्या गोळ्या झाडता येतील. मात्र स्वदेशी बंदुकांच्या विकासाला विलंब होत असून त्यांच्या दर्जाबाबत खात्री मिळत नसल्याने अशा बंदुका परदेशातून विकत घेण्याची तयारी सुरू आहे. यासह सैनिकांच्या संरक्षणासाठी केवलार कृत्रिम धागे किंवा तत्सम पदार्थानी बनवलेली मोडय़ूलर बुलेटप्रूफ जॅकेट्स, हलकी आणि टिकाऊ बॅलिस्टिक हेल्मेट्स, मोडय़ूलर इंडिविज्युअल लोड-कॅरिंग इक्विपमेंट (माइल) आणि सव्‍‌र्हायव्हल किट आदी पुरवण्यात येतील. ही चिलखते शत्रूच्या शस्त्रास्त्रांपासून सैनिकांचा बचाव करतील. ती हलकी, वॉटरप्रूफ असतील, मात्र त्यातून हवा चांगली खेळती राहील. टार्गेट अक्विझिशन सब-सिस्टीममध्ये नाइट व्हिजन डिव्हायसेस, वेपन साइट्स आणि हँड-हेल्ड टार्गेट अ‍ॅक्विझिशन डिव्हाइसचा समावेश असेल. कॉम्प्युटर अँड कम्युनिकेशन सब-सिस्टीम ही अन्य सर्व यंत्रणांचे नियंत्रण आणि सुसूत्रीकरण करेल. त्यात आकाराने लहान आणि युद्धभूमीवर टिकेल असा दणकट संगणक, त्याला इंटरनेट कनेक्शन, रेडिओ डेटा लिंक, ऑडिओ हेडसेट्स, थर्मल सेन्सर्स आदींची सोय असेल. यामुळे सैनिकांना कारवायांसाठी लागणारी मोजकी आणि अचूक माहिती सहज समजेल अशा स्वरूपात मिळेल. अनावश्यक माहिती आपोआप नाहीशी होईल. इतकेच नव्हे तर शेजारील वातावरणासारख्या प्रतिमा सैनिकाच्या गणवेशावर प्रोजेक्ट करून त्याला वातावरणात बेमालूमपणे मिसळवून ‘अदृश्य’ करण्याच्याही योजना आहेत. मात्र या प्रणालीवर संशोधन पुरेशा गतीने सुरू नाही आणि ती प्रत्यक्षात येण्यास अनेक वर्षे लागतील.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील ल��्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 गाथा शस्त्रांची : ‘काली’ अस्त्र\n3 स्वदेशी क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/political-tussle-arises-in-jalna-between-raosaheb-danve-and-arjun-khotkar-at-maharashtra-kesri-wrestling-competition-1810035/", "date_download": "2020-02-23T04:56:06Z", "digest": "sha1:VHIJYJ2JRIAE73ZF76L3SZ4XA6PKYJG3", "length": 14256, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Political Tussle arises in Jalna between Raosaheb Danve and Arjun Khotkar at Maharashtra Kesri Wrestling Competition| महाराष्ट्र केसरीच्या मैदानात, खोतकर-दानवेंचा राजकीय आखाडा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nमहाराष्ट्र केसरीच्या मैदानात, खोतकर-दानवेंचा राजकीय आखाडा\nमहाराष्ट्र केसरीच्या मैदानात, खोतकर-दानवेंचा राजकीय आखाडा\nनिमंत्रण पत्रिकेत दानवे पिता-पुत्रांची नावं वगळली\nशिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालन्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं यशस्वीपणे आयोजन करुन दाखवत, जिल्ह्याच्या राजकारणात आपलं वजन दाखवून दिलं. स्पर्धेच्या उद्घाटनासाठी खोतकर यांनी राजकारणातील सर्वपक्षीय मान्यवर व्यक्ती, सेलिब्रेटी, खेळाडू यांना जालन्यात आणलं. मात्र या आयोजनादरम्यान जालन्यामध्ये खोतकर विरुद्ध दानवे या शीतयुद्धाची चर्चा रंगताना दिसते आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून खोतकर यांनी दानवे पिता-पुत्रांचं नाव वगळून आपले इरादे स्पष्ट केले आहेत.\nस्पर्धेच्या निमंत्रण पत्रिकेवर नजर टाकली असता, संयोजक अर्जुन खोतकर यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे, राजेश टोपे, सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार, बबन लोणीकर, हरिभाऊ बागडे यांची नावं पत्रिकेवर टाकली. याचसोबत जिल्ह्यातील अन्य मान्यवर व्यक्तींनाही खोतकर यांनी निमंत्रण पत्रिकेवर स्थान दिलं आहे. मात्र जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे आणि त्यांचा मुलगा आमदार संतोष दानवे यांना या यादीमध्ये स्थान न देऊन खोतकरांनी आगामी निवडणुकीसाठी दानवेंविरोधात शड्डू ठोकला आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला दानवे-खोतकर वाद अधिकच शिगेला गेल्याचं दिसून येतंय.\nआगामी लोकसभा निवडणुकीत युती होवो अथवा न होवो रावसाहेब दानवेंच्या विरोधात जालन्यातून निवडणूक लढवणार असल्याचे अर्जून खोतकर यांनी आधीच जाहीर केले आहे. नुकत्याच झालेल्या पाच पैकी तीन राज्यात भाजपची सत्ता गेली. परिणामी स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपने शिवसेनेशी युती करण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांनीच मुंबईत तसे संकेतही दिले. तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी देखील शिवसेनेशी युती होणार असल्याचा राग आळवायला सुरूवात केली आहे. पण त्याचा काहीही परिणाम अर्जून खोतकर यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर झालेला नाही हे त्यांनी निमंत्रण पत्रिकेतून दानवे पिता-पुत्रांचे नाव वगळून दाखवून दिले आहे. त्यामुळे आगामी काळात रावसाहेब दानवे खोतकरांनी खेळलेल्या चालीला कसं उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nपंकजा मुंडे राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत\nमहाविकास आघाडी सरकारवर टीका करताना नितेश राणेंचं बोचरं ट्विट\nभाजपाचा पवारांना टोला… “लोका सांगे ब्रह्मज्ञान”; सोशल मीडियावर कार्टून व्हायरल\nसरन्यायाधीशांनी भाजपाला झापलं : राजकीय पोळी भाजण्यासाठी कोर्टाचा वापर करू नका\nशिवसेनेने विचारधारेशी विश्वासघात केला\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 एक जानेवारीला भीमा-कोरेगावला जाणारच – प्रकाश आंबेडकर\n2 जर्मनीची कॅथरीना झाली नगरची सून…\n3 शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी 14 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/this-abuse-of-executive-power-has-grave-implications-for-our-national-security/", "date_download": "2020-02-23T03:55:08Z", "digest": "sha1:K5W4HGXE4BZBDXFRBHICFEOVLFI5C4UB", "length": 8120, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कलम ३७० हटवणे म्हणजे देशाच्या सुरक्षेला धोका : राहुल गांधी", "raw_content": "\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n…तर मी माफी मागतो; देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमहिला अत्याचाराची प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवावीत : सीमाताई आठवले\nकारंब्यातील गणवेश जगभरात ओळख मिळवतील : सुभाष देशमुख\nकलम ३७० हटवणे म्हणजे देशाच्या सुरक्षेला धोका : राहुल गांधी\nटीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरचे विभाजन करून कलम ३७० हटवण्याच्या विधेयकावर राज्यसभेत शिक्कामोर्तब झाले आहे. आज गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत कलम 370 रद्द करण्याचा प्र��्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव मांडताचं विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला आहे. तर ही दडपशाही असल्याचं नारा दिला आहे. यावर कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.\nजम्मू-कश्मीरला एकतर्फी विभाजन करून, निवडलेल्या प्रतिनिधींना तुरूंगात टाकून आणि राज्यघटनेचे उल्लंघन करून राष्ट्रीय एकात्मता वाढविली जात नाही. हे राष्ट्र केवळ भूखंड नव्हे तर आपल्या लोकांनी बनलेली भूमी आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच आज सभागृहात कलम ३७० बाबत चर्चा सुरु आहे. यावर विरोधकांनी प्रखर विरोध दर्शवला आहे. तर जम्मू-काश्मीरसंदर्भात संविधानाचं पालन झालेलं नाही, असे म्हणत कॉंग्रेस नेते सभागृहात आक्रमक झाले आहेत.\nदरम्यान आज लोकसभेत 370 कलम हटवण्याबाबत चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु असतना सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार टोलेबाजी होत आहे. देशाच्या वरिष्ठ सभागृहात सोमवारी पहिली प्रक्रिया पार पडली. राज्यसभेत ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव बहुमताने संमत झाला. हा प्रस्ताव समंत झाल्यानंतर देशातील उच्चभ्रू मंडळींनी सरकारवर नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने हे कलम काढण्याचे धाडस केले आहे. ते दाखवताना लोकशाही परंपरा आणि पद्धती यांचा आदर झाला असता तर हे धाडस अधिक स्वागतार्ह ठरले असते, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+7762+at.php", "date_download": "2020-02-23T05:09:21Z", "digest": "sha1:EVIYN2CRMW4C6PZ562LYYHOUAWXBBM76", "length": 3585, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 7762 / +437762 / 00437762 / 011437762, ऑस्ट्रिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 7762 हा क्रमांक Raab क्षेत्र कोड आहे व Raab ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Raabमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 (0043) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Raabमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 7762 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनRaabमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 7762 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 7762 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/mallyas-palatial-island-home-come-under-the-scanner/", "date_download": "2020-02-23T04:00:18Z", "digest": "sha1:PML2ESVWM6FYF4GGWVE7LQ5GC7LMXNGU", "length": 8816, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मल्ल्याचा राजेशाही महाल रडारखाली - Dainik Prabhat", "raw_content": "\nमल्ल्याचा राजेशाही महाल रडारखाली\nलंडन : मद्य सम्राट विजय मल्ल्या याचा 17 बेडरूम, स्वतंत्र हेलीपॅड आणि स्वत:चा नाईट क्‍लब असणारा राजेशाही महल आता न्यायालयाच्या रडारवर आला आहे. कर्ज थकवल्या प्रकरणी मल्ल्याच्या या बढाईखोर महालावर एका बॅंकेने आक्षेप घेतला आहे.\nमाजी अब्जोपतीने आपल्या बॅंकेचे कर्ज थकवल्याचा अरोप या बॅंकेने केला आहे. ली ग्रांड जार्डीन हा राजेशाही महाल मल्ल्याने त्याची कंपनी गिझ्मो इन्व्हेस्ट द. अफ्रिकामार्फत 2008 मध्ये खरेदी केला. त्यासाठी या कंपनीने कतार राष्ट्रीय बॅंके��ी शाखा असणाऱ्या अन्सबार्चर आणि कंपनीने वित्त पुरवठा केला होता. मात्र त्यानंतर गिझ्मोने हे कर्ज थकवल्याचा आरोप या बॅंकेने केला आहे. ही माहिती न्यायालयात 15 जानेवारीला देण्यात आली.\nबॅंकेने त्याची 50 मिटर बोट विकावी यासाठी मल्ल्याला भाग पाडावे, अशी मागणी केली आहे. किंवा 50 लाख युरोसाठी ही बोट तारण ठेवावी,असे यात म्हटले आहे. त्याची ही बोट कर्मचाऱ्यांचे पगार न दिल्याने विमा कंपनीने जप्त केली आहे.\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nबचत गटांना बाजारपेठा मिळवून देण्यात शासनाचा पुढाकार – ग्रामविकास मंत्री\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nजून अखेरीपर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार\nपुणे-नाशिक महामार्गावरील कोंडी सुटण्याची चिन्हे\nमंगळवारी भाजपच्या वतीने धरणे\nसफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना समान धोरण\nदयानंद ढोमे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान\nशहरातील रस्त्यावरील खड्डे पॅचिंगच्या कामात घोटाळा\nआवक घटल्याने मासळी तेजीत\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nआजचे भविष्य (शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२०)\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nसलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर गर्दी\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/Home/ViewNews/10747", "date_download": "2020-02-23T05:11:08Z", "digest": "sha1:JA7HGHG3OIFVBUTASLUZOIMUMDVWBSTJ", "length": 7127, "nlines": 94, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nनिवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कडून छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनिरीक्षण कार्यक‘म अर्हता बुधवार (दि. 1 )जानेवारी वर आधारीत कार्यक‘म जाहीर झाला आहे .त्या अन��षंगाने 190 उरण विधानसभा मतदार संघात प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्र्स्तरीय अधिकारी (इङज )यांची नियुती करण्यात आलेली आहे .तरी नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव बरोबर आहे .या बाबत पडताळणी करण्यासाठी संबंधीत इङज नागरिकांच्या घरी पडताळणी साठी येतील तरी मतदान यादीतील आपले नाव बरोबर आहे याची पडताळणी करतांना संबंधीत इङज यांना सहकार्य करावे त्याच प्रमाणे भारतीय पासपोर्ट ,आधार कार्ड ,ड्रायव्हिंग लायसन्स ,रेशन कार्ड ,सरकारी किंवा निम सरकारी अधिकार्‍यांचे ओळखपत्र ,,बँक पासबुक ,शेतकर्‍यांचे ओळखपत्र ,पॅन कार्ड ,एनजीआर अंतर्गत आरजीआया ने जरीकेलेले स्मार्ट कार्ड ,पत्यासाठी अर्जदाराचे नावे किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे जसे पालकांचे नावे असलेले पाण्याचे ,टेलिफोन ,वीज ,गॅस कनेक्शन चे सध्याचे विल आदी कागदपत्रा पैकी कोणत्याही एका कागदपत्राची छायांकीत प्रत इङज यांच्या कडे देण्यात यावी असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 190 उरण विधानसभा मतदार संघ तथा उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी केले आहे .\nठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही शरद पवार यांचे.....\nउद्धव ठाकरेंचे 7 मार्चला चलो अयोध्या\nसरकारी पदांची भरती एमपीएससीद्वारेच करा.....\nरायगडात आघाडी धर्माची ऐशी की तैशी\nभाजपवासीफ नेते राष्ट्रवादीत परतणार अन्न आणि नागरी पुरवठा....\nशालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे पुरवणार\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक व्हावी काँग्रेसनेते शशी....\nएलईडी पर्सोनेटचा 300 मासेमारी बोटींना फटका भारत रांजणकर\nट्रेलरची धडक बसुन पादचारी महिला जखमी\nमुंढाणीमध्ये विकासाला विरोध करणार्‍यांचा बंदोबस्त करा...\nरोहात युवकांना आज किमान कौशल्य प्रशिक्षण\nजखमी दुर्मिळ गव्हाणी घुबडाला जीवदान\nअर्धवट घाटरस्त्याच्या हस्तांतरणाची एमएमआरडीएला घाई\nदुर्गम भागात फुलशेतीतून साधली उन्नती\nएक्सप्रेस वे वरील चोरट्याला अटक\nपोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्यांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/2019/08/page/30/", "date_download": "2020-02-23T04:36:38Z", "digest": "sha1:HUSJC3WF5QMSXSXVSE4LI2PQE33CZPQK", "length": 9579, "nlines": 63, "source_domain": "www.navprabha.com", "title": "August | 2019 | Navprabha | Page 30", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून ��िना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\n‘कॅफे कॉफी डे’च्या सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला नेत्रावती नदीत\nकॅफे कॉफी डे कंपनीचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मंगळुरू येथील नेत्रावती नदीत बुडून मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी उशिरा सिद्धार्थ बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी शासकीय पातळीवरून मोठी मोहीम राबविण्यात आली होती. मात्र काल सकाळी ६.३० वा. त्यांचा मृतदेह नेत्रावती नदीत तरंगताना तेथील मच्छीमारांना आढळून आला अशी माहिती मंगळुरूचे पोलीस आयुक्त शशिकांत सेंथिल यांनी पत्रकारांना दिली. सिद्धार्थ यांच्यावर काल संध्याकाळी चिकमंगळूर ...\tRead More »\nऍपआधारीत टॅक्सी सेवेला सरकारचे प्राधान्य ः मुख्यमंत्री\n>> चर्चेवेळी कामत, रेजिनाल्डचा बहिष्कार ऍप आधारित टॅक्सी ही काळाची गरज आहे. टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांनी तीन महिने गोवा माईल्सचा अनुभव घ्यावा. स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांच्या हिताचे रक्षण केले जाणार असून त्याना आवश्यक व्यवसाय मिळवून देण्याची तयारी आहे. परंतु, ज्यांना गोवा माईल्स नको त्यांनी स्वतःच्या टॅक्सी ऍप तयार करावा. त्यांना सरकारकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. राज्यात ऍप आधारित टॅक्सी सेवेला प्राधान्य ...\tRead More »\nइंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात आजपासून ऍशेस कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. १ ऑगस्ट ते ५ ऑगस्टदरम्यान पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्याद्वारे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेलादेखील प्रारंभ होणार आहे. यजमान इंग्लंडने कसोटीच्या पूर्वसंध्येलाच आपला अंतिम ११ जणांचा संघ जाहीर केला असून वर्ल्डकप गाजवणारा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. संघाचा योग्य समतोल राखण्यासाठी ख्रिस वोक्सला ...\tRead More »\nसिंधू, सायना ‘जैसे थे’\nभारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू व सायना नेहवाल यांचे काल बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या बीडब्ल्यूएफ क्रमवारीत महिला एकेरीमध्ये अनुक्रमे पाचवे व आठवे स्थान कायम आहे. मुग्धा आग्रे व रितुपर्ण दास यांनी अनुक्रमे सहा व एका स्थानाची ��ुधारणा करत ६२वे व ६५वे स्थान प्राप्त केले आहे. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत (१०) व समीर वर्मा (१३) यांच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. ...\tRead More »\n>> सायना नेहवालचे विजयी पुनरागमन भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा यांनी काल बुधवारी थायलंड ओपन बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर ‘सुपर ५००’ स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात धक्कादायक निकालाची नोंद करताना मलेशियाच्या पाचव्या मानांकित चान पेंग सून व गोह लियू यिंग यांचा २१-१८, १८-२१, २१-१७ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. पाचव्या मानांकित किदांबी श्रीकांत याने चीनच्या रेन पेंग बो याचा कडवा ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/deity-shiva-spiritual-interpretation/", "date_download": "2020-02-23T04:57:13Z", "digest": "sha1:V747WUN7BCFOEVZYU4PLMMITMCSHJW63", "length": 13861, "nlines": 356, "source_domain": "sanatanshop.com", "title": "Spiritual interpretation of aspects related to Deity Shiva – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष���‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/campuskatta-news/college-festivals-dhoom-1605067/", "date_download": "2020-02-23T05:50:55Z", "digest": "sha1:72P22CST2HR7Z4J5QQ3ZJIMAP4D66EU2", "length": 29043, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "college festivals dhoom | महोत्सवात ‘मग्न’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nमहोत्सवादरम्यान महाविद्यालयाच्या प्रांगणात दुकाने उभारण्याची संधीही विद्यार्थ्यांनाच देण्यात आली होती.\nअंजुमन इस्लाम हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाचा ‘मग्न २०१७’ हा महोत्सव नुकताच महाविद्यालयात मोठय़ा उत्साहात साजरा झाला. १३ आणि १४ डिसेंबर रोजी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला मुंबईतील महाविद्यालयांसह ठाणे, नवी मुंबई, विरार आणि वसईतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली होती. हॉटेल व्यवस्थापन प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आणि कला, वाणिज्य, विज्ञान तसेच अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांची झलक या महोत्सवात पाहायला मिळाले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच ‘अंजुमन’मधील विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. महोत्सव नियोजन, पाहुण्यांचे स्वागत, सेवा-सुविधा, माध्यम व्यवस्थापन, सुरक्षा या अभ्यासक्रमात असलेल्या भागावर प्रत्यक्षात काम करण्याची संधी हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळ मिळाली. याशिवाय महोत्सवादरम्यान महाविद्यालयाच्या प्रांगणात दुकाने उभारण्याची संधीही विद्यार्थ्यांनाच देण्यात आली होती.\nमुलांची व्यावहारिक शिक्षणाची बाजू भक्कम करण्याबरोबरच त्यांच्यातील सामाजिक जाणीव जागृत ठेवण्यासाठीही या महोत्सवात प्रयत्न करण्यात आले. रक्तदान शिबीर हा त्यातील एक भाग होता. अभिनेते डॉ. गिरीश ओक, सुशांत शेलार, संग्राम समेळ, शेफ विनित भाटिया आदी मान्यवर मंडळींनी दृक्श्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘अंजुमन इस्लाम’चे अध्यक्ष डॉ. झहीर काझी, उपाध्यक्ष मुस्ताफ अंतुले, सचिव यास्मिन सेफिउल्ला तसेच प्राचार्य डॉ. रुकसाना बिलिमोरिया आणि हरीश सुवर्णा यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यासाठी नायर हॉस्पिटल आणि हरकिशन दास रुग्णालयाचे यासाठी सहकार्य लाभले. शिबिरात एका दिवसांत १२४ युनिट रक्त जमा झाले. या वेळी तात्याराव लहाने महोत्सवाला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.\nडी. जी. रुपारेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लहान मुलांच्या शिक्षणाविषयी, त्यांच्या हक्कांविषयी समाजात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी ३० नोव्हेंबर रोजी महाविद्यालयाच्या ‘स्वरसाधना’ या गटाने आगळ्यावेगळ्या पद्धतीने बालदिनाचे आयोजन केले होते. ‘पाटी पेन्सिल’ या संगीत कार्यक्रमाचे या प्रसंगी आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील संगीत विषयात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘स्वरसाधना’ या गटाची स्थापन केली आहे. या वेळी या विद्यार्थ्यांनी बालगीते सादर केली. विद्यार्थ्यांना या वेळी बालपणाची आठवण झाली.\n‘ससा तो ससा’, ‘सांग सांग भोलानाथ’, ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ अशा जुन्या बालगीतांसोबतच ‘कार्टून नेटवर्क’वरील बच्चे कंपनीसाठी दाखवल्या जाणाऱ्या मालिकांमधील गाणीही या वेळी सादर करण्यात आली. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध गायिका वर्षां भावे यांची प्रमुख उपस्थित होती. त्यांनी संगीतबद्ध केलेली बालगीतेही सादर झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक मंडळी आणि विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. कार्यक्रमात सादर झालेल्या बालगीतांमधून बालपण नव्याने अनुभवले. मोठे होण्यात, प्रगती करण्यात आपण स्वत:ला गुंतवून घेतो, पण त्याच धकाधकीच्या आयुष्यात निरागस बालपणीचा सुवर्णकाळ आठवावा आणि आपण क्षणासाठी का होईना परत लहान होण्याची संधी या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मिळाली.\nअंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद\nवडाळ्यामधील एस. आय. डब्लू. एस महाविद्यालयामध्ये अंधश्रद्घा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी युवक जागृती मोहिम आयोजित केली होती. १२ डिसेंबर रोजी ही मोहिम महाविद्यालयात पार पडली. महाविद्यालयातील मराठी सांस्कृतिक संघाच्या वतीने अंधश्रध्दा निर्मुलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी समितीचे कल्याण शहर समन्वयक राजेंद्र कोळी, स्वप्नील शिरसाट, राहुल आरु आदी कार्यकारी मंडळी उपस्थित होती. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उषा अय्यर यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख संगीता काशीद यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. दिपा रावले यादेखील उपस्थित होत्या. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी काही प्रात्याक्षिके उपस्थित विद्यार्थ्यांसमोर करुन दाखविली. या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करुन अंधश्रद्धेला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये, असाही संदेश कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच जागृतीपर गीताचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूंत्रसंचालन निलेश कारभारी यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या दिलेल्या प्रतिसादामुळे अंधश्रद्धा निर्मुलन विषयी जागरुकता करणे शक्य झाल्याचे समितीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले.\nसेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी वाडमय मंडळाने ‘नवे वर्ष..नवी वाटचाल’ या ब्रीदवाक्यासह ९४ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. मंडळाने गेल्या ९३ वर्षांत कलेचे महत्व जाणून विद्यार्थ्यांमधील कलात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध मंच उपलब्ध करून दिले आहेत. महाविद्यालयात नववर्षांच्या स्वागतासाठी वैचारिक मंथनावर भर देण्यात आला आहे. यासाठी मंडळातर्फे ८ डिसेंबर रोजी ‘मराठी पाऊल पडते पुढे : एक बौद्धिक पर्वणी’ या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यात अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, सामाजिक कार्यकर्त्यां गौरी सावंत, प्रसिद्ध लेखक आणि वैज्ञानिक डॉ. बाळ फोंडके आणि प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक अनुराग वरळीकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधण्यात आला.\nसमाजात प्रामाणिक राहणे हे अत्यंत गरजेचे आहे. तरुण पिढीकडे या प्रामाणिकपणाचा वारसा सोपविता आला पाहिजे. सरकारी क्षेत्रात ���र्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची गरज आहे. यासाठी स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. अशा अधिकाऱ्यांची फौज तयार करता आली तर प्रशासन आणि पोलीस विभागातील कार्यक्षमता नक्कीच वाढीस लागेल, असे मत रवींद्र शिसवे यांनी मांडले.\nतृतीयपंथी समाजासाठी काम करणाऱ्या गौरी सांवत यांनी अनुभवकथन केले. आयुष्यात एक काळ अधिकच कठीण गेला. हलाखीच्या आणि संघर्षांच्या परिस्थितीत कसे वागायचे ते कळाले. त्यातूनच कणखर मानसिकता तयार झाली. पालन हा गुण फार महत्त्वाचा असतो. तो बाणविण्यासाठी जोडीला मोठी सहनशीलता लागते. ‘गायत्री’ या मुलीचा सांभाळ करताना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला याचे वर्णनही त्यांनी केले.\nवैज्ञानिक डॉ. बाळ फोंडके यांनी प्रेक्षकांचा विज्ञान आणि गणित विषयाबद्दल असलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विज्ञान आणि आपल्या दैनंदिन जीवनातील साम्य प्रेक्षकांसमोर मांडले. शेवटी अभिनेता आणि महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अनुराग वरळीकर याने प्रेक्षकांशी संवाद साधला. महाविद्यालयाने त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी कशी मदत केली याबद्दल त्याने उपस्थितांना सांगितले.\nतसेच प्रत्येक भूमिका जगण्याचा अनुभव हा केवळ अभिनेत्याला मिळतो, असे सांगून करत असलेल्या कामाबद्दल त्याने समाधान व्यक्त केले.\nतंत्रवेडय़ा विद्यार्थ्यांचे माहेरघर असणाऱ्या व्ही.जे.टी.आय. महाविद्यालयाचा ‘टेक्नोवान्झा’ हा तांत्रिक महोत्सव पुन्हा एकदा भेटीला आला आहे. यंदाच्या महोत्सवात आगळ्यावेगळ्या अशा ‘ड्रोन रेसिंग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘इंडियन ड्रोन रेसिंग लीग’च्या सहकार्याने ही स्पर्धा प्रथमच या महोत्सवात पार पडणार आहे. २६ ते २८ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या विस्तृत प्रांगणात हा तांत्रिक महोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होणार आहे. दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवात मुंबई आणि राज्यातील विविध शहारांमधील तांत्रिक महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे विद्याथ्र्यी मोठय़ा संख्येने उपस्थित राहतात. रोबोवॉर, रोबोसुमो, रोबोमेझ, मोन्सटर अरेना आणि व्हीआरसी म्हणजे व्हीजेटीआय रोबो चॅलेंज यांसारख्या अनेक स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येतात. या स्पर्धाची रंगत अनुभवण्यासाठी विद्यार्थ्यांप्रमाणेच महाविद्यालयातील शिक्षकगणही या स्पर्धाच्या वेळी आवर्जून उपस्थित राहतात. यंदाच्या वर्षी विशेष करून शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाचे वेड लावण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. यासाठी छोटय़ा तंत्रवेडय़ांना प्रोत्साहन देण्यासाठी मेकर्स स्क्वेअर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सिव्हिल, मॅकेनिकपासून रासायनिक आणि भौतिक प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय आयसी इंजिन, स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, अ‍ॅक्वा बॉट, रोबो सॉकर यांसारख्या स्पर्धाचे आयोजनही करण्यात आले आहे. तसेच तांत्रिक मार्गदर्शनाने समुद्ध करणाऱ्या मार्गदर्शक तज्ज्ञांनी विविध विषयांवर केलेले विश्लेषण ऐकण्याची संधी ही विद्यार्थ्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे. याबाबत माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे. मुख्य म्हणजे यंदाच्या स्पर्धासाठी ‘मुंबईचा डब्बेवाला’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. तांत्रिक प्रगतीच्या उद्देशाबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीवही महोत्सवादरम्यान ठेवली गेली आहे. प्रतिज्ञा या मोहिमेअंतर्गत गरजू लोकांना कपडे देण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. येत्या काही दिवसात सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना आणि अनाथ मुलांना मदत करण्याचा मानस विद्यार्थ्यांचा आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 इंटरन���ट : नियंत्रण नको, पण नियमन हवेच\n2 राजकीय पक्षाच्या जन्माची कहाणी..\n3 माध्यम महोत्सवातून ‘नेतृत्वतलाश’\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2020-02-23T05:57:48Z", "digest": "sha1:JESI7ANMUTEGZIHKZRH7RVAAOYZY2WB3", "length": 3212, "nlines": 69, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "महाविकास आघाडी Archives - Maharashtra Kesari", "raw_content": "\nTag - महाविकास आघाडी\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\nठाकरे सरकारचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहे काय\nराधाकृष्ण विखे लवकरच महाविकास आघाडीत; राष्ट्रवादीच्या या बड्या मंत्र्याचा दावा\nविखे पाटलांच्या फ्लेक्सवरून भाजप गायब, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण\n“आता मी महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणल्याशिवाय शांत बसणार नाही”\nहिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लावून दाखवा; फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान\nभाजप ही हारलेली नाही तर जिंकलेली टीम आहे- देवेंद्र फडणवीस\n…म्हणून आज तुम्हाला घरी बसावं लागलं- अजित पवार\nमहाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टिकणारच; शरद पवारांना विश्वास\nहिम्मत असेल तर भाजपने आमचं सरकार पाडून दाखवावं- उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/when-is-the-cluster/articleshow/71085628.cms", "date_download": "2020-02-23T05:41:06Z", "digest": "sha1:BNRQC77ARU6NJ4D7PJLDB24DWBSI2I3R", "length": 14743, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: ‘क्लस्टर’चा मुहूर्त कधी? - when is the cluster? | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nआचारसंहिता लागू होण्यापूर्वी भूमिपूजनासाठी पालकमंत्री आग्रही; आयुक्त साशंक म टा...\nआचारसंहिता लागू होण्यापूर्वी भूमिपूजनासाठी पालकमंत्री आग्रही; आयुक्त साशंक\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nबहुप्रतीक्षित क्लस्टर योजनेतील तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यास विलंब होत आहे. मात्र, युद्धपातळीवर प्रयत्न करून योजनेचे भूमिपूजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यास थोडा विलंब झाला तर त्यापूर्वी भूमिपूजन करू, अन्यथा त्यासाठी निवडणूक संपण्याची प्रतीक्षा करावी लागेल, ��से वक्तव्य ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी केले. त्यावर आयुक्त आणि नगरसेवकांच्या संघर्षाच्या समेटचा हवाला देत, 'तुमचा भार हलका केला आहे. आता क्लस्टरचा नारळ तत्काळ फुटला पाहिजे, अन्यथा तुमचा भार हलका करून उपयोग काय', अशी कोपरखळी मारत आचारसंहितेपूर्वीच भूमिपूजन व्हायला हवे, असे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना दिले.\nठाणे महापालिकेच्या विविध विकासकामांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन बुधवारी शिवेसनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी गडकरी रंगायतनमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये आयुक्तांनी शहराच्या विविध विकास प्रकल्पांचा दाखला देताना क्लस्टर प्रकल्पाबद्दलची कबुली व्यासपीठावर दिली. 'क्लस्टर' प्रकल्प देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प असून त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तयारी सुरू आहे. क्लस्टर प्रकल्पासाठी लागणाऱ्या सगळ्या मंजुर्या मिळाल्या असून लोकांशी संवाद साधत असताना काही शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. लोकांचे प्रश्न सोडवण्यास वेळ लागत आहे. त्यामध्ये भाड्याने जागा देणे की, मालकी हक्काद्वारे देणे, हा प्रमुख निर्णय होणे आवश्यक आहे. याबरोबरच एमआयडीसीच्या मालकीच्या जमिनींसदर्भातील पाठपुरावा सुरू आहे. अशा तांत्रिक कारणामुळे प्रकल्पाच्या भूमिपूजनाला विलंब होत आहे. क्लस्टरच्या पहिल्या प्रकल्पास सुरुवात झाल्यानंतर इतर प्रकल्पांना तत्काळ गती मिळेल. परंतु पहिल्या प्रकल्पात तांत्रिक चुका राहू नयेत, यासाठी विलंब होत असल्याचे आयुक्तांनी कबूल केले. आचारसंहितेपूर्वी हे भूमिपूजन न झाल्यास आचारसंहिता संपेल, त्या दिवशी आपण भूमिपूजन करू, असे आश्वासनही ठाणे महापालिका आयुक्तांनी यावेळी दिले. आयुक्तांनी दिलेल्या ठाणे शहरातील प्रकल्पांच्या माहितीबद्दल आयुक्तांनी आमचे काम हलके केले, तसेच आयुक्त नगरसेवक समेटीच्या बैठकीचा हवाला देत काल आम्ही त्यांचे काम हलके केले आहे, असे शिंदे म्हणाले.\nठाण्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांविषयी माहिती देत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट, सर्वधर्मिय स्मशानभूमी, जलवाहतूक, डिजी ठाणे, इंटरनल मेट्रो, कोस्टल रोड, अशा विविध प्रकल्पांची कामे पुढील काही दिवसांमध्ये होतील, असे आयुक्तांनी सांगितले. या सर्वांचेही उद्घाटन पुढील वर्षभरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करू, असे आय़ुक्तांनी स्पष्ट केले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nडोंबिवलीत केमिकल कंपनीला भीषण आग, स्फोटांनंतर घबराट\n९० वर्षीय बेपत्ता आजोबा पाच दिवसांनंतर मॅनहोलमध्ये मृतावस्थेत सापडले\nमिरारोड: फाइव्ह स्टार हॉटेल बॉम्बस्फोटानं उडवू; लष्कर ए तोयबाची धमकी\nठाण्यातून दरदिवशी सहा महिला बेपत्ता\nसूनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांचे हजारो समर्थक भजन दिंडीत सहभागी\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n‘अंबरनाथ विधानसभेची जागा भाजपला सोडावी’...\nलोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/samaajmanthan/", "date_download": "2020-02-23T05:39:37Z", "digest": "sha1:TKTK2LIYNDIVW45XB2U7CWU3WG2TTWCA", "length": 15932, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "समाजमंथन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nआपण सारे सामुराई होऊ\nभारतातील धर्माधिष्ठित जातिव्यवस्थेने या देशातील सामाजिक वातावरण कायम धगधगत ठेवले आहे.\nलढाई नको, वैचारिक बंड हवे\nभारतीय समाजमनात जातीची जाणीव धगधगत ठेवण्यासाठी आणखी एक व्यवस्था काम करते ती म्हणजे पुरोहितशाही.\nदेश आणि या देशातील समाज एकसंध व्हावा, यासाठी संविधानाने काय स्वीकारले आहे आणि काय नाकारले आहे, हेही नीट समजून घेतले पाहिजे\nजात ही एक जाणीव आहे. जातिनिर्मूलनाचा अर्थ जाणिवांमध्ये बदल असा आहे. हा बदल आंतरजातीय विवाहातून घडू शकतो..\n देश, संविधान की जात\nभारतातील जातीच्या अस्तित्वाबद्दलचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाष्य फार मोलाचे आहे.\nसमतेची चळवळ : जातीच्या पल्याड किती\nचळवळीला विचारधारेचा आधार असतो. चळवळीला पुढे नेण्यासाठी काही संकल्पना मांडल्या जातात.\nबौद्ध, हा धम्मक्रांतीमागचा विचार आज मागे पडून बौद्ध ‘धर्म’ वाढतो आहे..\nशिक्षण, शासन धर्ममुक्त आहे\nभारतीय संविधानाने नागरिकांना धर्मस्वातंत्र्याचा अधिकार देताना काही मर्यादा घालून दिल्या आहेत;\nकायद्याच्या कुंपणातील अस्मितांची बेटे\nबौद्ध धर्मीयांसाठीही स्वतंत्र विवाह कायदा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.\nअ‍ॅट्रॉसिटी कायदा न्यायाच्या बाजूने\nअ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द केला की लगेच सामाजिक सलोखा निर्माण होईल, असे म्हणता येणार नाही.\nअ‍ॅट्रॉसिटी कायदा : समता की संघर्ष\nबदललेल्या सामाजिक परिस्थितीत अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या विरोधातील भावना समजून घेणे आवश्यक आहे.\nअ‍ॅट्रॉसिटी कायदा : का अन् कुणासाठी\nआरक्षणाचे मूळ जसे सामाजिक विषमतेत आहे, तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे मूळही शोषणाधिष्ठित जातिव्यवस्थेत आहे\nराजकीय आरक्षण की ‘प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व’\nसध्याच्या जातग्रस्त निवडणूक पद्धतीला प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व हीच जातमुक्त निवडणूक पद्धती पर्याय होऊ शकते.\nराजकीय आरक्षणाचे करायचे काय\nपक्षाचा आक्षेप असेल असे एखादे विधेयक ते सभागृहात मांडण्याचे धाडस दाखवू शकणार नाहीत.\nराजकीय आरक्षण : कुणासाठी, कशासाठी\nशिक्षण व सरकारी नोकऱ्या यातील राखीव जागांना कालमर्यादा नसली तरी राजकीय क्षेत्रांत मतदारसंघांच्या आरक्षणाला दहा वर्षांची कालमर्यादा आहे.\nआरक्षणाला पर्याय : शिक्षणक्रांती\nआरक्षणविरोधाला सुरुवातही शिक्षणातील राखीव जागांवरूनच झाली होती\nआरक्षणाला पर्याय : समन्यायी पाणीवाटप\nजमिनीवरचे (भूपृष्ठावरील) आणि जमिनीच्या खालचे (भूजल) पाणी ही नैसर्गिक आणि भौतिक साधनसंपती आहे.\nआरक्षणाला पर्याय आहे काय\nमधु कांबळे आरक्षणाने सामाजिक आणि आर्थिक शोषणापासून संरक्ष�� दिले. जातिअंतानंतर आरक्षणही संपावे, ही अपेक्षा आज पूर्ण होताना दिसत नाही, मग आरक्षणाचा अंत होणार कसा त्यासाठीचे पर्याय काय\nआरक्षणाची रांग बदलावी लागेल\nआरक्षणोत्तर ७० वर्षांच्या कालखंडात आरक्षित वर्गातील काही घटकांची काही प्रमाणात आर्थिक प्रगती झाली\nआरक्षण : न्याय-अन्यायाच्या हिंदोळ्यावर\nभारतीय संविधानात सामाजिक न्यायाचे तत्त्व म्हणून आरक्षणाची तरतूद करण्यात आली\nसरदार वल्लभभाई पटेल यांची करारावर सही नसली तरी, ते या सर्व ऐतिहासिक घडामोडींचे साक्षीदार होते\nसामाजिक न्यायच आरोपीच्या पिंजऱ्यात\nव्यवस्था कोणतीही असो; चांगली अथवा वाईट, तिच्या निर्मितीमागे माणसाचा मेंदू असतो.\nसमाजमंथन : हे असे का घडले\nकुणी कितीही आणि काहीही दावे केले तरी या देशाचे आणि देशातील समाजाचे मूळ दुखणे ही जातिव्यवस्था आहे.\nतो संघर्ष, ती व्यापकता..\nमहात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात मतभेद जरूर होते.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Akoregaon%2520bhima&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Avishwas%2520nangare%2520patil&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0&search_api_views_fulltext=koregaon%20bhima", "date_download": "2020-02-23T04:11:50Z", "digest": "sha1:ED2LMSMKPM77IU52IV6QMIT7AHTW5QDD", "length": 4384, "nlines": 115, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove हिंसाचार filter हिंसाचार\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nभीमा%20कोरेगाव (1) Apply भीमा%20कोरेगाव filter\nमिलिंद%20एकबोटे (1) Apply मिलिंद%20एकबोटे filter\nराजकीय%20पक्ष (1) Apply राजकीय%20पक्ष filter\nरामदास%20आठवले (1) Apply रामदास%20आठवले filter\nविश्‍वास%20नांगरे%20पाटील (1) Apply विश्‍वास%20नांगरे%20पाटील filter\nसंभाजी%20भिडे (1) Apply संभाजी%20भिडे filter\nसर्वोच्च%20न्यायालय (1) Apply सर्वोच्च%20न्यायालय filter\nभीमा कोरेगाव हिंसाचार हा हिंदुत्ववादी संघटनांचा पूर्वनियोजित कट \nपुणे - भीमा कोरेगाव हिंसाचार हा हिंदुत्ववादी संघटनांचा पूर्वनियोजित कट होता, त्यानुसार तो घडवून आणला, हे भीमा कोरेगाव समन्वय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=23684", "date_download": "2020-02-23T03:51:58Z", "digest": "sha1:AJLGPFJNUSAFTKK4MASCUSFIRNLI5MPN", "length": 10916, "nlines": 128, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "पी.एन.पाटील चाळीस वर्षांच्या पक्षनिष्ठेला सोडचिठ्ठी देणार? | News Marathi 24", "raw_content": "\nHome राजकीय पी.एन.पाटील चाळीस वर्षांच्या पक्षनिष्ठेला सोडचिठ्ठी देणार\nपी.एन.पाटील चाळीस वर्षांच्या पक्षनिष्ठेला सोडचिठ्ठी देणार\nकोल्हापूर (नवाब शेख): मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली की नेहमीच चर्चेत येणाऱ्या पी.एन.पाटील यांना मंत्री पदाने सातत्याने हुलकावणी दिली आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सुरू झालेला हा ‘सिलसिला’ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम राहिला आहे. चर्चेत नाव असूनही मंत्रीपदाचा ‘सायरन’ ‘गॅरेजवर’ वाजण्याऐवजी ‘अजिंक्यतारा’ वरच वाजल्याने काँग्रेस पक्षाशी सलग चाळीस वर्षे एकनिष्ठ राहिलेल्या आ.पी.एन.पाटील-सडोलीकर आणि त्यांच्या समर्थकांच्या ‘संयमाचा बांध’ उद्या(१जानेवारी) फुलेवाडी येथील अमृत मल्टीपर्पज हॉलमध्ये फुटण्याची दाट शक्यता आहे.\nपी.एन.पाटील यांनी पक्षनिष���ठा बाजूला ठेवून आपल्या गटाचे अस्तित्व वेगळे ठेवावे यासाठी पी.एन.समर्थकांचा दबाव वाढू लागला आहे. असे झाल्यास जिल्ह्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळू शकते. पी.एन.पाटलांनी मंत्रिपदाच्या मुद्द्यावरून काँग्रेसची फारकत घेतल्यास येऊ घातलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसह आगामी गोकुळ दूध संघ तसेच महापालिका निवडणुकीत देखील काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्या (१जानेवारी) फुलेवाडीतील अमृत मल्टीपर्पज हॉलमध्ये पी.एन. पाटील-सडोलीकर समर्थकांचा व्यापक मेळावा होत आहे. या मेळाव्यास पी.एन. पाटील काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा करण्याच्या मानसिकतेत असल्याचे कळते. हा निर्णय पी.एन.पाटील यांनी अंमलात आणल्यास नूतन राज्यमंत्री सतेज पाटील गटाला मोठा धक्का बसणार आहे. तर महाडिक गट आणि भाजपला उभारी मिळणार आहे.\nपी.एन.पाटील-सडोलीकर गटाचे सेनापती आणि करवीर पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब खाडे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास पी.एन.पाटील-सडोलीकर उपस्थित राहणार का आणि उपस्थित राहिलेत तर नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सतेज पाटील गट आणि महाडिक गटाचे लक्ष राहणार आहे. या मेळाव्यात होणारा निर्णय जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलणार ठरतो की… पी.एन. ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nPrevious articleम्हणूनच मी शपथविधीला गेलो नाही- संजय राऊत\nNext article…आणि विद्यापीठाच्या विद्यार्थी भवन उभारणीच्या स्मृतींना उजाळा मिळाला\nकमलनाथ सरकारचा ‘हा’ अजब फर्मान…\nउदयनराजेंचं भाजपसाठी योगदान काय\nठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट विरुद्ध राज्यमंत्र्यांचा वाद…\nपाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांना रशियाने पाठवले नाही आमंत्रण\nमाझी सभा आणि हसन मुश्रीफ यांचा विजय असे समीकरण बनले आहे: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील\nखुपिरेतील अरिहंत शेती सेवा केंद्राचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात\nचिनुक अमेरिकन हेलिकॉप्टर आजपासून देशसेवेत दाखल\nविधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर रविवारी शिवसेनेचा निर्धार मेळावा\nविधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शड्डू ठोकला, जिल्हा काँग्रेस कमिटी कोल्हापूर विधानसभा इच्छुक...\nबोरिवली ईस्टमधील दोघा मटकाचालकांना ‘मोक्का’\nजालन्यात गांधी टू कलाम ‘ महोत्सवाचे आयोजन\nपंतप्रधानांचे ��्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांचा राजीनामा\nजाण्या शाळेच्या ‘गावा’ आम्हाला रिक्षामामाच ‘हवा’…\nमौजे वडगाव येथे दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तान चा झेंडा जाळून निषेध\nसर्वोच्च न्यायालयाकडून 370 कलमविरोधातील याचिकेची दखल\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/government-to-restrict-food-wastage-in-marriage-fssai-planning-to-impose-5-lakh-penalty-scsg-91-1935417/", "date_download": "2020-02-23T05:19:17Z", "digest": "sha1:43M4DCEBWRHPKCZKTVG2NX5JBETVC6RY", "length": 14897, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लग्न समारंभामधील अन्नाची नासाडी थांबणार, सरकार दंडात्मक कारवाई करणार | government to restrict food wastage in marriage fssai planning to impose 5 lakh penalty | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nलग्न समारंभामधील अन्नाची नासाडी थांबणार, सरकार दंडात्मक कारवाई करणार\nलग्न समारंभामधील अन्नाची नासाडी थांबणार, सरकार दंडात्मक कारवाई करणार\nमोठ्या कार्यक्रमांमध्ये अनेक किलो अन्न वाया जाते\nअन्नपदार्थ कचऱ्यात टाकणे महागात पडणार\nलग्नसमारंभांमध्ये अन्नपदार्थ वाया घालवणाऱ्यांना या पुढे सरकारकडून मोठा दंड ठोठावला जाणार आहे. मोठ्या कार्यक्रमांमध्ये अन्न पदार्थ कचऱ्यात टाकणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि सभागृहांना या पुढे पाच लाखांपर्यंतचा दंड केला जाणार आहे. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) यासंदर्भात नवीन नियम तयार केले असून ते मंजूरीसाठी केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहेत.\nका तयार केले जात आहेत हा नियम\nहॉटेल, रेस्टॉरंट आणि सभागृहांमध्ये होणाऱ्या मोठ्या लग्न समारंभांमध्ये अनेकदा जेवण वाया जाते. अनेकदा या उरलेल्या अन्नपदार्थांचे काय करावे याबद्दलची माहिती नसते आणि ते कचऱ्यात फेकून दिले जाते. काही ठिकाणी याबद्दल जागृती झाल्याचे दिसत असून उरलेल्या अन्नपदार्थांचे गरिबांमध्ये वाटप केले जाते. मात्र बहुतांश वेळा हे अन्न कचऱ्यात फेकून दिले जाते. म्हणूनच आता एफएसएसएआयने मोठ्या कार्यक्रमांमध्ये उरलेल्या अन्नपदार्थांचे काय करावे यासंदर्भात नियमावली तयार केली आहे.\nउरलेल्या खाण्याच्या दर्जाबद्दलही नियम\nसरकारशी संबंधित अनेक स्वयंसेवी संस्था हॉटेल, रेस्टॉरंट आणि सभागृहे कार्यक्रमानंतर उरलेले अन्नपदार्थ गरिबांमध्ये वाटण्याचे काम करतात. मात्र वाटप करण्यात येणाऱ्या या अन्नाच्या दर्जाबद्दल कोणतेही नियम सध्या नाहीत. उरलेल्या अन्नपदार्थांसंदर्भातही नियम तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या अन्नपदार्थांमुळे विषबाधा होण्याची शक्यता कमी होणार आहे.\nनवीन नियमांनुसार हॉटेल, रेस्टॉरंट आणि सभागृहांच्या संचालकांना एफएसएसएआयच्या वेबसाईटवर नाव नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. तसेच उरलेल्या अन्नपदार्थांचे वाटप करणाऱ्या सेवाभावी संस्थांची अधिकृत नोंद केली जाणार आहे. या नवीन नियमांनुसार सर्व राज्यांमध्ये खाद्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात येईल. ही समिती दान म्हणून देण्यात आलेल्या अन्न पदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवेल. तसेच दान करण्यात येणाऱ्या अन्नासंदर्भात वेगवेगळे सल्ले ही समिती वेळोवेळी खाद्य आयुक्तांना देईल. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार मोठ्या कार्यक्रमांमध्ये अनेक किलो अन्न वाया जाते.\nसमारंभांनंतर उरलेल्या अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबद्दल विशेष लक्ष ठेवले जाईल\nउरलेले पादर्थ पॅकेट फूड असले तर त्यावर सील बंद लेबल असणे बंधनकारक असणार आहे\nखाण्याच्या डब्ब्यांवर एक्सपायरी डेट, पदार्थ शाकाहारी आहे की मांसाहारी यासारखी माहिती देणे बंधककार असणार आहे.\nदान देणाऱ्या आणि घेणाऱ्या संस्थांना देण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांचा तपशील नोंदवणे बंधनकारक असणार आहे.\nउरलेले अन्नपदार्थ स्वच्छ जागी सात डिग्री तापमानात साठवून ठेवणे सभागृहांना आणि आयोजकांना बंधनकारक असणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका ��िंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 चांद्रयान २ चं ‘बाहुबली’ कनेक्शन \n2 ‘जरा सांभाळून बोला’, प्रज्ञा ठाकूर यांना भाजपाने फटकारलं\n3 चांद्रयान २ चं प्रक्षेपण, प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण-मोदी\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-bjp-pune-city-fadanvis-kakde-bapat-patil-121730/", "date_download": "2020-02-23T04:01:35Z", "digest": "sha1:LBRIM5PLJCEIHT7G2MMAUNGUUBNHRXIC", "length": 9939, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : शहरात भाजपचे चार गट ; महापालिका पदाधिकारी बदलताना कोणाची भूमिका ठरणार महत्वपूर्ण ? - MPCNEWS", "raw_content": "\nPune : शहरात भाजपचे चार गट ; महापालिका पदाधिकारी बदलताना कोणाची भूमिका ठरणार महत्वपूर्ण \nPune : शहरात भाजपचे चार गट ; महापालिका पदाधिकारी बदलताना कोणाची भूमिका ठरणार महत्वपूर्ण \nएमपीसी न्यूज – पुणे शहरात आता भाजपचे चार गट निर्माण झाले आहेत. खासदार गिरीश बापट यांचा 1 गट, राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांचा दुसरा गट, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा तिसरा गट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चौथा गट पुणे शहरात निर्माण झाला आहे.\nपाटील यांचे नेतृत्व मानायला बापट गट तयार नाही. आम्हाला पुण्यातीलच ‘पाटील’की हवी, असे एका नगरसेवकाने सांगितले. तर, मागील अडीच वर्षातून काकडे गटाला महापालिकेत एकही मानाचे पद मिळाले नाही. त्यामुळे यावेळी हा गट सक्रिय झाला आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश दिलेले तब्बल 30 पेक्षा जास्त नगरसेवक भाजपमध्ये निवडून आले आहेत. यातील अनेक नगरसेवक अनुभवी आहेत. पुणे महापालिका पदाधिकारी बदलताना कोणता गट सरस ठरणार याची उत्सुकता लागली आहे.\nनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यावर एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. आपणच पक्षाचे कसे प्रामाणिकपणे काम केले, हे सांगण्यासाठी भाजपचा प्रत्येक नगरसेवक आघाडीवर आहे. राज्य शासनाने पुण्यासह राज्यातील सर्वच महापालिका महापौरपदाच्या आरक्षणाची 2001 पासूनची माहिती मागवून घेतली आहे. त्यामुळे आता कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण पडणार, याकडे लक्ष लागले आहे. महापौर मुक्ता टिळक यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळाला. त्या आता कसबा मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. 2017 मध्ये भाजपचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते.\nमहापालिकेच्या 2012 – 2017 या टप्प्यात अडीच वर्षांत नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) गटातील महिलांसाठी महापौरपद राखीव होते. त्यानंत अडीच वर्षांत ते सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित असल्याने आता ओबीसी पुरुष की अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गाचे आरक्षण पडणार, याकडे लक्ष लागले आहे.\nChakan : एटीएम सेंटरमधील अलार्म वाजल्याने एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा डाव फसला; चाकण पोलिसांकडून दोघांना अटक\nPimpri : ‘महायुती म्हणून जनतेने कौल दिला, जनमताचा आदर करुन एकत्र येऊन सरकार स्थापन करा’\nPune : एका पुणेकराने सिंहगडावर केले माउंट एव्हरेस्ट शिखर सर \nPune : संजय काकडे यांच्यावर कारवाईची युक्रांदची मागणी\nPune : राज्यातील मेट्रो प्रकल्प ‘पांढरे हत्ती’ ठरतील -जयंत पाटील\nPimpri : सोन्याच्या भावात पुन्हा मोठी वाढ, सोनं 43 हजारांवर \nPimpri : ‘व्हीजन, नियोजन नसलेले ‘पीएमआरडीए’ झाले बांधकाम परवानगी…\nPune : शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून ८५ रथांद्वारे मानवंदना\nJunnar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शासन कटिबध्द…\nPune : शिवभोजन थाळ्यांच्या संख्येत वाढ ; आता रोज 1500 थाळ्या\nPune : धावत्या बसमध्ये घुसून कंडक्टरला लुटण्याचा प्रयत्न; गुंडाची दादागिरी…\nPune : इतर ठिकाणी सत्कार होतात, आज कौतुक झाले – मुरलीधर मोहोळ\nPune : हिंदू – मुस्लिम, दलित, मागासवर्गीय या सर्वांना सोबत घेऊन जाणारा काँग्रेस…\nPune : स्थायी समितीमध्ये कोणाची वर्णी लागणार, उद्या होणार चित्र स���पष्ट\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\nPune : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे चोरटे गजाआड; गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pavana-dam/", "date_download": "2020-02-23T04:34:01Z", "digest": "sha1:KNTNPF2VN3IAVT3BOK264CLI2UUXZMIN", "length": 10648, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pavana Dam Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMaval : पवना धरणात 87 टक्के पाणीसाठा; गतवर्षीच्या तुलनेत 19 टक्के जादा पाणी\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला (31 डिसेंबर) 87.41 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 68.58 टक्के पाणीसाठा धरणात होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 19 टक्के जादा पाणीसाठा धरणात…\nPimpri : पिंपरी-चिंचवडचा पाणी प्रश्न सोडवण्याबाबत खासदार बारणे यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…\nएमपीसी न्यूज- धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा असताना देखील पिंपरी-चिंचवडकरांना मुबलक पाणीपुरवठा होत नाही. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून त्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही. तसेच पिंपरी-चिंचवडकर अजूनही…\nPimpri: धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पाणीकपात कशासाठी – डॉ. अमोल कोल्हे\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना पाणीपुरवठा सुरळीत होता. धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसतानाही नागरिकांना दररोज पाणी मिळत होते. आता धरण पूर्ण भरलेले असतानाही पाणीकपात सुरू आहे. त्याचे कारण काय,…\nPimpri: महापालिकेकडे वाघोली पाणीपुरवठा योजनेचे हस्तांतरण होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचा दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी 30 दशलक्षघनमीटर पाण्याची गरज आहे. भामा आसखेड, आंध्रा धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पांसाठी कालावधी लागणार आहे. सध्या तरी वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर…\nPimpri : महापालिका इतिहासातील श्रावण हर्डीकर सर्वाधिक निष्क्रिय आयुक्त – खासदा��� बारणे\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या राजवटीत अधिका-यांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. त्याची जबाबदारी आयुक्तांचीच आहे. त्यांचा प्रशासनावर वचक आणि नियंत्रण नाही. महापालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक…\nPimpri: पाणीपुरवठा आठ दिवसांत पूर्ववत करा; अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात मुबलक पाणीसाठा आहे. केवळ नियोजनाचा अभाव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निष्क्रियतेमुळेच शहरवासीयांना हिवाळ्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण…\nPimpri : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता – आयुक्त हर्डीकर\nएमपीसी न्यूज - पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प 2011 पासून प्रलंबित आहे. हा प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्व पक्षीय राजकीय लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. ही…\nPimpri : ऑक्टोबर महिना संपला तरीही पवना धरण तुडुंब; जुलै 2020 पर्यंत पुरणार पाणीसाठा \nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळवासियांची तहान भागविणारे पवना धरण ऑक्टोबर अखेरीसही तुडुंब भरले आहे. पहिल्यांदाच ऑक्टोबर अखेरपर्यंत धरणात 100 टक्के पाणीसाठा असून जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. मागीलवर्षी आजमितीला धरणात…\nMaval : पवना धरणातून 3440 क्यूसेक पाण्याचा विसर्ग\nएमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड सहित मावळ वासियांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर अद्याप ओसरला नाही. अधून मधून पावसाच्या सारी कोसळत आहेत. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये किंचित वाढ झाल्यामुळे धरणांमधून आज सकाळपासून ३ हजार ४४०…\nMaval : पवना धरणामधून 3300 क्युसेक पाण्याचा विसर्ग\nएमपीसी न्यूज- पवना धरणामधून आज सकाळी 6 वाजल्यापासून 3300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. त्यामुळे पवना नदीकाठच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी.पवना धरणातील पावसाची आजची स्थिती-#…\nPune : 50 हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक लेखा परीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्ला��्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetushar.com/tag/no-root-firewall/", "date_download": "2020-02-23T05:16:39Z", "digest": "sha1:4ITIN3S5SRFEEL4P3XSVWVQMPFVGQEOW", "length": 8655, "nlines": 118, "source_domain": "onlinetushar.com", "title": "No Root Firewall – Online Tushar", "raw_content": "\nNamecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे\nवर्डप्रेसवर कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करायचा\nवर्डप्रेस वेबसाईटचा पासवर्ड कसा बदलायचा\nटॉप १० न्यूजपेपर / मॅगझीन वर्डप्रेस थीम\nवर्डप्रेस शिकण्यासाठी १० सर्वोत्तम ऑनलाईन स्रोत\ncPanel मध्ये वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे\nब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा\nटॉप ५ वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स कोणते\nवर्डप्रेसमध्ये पोस्ट आणि पेज यात काय फरक आहे\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\nअखेर मराठी वेबसाईटसाठी गुगल ऍडसेन्स सुरु\n२०१९ मधील टॉप ५ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nमोफत बिझनेस ई-मेल आयडी कसा तयार करावा\nई आधार कार्ड कसे डाउनलोड करावे\nजीमेलवरून चुकून पाठवलेला मेल अन्सेंड कसा करावा\nजीमेल अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे\nफेसबुक अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे\nफेसबुक अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे\nक्रेडिट कार्डचं पेमेंट करा आणि कॅशबॅक मिळवा\nप्ले स्टोअरवरील पेड अ‍ॅप्स् घ्या फुकट\nअशी करा मोबाईलच्या इंटरनेट वापरात बचत\nव्हाटसॲपवर कलरफुल फॉन्ट कसे वापरावे\nNamecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे\nवर्डप्रेसवर कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करायचा\nवर्डप्रेस वेबसाईटचा पासवर्ड कसा बदलायचा\nटॉप १० न्यूजपेपर / मॅगझीन वर्डप्रेस थीम\nवर्डप्रेस शिकण्यासाठी १० सर्वोत्तम ऑनलाईन स्रोत\ncPanel मध्ये वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे\nब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा\nटॉप ५ वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स कोणते\nवर्डप्रेसमध्ये पोस्ट आणि पेज यात काय फरक आहे\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\nअखेर मराठी वेबसाईटसाठी गुगल ऍडसेन्स सुरु\n२०१९ मधील टॉप ५ ��्लॉगिंग प्लॅटफॉर्म\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nमोफत बिझनेस ई-मेल आयडी कसा तयार करावा\nई आधार कार्ड कसे डाउनलोड करावे\nजीमेलवरून चुकून पाठवलेला मेल अन्सेंड कसा करावा\nजीमेल अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे\nफेसबुक अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे\nफेसबुक अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे\nक्रेडिट कार्डचं पेमेंट करा आणि कॅशबॅक मिळवा\nप्ले स्टोअरवरील पेड अ‍ॅप्स् घ्या फुकट\nअशी करा मोबाईलच्या इंटरनेट वापरात बचत\nव्हाटसॲपवर कलरफुल फॉन्ट कसे वापरावे\nअशी करा मोबाईलच्या इंटरनेट वापरात बचत\nआम्ही तर फक्त व्हाटसअॅप वापरतो तरी आमचा इंटरनेट पॅक लवकर संपतो अशी तक्रार अनेक मित्र माझ्याजवळ करत असतात. ते फक्त ...\nमी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.\nNamecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\nवर्डप्रेसवर कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करायचा\nअखेर मराठी वेबसाईटसाठी गुगल ऍडसेन्स सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/radhakrishna-vikhe-patil/4", "date_download": "2020-02-23T05:53:14Z", "digest": "sha1:ZBFZN6YLXAX4AXH5NEF26PMPADZRUM7E", "length": 32180, "nlines": 312, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "radhakrishna vikhe patil: Latest radhakrishna vikhe patil News & Updates,radhakrishna vikhe patil Photos & Images, radhakrishna vikhe patil Videos | Maharashtra Times - Page 4", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nट्रम्प-इवांकाच्या निमित्तानं क्लिंटन-चेल्सियाची आठ...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nफडणवीसांचे विखे-पाटलांना घोटाळा सिद्ध करण्याचे आव्हान\nमुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत राज्य सरकारने केलेल्या बदलांमुळे निवडक बिल्डरांना १ लाख कोटी रूपयांहून अधिकचा लाभ झाला असून, या घोटाळ्यात मुख्यमंत्री कार्यालयाने १० हजार कोटींची ‘डिल’ केली आहे. त्यातील ५ हजार कोटींचा पहिला हप्ता पोच देखील झाल्याचा घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. तर विखे-पाटील यांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांनी आरोप सिद्ध करावेत, अथवा बिनशर्त माफी मागावी. अन्यथा मानहानीचा दावा दाखल करू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.\nRam Mandir: 'राम मंदिरासाठी दिलेल्या विटांचा हिशेब मागा'\nमागील पंचेवीस, तीस वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न भाजपने सोडविला नाही. केवळ निवडणुका आल्यावरच यांना राम आठवतो. एरवी राम मंदिर त्यांच्या लक्षातही राहत नाही. आता तर भाजपसोबत सेनेचे उद्धव ठाकरेही अयोध्येला जावून आले. रामाचे केवळ नाव घेणाऱ्या असल्या संधी-साधूंना आता कायमचा आराम देण्याची वेळ आली आहे. गावात आल्यास त्यांना २६ वर्षांपूर्वी मंदिरासाठी दिलेल्या विटांचा हिशेब मागा, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.\n'...तर ती जबाबदारी सरकारची'\n'सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात सादर न करता केवळ कृती अहवाल (एटीआर) मांडून आरक्षणाचे विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात दुर्दैवाने या आरक्षणाला न्यायालयात आव्हान मिळाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल', असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी विधानसभेत दिला.\nRadhakrishna Vikhe-Patil: शरयूमध्ये सापडल्या राजीनाम्याच्या कागदी होड्या\nअयोध्येतील शरयू नदीच्या काठावर काही कागदी होड्या सापडल्या आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांनी शनिवारी आरती झाल्यानंतर आपल्या खिशातील राजीनाम्याच्या कागदी होड्या करून शरयूमध्ये प्रवाहित केल्या होत्या आणि त्याच होड्या रविवारी सकाळी तेथील नागरिकांना सापडल्याची आपली माहिती आहे, अशी उपरोधिक टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.\nराज्यातलं सरकार हे ‘ठग्स ऑफ महाराष्ट्र’: विखे\n'राज्यातील ज्या जनतेने 'ठग्स ऑफ हिंदूस्तान' हा बहुचर्चित सिनेमा फ्लॉप केला तिच जनता आता महाराष्ट्रातील ठकांनाही फ्लॉप करून दाखवेल', अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सेना-भाजपवर निशाना साधला. मागील ४ वर्षांपासून राज्यात केवळ ठगबाजी करणारे भाजप-शिवसेनेचे सरकार असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला.\nमराठा आरक्षण: 'मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार'\n'मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, 'आता आंदोलन करू नका, १ डिसेंबरला जल्लोष ���रा'; असे वक्तव्य करून सभागृहाचा निश्चितच हक्कभंग केलेला आहे. या कारणामुळे येत्या अधिवेशनात आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणत आहोत', अशी भूमिका विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केली आहे.\nशिवसेनेनं नौटंकी बंद करावी: राधाकृष्ण विखे पाटील\nसरकार मराठा समाजाला दहशतीखाली ठेवू पाहतंय: विखे पाटील\nशिवसेनेची मंत्रिमंडळात नौटंकी; विखेंची टीका\nअवनी वाघिणीवरून आज शिवसेना मंत्रिमंडळ बैठकीत आक्रमक होण्याची नौटंकी करत आहे. मात्र महाराष्ट्रात गेल्या ४ वर्षांमध्ये १३ हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या झाल्या; तेव्हा मंत्रिमंडळाच्या एकाही बैठकीत शिवसेनेला कधी कंठ का फुटला नाही असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.\n‘भाजपची सुराज्य यात्रा म्हणजे जनतेची थट्टा’\nमागील चार वर्षे महाराष्ट्रात कुराज्य आहे. त्यामुळे सत्तारुढ भाजपने काढलेली सुराज्य यात्रा ही जनतेची थट्टा आहे. मोदी विष्णूचा अकरावा अवतार असल्याचे भाजपने जाहीर केलेच आहे.\nउद्धव सर्वाधिक गोंधळलेले राजकारणी: विखे\n‘विरोधी पक्षांना सल्ला देण्यापूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकदा आपल्या फसव्या भूमिकेबद्दल आत्मचिंतन करावे. सरकारवर टीका करायची, मग मांडवली करायची, सत्तेचा मलिदा खायचा आणि पुन्हा त्याच सरकारवर टीका करायची. अशी शिवसेनेचे अवस्था झाली असून उद्धव ठाकरे हे सर्वाधिक गोंधळलेले राजकारणी आहेत,’ अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.\nपेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये केंद्र व राज्य सरकारने केलेली कपात म्हणजे ‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’ अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील साक्री येथे शनिवारी (दि. ६) आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सरकारवर चौफेर टीका करताना ते म्हणाले की, या सरकारने मागील ४ वर्षांत केलेल्या भाववाढीच्या तुलनेत दोन दिवसांपूर्वी केलेली कपात अतिशय कमी आहे. स्वयंपाकाच्या गॅसमध्येही सरकारने जनतेची लूट केल्याचा आरोप त्यांनी केला.\nसंभाजी भिडेंना आता भारतरत्नच द्या; विखेंचा टोला\nसंभाजी भिडेंवर सरकारचा विशेष स्नेह ���ारंवार दिसून आला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील फक्त गुन्हे मागे घेण्याऐवजी त्यांना थेट महाराष्ट्र भूषण किंवा भारतरत्नच जाहीर करा, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.\nअतिरिक्त पोलीस महासंचालकांना निलंबित करा: विखे\nसर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही शहरी नक्षलवादी करवाईवर पत्रकार परिषद घेणारे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि पुणे पोलीस आयुक्तांना निलंबित करा, अशी मागणी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे आज पुण्यात आगमन झाले, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.\nविनाशक शक्तींमागे सरकारचे पाठबळ: विखे\n'कर्नाटक पोलिसांच्या तपासामुळे अब्रू जाण्याच्या भीतीने महाराष्ट्रातील पोलिसांतडून तपास सुरू झाला. बहुजन समाजातील तरुणांच्या हाती शस्त्रे देऊन हिंसा घडवण्याचे पाप सनातन संस्था करीत आहे. या विनाशक शक्तींमागे सरकारचेच पाठबळ आहे', असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. पानसरे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर शुक्रवारी ते माध्यमांशी बोलत होते.\nकट्टरवादी संघटनांवर बंदीसाठी विखे-परमेश्वर चर्चा\nमहाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री जी. परमेश्वर यांची आज भेट घेऊन विचारवंतांच्या हत्या प्रकरणात कट्टरवादी संघटनाची भूमिका व संबंधित संघटनांवर बंदी घालण्याच्या अनुषंगाने चर्चा केली.\nसरकारने घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करावी\n'मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारने घोषणा केली होती. परंतु सरकारने घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती केली तर आज आंदोलनाची वेळ आली नसती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज जो आंदोलनाचा वणवा पेटला आहे, त्याला सरकार कारणीभूत आहे,' अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.\nMaharashtra Bandh: 'सरकारमुळंच पेटला आंदोलनाचा वणवा'\n'मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज आंदोलनाचा जो वणवा पेटला आहे, त्याला सरकार कारणीभूत आहे. सरकारने घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती केली असती तर ही वेळ आली नसती,' अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे -पाटील यांनी आज केली.\nसेना, काँग्रेसच्या आज बैठका\nमराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची घोषणा मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, सोमवारी दुपारी बारा वाजता 'मातोश्री'वर शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली आहे.\nमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा: विखे पाटील\nमराठा समाजाचे आंदोलन पेटण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिथावणीखोर वक्तव्ये कारणीभूत आहेत, अशा शब्दात कठोर टीकास्त्र सोडत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: अकोले बंद, शहरभर टाळ-मृदंगाचा गजर\nट्रम्प-इवांका : क्लिंटन-चेल्सियाची आठवण\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/09/Shivsena-bjp.html", "date_download": "2020-02-23T04:39:48Z", "digest": "sha1:HV5VLHRGB4D3TCMHLYUCBQBBX5IIDINC", "length": 4484, "nlines": 63, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "युतीचा घोळ मिटला; आता होणार जागावाटप जाहीर", "raw_content": "\nयुतीचा घोळ मिटला; आता होणार जागावाटप जाहीर\nवेब टीम : मुंबई\nविधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात युतीचंच सरकार येणार असं विधान करताना उद्धव ठाकरेंनी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे.\nउद्धव यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. यामुळे युतीचा घोळ आता मिटला असून लवकरच जागा वाटप जाहीर होईल असे सांगितले जात आहे.\nआज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते मुंबईतील तीन नवीन मेट्रोमार्गाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.\nयावेळी बोलताना उद्धव म्हणाले की, “मोदीजी मी किती गोष्टींसाठी तुमचं अभिनंदन करु. गेली अनेक वर्ष ज्या गोष्टी आपण बोलत होतो त्या गोष्टी करुन दाखवल्या आहेत,”\nकम ३७० चा उल्लेख करत उद्धव म्हणाले की “काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक होता, आहे आणि राहणार असल्याच��� नरेंद्र मोदींनी सिद्ध करुन दाखवलं,” असे सांगत “मोदीजी मला तुमचा अभिमान असल्याचं” त्यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान आत्तापर्यंत भाजप सेनेच्यात युतीबाबत विविध तर्क वितर्क लावले जात होते. परंतु आता उद्धव ठाकरेंनीच मोदींसमोर युतीबद्दल जाहीर विधान केल्याने युतीवर शिक्का मोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.\nकलम 370 रद्द केल्याबद्दल मोदींचं कौतुक करताना उद्धव ठाकरेंनी राम मंदिर आणि समान नागरी कायदा मंजूर करण्याची आठवणही करून दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-shiv-sena-had-also-proposed-a-change-of-power-in-2-years-prithviraj-chavan/", "date_download": "2020-02-23T03:32:49Z", "digest": "sha1:IFQ3WBO54KCCDSSUA7IFSU2E6CU4OLZ2", "length": 11031, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "२०१४ सालीही शिवसेनेने दिला होता सत्तास्थापनेचा प्रस्ताव - पृथ्वीराज चव्हाण - Dainik Prabhat", "raw_content": "\n२०१४ सालीही शिवसेनेने दिला होता सत्तास्थापनेचा प्रस्ताव – पृथ्वीराज चव्हाण\nमुंबई – राज्यात महाविकासआघाडीचे सरकार अस्तित्वात आले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा खुलासा केला आहे. २०१४ सालीच्या निवडणुकीनंतरही शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.\nपृथ्वीराज चव्हाण म्हणले कि, शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्यासाठी २०१९च्या निवडणुकीतही काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुरुवातीला नकार दिला होता. परंतु, खूप विचाराअंती सोनिया गांधी सरकारमध्ये सामील होण्यास तयार झाल्या.\nते पुढे म्हणाले, अशीच परिस्थिती पाच वर्षांपूर्वीही तयार झाली होती. त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पमतात सरकार बनवले होते. आणि शिवसेना विरोधी पक्षात बसली होती. त्यावेळीही भाजपला थांबवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तीन पक्षांचे एकत्र सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण विजय आणि पराभव होतच असतो. आमचा पराभव झाला तर आकाश कोसळले नाही. आम्ही याआधीही विरोधी पक्षात बसलो होतो असे म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी शिवसेना-राष्ट्रवादीचा प्रस्ताव फेटाळून लावला.\nपृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्ही पाच वर्ष फडणवीस सरकार पहिले. यादरम्यान लोकशाही संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदारांना ब्लॅकमेल आणि पदांची लालसा देऊन भाजपप्रवेश करवून घेतला. हे एकप्रकारचे विरोधी पक्षांना संपविण्याचे काम भाजपने केले. फडणवीस सरकारच्या काळात भ्रष्टचारही मोठ्या प्रमाणात झाला. तसेच शिवसेनेलाही धोका दिला. या सर्व मुद्यांवर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांनी सत्ता स्थापन करण्यावर सहमती झाली, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.\nआवक घटल्याने मासळी तेजीत\nशिवसेना, भाजप, मनसेतर्फे वारीस पठाण यांच्या प्रतिमेचे दहन\nशहरात 40 हजाराहून अधिक बोगस नळ कनेक्‍शन\n“नमस्ते ट्रम्प’वर 100 कोती कोणाचे खर्च होणार\nतारखांच्या घोळामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित\nविद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे वाढले ओझे\nउद्योगात सचोटी व व्यावसायिक कौशल्य विकसित केल्यास यश\nसलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर गर्दी\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nआजचे भविष्य (शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२०)\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप ‘या’ मुद्द्यांवरून करू शकतं शिवसेनेची कोंडी\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\n‘त्या’ वक्तव्याप्रकणी वारीस पठाण म्हणाले….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tvcha-panchanama-news/marathi-tv-serials-and-marriage-scenes-1192454/", "date_download": "2020-02-23T05:52:55Z", "digest": "sha1:46F7IXQ67MLK5FN2UV6FHE3XYB5G57QK", "length": 30631, "nlines": 255, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लग्नकल्लोळ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nलग्न हा मानवी आयुष्यातला अविभाज्य टप्पा. हा टप्पा आयुष्यात कधी येतो हे सापेक्�� आहे.\nटीव्हीवरच्या मराठी मालिकांची नुसती नावं बघितली तरी जगात लग्न या एका गोष्टीशिवाय दुसरं काहीही अस्तित्वातच नाही की काय असं वाटायला लागतं. मराठी मालिकांच्या दृष्टीने वयात आलेले मुलगा-मुलगी समोरासमोर आले, जरा ओळख झाली की लगेच लग्नच करायला धावतात की काय\nअनोळखी मुलगा आणि मुलगी भेटले किंवा बोलले तर लगेच त्यांचं लग्नच लावायला हवं असा मराठी मालिकांचा हट्टच असतो. प्रेम, अफेअर, दाखवण्याचा कार्यक्रम, कुंडल्या, पत्रिका, साखरपुडे, लग्न यापेक्षाही जगात अनेक गोष्टी असतात याची जाणीव मराठी मालिकांना लागलेले लग्नलोलुप ग्रहण पाहता करुन द्यावीशी वाटते.\nलग्न हा मानवी आयुष्यातला अविभाज्य टप्पा. हा टप्पा आयुष्यात कधी येतो हे सापेक्ष आहे. मात्र लग्न चॅप्टर सोडूनही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अन्य गोष्टी असतातच. रोजच्या जगण्यात, प्रवासात एवढं काही घडतं ते मराठी मालिकांमध्ये अभावानेच पाहायला मिळतं. अचानक मध्येच एखादी मराठी मालिका लावा, तिकडे पत्रिका, लग्न, दाखवण्याचा कार्यक्रम असलंच काहीतरी सुरू असतं. केजीपासून पीजीपर्यंत शिक्षणाचं उदाहरण घ्या. किती इव्हेंटफुल असतात ही पंधरा-सतरा र्वष. इझम्स, आयडियालॉजी, बेस पक्का करणारी ही र्वष असतात. आपण पुढे काय काम करणार याची बीजं याच वयात रुजतात. पण मराठी मालिकांचा एकच अजेंडा-लग्न. केवळ माणूस म्हणून नॉर्मल असं कोणी बोलू, वावरू शकतच नाही हा त्यांचा समजच होऊन बसलेला. साधं आपण सरकारी कचेरीत जातो. कोणत्याही स्मार्ट सिटीत असलात तरी किमान एकोणीस खेटे मारल्याशिवाय तुमचं काम होत नाही. असल्या गोष्टी का येत नाही पडद्यावर सामान्य माणसाच्या आयुष्यात एवढे जुगाड असतात की ते सोडवता नाकी दम येतात. घर पाहावे बांधून, लग्न पाहावे करून असं म्हणतात. मराठी मालिकांमध्ये उक्तीचा दुसऱ्या भागाचंच पारायण होतं. घर घेताना लोनसाठी बँकेत मारलेल्या चकरा, बिल्डरचा अनुभव, रजिस्ट्रेशन ऑफिस, स्टँपडय़ुटी,-शंभर गोष्टी असतात. गाव असो शहर असो- प्रत्येक जण रोज प्रवास करतो. ट्रेनचा, बसचा, रिक्षाचा. काय काय घडतं प्रवासादरम्यान. महाअतरंगी गोष्टी असतात त्या विश्वात. म्हणूनच कदाचित ट्रॅव्हलिंग इज लर्निग म्हणत असावेत. पण मराठी मालिकांमध्ये फक्त लग्नासाठीचा प्रवास दिसतो. अर्थात सन्माननीय अपवाद आहेत काही पण त्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच. गेल्या दहा वर्षांतील मराठी मालिकांचा अभ्यास केला तरी बहुतांशी लग्नाभोवतीच कथानकं फिरताना दिसतात. सुरुवातीच्या काळात तंत्रज्ञानाला मर्यादा होती, त्यामुळे मनातलं सगळं पडद्यावर मांडता येईल का, हा प्रश्न असू शकतो. पण आता मनातलं काहीही पडद्यावर मांडता येईल अशी टेक्नॉलॉजी सोबतीला आहे. टेक्नोसॅव्ही जगात माणसांचे प्रॉब्लेम्स आणखी वाढलेत. मालिकेत पत्रिका, साखरपुडे, लग्न दाखवू नयेत म्हणजे आमची लिव्ह इनला संमती आहे असं नाही. पण आयुष्यात लग्न हा एकच विषय नसतो कोणाच्याही. एवढं काही हॅपनिंग घडत असतं अन्य नात्यांमध्ये.\n‘का रे दुरावा’ मालिकेचंच उदाहरण घ्या. जय आणि अदिती यांचं वर्षभरापूर्वी लग्न झालंय. त्यांचं स्वत:चं घर नाही. दोघांना जॉब मिळालाय जिथे लग्न झालेल्यांना प्रवेश नाही. म्हणून ते सिंगल असल्याचं दाखवतात कागदोपत्री. खरं तर आजारी वडिलांची काळजी घेणं, स्वत:च्या घराचा विचार करणं, स्वत:च्या पायावर उभं राहणं, खरं जगता येईल असं काहीतरी करणं हे विषय प्राधान्याने येतील असं वाटतं. पण बघायला काय मिळतं इतकी र्वष देव टूर्सचे अविनाशराव एकटय़ानेच जगत होते. बिझनेसचा पसाराही एकटय़ानेच हँडल करत होते. मात्र सर्वगुणसंपन्न आदितीताईंना पाहिल्यावर आऊसाहेबांना अविनाशरावांचं अदितीशी लग्न लावावं असं वाटू लागलं. अविनाशरावांनाही अदितीताईंविषयी सॉफ्टकॉर्नर आहेच. पूर्वी आऊंना नुसतंच असं वाटायचं. आता तर आडूनआडून अदितीताईंच्या मनातलं काय हे जाणून घेण्यासाठी त्यांनी मोहीमच आखलीय. सूत्र एकच-लग्न व्हायला हवं. बरं हे कमी की काय म्हणून चार संलग्न लग्न ट्रॅक आहेतच. सुरुवातीला भित्र्या सश्याप्रमाणे वावरणाऱ्या जुईताईंना सुरुवातीपासून जयवर क्रश आहे. आता या क्रशची इंटेन्सिटी तीव्र झालीय. कवितांमधून व्यक्त होणाऱ्या जुईताई जयरावांची कायमची साथ मिळावी यासाठी चक्क नोकरी सोडायला तयार आहेत. दुसरीकडे बोलभांड रजनीताई जयरावांवर डोळा ठेवून आहेतच. त्यांना जयरावांसोबत डेटवर जायचं असतं. त्यांचा सहवास मिळावा यासाठी त्या सदैव आतुर असतात. बरं हे पुरेसं नाही म्हणून कदम काका आणि नंदिनी मॅडम यांचं मेतकूट जुळवलेलं आहे. लग्न वाईट नाही, आमचा त्याला विरोध नाही. पण मराठी मालिकांत त्याची सक्तीच असते. १८ ते २८ वयोगटातले मुलं-मुली एकमेकांशी बोलल��� की डायरेक्ट लग्न. नॉर्मल सहकारी म्हणून, माणूस म्हणून कोणी बोलू शकत नाही का\nमध्यंतरी एक ‘कन्यादान’ पार पडलं. कडक शिस्तीच्या सरकारी अधिकाऱ्याची मुलगी. एसवायला वगैरे असेल. शिकू दे की तिला राव. तिला अजिबातच न साजेशा माणसाशी लग्नाचा घाट असाच मुळी मालिकेचा ट्रॅक. बरं हा मुलगा बिझनेस वगैरे सांभाळतो म्हणे. पण ते सोडून सदासर्वकाळ कॉलेजमध्ये डान्सच्या प्रॅक्सिटला कसा येऊ शकतो असा प्रश्न आम्हाला पडला. बरं कॉलेजचं फेस्टिव्हल ते. सहा सात महिने एकाच गाण्यावर प्रॅक्टिस-चिटिया कलैया रे. एवढय़ा वेळात अख्ख्या पिक्चरचं शूटिंग होईल. हल्ली नुसतं ग्रॅज्युएशन नुसतं चालत नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं. हल्ली तर पीएच.डी.ही कमी पडू लागलेय. असं असताना कॉलेजात शिकणाऱ्या मुलीचं लग्नच डायरेक्ट. मुलगा कसा आहे, वाममार्गी नाही ना यासाठी ते कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी त्या मुलाला घरीच राहायला आणतात- परीक्षेसाठी. बरं बाबांचा धाक एवढा की संध्याकाळी पिक्चरला जाऊ का असंही विचारावं लागतं, पण त्याच वेळी कपडे मात्र वेस्टर्न चालतात.\nलग्न हा एवढा यशस्वी फॉम्र्यूला की त्यावरून क्रमश: गोष्टीही निघतात. एका लग्नाची पहिली गोष्ट मग दुसरी गोष्ट अशी चळतच मांडली जाते. पात्रं बदलतात, त्यांची ऑक्युपेशन्स बदलतात, सेट बदलतो, पण फोकस एकच- लग्न. माणसं थोडीवर्ष विनालग्नाची राहिली तर समाजाचं अध:पतन होईल अशी भीती निर्माते, चॅनेलकर्मी यांच्या मनात असावी. लग्न म्हटलं की मोठ्ठा ड्रामा दाखवता येतो. अगदी लार्जर दॅन लाइफ असा. एवढंच कशाला, लग्नाच्या पत्रिकेवर अख्खा एपिसोड निघू शकतो.\nआमच्या ‘श्री’जी आणि जान्हवीताई यांनी तर सपाटाच लावलाय लोकांची लग्न करून देण्याचा. त्यांनी पिंटय़ादादा आणि सुनीतादीदीला बोहल्यावर चढवलं. मनीषराव आणि गीताताईंना लग्न करायला भाग पाडलं. अत्यानंद महाराजांच्या परमभक्त सरस्वती मावशीला चाळिशीत लग्न करायला लावलं त्यांनी. बेबी आत्याला बेबीपणातून बाहेर काढत लग्नासाठी तयार केलं. कांता आणि छोटीआई यांचं लग्न मोडल्यागत होतं. तेही मार्गी लावलं.\nरेशीमगाठी जुळून आल्या होत्या. तिथेही तेच-आदित्यदादा आणि मेघनाताई. त्यांचं लग्न कसं होईल, त्यांचं आधीचं आदित्यप्रकरण बाहेर तर येणार नाही यातच सरली सगळी र्वष. धोरणसुसंगत वागायला हवंच की-मग त्यांनी चित्राताईंचं लग्न ला��ून दिलं.\nअन्य ठिकाणी डोकावू या. नांदा सौख्यभरे- नावातच पाहा. शीर्षकगीताचा व्हिडीओ पाहा. दाखवण्याच्या कार्यक्रमासाठी मंडळी चालली आहेत. दुसरं काहीच नाही आयुष्यात पडद्यावर दाखवण्यासारखं. लग्न हा ठाशीव मार्केट यूएसपी अगदी मान्य. पण आपण रोज अन्य गोष्टीही जगतोच की. देशपांडेंच्या दोन मुलींचं लग्न, सासरकडची मंडळी, सासर यापलीकडे काहीही नाही. स्वानंदीताई क्लासमध्ये शिकवतात म्हणे. ते एकदम गौण. संपदाताई खाजगी कंपनीत काम करतात. काय बुवा काम करतात त्या, कुठे करतात हे अजिबात महत्त्वाचं नाही.\nअस्सं सासर सुरेख बाई- पहिल्या फ्रेमपासून मध्यमवर्गीय यश महाजन यांच्या लग्नासाठीच सीरियल सुरू झाल्याचं कळतं. काडीशास्त्रज्योतिषकार त्यांचे काका यांच्या अंदाजानुसार म्हणे यशजींच्या भविष्यात राजयोग आहे असं सांगतात. विभावरी इनामदारांशी यशरावांचं जमावं अशी काकाकाकूंची इच्छा आहे तर यशजी जुई नारायणी यांच्यात गुंतलेत. त्यांनाही यशजी आवडू लागलेत. म्हणजे काय एकूण लग्नकल्लोळ कायम आहे. बरं हा त्रिकोण पुरेसा नाही म्हणून यशजींचे मित्र अविनाश आणि भगिनी रेखाताई यांच्या लग्नाचा ट्रॅक आहेच. सामाजिक दायित्व म्हणून यशजींनी कार्यालयातल्या एका सहकारीचे लग्न लावून दिले. घरच्यांचा विरोध पत्करून लग्न करणाऱ्या त्या जोडप्याचं देवळात लग्न लावून देतात.\nमाझे मन तुझे झाले-नावातच मामला सेट आहे. शेखरराव गणिताचे प्राध्यापक वगैरे. शुभ्रा त्यांच्या विद्यार्थिनी. वयात अंतरही बरंच. यांना शिकू द्या, त्यांना शिकवू द्या की. पण नाही लग्नगाठी जुळल्याच. बरं शुभ्राताईंची आणि शेखररावांची फार अशी केमिस्ट्री वगैरे जुळली असंही नाही. बस लग्न व्हायला हवं.\nप्रीत परी तुझ्यावरी-अल्लड वाटू शकणारे मुलगा-मुलगी. लग्न विषय सोडून त्यांचं आयुष्य असेलच की. पण नाही, मालिकेचं नावच प्रीत परी तुझ्यावरी म्हटल्यावर स्कोपच नाही राव. तुमचं आमचं सेम असतं यातही प्रेमकहाणी, रुसवेफुगवे आणि ओघाने येणारं लग्न. मराठी कवितेला साचेबद्धतेतून बाहेर काढणाऱ्या कवींमध्ये मंगेश पाडगांवकरांचं नाव घेतलं जातं. मात्र त्यांच्या ओळींच्या नावाने सुरू झालेल्या मालिकेत मात्र लग्नाचा साचा सेम आहे. काही दिवसांपूर्वी ‘मानसीचा चित्रकार तो’ मालिका आलेली. मानसी, चित्र, प्रेम, लग्न-मालगाडी तिथेही कायम होती.\nमराठी मा��िका दाखवणारी चॅनेल्स आहेत मोजकी. त्यातही सगळीकडे लग्नकल्लोळ पाहून विषयांची तीव्र टंचाई जाणवते. ही टंचाई जेव्हा सरेल तेव्हा नक्कीच काहीतरी सकस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकमावतीच्या हाती लग्नाच्या गाठी\nचाहत्यांची प्रतीक्षा संपली; दीप-वीरनं अखेर शेअर केले लग्नाचे खास फोटो\n#DeepVeerKiShaadi : मोबाइल कॅमेराला स्टिकर्स, ड्रोनवर बंदी आणि बरंच काही\nपारंपरिक कोंकणी पद्धतीनं पार पडला दीप-वीरचा साखरपुडा\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-heavy-rainfall-maharashtra-23572", "date_download": "2020-02-23T03:31:06Z", "digest": "sha1:EW6FFLD2VJEBC5JHGGDFGTUBPWV7YOJS", "length": 19886, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on heavy rainfall in maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआता भीती ओल्या दुष्काळाची\nआता भीती ओल्या दुष्काळाची\nशुक्रवार, 27 सप्टेंबर 2019\nराज्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दाणादाण उडविली आहे. त्यातच हा पाऊस अजून तीन-चार दिवस असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष ओल्या दुष्काळाचे असेल, अशी भीती काही शेतकरी व्यक्त करीत आहेत.\nऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत पूर व अतिवृष्टीने चार लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा बसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले होते. अर्थात या सरकारी आकड्यापेक्षा प्रत्यक्ष पूर व अतिवृष्टीबाधित क्षेत्र जास्त होते, हे वेगळे सांगणे न लगे. खरे तर ऑगस्ट शेवटी येणाऱ्या पोळ्यानंतर राज्यात पाऊस कमी होतो. सप्टेंबरमध्येही पाऊस पडतो परंतु तो तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असतो. यालाच परतीचा पाऊसही म्हणतात. यावर्षी मात्र सप्टेंबरच्या सुरवातीपासून राज्यात सुरू झालेला जोरदार पाऊस थांबायचे नावच घेत नाही. उलट मागील चार दिवसांपासून धुंवाधार वृष्टी सुरू आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र अशा पाचवी विभागातील नद्यांना पूर आलेले आहेत. बहुतांश भागातील धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे देखील पुराचा धोका वाढला आहे. नदी-नाल्याला आलेल्या पुराने अनेक ठिकाणी जमिनीसह पिकेही खरडून गेली आहेत. सखल भागातील जमिनीत पाणी साठून तेथील पिकेही वाया गेली आहेत. या दोन्ही परिस्थितीमध्ये पिकांचे नुकसान १०० टक्के आहे.\nशेतातील उभी पिकेही सततच्या पावसाने संकटात आहेत. मूग, उडीद या लवकर येणाऱ्या पिकांची अनेक ठिकाणी सततच्या पावसाने काढणीच करू दिली नाही. तर काढणी केलेले मूग, उडीद पांढरे पडले असून त्यांना बाजारात अत्यंत कमी भाव मिळतोय. वेचणीला आलेला पूर्वहंगामी कापूस भिजून खराब होत आहे. कापसाची बोंडे सडत आहेत. काढणीला आलेल्या सोयाबीनच्या शेंगा झाडालाच कोंब धरत आहेत. अधिक ओलाव्याने शेंगा कमी भरण्याची शक्यता आहे. विदर्भात संत्रा फळगळही वाढली आहे. नाशिक भागात लवकर छाटणी केलेल्या द्राक्ष बागेतील घडावर कूज, डावणी रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सततच्या पावसाने नियमित द्राक्ष हंगामही लांबेल. दक्षिण महाराष्ट्रात ऑगस्टमधील महापुरानेच दाणादाण उडवून दिली होती. आत्ताचा पाऊस या भागातही चांगलाच बरसत असल्याने तेथील ���स, भात आणि भाजीपाला पिकांना पुराचा दुसऱ्यांदा मोठा तडाखा बसला आहे. सध्याचा पाऊस मराठवाड्यास मध्य महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यातही पडत आहे. त्यामुळे त्यांना हा पाऊस दिलासादायक ठरला असला तरी आता मात्र उघडीप पाहिजे, अशा या भागातील शेतकऱ्यांना पण वाटत आहे. गंभीर बाब म्हणजे अजून तीन-चार दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहून बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष ओल्या दुष्काळाचे ठरेल, अशी भीती काही शेतकरी व्यक्त करीत आहेत.\nसध्याचा पाऊस हा प्रामुख्याने सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी पडत आहे. सप्टेंबर शेवटी होत असलेली अशाप्रकारची अतिवृष्टी जागतिक हवामान बदलाबरोबरच स्थानिक वातावरणातील बदलाचा परिणाम असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत. सप्टेंबर महिना संपत आला तरी परतीच्या पावसास अजूनही पोषक हवामान नाही त्यामुळे मॉन्सूनचा मुक्काम देशात लांबेल, असे मतही हवामान विभागाने नुकतेच व्यक्त केले होते. सध्याचे चक्रीवादळ, कमी दाबाचा पट्टा हे निवळल्यानंतर परतीचा पाऊसही बरसला तर खरिपातील पिकांचे नुकसान अजून वाढू शकते. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन पूर, अतिवृष्टीने राज्यात झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळायला हवी. मागील पूर परिस्थितीत सुरू करण्यात आलेली पाहणी आचारसंहितेमुळे बऱ्याच ठिकाणी थांबलेली आहे. खरे तर नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळणे अपेक्षित असते. अशावेळी आचारसंहितेमध्ये सुद्धा प्रशासन पातळीवर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना शक्य तेवढ्या लवकर कशी मदत मिळेल, हे पाहायला हवे.\nऊस पाऊस हवामान विभाग sections पूर floods अतिवृष्टी कृषी विभाग सरकार government शेती farming कोकण konkan महाराष्ट्र maharashtra विदर्भ vidarbha मूग उडीद कापूस ओला नाशिक nashik द्राक्ष प्रशासन administrations\nतयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे बनविण्याचे...\nसध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार खाद्यपदार्थांकडे\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार...\nअकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत देण्यात येणारे कर्ज\nव्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणी\nभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली.\nशेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम घ्यावा ः डॉ....\nअकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गट���ंनी बीजोत्पादन कार्यक्रम घेऊन बियाणे तयार करीत त्याचा\nड्रॅगन फळापासून प्रक्रिया पदार्थ\nड्रॅगन फ्रूट या फळाचे मध्य अमेरिका, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका येथे व्यावसायिक उत्पादन केले जात\nविदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...\nसांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...\nशेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...\nई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...\nअठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...\nसिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...\nजळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...\nइंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...\nचांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...\nसर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...\nविदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...\nचारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...\nपरराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...\nकेळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...\nशेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...\nऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...\nनैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...\nजलयुक्त फेल, पुढे कायउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...\nऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...\nकर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅ���नल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Monufia+eg.php", "date_download": "2020-02-23T03:36:00Z", "digest": "sha1:723FNJS6Z43G5R7JINCSHWAV7GYLSP34", "length": 3377, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Monufia", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Monufia\nआधी जोडलेला 48 हा क्रमांक Monufia क्षेत्र कोड आहे व Monufia इजिप्तमध्ये स्थित आहे. जर आपण इजिप्तबाहेर असाल व आपल्याला Monufiaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. इजिप्त देश कोड +20 (0020) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Monufiaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +20 48 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनMonufiaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +20 48 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0020 48 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ipl-2018-gautam-gambhir-is-not-sure-about-his-future-with-kkr-hints-to-opt-for-new-team-1604974/", "date_download": "2020-02-23T05:41:57Z", "digest": "sha1:3WYZTLOHYIJI7EF4YNX7YIKUGUCA66K3", "length": 13133, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2018 Gautam Gambhir is not sure about his future with KKR hints to opt for new team | IPL 2018 गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सला रामराम करण्याच्या तयारीत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nIPL 2018 – गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सला रामराम करण्याच्या तयारीत\nIPL 2018 – गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सला रामराम करण्याच्या तयारीत\n'हिंदुस्थान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत संकेत\nगौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाने दोन वेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.\nकोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीरने आगामी अकराव्या हंगामात नवीन संघाकडून खेळण्याची इच्छा दर्शवली आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत गौतमने ही माहिती दिली आहे. याबद्दल गौतम गंभीरने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाहीये, मात्र आगामी हंगामात आपल्याला अन्य संघाकडून खेळण्याची संधी मिळाल्यास आपण त्याचा जरुर विचार करु असं गौतमने म्हटलंय.\nआतापर्यंत माझ्या कर्णधारपदाच्या काळात कोलकाता नाईट रायडर्सने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे खराब फॉर्म सुरु असताना संघ सोडण्याऐवजी चांगली कामगिरी करत असताना नवीन संधी स्विकारणं मी पसंत करेन. अजुन मी निर्णयावर ठाम झालेलो नसलो तरीही रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यानंतर मी यावर आवर्जून विचार करेन, असंही गौतम म्हणाला. एक खेळाडू म्हणून, आगामी काळात जास्तीत जास्त चांगली कामगिरी करण्याकडे माझा कल असल्याचंही गौतमने स्पष्ट केलं आहे.\nपहिले ३ हंगाम सुमार कामगिरी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने चौथ्या हंगामात गौतम गंभीरला कर्णधारपदी नियुक्त केलं. यानंतर गंभीरच्या नेतृत्वाखाली नाईट रायडर्स संघ व्यवस्थापनाने सर्वोत्तम संघ उभा करुन दोन वेळा स्पर्धेचं विजेतेपदही पटकावलं. गौतमने आतापर्यंत ७ हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी होणाऱ्या लिलावामध्ये प्रत्येक संघमालकाला ५ खेळाडूंना कायम राखण्याची मूभा मिळालेली आहे. आयपीएलच्या अकराव्या हंगामाचा लिलाव, नवीन वर्षात २७ आणि २८ जानेवारी रोजी बंगळुरुत पार पडणार आहे. त्यामुळे गौतम गंभीर अकराव्या हंगामात कोणत्या संघाकडून खेळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nतो चंद्रावरही फलंदाजी करु शकतो, गौतम गंभीरकडून संजू सॅमसनचं कौतुक\nकसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी रोहितला वाट पहावी लागेल – गौतम गंभीर\n“माझ्यावर प्रशि��्षकाकडून बलात्काराचा प्रयत्न”; महिला क्रिकेटपटूची मदतीसाठी गौतम गंभीरकडे धाव\nIPL : करोडपती कमिन्सच्या गर्लफ्रेंडची अजब इच्छा, कुत्र्यांसाठी हवी आहेत खेळणी\nIPL 2020 : प्रमुख खेळाडू सोडणार कोलकाता नाईट रायडर्सची साथ\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/regional-chief-minister-office-started-in-konkan-bhavan-in-navi-mumbai-44328", "date_download": "2020-02-23T03:28:34Z", "digest": "sha1:VYJ7TDACYTSFFSFMFEAC3JJP2APKBXP3", "length": 10174, "nlines": 99, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "पहिलं विभागीय मुख्यमंत्री ऑफिस नवी मुंबईत सुरू | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nपहिलं विभागीय मुख्यमंत्री ऑफिस नवी मुंबईत सुरू\nपहिलं विभागीय मुख्यमंत्री ऑफिस नवी मुंबईत सुरू\nनवी मुंबईत बेलापूर (Belapur) येथील कोकण भवन (Konkan Bhavan) मध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO Navi Mumabi) सुरू करण्यात आले आहे. विभागीय महसूल उपायुक्त सिद्धाराम शालीमठ यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू झाल्याची माहिती दिली.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nजिल्हा पातळीवर मुख्यमंत्री कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Udhav Thackeray) यांनी नुकतीच केली होती. ही घोषणा आता प्रत्यक्षात आली आहे. नवी मुंबईत बेलापूर (Belapur) येथील कोकण भवन (Konkan Bhavan) मध्ये मुख्यमंत्री स��िवालय कक्ष (CMO Navi Mumabi) सुरू करण्यात आले आहे. विभागीय महसूल उपायुक्त सिद्धाराम शालीमठ यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू झाल्याची माहिती दिली.\nनागरिकांचे दैनंदिन प्रश्न, सरकारी पातळीवरील कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवदने, मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात (CMO Navi Mumabi) स्वीकारून त्यावर कार्यवाहीसाठी संबंधीत क्षेत्रीय स्तरावरील सरकारी यंत्रणेकडे पाठविण्यात येतात. या कामकाजात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरु करण्यात आलं आहे.\nउपायुक्त (महसूल) हे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय म्हणून काम पाहणार आहेत. तर एक नायब तहसीलदार, एक लिपिक, लिपिक टंकलेखक ही पदे मुख्यमंत्री सचिवालय कक्षात (CMO Navi Mumabi) असतील. या कक्षात नागरिकांकडून मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले अर्ज, निवेदने स्वीकारण्यात येणार आहेत. या अर्ज निवेदनांची पोचपावती संबंधितांना दिली जाणार आहे. ज्या अर्जावर क्षेत्रीय स्तरावरच कार्यवाही अपेक्षित आहे, असे सर्व अर्ज विभागाच्या नियंत्रणाखालील संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे त्वरित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तसंच या कक्षामध्ये येणारे एकूण अर्ज, उचित कार्यवाहीसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेले अर्ज, त्यासंदर्भात करण्यात आलेली कार्यवाही, प्रलंबित अर्ज इत्यादी सर्व बाबींचा मासिक अहवाल सरकारला देण्यात येणार आहे.\nकोकण विभागातील नागरिकांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, पहिला मजला, कोकण भवन, सीबीडी बेलापूर (cbd belapur), नवी मुंबई (navi mumbai) येथे संपर्क साधावा, असं आवाहन विभागीय उपायुक्त(महसूल) सिद्धाराम शालीमठ यांनी केले आहे.\nबेलापूर (Belapur) येथील कोकण भवन (Konkan Bhavan) मध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO Navi Mumabi) सुरू\nउपायुक्त (महसूल) हे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय म्हणून काम पाहणार आहेत.\nएक नायब तहसीलदार, एक लिपिक, लिपिक टंकलेखक ही पदे मुख्यमंत्री सचिवालय कक्षात (CMO Navi Mumabi) असतील\nया कक्षात नागरिकांकडून मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले अर्ज, निवेदने स्वीकारण्यात येणार आहेत.\nकोकण विभागातील नागरिकांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, पहिला मजला, कोकण भवन, सीबीडी बेलापूर (cbd belapur), नवी मुंबई (navi mumbai) येथे संपर्क साधावा.\n‘ही’ १२ वादग्रस्त वक्तव्ये, ज्यामुळे शिवरायांनाही झालं असेल दु:ख\nमुद्याचं बोला- सुप्रिया सुळेंना तरुणीने भरसभेत रोखले\nप्रस्ताव देणाऱ्यांची नावे सांगा, शिवसेनेचं चव्हाणांना आव्हान\nवारिस पठाण यांची बोलती बंदी, पक्षप्रमुखांनी केली कारवाई\nवारिस पठाण यांचा माफी मागण्यास नकार, पुणे पोलिसांत तक्रार दाखल\nVideo: बांगलादेशी, पाकिस्तानी तुमचे बाप आहेत का बाळा नांदगावकरांचा वारिस पठाण यांना इशारा\n१५ कोटी मुस्लिमांचा ठेका तुम्हाला कुणी दिला जावेद अख्तर वारिस पठाणवर भडकले\nमहाविकास आघाडीला राज्यपालांचा ‘दणका’, सरपंच निवडीची शिफारस फेटाळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/nagpur-winter-session-uddhav-thackeray-criticises-devendra-fadnavis", "date_download": "2020-02-23T04:45:23Z", "digest": "sha1:SA3EDZHS5A6UJRKGXUX6C7XMKBBFWEJE", "length": 6406, "nlines": 133, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "नागपुरात हिवाळी 'धुराळा'! फडणवीसांचा हल्ला, उद्धव ठाकरेंचा प्रतिहल्ला", "raw_content": "\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\n फडणवीसांचा हल्ला, उद्धव ठाकरेंचा प्रतिहल्ला\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्य���त\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शिवनेरीवर ‘फैसला ऑन द स्पॉट’\nइतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/satyajeets-birthday-wishes-to-dhananjay-munde/", "date_download": "2020-02-23T03:49:53Z", "digest": "sha1:GTJE2NUTZGP7SJ2KH7XAC4GBKCYDEZOZ", "length": 5949, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "satyajeets-birthday-wishes-to-dhananjay-munde", "raw_content": "\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n…तर मी माफी मागतो; देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमहिला अत्याचाराची प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवावीत : सीमाताई आठवले\nकारंब्यातील गणवेश जगभरात ओळख मिळवतील : सुभाष देशमुख\n‘धनुभाऊ तुमच्या राजकीय वजनासोबत शारीरिक वजन देखील वाढो’\nटीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना विविध क्षेत्रातून शुभेच्छा मिळत आहेत. महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही त्यांना ट्वीट करून शुभेच्छा दिल्या आहेत.\nसत्यजित तांबे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा धनुभाऊ … तुमचे राजकीय आणि शाररीकही वजन ( जे तुम्ही जाणिवपूर्वक कमी करतायेत) वाढत जावो. संघर्षातुन तयार झालेलं तुमचं भारदस्त व्यक्तिमत्वचं मला भावते अशा आशयाच ट्वीट करत धनंजय मुंडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.\nवाढदिवसाच्या शुभेच्छा धनुभाऊ …\nतुमचे राजकीय आणि शाररीकही वजन ( जे तुम्ही जाणिवपूर्वक कमी करतायेत) वाढत जावो. संघर्षातुन तयार झालेलं तुमचं भारदस्त व्यक्तिमत्वचं मला भावते \n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n...त्यामुळे मी ��ोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2020-02-23T04:34:24Z", "digest": "sha1:3FXQ7FX4AX6D3GYHVQ2HLGPXBAMJQDYN", "length": 13027, "nlines": 79, "source_domain": "shekharpatil.com", "title": "नवमाध्यमांची क्रांती! - Shekhar Patil", "raw_content": "\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली ‘जंतर मंतर’ वरील आंदोलनाचा पहिला टप्पा नुकताच यशस्वीपणे पार पडला. यानिमित्ताने देशभरात उसळलेली लाट ही अत्यंत आश्‍चर्यकारक अशीच आहे. या आंदोलनातील तरूणाईचा सक्रीय सहभाग आणि यासाठी त्यांनी वापरलेली अत्याधुनिक संपर्कसाधने ही येणार्‍या युगाची नांदी ठरणार आहे.\n२१ सप्टेंबर १९९५ रोजी सकाळी नवी दिल्ली येथील एका गणेश मूर्तीने दुध पिल्याची घटना अवघ्या काही तासात जगभर पोहचली होती ही बाब आपणास आठवत असेल. आजच्या तुलनेत अगदीच प्राथमिक स्वरूपाची संपर्क यंत्रणा असूनही गणपतीचे कथित दुध प्राशन प्रचंड गतीने पसरले होते. आज तर अगदी क्षणाक्षणाची खबर देणार्‍या वृत्तवाहिन्या, न्यूज पोर्टल्स आणि सोशल नेटवर्कींग साईटस् आदींची रेलचेल आहे. या माध्यमांची ताकद वेळोवेळी सिध्दही झाली आहे. मात्र अण्णा हजारे यांच्या आंदोलनात या माध्यमांनी बजावलेली भूमिका ही अत्यंत विस्मयजनक अशीच म्हणावी लागेल.\nक्रिकेटच्या विश्‍वचषकात अवघा देश रंगलेला असतांना अण्णा हजारे यांनी आपले नियोजित उपोषण पुढे ढकलल्याची बातमी वर्तमानपत्रांच्या अगदी कोपर्‍यात छापून आली होती. दोन एप्रिलला आपल्या संघाने विश्‍वचषक पटकावल्यावर तर येत्या काही महिन्यांपर्यंत या खेळाडुंचे कोडकौतुक सुरू राहिल असे वाटले होते. मात्र आता हा विश्‍वचषक काही महिन्यांपूर्वी झाला की काय ही शंका वाटू लागली आहे. ही किमया घडलीय अत्याधुनिक प्रसारमाध्यमे त्यातही न्यू मीडियामुळे ही शंका वाटू लागली आहे. ही किमया घडलीय अत्याधुनिक प्रसारमाध्यमे त्यातही न्यू मीडियामु��े देशात आजवर अनेक आंदोलने झाले. यापैकी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने अत्यंत व्यापक स्वरूप धारण केले होते. विश्‍वनाथ प्रताप सिंग यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप केल्यावरही देश ढवळून निघाला होता. या दोन्ही कालखंडापेक्षा अण्णा हजारे यांना अत्यंत व्यापक पाठिंबा मिळाला.\nजयप्रकाश नारायण अथवा व्ही.पी. सिंग यांच्या कालखंडात प्रसारमाध्यमे हे मुख्यत: छापील स्वरूपातील होती. यात हस्तक्षेप करण्याचा अथवा आपले मत प्रदर्शीत करण्याचा वाचकांना अधिकार नव्हता. असल्यास त्यावर मर्यादा होती. आजही छापील प्रसारमाध्यमांचे स्थान अबाधित असले तरी जनतेच्या मदतीला कुणाचेही निर्बंध नसणारा न्यू मीडिया आला आहे. फेसबुक, ट्विटर यांच्या सारख्या सोशल नेटवर्कींग साईटस्, ब्लॉग्ज, कम्युनिटी पोर्टल्स आदींवर सरकारी अथवा खासगी बंधने नाहीत. यामुळे लक्षावधी नागरिकांनी या माध्यमाचा यथेच्छ वापर करत या आंदोलनात आपापल्या परीने हातभार लावला. यापूर्वी कोणत्याही आंदोलनास समर्थन द्यावयाचे झाल्यास यात सक्रीय सहभागी व्हावे लागत असे. आज मात्र कोट्यवधी नागरिकांनी आपल्या घरी अथवा कार्यालयात बसूनही अण्णांच्या आंदोलनाचा वन्ही चेतविला. सायबरविश्‍वात अण्णांच्या आंदोलनास प्रचंड पाठिंबा मिळण्यासाठी अर्थातच तरूणाईच्या मनातील आक्रोश कारणीभूत ठरला. आपल्या देशात तरूणाईचा टक्का जगात सर्वाधिक आहे. त्यांना मार्ग दाखविणारे अण्णा हजारेंसारखे समाजसेवक आणि याच्या जोडीला न्यू मीडिया असल्यास देशात क्रांती घडविणे अगदीच अशक्य नाही हेदेखील या आंदोलनाने दाखवून दिले आहे.\nअण्णा हजारे यांच्या आंदोलनास कितपत यश आले अथवा याचा शेवट काय होणार याविषयी मतभिन्नता असू शकते. मात्र या आंदोलनाने देशाच्या इतिहासात एक विभाजन रेषा तयार झाली हे मात्र निश्‍चित. येणार्‍या काळात क्रांतीचा बिगुल या नवमाध्यमांच्या मदतीनेच फुंकला जाणार आहे. या क्रांतीलढ्यासाठी कोणत्याही शस्त्रास्त्रांची आवश्यकता नाही. सत्ताधार्‍यांची गुर्मी उतरवण्यासाठी अण्णा हजारे सारखे निस्वार्थी नेतृत्व असले की बस्स कोणते वर्तमानपत्र अथवा चॅनलने प्रसिध्दी दिली नाही तरी एखाद्या वणव्याप्रमाणे क्रांतीचा संदेश पसरवणे शक्य आहे. एका अर्थाने आता प्रसारमाध्यमांचे लोकशाहीकरण झाले आहे. याला ‘मॅनेज’ करणे शक्य नसल्यामुळेच सत्ताधार्‍यांना धडकी भरली आहे.\n‘ते’ उपोषण आणि ‘हे’ उपोषण\nदुध भेसळखोरांना फाशीच हवी\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-trailer-for-the-movie-love-aaj-kal-arrives-with-the-audience/", "date_download": "2020-02-23T04:53:28Z", "digest": "sha1:XGQTVLTWIZ6ZUUMUOZWI7YQHVFPKFJ77", "length": 12426, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "'लव आज कल' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘लव आज कल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला\nमुंबई : करण जोहरच्या “कॉफी विथ करण’च्या शोमध्ये गमतीमध्ये सुरू झालेला संवाद आता सिरीयस बनला होता. आम्ही बॉलीवूडच्या नवीन जोडीबद्दल बोलत आहोत. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्यातील अफेअर आता पुन्हा एकदा रंगायला लागले आहे. इम्तियाझ अलीच्या “लव आज कल’मध्ये कार्तिक आणि सारा दिसतील. काल या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा 2020 मध्ये व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने रिलीज होणार आहे.\nदरम्यान, अनेक दिवसांपासून त्यांच्या बहुचर्चित ‘लव आज कल’ चित्रपटाबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. कधी सेटमधील फोटो व्हिडिओ तर कधी त्यांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा रंगलेली असेत. या चित्रपटाच्या माध्यमातून सारा – कार्तिकला एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.\nचाहत्यांची ही उत्सुकता काही दिवसांनी संपणार आहे. कारण आता लवकरच या दोघांना रूपेरी पडद्यावर एकत्र पाहता येणार आहे. नुकताच चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये दोघे एकमेंकांच्या प्रेमात मग्न झालेले दिसत आहेत.\nचित्रपटाचा हा पोस्टर चात्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. पोस्टरमध्ये कार्तिक प्रती साराचं असलेलं प्रेम स्पष्टपणे झळकत आहे. खुद्द सारा आणि कार्तिकने चित्रपटाचा पोस्टर त्यांच्या सोशल अकाउंटवर प्रदर्शित केला. सध्या हा पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.\n२००९ मध्ये सैफ आणि दीपिका यांचा ‘लव आजकल’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि चित्रपट हीट झाला होता. आता सारा आणि कार्तिकची जोडी पद्यावर काय धमाल करणार हे चित्रपट आल्यावर कळेलच. चित्रपटामध्ये त्या दोघांची केमिस्ट्री कशी आहे, हे प्रेक्षकांना लवकरचं पाहायला मिळणार आहे.\nजीवनशैलीत सुधारणा केल्यास मधुमेहापासून मुक्ती\nनाव न घेता उपमुख्यमंत्री पवार यांना आमदार लक्ष्मण जगताप यांचे आव्हान\nदोन दुचाकीस्वारांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nकारवाई करूनही बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर सुरूच\nकेवळ फोटोसेशन पुरतेच वृक्षारोपण\nपालिकेतील फायर यंत्रणा गॅसवर\nवाहतूककोंडीपुढे पोलिसांनी टेकले हात\nपीएमपीने पालिकेच्या धर्तीवर जाहिरातदर आकारावा\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप ‘या’ मुद्द्यांवरून करू शकतं शिवसेनेची कोंडी\nपक्षनेतृत्वाने संध��� दिल्यास सोने करील : राम शिंदे\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+42+mk.php", "date_download": "2020-02-23T03:44:33Z", "digest": "sha1:4R2H3WVDUCRP7U3T6WQYNHUZADPGNMGW", "length": 3697, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 42 / +38942 / 0038942 / 01138942, उत्तर मॅसिडोनिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड: 42 (+389 42)\nक्षेत्र कोड 42 / +38942 / 0038942 / 01138942, उत्तर मॅसिडोनिया\nआधी जोडलेला 42 हा क्रमांक Gostivar क्षेत्र कोड आहे व Gostivar उत्तर मॅसिडोनियामध्ये स्थित आहे. जर आपण उत्तर मॅसिडोनियाबाहेर असाल व आपल्याला Gostivarमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. उत्तर मॅसिडोनिया देश कोड +389 (00389) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Gostivarमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +389 42 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनGostivarमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +389 42 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00389 42 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/editorial/editorial/santvani-10-10-2019/m/", "date_download": "2020-02-23T04:28:23Z", "digest": "sha1:RYCOB3GAG4NA7K2BVSVWX3ERO5DNXENL", "length": 4516, "nlines": 53, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संतवाणी : जगाच्या कल्याणा.. | पुढारी\t", "raw_content": "\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर को��ण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nसंतवाणी : जगाच्या कल्याणा..\nडॉ. यु. म. पठाण\nजन्म द्यावा जी कलींत॥\nमागणें तें हेंचि, देवा\nकृपा करी हों केशवा॥\nजनी म्हणे, ऐसे साधु \nतयापाशी तूं गोविंदू ॥\nसंतांची महती सांगताना जनाबाई म्हणतात, जगाचा उद्धार व्हायचा असेल तर जगात साधू-संत जन्मायला हवेत. ते जनसामान्यांना योग्य मार्गदर्शन करतील, योग्य उपदेश करतील. त्यामुळे भक्ती का करावी, नीती कशी करावी, हे लोकांना उमजेल. सत्कृत्य नि दुष्कृत्य नि दुष्कर्म यातला भेद त्यांना कळेल. मग ते दुष्कृत्यं बंद करतील. त्यामुळे या जगाला शुचिता कळेल किंवा पावित्र्य नांदेल. देवाच्या भक्तीत समाज रमेल नि अशा हरिभक्तांना मुक्ती मिळेल. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ असं म्हणतात ते यासाठीच की नाही\nनगर : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nडोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nNZvsIND : मयांक अग्रवालचे अर्धशतक\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nकोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई\nमहापोर्टल बंद : नोकरभरतीची परीक्षा मात्र खासगी कंपन्यांकडेच \nयंदाचा उन्हाळा ठरणार ‘पाणीदार’\nअवैध ऑनलाईन लॉटरी निर्बंधासाठी सरकार सरसावले\n© 2017 पुढारी न्यूज\n© 2017 पुढारी न्यूज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/youth-throws-mobile-on-woman-over-tussle/articleshow/71191572.cms", "date_download": "2020-02-23T05:47:09Z", "digest": "sha1:IJQUQ5ODLYLOJJMTVWPZA2TJUJ7CKZBO", "length": 11182, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Pune crime : जाब विचारल्यामुळे मोबाइल फेकून मारला - youth throws mobile on woman over tussle | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nजाब विचारल्यामुळे मोबाइल फेकून मारला\nसय्यदनगर येथे रस्त्यावर शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला विचारणा केल्यामुळे त्याने महिलेला मोबाइल फेकून मारला. यात महिलेच्या डोक्याला सहा टाके पडले आहेत. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nजाब विचारल्यामुळे मोबाइल फेकून मारला\nपुणे: सय्यदनगर येथे रस्त्याव��� शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला विचारणा केल्यामुळे त्याने महिलेला मोबाइल फेकून मारला. यात महिलेच्या डोक्याला सहा टाके पडले आहेत. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअफसाना वलीअल्ला खाजी (वय ३५, दोघे रा. सय्यदनगर गल्ली क्रमांक १४) असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अरबाज परवेज सय्यद (वय २४) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला व आरोपी सय्यद एकाच भागात राहतात. त्यांची ओळख आहे. मंगळवारी दुपारी अफसाना या गप्पा मारत उभ्या होत्या. त्या वेळी सय्यदने 'आवाज कमी कर,' म्हणून शिव्या देऊ लागला. अफसाना यांनी शिव्या कशाला देतो, असे विचारले. त्या वेळी त्याने जोरात मोबाइल फेकून मारला. तो अफसाना यांच्या डोक्यात बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना सहा टाके पडले आहेत. या प्रकरणी पोलिस हवालदार संजय तावरे तपास करीत आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसंत तुकारामांच्या वंशजांकडून इंदुरीकरांच्या कीर्तनाचा समाचार\nपुणे: हिंजवडीत भीषण आग; चार तासांत संपूर्ण कंपनी खाक\nअजितदादा; इतकी वर्ष आपण उगाच दूर राहिलो: उद्धव ठाकरे\n...तर मुख्यमंत्र्यांना केबिनमध्येच कोंडून ठेवू; देसाईंचा इशारा\nशिवजयंतीसाठी हडसर किल्ल्यावर गेलेल्या ठाण्यातील तरुणीचा पडून मृत्यू\nइतर बातम्या:सय्यदनगर|वानवडी पोलीस|पुणे पोलीस|Pune crime|Mobile phone\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांचे हजारो समर्थक भजन दिंडीत सहभागी\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र ट��इम्स.कॉम च्या अॅपसोबत\nजाब विचारल्यामुळे मोबाइल फेकून मारला...\n‘एक्स्प्रेस वे’वर अडीचशे कॅमेऱ्यांची नजर...\nविद्यार्थ्यांसाठी दिवसभर उद्याने राहणार खुली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2020-02-23T03:29:06Z", "digest": "sha1:52I24Q4D2ID5XT6TIWHBPKCR2NTMPQT2", "length": 26303, "nlines": 97, "source_domain": "shekharpatil.com", "title": "सत्तेच्या सावलीतला ‘सहकार’ - Shekhar Patil", "raw_content": "\nचालू घडामोडी • राजकारण\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला आहे. या निकालास अनेक कंगोरे असले तरी यातील महत्वाचा गाभा हा सत्ताकारण आणि त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट आहे.\nजळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला आहे. या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रथमच ना. एकनाथराव खडसे यांच्याकडे या महत्वाच्या संस्थेचा ताबा आला आहे. या निकालास अनेक कंगोरे असले तरी यातील महत्वाचा गाभा हा सत्ताकारण आणि त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.\nग्रामपंचायतपासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांपेक्षा मुठभर मतदार असणार्‍या सहकार क्षेत्रातील निवडणुका अगदी भिन्न असतात. गाव ते राज्य पातळीवरील सहकारात त्या-त्या ठिकाणच्या सत्तेचा प्रभाव अवश्य असतो. याचा विचार करता जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेतही साहजीकच दीर्घ काळ सत्ता गाजविणार्‍या कॉंग्रेस व अलीकडच्या काळातील या पक्षासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने अधिराज्य गाजविणे स्वाभाविक होते. मध्यंतरी युती सरकार आले तरी सहकारात कॉंग्रेसची स्थिती मजबुत असल्याने त्यांना यावर कब्जा करणे शक्य झाले नाही. २००८ साली झालेल्या निवडणुकीत ईश्‍वरबाबूजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या पॅनलने विजय मिळवला होता. (तेव्हा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष अत्यंत प्रबळ होता ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे.) त्या निवडणुकीत एकनाथराव खडसे आणि सुरेशदादा जैन एकत्र असल्यावरही युतीच्या पॅनलला सत्ता मिळवण्यात अपयश आले होते. मध्यंतरी राष्ट्रवादीतल्या सत्ता संघर्षात शिवसेनेच्या चिमणराव पाटील यांनी अध्यक्षपद भुषविले तरी या निवडणुकीत राष्ट्रवादी भुईसपाट ���ोईल अशी कोणतीही स्थिती नव्हती. मात्र असे झाले. अर्थात यामागे अनेक कारणे आहेत.\nअनेकदा सहकारातील जागा या दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांना देण्यात याव्यात अशी चर्चा होत असते. जिल्हा मध्यवर्ती बँकेसारख्या महत्वाच्या संस्थेत मात्र नेते सहजासहजी सुत्रे सोडण्यास तयार होत नाहीत. आज निवडून आलेल्या उमेदवारांच्या यादीवर नजर फिरवली असता खासदार ए.टी. पाटील हे निवडून आले आहेत. याशिवाय आ. गुलाबराव पाटील, आ. डॉ. सतीश पाटील, आ. उन्मेष पाटील, आ. शिरीष चौधरी आणि हरिभाऊ जावळे या पाच जणांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व आमदार विजयी झाले आहेत. यापैकी पहिल्या दोघांना रिंगणात उतरण्याची संधी मिळाली नाही तरी उर्वरित दोघे तांत्रिक चुकीमुळे रिंगणातून बाद झाले. याशिवाय आधी आमदारकीच्या निवडणुकीत उतरलेले चिमणराव पाटील, वाडीलाल राठोड, अनिल भाईदास पाटील, रवींद्र पाटील आदींनीही विजय मिळवला. याचाच अर्थ असा की आपापल्या तालुक्यावर पुर्णपणे राजकीय पकड असणारे वा तसा प्रयत्न करणारे जिल्हा बँकेत पोहचले आहेत. म्हणजेच ही लढाई पहिल्या फळीतल्या शिलेदारांमधीलच होती. अन् ती त्याच पध्दतीने लढली गेली.\nदुसरी महत्वाची बाब म्हणजे मुठभर मतदारांमध्ये निवडणूक लढविणे ही एक ‘कला’ आहे. यात पैसा, राजकीय वलय आणि क्वचितप्रसंगी दबावतंत्रही मुक्तपणे वापरण्यात येते. तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्या मतदानाचा हक्क देण्यासाठी जो ठराव करतात तेथेच पुढील लढतीचा निकाल ठरत असतो. यामुळे विविध कार्यकारी सोसायट्यांना वेळोवेळी जिल्हा बँकेतून मदत करणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे आदी कामे करणारे आधीपासूनच यासाठी ‘फिल्डींग’ लावतात. सध्याच्या संचालक मंडळात सर्वाधीक अनुभवी असणारे मावळते अध्यक्ष चिमणराव पाटील यांनी आपल्यासह आपल्या पुत्राला याच पध्दतीने बिनविरोध निवडून आणले. साहजीकच नाथाभाऊंनाही विरोध झाला नाही. याचप्रमाणे जिल्हा बँकेचा अत्यंत गाढा अभ्यास असणारे संजय पवार यांनी विरोधक मोर्चेबांधणी करत असतांनाच आपलीही जागा बिनविरोध पदरात पाडून घेतली. जळगावात सुरेशदादा जैन यांच्या गटाला सर्व पातळ्यांवर मात देणार्‍या राजूमामांनी सहज बाजी मारली. चोपड्यातून माजी आमदार कैलास पाटील यांची माघार मात्र अनपेक्षित होती. या घडामोडी खासदार ईश्‍वरबाबूजी जैन, डॉ. सतीश पाटील वा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या लक्षात आल्या नसतील हे म्हणणे मुर्खपणाचे ठरणार आहे. यामुळे त्यांनी नंतर धोका दिल्याचा आरोप केला तरी यात तथ्य नव्हते. अर्थात या जागा बिनविरोध झाल्यानंतरही ते लढा देऊ शकत होते. मात्र खरी मेख इथेच होती. खासदार ईश्‍वरबाबूजी आणि त्यांचे पुत्र मनीष हे अडचणीत सापडले आहेत ही उघड बाब आहे. जैन पिता-पुत्राला कारागृहात धाडण्याचा नाथाभाऊंनी जाहीर विडा उचलला आहे. यामुळे गेल्या २० वर्षांपासून जामनेर तालुका विविध कार्यकारी सोसायटीतून निवडून येणार्‍या बाबूजींनी चक्क मैदान सोडत ना. गिरीश महाजन यांच्या हातात सुत्रे सोपवली. खुद्द बाबूजींच्या हक्काच्या हिवरखेडा सोसायटीतून ना. महाजन यांचा ठराव झाला तेव्हाच हे गणित सर्वांच्या लक्षात आले. नाथाभाऊंना टक्कर देण्यासाठी वा किमान त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी ‘दुश्मन का दुश्मन अपना दोस्त’ या न्यायाने त्यांनी ना. गिरीशभाऊंना पुढे केले. याचे प्रतिबिंब त्यांच्या एकतर्फी विजयातून दिसूनच आले आहे. आता ना. महाजन यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेत नाथाभाऊंच्या एकतर्फी वर्चस्वाला काही प्रमाणात तरी छेद देण्याचे त्यांचे मनसुबे असतीलच. ही बाब भविष्यात आपल्यासमोर येण्याची शक्यतादेखील आहे.\nखासदार ईश्‍वरबाबूजी आणि आ. डॉ. सतीश पाटील यांनी रणांगणातून माघार घेत इतर शिलेदारांच्या बळावर गर्जना सुरू केल्या असतांनाच माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी राजकीय चातुर्याचे दर्शन घडवत ना. एकनाथराव खडसे यांच्याशी हातमिळवणी केली तेव्हाच कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा दारूण पराभव पक्का झाला होता. कुणाला ही बाब फारशी ज्ञात नाही. मात्र गेल्या २० वर्षांपासून इतर सहकारी संस्थांच्या मतदारसंघांमधून देवकर यांनी स्वत:सह अन्य दिलेले उमेदवारच सातत्याने निवडून आलेले आहेत. या मतदारसंघांमध्ये विविध कार्यकारी सोसायट्या वगळता अन्य सहकारी संस्थांचा समावेश होता. ते यात मुरब्बी असून यातील बहुतांश मतदार त्यांचे हक्काचे आहेत. या निवडणुकीचा विचार केला असता खुद्द देवकर हे इतर संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून उभे होते. त्यांच्यासह महिला राखीव मधून उभ्या असणार्‍या तिलोत्तमा पाटील व रोहिणीताई खडसे-खेवलकर, ओबीसी प्रवर्गातून उभे असणारे खासदार ए.टी.नाना पाटील, अनुसुचित जाती-जमाती मतद���रसंघातील आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे व विमुक्त जाती व भटक्या जाती मतदारसंघातील वाडीलाल राठोड अशा एकूण सहा जागा त्यांच्या हक्काच्या मतदारसंघातील होत्या. या सर्व जागांच्या विजयाचे शिल्पकार हे गुलाबराव देवकर असल्याचे आपण सहकारातील कुणीही जाणकार व्यक्तीला विचारू शकतात. एका अर्थाने देवकरांची नाथाभाऊंशी हातमिळवणी हा या निवडणुकीला कलाटणी देणारा मुद्दा ठरला. खर तर देवकर यांचा भाजप नेत्यांसोबतचा आधीपासूनचा सलोखा हा कुणापासून लपून राहिलेला नव्हता. यामुळे ते सहजगत्या सहकार पॅनलसोबत आले. येथेच या पॅनलचा एकतर्फी विजय निश्‍चित झाला. यात कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी प्रारंभी लढण्यासाठी सज्ज असल्याचा आव आणला तरी त्यांची राष्ट्रवादीपेक्षाही भयंकर गत झाली.\nतालुका पातळीवरील विविध कार्यकारी सोसायट्या मतदारसंघाचा विचार करता यावेळी काही प्रमाणात बदल घडले. रावेरमधून नाथाभाऊंनी आपले कट्टर समर्थक नंदकुमार महाजन यांना संधी दिली. तर यावलमधून गणेश नेहते यांना उमेदवारी मिळाली. हे दोन्ही जण निवडून आले. आजवर कमनशिबी म्हणून गणल्या जाणार्‍या रवींद्रभैय्यांना ईश्‍वरचिठ्ठीतून मुक्ताईचा आशीर्वाद मिळाल्याने ते तरले. हा अपवाद वगळता सर्व विकासो मतदारसंघातील विजय हे एकतर्फी झाले. भुसावळात संतोष चौधरी यांचे पुत्र सचिन यांचा ठराव रद्द झाला नसता तर येथे चुरस झाली असती. याचप्रमाणे उन्मेष पाटील व शिरीष चौधरी यांच्या उमेदवारीनेही गणित बिघडण्याची शक्यता होती. मात्र तसे झाले नाही.\nआता उरतो महत्वाचा मुद्दा- निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यापासूनच नाथाभाऊ हे आपली कन्या रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या हाती जिल्हा बँकेची सुत्रे देणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून खुले आरोप-प्रत्यारोपही झालेत. असे असूनही नाथाभाऊंच्या पाठीशी सेना-भाजपच नव्हे तर राष्ट्रवादीतले गुलाबराव देवकर यांच्यासारखे मातब्बर ( त्यांच्यासोबत तिलोत्तमा पाटील व नानासाहेब देशमुखही आले.) का एकवटले हा प्रश्‍न उपस्थित होतो. यामागे महत्वाचे कारण म्हणजे आज राज्य सरकारमधील महत्वाचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची भुमिका ही अत्यंत महत्वाची आहे. अगदी आमदारांना जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मिळणार्‍या निधीपासून ते विविध आघाड्यांवर नाथाभाऊंची सोबत ही केव्हा��ी लाभदायक असल्याचा विचार या मंडळींनी केला असावा. आज सुरेशदादा बाहेर असते तर ईश्‍वरबाबूजी, ना. गिरीशभाऊंसह शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीची मोट बांधत नाथाभाऊंचा झंझावात रोखता आला असता असा युक्तीवाद काही जण करू शकतील. मात्र प्रत्यक्षात या जर-तरच्या बाबी आहेत. सत्य इतकेच की, आपल्या राजकीय कारकिर्दीत आजवर ना. एकनाथराव खडसे यांनी विविध शिखरांना स्पर्श केला तरी दगडी बँक त्यांच्या हातात कधी आलीच नव्हती. यामुळे मौका पाहून त्यांनी चौका नव्हे तर षटकारच हाणला. अर्थात सत्तेशिवाय हे शक्य होते\nथोडक्यात सांगावयाचे तर- ना. एकनाथराव खडसे यांच्याकडे जिल्ह्यातील सत्तेची सुत्रे एकवटली असतांना सर्वपक्षीय आमदारांना त्यांचा विरोध परवडणारा नव्हता; चिमणराव पाटलांच्या मुरब्बीपणापुढे आ. डॉ. सतीश पाटील सपशेल चुकले; बाबूजींनी ना. गिरीशभाऊंचा जिल्हा बँकेत प्रवेश करून स्वत: रणांगणातून हुशारीने अंग काढून घेतले. आणि हा सर्व गोंधळ डोळसपणे अनुभवत गुलाबराव देवकर यांनी मुरब्बीपणा दाखवत निर्णायक क्षणाला नाथाभाऊंना साथ देत शेवटचा घाव घातला. यातूनच सहकार पॅनलचा दणदणीत विजय साकार झाला.\nतन-मनाला झपाटून टाकणारे उत्सव गान\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nया पापाचे वाटेकरी कोण \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathiweather-prediction-pune-maharashtra-11679", "date_download": "2020-02-23T04:11:20Z", "digest": "sha1:QP6FISUSA7JNEX5TZ7R7DQ4KUOHMVTYM", "length": 17232, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,weather prediction, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात आज पावसाचा अंदाज\nकोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात आज पावसाचा अंदाज\nसोमवार, 27 ऑगस्ट 2018\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सूनचा प्रवाह वाढल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. आज (ता. २७) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बुधवारपर्यंत (ता.२९) पाऊस पडण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सूनचा प्रवाह वाढल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. आज (ता. २७) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बुधवारपर्यंत (ता.२९) पाऊस पडण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nबंगालच्या उपसागरात पश्‍चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगत हवेचे कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, आज (ता. २७) त्याची तीव्रता वाढणार आहे. या कमी दाब क्षेत्रामुळे माॅन्सूनच्या प्रवाहांना बळकटी मिळणार असून, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीसह अंतर्गत भागात बुधवारपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nउद्यापासून (ता. २८) मराठवाडा आणि विदर्भात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडला होता. विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपात पावसाने हजेरी लावली. रविवारी दुपारनंतर पूर्व विदर्भ, मराठवाड्यात ढग जमा झाले होते. तर मध्य महाराष्ट्र, कोकणात दिवसभर ऊन - पावसाचा खेळ सुरू होता.\nरविवारी (ता.२६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्य�� पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्त्रोत - कृषी विभाग) : कोकण : मुरबाड ३७, न्याहडी ३१, खारबाव ३४, गोरेगाव ३५, कर्जत ४६, नेरळ ४६, कडाव ४३, कळंब ४६, कशेले ४८, वौशी ३६, खोपोली ३५, आटोने ४१, जांभूळपाडा ३२, पेण ३०, कसू ४०, कामरली ३३, महाड ४४, करंजवाडी ३२, खारवली ३४, तुडली ३६, माणगाव ५२, लोणेरे ३१, निझामपूर ३०, पोलादपूर ३३, कोंडवी ३७, वाकण ४६, मुरूड ३०, मार्गताम्हाणे ४६, रामपूर ४०, कळकवणे ३२, शिरगांव ८२, खेड ३२, शिर्शी ४२, भरणे ३६, दाभील ४०, तरवल ३९, लांजा ३१, विलवडे ३३, सांगवे ३२, जव्हार ३०, मोखडा ३६.\nमध्य महाराष्ट्र : इगतपुरी ३८, धारगाव ३७, शेंडी ६३, पौड ४१, घोटावडे ४४, माले ५६, मुठे ७४, पिरंगूट ३९, निगुडघर ५५, खडकाळा ५१, लोणावळा ७१, शिवणे ३५, वेल्हा ३१, पानशेत ३५, राजूर ३२, बामणोली ४३, केळघर ४४, हेळवाक ५५, महाबळेश्‍वर ६०, तापोळा ६३, लामज ७८, आंबा ५२, राधानगरी ३०. मराठवाडा : शेलगाव १९, झरी १२, इतकूर १३.\nविदर्भ : बोराखेडी १२, किन्हीराजा १५, मुंगळा १५, शेलू बाजार १२, धानोरा २०, गिरोली १०, धारणी २२, धुळघाट १८, सावळीखेडा १५, चिखलदरा १२, सेमडोह १६, रिसेगाव १५, दिग्रस १०, सावळी १२, घोटी १२, पारवा १६, सडक अर्जुनी १४, पिसेवढथा १९.\nकोकण महाराष्ट्र विदर्भ पाऊस हवामान विभाग पश्‍चिम बंगाल ओडिशा किनारपट्टी कृषी विभाग गोरेगाव महाड खेड नगर\nडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र आढळते.\nजालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल\nजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२२) कांद्यांची ५० क्‍विंटल आवक झा\nतयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे बनविण्याचे...\nसध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार खाद्यपदार्थांकडे\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार...\nअकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत देण्यात येणारे कर्ज\nव्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणी\nभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली.\nविदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...\nसांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...\nशेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...\nई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...\nअठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...\nसिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...\nपशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...\nनिर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...\nखारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...\nजळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...\nइंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...\nचांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...\nसर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...\nविदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...\nचारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...\nपरराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...\nकेळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...\nशेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...\nऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...\nनैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://magevalunpahtana.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87/?shared=email&msg=fail", "date_download": "2020-02-23T04:37:29Z", "digest": "sha1:BFZCQZIRFXBPPKTX6ETCCHTHN4DT5MEQ", "length": 11211, "nlines": 194, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "रेखाटने | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\nमाझ्या बोलावणे आले की या कथेला पल्ली उर्फ़ पल्लवी देशपांडे हिने काढलेले एक चित्र\nगजराज, वनराज आणि अश्वमेध विशेष आवडली… मस्तच.\nनोव्हेंबर 5, 2011 at 12:12 सकाळी\nनोव्हेंबर 7, 2011 at 9:30 सकाळी\nआयला, य���च्यापुढे आमची मोबाईलवरची रेखाटने अगदीच तुच्छ वाटायला लागलीत आता.\nदेवा, तुमचं कसब जास्त महत्वाचं आहे. हे काय पेन्सिलने कागदावर काढलेली चित्रे आहेत. धन्यवाद 🙂\nमन:पूर्वक आभार रुपाली _/\\_\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (4)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (40)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (19)\nरसग्रहण – कविता व गाणी (29)\nसहज सुचलं म्हणुन…. (77)\n‘हमरा लाईफ कौनो लाईफ नही है कां\nये दुनिया अगर मिल भी जाये तो क्यां है…\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n347,240 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51657", "date_download": "2020-02-23T06:20:08Z", "digest": "sha1:6RLD3Q6C2QVVLLPHMY7GYRD7AOKOELUT", "length": 24588, "nlines": 269, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तामागोयाकी अर्थात एग रोल ( फोटोसह) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तामागोयाकी अर्थात एग रोल ( फोटोसह)\nतामागोयाकी अर्थात एग रोल ( फोटोसह)\nसोया सॉस ( अधिक टिपा पहा) - १ टीस्पुन\nमिरिन - २/३ टिस्पुन ( मिरिन इथे भारतात मिळत नाही त्यामुळे त्याऐवजी पाणी - २/३ टिस्पुन + साखर - अर्धा ते एक टीस्पुन ( चवीनुसार ) घ्यावी.\nऑम्लेटचा चौकोनी / आयताकृती तवा ( असल्यास) नाहीतर छोटा गोल पसरट तवा.\nतवा सपाटच हवा ( खोलगट असलेला चालणार नाही) गोल तव्यावर करणे थोडे त्रासदायक होईल, प्रयत्न करुन पहायला हरकत नाही.\nतामागो म्हणजे अंडे, याकी म्हणजे ग्रील्ड. पदार्थाच्या नावात ग्रील्ड असले तरी हा ग्रील करायचा पदार्थ नाही.\nवरिल सर्व पदार्थ एका भांड्यात काढुन घेऊन हलक्या हाताने फेटा. साखर विरघळली पाहिजे.\nसगळे व्यवस्थित मिक्स झाले की गॅसवर तवा तापत ठेवा. गॅस अगदी बारिक ठेवा..\nतव्यावर थोडे तेल घालुन ते सर्व बाजुना पसरववुन घ्या. चौकोनी तवा असल्यास कोपर्‍यातही पसरवा.\n१ - तवा तापल्यावर अंड्याच्या मिश्रणातले अगदी थोडे मिश्रण तव्यावर टाकुन तवा हलवुन सगळीकडे पटापट पसरवुन घ्या.\n२ - अगदी पातळ थर तयार झाला पाहीजे. थर लगेच्च खालुन शिजेल , तेव्हा वरचा भाग ओला /अर्ध कच्चा असतानाच एका पसरट उलथण्याने हळुहळू त्या थराची गुंडाळी करा.\n३ - ही गुंडाळी तव्याच्या डाव्या ( किंवा कोणत्याही) बाजुला सरकवुन ठेवा\n४. आता पुन्हा एकदा आधीसारखाच पातळ थर स्टेप १ आणि २ करा. मात्र यावेळी एकाबाजुला ठेवलेली गुंडाळी घेऊन त्यावर नविन थर हळुहळू गुंडाळा.\n५- या १,२, ३ स्टेप अजुन दोन / तीनदा ( अंड्याचे मिश्रण संपेपर्यंत) रिपीट करा\n६- सगळे मिश्रण संपुन जाड गुंडाळी झाली की एखाद दोन मिनीटाने तव्यावरुन हलकेच काढुन थंड व्हायला ताटात ठेवा.\n७ - साधारण ५ मिनीटाने त्याच्या वड्या कापुन खायला द्या.\nडब्यात द्यायला किंवा ब्रेकफास्टला छान पदार्थ आहे.\nएक ते दोन जणांना\n- तवा पसरटच घ्या. नाहीतर पातळ थर करणे शक्य नाही.\n- गॅस अगदी बारिक ठेवा.\n- पहिल्य प्रयत्नात जमले नाही तरी एखाद दोन वेळा केल्यावर जमेल ( मलाही जमले म्हणजे..).\n- माझ्या फोटोत अंड्याचे थर तितकेसे पातळ नाहीत. सुगरण माणसांना इथे अति पातळ थर करुन आपले स्किल्स दाखवायची संधी आहे. मुळ पदार्थात शक्य तितके पातळ थरच हवेत.\n- सोयासॉस बद्दल -\nआपल्याकडे सर्रास जो सोयासॉस मिळतो तो चिनी सोयासॉस असतो. त्याचा वास किंचीत आंबट, तीव्र आणि रसायनांसारखा येतो आणि ते लिक्विड पाण्यापेक्षा थोडे घट्ट वाटते. शिवाय याचा रंग खुप गडद असतो. सोसासॉस बनवणे ही थोडी मोठी प्रक्रीया आहे आणि त्याला वेळ लागतो. त्यामुळे कंपन्या रसायने आणि एम एस जी वापरुन ती प्रक्रीया कमी वेळात करतात आणि चायनीज सोयासॉस बनतो. याची चव जास्त खारट आणि कृत्रिम वाटते.\nजपानी सोयासॉस हा आंबवण्याच्या प्रक्रीयेतुन तयार केलेला असतो. हा सॉस अगदी पातळ प्रवाही असुन रंगही फिकट असतो. याचा वास घेतल्यास गोडसर, हलका आणि रसना खुलवणारा वाटतो ( उमामी ) यात रसायने / एम एस जी नसतात. याची चव अर्थात उजवी आहे.\nमी ही माहिती शोधायला का गेले तर भारतात परत आल्यावर इथला सोयासॉस वापरुन दोन तीन वेळा जपानी पदार्थ करुन पाहिले आणि ते खराब लागले/ हवी ती चव आली नाही. नंतर एकदा गोदरेज नेचर्स स्टोर मधे किक्कोमान सोयु ( सो.सॉ) ची बा टली मिळाली ती घेऊन आले. या सो.सॉ ची चव जपानीच होती म्हणुन शोधुन यातला फरक वाचला. याबद्दल अधिक माहीती वाचायची असल्यास इथे पहा. यात दिलेले सेन्सरी चेक मी घरी करुन पाहि��े आणि घरात असलेली जुनी सोयासॉसची बाटली फेकुन दिली.\nजपानी मैत्रिणी आणि इंटरनेट\nकरून पाहिलं पाहिजे. कधी\nकरून पाहिलं पाहिजे. कधी खातात हे ब्रेकफास्टला आणि कशा बरोबर वगैरे\nतव्याचं तापमान नीट जमलं पाहिजे नाहीतर ती गुंडाळी खालून जळत राहील.\nफोटो टाक बाई लवकर म्हणजे व्यवस्थित कल्पना येईल.\nसोयासॉसच्या माहितीबद्दल धन्यवाद. मलाही अजिबात आवडत नाही. आता सोसासोसानं जपानी सोसॉ घेऊन येते. नेचर्स बास्केटमध्ये शोधलंस तर मिरीनही मिळेल कदाचित.\nमामी , हो ब्रेकफास्ट्ला किंवा\nमामी , हो ब्रेकफास्ट्ला किंवा डब्यात देऊ शकतो. फोटो टाकलेत आता.\nतव्याचं तापमान नीट जमलं पाहिजे नाहीतर ती गुंडाळी खालून जळत राहील. >> हो हो. गॅस बारिक ठेवण्याची टिप अ‍ॅड केली. अगदीच जमत नसेल तर तवा थोडा सरकवुन घ्यायचा म्हणजे गुंडाळीचा भाग आचेवर येणार नाही असा.\nमस्त दिसताहेत. जितके पातळ थर\nमस्त दिसताहेत. जितके पातळ थर तितके छान दिसतील. उद्याच करते.\nसही दिसतय. मीठ/ पेपर नाही\nसही दिसतय. मीठ/ पेपर नाही घालत का चायनीज एग रोल खाल्लेले त्या तेलकट भाजी भरलेल्या गुंडाळीपेक्षा हे भारी दिसतायत. सोय सॉस बद्दल सहमत, चायनीजची विशेषणं एकदम चपखल 'वास किंचीत आंबट, तीव्र आणि रसायनांसारखा येतो आणि ते लिक्विड पाण्यापेक्षा थोडे घट्ट'\nमामी, करुन इथे रिपोर्ट दे\nमामी, करुन इथे रिपोर्ट दे\nअमितव, मीठ नाही कारण सोयासॉस घातला आहे. आणि पेपरही नाही कारण साखर आहे. जपानी पदार्थाच्या चवी अगदी माइल्ड असतात. पण आपल्या भारतीय चवीचे खाणार्‍या जिभेला चव पटली नाहीच ( फिकी वाटली) तर पुढच्या वेळेस जास्तीचे मीठ घालुन बघा. मला आजवर घालावे लागले नाहीये.\nमस्त.. हा प्रकार करायला\nमस्त.. हा प्रकार करायला दिसतोय तेवढा सोपा नाही. यू ट्यूबवर बर्‍याच थरांचा केलेला आहे.\nचायनीज सोया सॉस मधे फक्त खारटच चव लागते. म्हणून मीही नाही वापरत तो आता.\nहं छान आहे नवीन पदार्थ. फोटो\nहं छान आहे नवीन पदार्थ. फोटो सुंदर.\n फार स्किल्फुल रेसिपी आहे.\nसावली, मस्त दिसत आहेत रोल्स.\nसावली, मस्त दिसत आहेत रोल्स. सोयासॉसबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. तू जे जॅपनिस ब्रान्डचे सोयासॉस वापरले त्याचे नक्की नाव आठवते का इथे सिंगापुरात अनेक प्रकारचे सो. सॉ. मिळतात.\nदिनेश. , हो बरेच लेयर करतात\nदिनेश. , हो बरेच लेयर करतात पण त्यासाठी जास्त अंडी लागतील.\nस्किल्फ���ल नाही हो. सोपी आहे. अंड लगेच शिजत जातं.\nबी, 'किक्कोमान सोयासॉस' आहे माझ्याकडे. तिथेही बहुधा मिळेल.\nअंड्याची सुरळीची वडी.. >>>\nबापरे, निगुतीने करायचा पदार्थ\nबापरे, निगुतीने करायचा पदार्थ वाटतोय.\nकधीत॑री करून बघीन. अंडं भयंकर आवडत असल्याने आवडेलच याची खात्री आहे\nसावली, मस्त रेसिपी आणि सुंदर\nसावली, मस्त रेसिपी आणि सुंदर फोटो ते ऑम्लेट करणे कौशल्याचेच काम वाटते आहे\nमंजूडीने कुठल्यातरी धाग्यावर भाज्या घातलेल्या कोरियन एग रोल्सची रेसिपी दिली होती.ह्याच रेसिपीचे भाज्या घातलेले व्हर्जन आहे. कुठल्या बाफवर ते अजिबात सापडत नाहीये पण गुगलल्यावर मिळाली. ती इथे चिकटवते नाहीतर परत हरवेल.\nसावली, रेसिपी तशी सोप्पी आहे\nसावली, रेसिपी तशी सोप्पी आहे म्हणजे फार काही करायचं नाहीये म्हणून. फोटोही छान.\nमला ४ थ्या स्टेपमध्येच कन्फ्युजन झालंय पण, त्यामुळे नंतरच्या सगळ्याच स्टेप्स पण डोक्यावरून.\nमस्त फोटो आहे. माझ्याकडे छोटा\nमाझ्याकडे छोटा चौकोनी तवा आहे, त्यावर हे मस्त होतील. पण मी ऑम्लेटच्या मिश्रणाचेच करेन, अगोने लिंक दिली आहे त्यानुसार\nअगो, मला नाही ग आठवत ही लिंक मी दिल्याचं.. या वेबसाईटवरच्या दुसर्‍या एका पाकृची लिंक मी अल्पनाला दिली होती.\nधन्यवाद कौशल्याचे वगैरे नाही\nकौशल्याचे वगैरे नाही फारसे, खरच. मला जमले म्हणजे कोणालाही जमेल. करुन बघा एकदा. हो भाज्या घातलेले पण छान लागते पण भाज्या अगदी बाऽरीक कापायला लागतील. ती लिंक छान आहे\nअर्र, अगं चौथी स्टेप रिपीट आहे. नुसत्या एकावर एक गुंडाळ्या करायच्या आहेत. इथे एक विडीयो आहे.\nमस्तय ही रेसिपी. अगोची लिंकही\nअगोची लिंकही छान (त्या लिंकवरच्या अखेरच्या फोटोत रोल खालून करपला आहे थोडासा म्हणजे आपण घरी करून बघताना करपला तरी चालेल :फिदी:)\nअर्र मंजूडी, येस, तू बहुतेक\nअर्र मंजूडी, येस, तू बहुतेक चॉकलेट पुडिंगची दिली होतीस. त्यावरुन मी ह्यावर उडी मारली\nनवीन पदार्थ मस्त दिसतोय\nनवीन पदार्थ मस्त दिसतोय ..\nखुप छान आहे पदार्थ प्रयत्न\nखुप छान आहे पदार्थ प्रयत्न करून बघेन जमतोय का.\n सोयसॉसच्या माहितीबद्दलपण थँक यू.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/chicken-sells-for-500-rupees-a-kg-onions-for-250-rupees-in-assam-due-to-protest-on-cab/articleshow/72656605.cms", "date_download": "2020-02-23T05:51:08Z", "digest": "sha1:TCOEI5AHQSLIVQ24VIBWBUGXOJFSZAZP", "length": 13477, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "protest against CAB : CAB: आसाममधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत - chicken sells for 500 rupees a kg onions for 250 rupees in assam due to protest on cab | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nCAB: आसाममधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत\nआसामची राजधानी गुवाहाटीमध्ये नागरिकत्व कायद्याला विरोध कायम असून, यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गुवाहाटीमध्ये अन्नधान्य मिळण्यात मोठी अडचण येत असून, टंचाईमुळे दर गगनाला भिडले आहेत. बँकांच्या एटीएममधील रोख रक्कम संपुष्टात येत आहे. इंधन पोहोचू शकत नसल्यामुळे पेट्रोल पंप ओस पडताना दिसत आहेत.\nCAB: आसाममधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत\nगुवाहाटीः आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये नागरिकत्व कायद्याला विरोध कायम असून, यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गुवाहाटीमध्ये अन्नधान्य मिळण्यात मोठी अडचण येत असून, टंचाईमुळे दर गगनाला भिडले आहेत. बँकांच्या एटीएममधील रोख रक्कम संपुष्टात येत आहे. इंधन पोहोचू शकत नसल्यामुळे पेट्रोल पंप ओस पडताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर चिकनचा दर प्रतिकिलोसाठी ५०० रुपयांवर पोहोचला आहे.\nगुवाहाटीमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी शनिवारी शिथिल केल्यानंतर नागरिक गरजेच्या वस्तू, अन्नधान्य खरेदी करण्यासाठी बाहेर पडले. यावेळी बाजारात कांद्याचे दर २५० रुपये, बटाटे ६० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. चिकनचे दर प्रतिकिलोसाठी ५०० रुपये, तर मासे ४२० रुपयांनी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर पालकजुडी १० रुपयांना मिळत असे. आता याच पालकजुडीची किंमत ६० रुपये झाली आहे.\nCAB: विरोधाला धार कायम; ईशान्य भारत धुमसताच\nगुवाहाटीमधील बाजार हा बाहेरील साधनांवर अवलंबून आहे. गुवाहाटीमधील खरेदी-विक्री घाऊक पद्धतीने चालते. अन्नधान्याचा मर्यादित साठा आम्ही करू शकलो. त्यामुळे शनिवारी बाजार सुरू होताच काही मिनिटांमध्ये सर्व साठा संपला, अशी प्रतिक्रिया घाऊक विक्रेत्यांनी दिली आहे. गेल्या रविवारपासून पश्चिम बंगाल-आसाम सीमेवर कृषी उत्पादने असलेली हजारो अडकून पडल्याची माहिती मिळाली आहे.\nCAB: हिंसाचारानं��र 'जामिया'तील परीक्षा स्थगित\nगुवाहाटीमध्ये सुरू असलेल्या निदर्शने आणि संचारबंदीमुळे पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सामान्य जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. पुरवठा नसल्यामुळे किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोमवारपर्यंत बाजारातील स्थिती पूर्वपदावर येईल, अशी आम्हाला आशा आहे, अशी प्रतिक्रिया आसाम चेंबर ऑफ कॉमर्सचे महासचिव शिशिर देव यांनी दिली आहे.\nईशान्येतील हिंसेला काँग्रेस जबाबदार: अमित शहा\nCABला विरोध; आसामपाठोपाठ पश्चिम बंगालही पेटले\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nदिल्लीच्या रस्त्यांवर धावली 'विंटेज ब्युटी'\n'भाजप आमदार महिनाभर बलात्कार करत होता'\n... तर तुमचा मलेशिया करू; भारताचा तुर्कस्तानला सज्जड दम\nपाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या अमूल्याचे वडील भडकले\nमृत्युशी झगडताना अमर सिंह यांचं बीग बींसाठी भावूक ट्विट\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\n‘मोदी हे अलौकिक प्रतिभेचे धनी’\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्या सुटकेसाठी 'प्रार्थना'\nजहाल बनविण्यासाठी राष्ट्रवादाचा उपयोग\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nCAB: आसाममधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत...\nस्वाती मालीवाल यांची प्रकृती खालावली, हॉस्पिटलमध्ये दाखल...\nCAB: विरोधाला धार कायम; ईशान्य भारत धुमसताच...\nअफवांवर विश्वास ठेऊ नका : गडकरी...\nमदर डेअरी, अमूलचे दूध महागले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82.html?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2020-02-23T04:47:48Z", "digest": "sha1:KFNK6IJDFT45YJOTKWK7BJUQBMLVXDIA", "length": 4921, "nlines": 13, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "मनोरुग्णालयात दरवर्षी साठ-सत्तर रुग्णांचा मृत्यू - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "मनोरुग्णालयात दरवर्षी साठ-सत्तर रुग्णांचा मृत्यू\nमनोरुग्णालयात दरवर्षी साठ ते सत्तर रुग्णांचा मृत्यू होत असून, यातील अनेक रुग्ण अकस्मात व औषधोपचाराच्या अभावी दगावत असल्याची धक्कादायक माहिती खुद्द अधीक्षक डॉ. मनोहर यादव यांनी दिली. नुकताच रुग्णालयातील दोन युवकांचा मृत्यू झाला. त्यामुळे ही बाब उजेडात आली.\nयाबाबत बोलताना डॉ. यादव म्हणाले, \"\"रामदास नामदेव नाईक (वय 35, रा. पिंपळगाव, ता. आंबेगाव) हा 14 डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला दहा वर्षांपासून सिझोफ्रेनियाचा आजार होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकेल. लालासाहेब गोकुळ धावडे (वय 24, रा. लिमटेक, ता. बारामती) हा 26 डिसेंबर रोजी दाखल झाला होता. त्याला वारंवार झटके येत होते. त्याचा गुरुवारी (ता. 6) दुपारी मृत्यू झाला.''\nडॉ. यादव म्हणाले, \"\"वृद्ध मनोरुग्णांना त्यांचे नातेवाईक रुग्णालयात बळजबरीने दाखल करतात. त्यांना मानसिक आजारासोबतच शारीरिक व्याधीही असतात. काही दिवसांपूर्वीच उत्तम गोविंदराव पांढरे यांना \"डेलेरियम'(पूर्णत: मद्यपानाच्या आहारी गेलेला रुग्ण) या आजारातून पूर्णपणे बाहेर काढण्यात आले आहे.'' रुग्णालयात सहा महिन्यांपासून औषधांचा तुटवडा आहे. सध्या रुग्णालयात दोन हजार 637 ब्लॅंकेट्‌स, अडीच हजार चादर, चौदाशे स्वेटर असून, साडेतीनशे पुरुषांना तर सव्वाशे महिला रुग्णांना स्वेटर कमी असल्याचे डॉ. यादव यांनी सांगितले.\nमनोरुग्णालयात मागील सहा महिन्यांत सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाने जेल रोड पोलिस चौकीत अकस्मात निधन म्हणून नोंद केली आहे. मात्र, प्रत्येक वेळी प्रशासन आणि पोलिसांनी रुग्णाच्या मृत्यूची माहिती हेतुपूर्वक लपविल्याने या अशा मृत्यूबाबत संशय बळावत असल्याची चर्चा रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-importance-of-guru/", "date_download": "2020-02-23T05:30:33Z", "digest": "sha1:RJKU7AEPSCOSP6IZTIL4Q2G55GN62SMW", "length": 14909, "nlines": 360, "source_domain": "sanatanshop.com", "title": "गुरूंचे महत्त्व – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Marathi Books / अध्यात्मिक उन्नतीसाठी साधना / गुरुकृपायोग आणि गुरु - शिष्य\n२. प्रारब्ध आणि गुरु\n३. गुरूंच्या प्रकारानुसार त्यांचे महत्त्व\n४. महान गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व\n५. गुरूंविषयी टीका वा अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण \n६. गुरूंचे आध्यात्मिक स्तरावरील महत्त्व सिद्ध करणारे वैज्ञानिक योग, तसेच साधकांनी केलेले सूक्ष्म परीक्षण\nCategory: गुरुकृपायोग आणि गुरु - शिष्य Tag: Gurupournima\nपरात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी\nगुरूंचे प्रकार आणि गुरुमंत्र\nगुरुकृपायोगानुसार साधना : भाग ३\nगुरूंचे शिष्यांना शिकवणे आणि गुरु-शिष्य संबंध\nगुरूंचे वागणे, कार्य आणि गुरुपरंपरा\nआध्यात्मिक उन्नतीसाठी हठयोग (भाग १)\nआध्यात्मिक उन्नतीसाठी हठयोग (भाग २)\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/vibro-p37102861", "date_download": "2020-02-23T04:56:02Z", "digest": "sha1:3GVVGJ6JILNUIYCYRJHNOAUTB43KYRKF", "length": 18559, "nlines": 282, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Vibro in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Vibro upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Vecuronium\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n10 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Vecuronium\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n10 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nVibro के प्रकार चुनें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n10 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय\nVibro खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Vibro घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Vibroचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भावस्थेदरम्यान Vibro चा कोणता परिणाम असेल हे माहित नाही आहे, कारण आजपर्यंत याबद्दल कोणतेही संशोधन कार्य झालेले नाही.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Vibroचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांसाठी Vibro च्या सुरक्षिततेबद्दल आजपर्यंत संशोधन कार्य केले गेले नाही. त्यामुळे Vibro घेतल्याने दुष्परिणाम होतात किंवा नाही ते माहित नाही.\nVibroचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nVibro चा मूत्रपिंडावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. याचा असा कोणताही परिणाम होत आहे असे तुम्हाला असे वाटले, तर हे औषध घेणे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पुन्हा ते सुरु करा.\nVibroचा यकृतावरील परिणाम काय आहे\nVibro चा यकृतावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. याचा असा को��ताही परिणाम होत आहे असे तुम्हाला असे वाटले, तर हे औषध घेणे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पुन्हा ते सुरु करा.\nVibroचा हृदयावरील परिणाम काय आहे\nVibro घेतल्यावर तुमच्या हृदय वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्रमाणे करा.\nVibro खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Vibro घेऊ नये -\nVibro हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Vibro सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nVibro घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चालवू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Vibro तुम्हाला पेंगुळलेले बनविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Vibro घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nमानसिक विकारांसाठी Vibro घेण्याचे कोणतेही फायदे नाही आहेत.\nआहार आणि Vibro दरम्यान अभिक्रिया\nकोणत्याही खाद्यपदार्थासह Vibro च्या अभिक्रियेबद्दल संशोधनाच्या कमीमुळे, याविषयी माहिती उपलब्ध नाही आहे.\nअल्कोहोल आणि Vibro दरम्यान अभिक्रिया\nVibro आणि अल्कोहोलच्या परिणामांविषयी काहीही सांगणे कठीण आहे. या संदर्भात कोणतेही संशोधन झालेले नाही.\nVibro के लिए सारे विकल्प देखें\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Vibro घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Vibro याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Vibro च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Vibro चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Vibro चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/10/Pune-rain_9.html", "date_download": "2020-02-23T04:46:24Z", "digest": "sha1:EDL365PHEVHKW5WA26GDWUFSWPKGIBOC", "length": 3012, "nlines": 61, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "पुण्यात राज ऐवजी पाऊस बरसला", "raw_content": "\nपुण्यात राज ऐवजी पाऊस बरसला\nवेब टीम : पुणे\nशहर व उपनगराला पावसाच्या जोरदार तडाख्याने झोडपले आहे. दुपारनंतरच आभाळात काळे ढग दाटून आले होते.\nसंध्याकाळी ६.१५च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.\n२६ सप्टेंबरच्या पावसाच्या आठवणींमुळे नागरिकांनी लवकरात लवकर घर गाठण्यासाठी प्रयत्न सुरु केले. ठिकठिकाणच्या रस्त्यावर पाणी साचले होते.\nअनेक उमेदवारांच्या नियोजित प्रचारावर पावसाने पाणी फिरवले.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेलाही पावसाचा जोरदार फटका बसला. सभास्थळी चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/tinder-masala-on-youtube-1248407/", "date_download": "2020-02-23T04:29:46Z", "digest": "sha1:KUARQNGQ7C3SMSEBLMXHE5MDZI2SBYWT", "length": 13575, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "tinder masala on youtube | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\n‘टिंडर’ या परदेशांत लोकप्रिय असणाऱ्या डेटिंग अॅपचा भारतात बोलबाला सुरू झाला\nलोकसत्ता टीम and लोकसत्ता टीम | June 10, 2016 01:14 am\n‘टिंडर’ या परदेशांत लोकप्रिय असणाऱ्या डेटिंग अॅपचा भारतात बोलबाला सुरू झाला, तेव्हा सगळ्यात प्रथम त्याची दखल घेतली गेली ‘यूटय़ूब’वर. ‘टिंडर इन इंडिया’ असा सर्च दिलात तर गेल्या वर्षभरात यूटय़ूबवर याविषयी अपलोड झालेले अनेक व्हिडीओ दिसतील. त्यातल्या बऱ्याच व्हिडीओंमध्ये डेटिंग अॅप कसं वापरायचं, याबाबत माहिती आहे. पण अनेक व्हिडीओंमध्ये डेटिंगबाबतच्या भारतीय मानसिकतेचा गमतीशीर उल्लेख करीत विनोदनिर्मिती करण्यात आली आहे. भारतीय मुली डेटिंग अॅप वापरताना काय विचार करतात आणि मुलं काय विचार करतात, डेटिंग अॅप कशासाठी हवं, भारतातलं ‘संस्कारी’ डेटिंग याचा खुसखुशीत समाचार घेण्यात आहे.\n‘टीव्हीएफ’, ‘बीइंग इंडियन’, ‘अनुवब पाल’, ‘ट्रेण्ड कॉमेडी’, ‘फेम कॉमेडी’, ‘वी बी लाइक दॅट’सारख्या अनेक यूटय़ूब चॅनल्सनी विविध पद्धतीनं डेटिंग साइट्सचं भारतात येणं मांडलं आहे. टिंडर वापरणाऱ्यांवर कमेंट्स, त्यांचे अनुभव, हास्यास्पद फसगतींचं चित्रणही यूटय़ूबवर गाजलं आणि वाजलंसुद्धा. टिंडर म्हणजे काय इथपासून तुम्ही कोणाला डेट केलंय का इथपासून तुम्ही कोणाला डेट केलंय का किंवा मग टिंडर तुम्हाला कितपत पटतं किंवा मग टिंडर तुम्हाला कितपत पटतं आईवडिलांच्या वर्तुळात टिंडर कितपत बसतं इथपर्यंतची हलक्याफुलक्या शैलीतली माहिती या व्हिडीओंमधून मिळते. ‘आर यू ऑन टिंडर.. आईवडिलांच्या वर्तुळात टिंडर कितपत बसतं इथपर्यंतची हलक्याफुलक्या शैलीतली माहिती या व्हिडीओंमधून मिळते. ‘आर यू ऑन टिंडर..’ असं विचारत मुंबईकरांच्या धम्माल प्रतिक्रिया आणि डेटिंग अॅपवरचे अनुभव ‘बीइंग इंडिअन’च्या साहिल ठक्करने यूटय़ूबकरांसाठी पेश केले. त्याला मिळालेली ‘नो’पासून ‘इट्स ऑल बुलशीट’, ‘येस आय वॉज’ अशी उत्तरं; त्या उत्तरांना साहिलच्या धम्माल कमेंट्सची जोड आहेच. गेलं वर्षभर या प्रकारचे व्हिडीओ यूटय़ूबवर येत आहेत. डेटिंग अॅपची सुरुवात झाली तेव्हापासून त्याची ओळख, टवाळी, अनुभवाचे खडे बोल ऑनलाइन पसरत आहेत.\nडेटिंग अॅप्ससंदर्भातले हे व्हिडीओ तुफान लोकप्रिय आहेत. याची प्रसिद्धी, सकारात्मक प्रतिक्रिया, हे सारं पाहताना टिंडरसारखी डेटिंग अॅप्स आणखी वाढणार हे दिसतंय. टिंडरच्या या वंडरपासून तुम्ही अजूनही दूर असाल तर या व्हिडीओंमधून तुम्हाला याचा अंदाज नक्की येईल. जमाना बदल रहा है, हे यातून नक्कीच समजेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n‘नोटाच मोजल्या नाहीत, मग ३ लाख कोटी मिळाल्याचा दावा पंतप्रधान कसा करतात’\nरस्त्यावर नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीवर बंदी घालायचा अधिकार मला नाही- योगी आदित्यनाथ\n‘लोकांकिका’ची आज ठाण्यात पहिली घंटा\nसात वर्षात भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार – सुरेश प्रभू\nसमाजासाठी प्रेरणा ठरणाऱ्या ‘त्या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरव\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 .. कधी रे येशील तू\n2 विदेशिनी: अदृश्य सौंदर्यानुभूती\n3 चॅनेल Y: बोल्ड आणि बिनधास्त गर्लियाप्पा\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=12306", "date_download": "2020-02-23T05:22:30Z", "digest": "sha1:LYO4SE74OQKGX2OKTEFWMAQENZLIVO7F", "length": 6934, "nlines": 76, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nपरीक्षेवर चर्चा’ करणार्‍या प्रधानमंत्र्यांनी रोजगारावर सुद्धा चर्चा करावी\nमुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममधल्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांबरोबर ‘परीक्षा पे चर्चा २०२०’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यावरून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तर ‘परीक्षांवर चर्चा’ करणार्‍या प्रधानमंत्र्यांनी रोजगारावर सुद्धा चर्चा करावी’ असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोदींना लगावला आहे.\nदरवर्षी २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे केलेले सगळे दावे फोल ठरले. प्रत्यक्षात, फक्त चार लाख युवकांना रोजगार मिळाला. तरूणांना पकोडे तळण्याचा अजब सल्ला देण्यात आला. देशात बेरोजगारी लक्षणीयरित्या वाढली आहे. आहेत तेच रोजगार जात आहेत. त्यामुळे सुशिक्षित तरूणांना रोजगार मिळेल का याची शाश्वती नसल्याने रोजगारनिर्मिती संबंधी ठोस पावले उचलून मोदींनी तरूणांशी संवाद साधणे अपेक्षित असल्याची मागणी सुद्धा राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळ\nआदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हा\nभारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचा मुद�\nआसाममधील एनआरसी यादीवरून नवीन वाद\nओबीसींचे क्रिमीलेअर ८ लाखांवरून ११ लाखांवर नेणार\nगॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या २५ टक्के लाभार्थ्यांनी घे\nनीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव\nकाश्मीरात व्हीपीएन वापरण्यांवर चौकशीचा ससेमिरा\nब्राम्हणांसाठी राज्य सरकारच्या पायघड्या\nनायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स\nबाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्य�\nइंटरनेट बंदीने अर्थव्यवस्थेला ३ अब्ज डॉलर्सचा फटका\n १०० महिलांना विवस्त्र करत घेतली मेडिकल टेस्ट\n१५ कोटींचा ठेका तुला कुणी दिला तू कुणाकडे नोकरी करतोस\nभाजपच्या सांगण्यावरुन वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव\nभारतात अनु.जातीवर अत्याचारात वाढ, राज्य व केंद्र सरकार ढ�\n‘कोरोना’चे तब्बल २ हजार २३६ बळी\nनसबंदी करण्यात अपयश आल्यास वेतन कपात\n‘नथ्थ्या अजून जिवंत आहे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/2019/07/page/9/", "date_download": "2020-02-23T05:51:48Z", "digest": "sha1:2KNT4J6HHMFIEHRZ5BZXNDK2Y3C436UP", "length": 16023, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "July | 2019 | Navprabha | Page 9", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नो���द घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nमांडवी नदीचे कॅसिनो बेटामध्ये रूपांतर करण्याचा सरकारचा घाट\n>> गिरीश चोडणकर यांचा आरोप भाजप सरकार मांडवी नदीचे कॅसिनो बेटामध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केला. डेल्टा कॅसिनो कंपनी मांडवी नदीतील जहाज बदलण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्नशील आहे. या कंपनीचे नवीन जहाज बंदर कप्तानाच्या नियमावलीच्या मार्गदर्शक तत्त्वात बसत नाही. बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो ...\tRead More »\nराज्यात आतापर्यंत ६४ इंच पाऊस\nराज्यात मागील आठ – दहा दिवसांत पडलेल्या जोरदार पावसामुळे मोसमी पावसाची तूट भरून निघाली असून आत्तापर्यंत ६३.९४ इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगे तालुक्यात सर्वाधिक ७१.८३ इंच पावसाची नोंद झाली आहे. वाळपई येथे जोरदार पावसाची नोंद झाली आहे. परंतु, तेथील पावसाची माहिती गेल्या कित्येक दिवसांपासून उपलब्ध होत नाही. राज्यात यावर्षी मोसमी पावसाचे पंधरा दिवस उशिराने आगमन झाले होते. यंदा सुरूवातीला ...\tRead More »\nभजनाचार्य सोमनाथबुवांना अखरेचा निरोप\nभजनाचार्य पं. सोमनाथबुवा च्यारी यांना आज त्यांचे शिष्य, चाहते, मित्रमंडळी यांनी अखेरचा निरोप दिला. रायबंदर येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत त्यांची अंत्ययात्रा टाळ-मृदंगाच्या गजरात दुपारी दीड वाजता निघाली. श्रीराम जयराम जयजय रामचा अखंड गजर चालू होता. स्मशानभूमीत त्यांच्या शिष्यमंडळीने आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, निरोप घेता देवा आम्हा आज्ञा असावी, हे सोमनाबुवांचे औचित्यपूर्ण अभंग म्हटले. उभी हयात ज्यांनी भजनसेवेत घालवली त्या सोमनाथबुवांच्या ...\tRead More »\nदाबोळी विमानतळावर ५६ लाखांचे सोने पकडले\nदाबोळी विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी केलेल्या कारवाईत ताझाकिस्तान – दुबईमार्गे गोव्यात आलेल्या तीन विदेशी महिला प्रवाशांकडून वेगवेगळ्या भागात लपवून ठेवलेले १७८७ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. या एकूण सोन्याची किंमत ५६ लाख ३८ हजार एवढी होत आहे. कस्टम आयुक्त आर. मनोहर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताझाकिस्तान देशातील तीन महिला एअर इंडियाच्या एआय – ९९४ या विमानातून पहाटे गोव्यात दाबोळी विमानतळार उतरल्या होत्या. ...\tRead More »\nविंडीज दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा\n>> तरुण खेळाडूंना संधी >> हार्दिक पंड्याला विश्रांती विंडीज दौर्‍यासाठी भारताच्या कसोटी, वनडे व टी-ट्वेंटी संघांची काल रविवारी घोषणा करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये निवड समितीची बैठक झाली. कर्णधार विराट कोहली हा देखील या बैठकीला उपस्थित होता. या बैठकीनंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत नव्या संघाची घोषणा करण्यात आली. भारताचा ...\tRead More »\nसेंट अँथनी कोलवाला स्ट्रायकर्स करंडक\nसेंट अँथनी क्लब कोलवा यांनी सेंट अँथनी स्पोटर्‌‌स क्लब असोल्डाचा टायब्रेकरवर ३-१ असा पराभव करत ३४व्या स्ट्रायकर्स करंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यंग स्ट्रायकर्स बाणावलीने दांडो मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते. निर्धारित वेळेत असोल्डाचा संघ सामना सहज जिंकणे अपेक्षित होते. परंतु, गमावलेल्या संधींचा फटका त्यांना बसला. पेनल्टी शूटआऊटवर कोलवाने सरस खेळ दाखवत बाजी मारली. सामन्याच्या पहिल्या पंधरा मिनिटातच असोल्डाला ...\tRead More »\nडॉ. उदय देशमुख सरकारने विविध प्रकारच्या सवलती देऊनसुद्धा गोपालन हा तोट्याचा विषय बनला आहे. कारण आज गोपालन व शेती हे एकमेकांस पूरक व्यवसाय म्हणून बघितले जात नाहीत. बहुतेक लोकांना गायीच्या दुधाला मूल्य मिळते एवढेच माहिती असते; परंतु ‘गोमय’ आणि ‘गोमूत्र’ यांपासून दुधापेक्षाही अधिक अर्थलाभ करून घेता येतो, हे माहीत नाही. त्यामुळे स्वावलंबी गोशाळा आपल्या गोव्याच्या प्रत्येक गावात जर कार्यरत होऊ ...\tRead More »\nभारतीय मुसलमानांच्या अंतरंगाचा शोध\nपरेश प्रभू (एडिटर्स चॉइस) जरासे खुट्ट झाले तरी भावना दुखावल्याचा कोलाहल माजवला जातो आणि ईप्सिते साधली जातात. या पार्श्वभूमीवर नुकतीच दोन वेगळ्या धाटणीची, परंतु एकाच विषयाची चर्चा करणारी नवी पुस्तके वाचनात आली. दोन्हींमध्ये चर्चिला गेलेला विषय आहे धर्म आणि तोही इस्लाम भारतीय मुसलमानांच्या अंतरंगाचा शोध घेणार्‍या या लक्षवेधी पुस्तकांविषयी – धर्म हा आजच्या काळात अतिशय संवेदनशील विषय बनला आहे. ...\tRead More »\nह. मो. मराठे ः मनस्वी माणूस, सृजनशील साहित्यिक\nडॉ. सोमनाथ कोमरपंत दुःख-संवेदना माणसाला जेवढे शिकवते, प्रगल्भ बनविते तेवढी सुखसंवेदना बनवू शकत नाही. घर्षण���तून चंदनाच्या सुगंधाला गहिरेपणा यावा, गोडी वाढावी तसेच ह. मो. मराठे यांच्या हृदयापासून आलेल्या हाकेतून वाटत राहायचे. ह. मो. मराठे गेल्यावर त्यांच्या व्यक्तित्वाविषयी आणि साहित्याविषयी यापूर्वी थोडेफार लिहिले. त्यांच्या बहुचर्चित ‘बालकाण्ड’विषयीही लिहिले तरीही त्यांच्यासंबंधी आणखीही सांगणे बाकी राहतेच. कारण माणूस म्हणून आणि सृजनशील कलावंत म्हणून त्यांच्या ...\tRead More »\nअकरा वर्षांपूर्वी गोव्यातच नव्हे, तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ माजवलेल्या स्कार्लेट कीलिंग मृत्यूप्रकरणात अखेर दोनपैकी एका आरोपीला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची सजा उच्च न्यायालयाने काल सुनावली. या हत्येची भीषणता पाहता या नराधमाला झालेली शिक्षा कमीच आहे, परंतु यापूर्वी बाल न्यायालयाने आरोपींना निर्दोष ठरवले होते, त्या पार्श्वभूमीवर किमान त्यापैकी एकटा दोषी सिद्ध झाला हेही नसे थोडके असेच या घडीस म्हणावे लागेल. ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crimes/kidnapping-and-rape-of-10th-standard-girl-in-beed-109347.html", "date_download": "2020-02-23T03:27:41Z", "digest": "sha1:VIN3MY4SKMQS23PB473VSOBPIBJLCG5L", "length": 16963, "nlines": 166, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, आरोपीला मित्रांसह वडिलांचीही साथ | Kidnapping and rape of 10th standard girl in beed", "raw_content": "\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nदहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, आरोपीला मित्रांसह वडिलांचीही साथ\nखूप शिकून कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका दहावीच्या विद्यार्थिनीवर (SSC Student) बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. शिकवणीहून घरी जात असताना बीडमध्ये (Beed) 4 नराधमांनी दहावीच्या विद्यार्थीनीचं अपहरण (Kidnapping of Student) केलं.\nमहेंद्रकुमार मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड\nबीड: खूप शिकून कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका दहावीच्या विद्यार्थिनीवर (SSC Student) बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. शिकवणीहून घरी जात असताना बीडमध्ये (Beed) 4 नराधमांनी दहावीच्या विद्यार्थीनीचं अपहरण (Kidnapping of Student) केलं. तिला नेकनूर येथे नेवून वासनांध आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेनं बीड जिल्हा हादरला असून मुलींच्या सुरक्षेचा (Girls Safety) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.\nपीडित मुलीने आकांताने विनवणी करत होती, मात्र त्यावेळी आरोपी तिच्या शरिराचे लचके तोडत होता. त्याला या कृत्यात त्याच्या मित्रांनी मदत केली. मागील वर्षभरापासून आरोपी पीडित मुलीची छेड काढत होता. 2 दिवसांपूर्वी ती खासगी शिकवणी वर्गावरून घरी जात असताना आरोपीने त्याच्या मित्रांच्या मदतीने तिचं अपहरण केलं. त्यानंतर तिला नेकनूर परिसरात एका खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार करण्यात आले.\nविशेष म्हणजे अल्पवयीन पीडितेवर अत्याचार झाल्यानंतर आरोपीचे वडील घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी स्वतःच्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी पीडित मुलीलाच बीड शहरातील एका शेडमध्ये डांबून ठेवलं. जेव्हा प्रकरण अंगलट आलं, तेव्हा आरोपीच्या वडिलांनी मुलीला परत पोलीस ठाण्यात हजर केले.\nपोलिसांकडून प्रकरण दाबण्याचे प्रयत्न\nया घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्याऐवजी प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच यासंबंधी तक्रार दिल्यास मुलीची बदनामी होईल, असं पीडित मुलीच्या नातेवाईकांना सांगण्यात आलं. मात्र, पीडितेच्या कुटुंबीयांनी त्यांच न ऐकता थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यावर पीडितेला शासकीय रुग्णालयात पाठवले. मात्र, तेथेही तिची हेळसांडच झाली.\nया घटनेने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तक्रार आल्यानंतर तक्रार नोंदवून तात्काळ आरोपींच्या मुसक्या आवळणं अपेक्षित होतं. मात्र, पोलिसांनी हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आरोपी पोलीस शिपाई गरजेला तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसह आरोपींनाही कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडितेचे नातेवाईकांनी केली आहे.\nपीडितेवर अत्याचार होताना पालकमंत्र्याचं महिला सक्षमीकरणावर भाषण\nपीडितेवर अत्याचार झाला, त्यावेळी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे महिला सक्षमीकरणावर बोलत होत्या. त्या पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये होत्या. याच काळात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आणि पोलीस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे पालकमंत्री पंकजा मुंडे या प्रकरणात लक्ष घालणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.\nबीडमध्ये चित्रपटगृहासमोरच अभिनेता-दिग्दर्शकाला बेदम मारहाण\n25 लाखांसाठी अपहरण, मग हत्या, अडीच महिन्यानंतर अल्पवयीन मुलाचा मृतदेह…\nआपल्याकडे लोकांना सध्या वेगळाच नाद लागलाय : धनंजय मुंडे\nइंदोरीकर महाराजांना समर्थन, बाभळीच्या काट्यावर झोपून भगवान महाराजांची साधना\nनिर्भया बलात्कार प्रकरण : अखेर दोषींच्या फाशीची नवी तारीख ठरली\nपरळीत मनसे-भाजप कार्यकर्ते भिडले, पंकजांच्या घरासमोरील आंदोलनाआधी राडा\nमाझे सध्या वाईट दिवस, चांगलं काम करताना एवढा त्रास होतो…\nराज्य सरकारच्या अकलेची कीव, भाजप आमदाराचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा\nवारिस पठाण औरंगजेबाचे 'वारिस', त्यांना 100 मावळेही अडचणीत आणतील :…\nचंद्रपूरमध्ये कोळशाचं मोठं रॅकेट उघड, 24 ट्रक पोलिसांच्या ताब्यात\nनांदेडसाठी शनिवार ठरला घातवार, एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू\nबीडमध्ये चित्रपटगृहासमोरच अभिनेता-दिग्दर्शकाला बेदम मारहाण\n'माझे शब्द मागे घेतो', वारिस पठाणांकडून माफी नाहीच\nअनैतिक संबंधात आडकाठी, पत्नीकडून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या\nसंघाच्या अंगणात जाऊन चंद्रशेखर आझाद यांचं संघप्रमुखांना खुलं आव्हान\nनवी मुंबईत एकाच कुटुंबातील चौघांची सामूहिक आत्महत्या\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nतृप्ती देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nवारिस पठाण औरंगजेबाचे ‘वारिस’, त्यांना 100 मावळेही अडचणीत ��णतील : सुधीर मुनगंटीवार\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nतृप्ती देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शिवनेरीवर ‘फैसला ऑन द स्पॉट’\nइतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे\nकोरोनावर भारतातील पहिली लस पुण्यात विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Yvelous-farmers-in-trouble/", "date_download": "2020-02-23T04:30:25Z", "digest": "sha1:4XSYQ2SGCPAXAAGCEKZMSCQU4YIC6OH7", "length": 4817, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ऊसबिले थकली; बळीराजा हवालदिल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ऊसबिले थकली; बळीराजा हवालदिल\nऊसबिले थकली; बळीराजा हवालदिल\nसाखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन अडीच महिने झाले तरी अद्याप डिसेंबरपासूनची ऊस बिले थकल्यामुळे सेवा संस्था व इतर कर्जांवरील व्याजाचा भुर्दंड शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे. राज्य बँकेने साखरेवरील मूल्यांकन कमी केल्यामुळे जाहीर केलेला ऊस दर साखर कारखान्यांना देताना दमछाक झाली आहे. यामुळे ऊस तुटल्यापासून 14 दिवसांत ऊस बिल देण्याच्या कायद्यांचे उल्लंघन होत आहे. ऊस दरासाठी संषर्घ करणार्‍या शेतकरी संघटना गप्प का, असा प्रश्‍न बळीराजाला पडला आहे.\nमहाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे अर्थकारण ऊस शेतीच्या भोवती फिरते आहे. किंबहुना, पश्‍चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने ऊस शेती केली जाते. चालू गळीत हंगामाच्या प्रारंभी शेतकरी संघटना व कारखानदार यांच्यात समेट घडवून एफआरपी व नंतर प्रतिटन 100 रुपये दर ठरवला गेला. त्यावेळी साखरेचे दर प्रतिक्विंटल 3800 च्या घरात होते. पण, आज साखरेचे दर गडगडले आहेत. यामुळे मूल्यांकन घटवल्यामुळे साखर कारखान्यांनी डिसेंबरपासूनची ऊस बिले काढलेली नाहीत. ऊस तुटून गेल्यावर 14 दिवसांत ऊस बिल खात्यावर वर्ग करावे लागते. अन्यथा, 15 टक्के व्याजाने दंड घ्यावा लागतो. हा कायदा आहे. पण, आज व्याज दूर राहिले, मुद्दल मिळवताना बळीराजाला वाट पाहावी लागत आहे. थकीत ऊस बिलांमुळे घेतलेल्या पीककर्जावरील व्याज वाढत आहे.\nनगर : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nडोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nNZvsIND : मयांक अग्रवालचे अर्धशतक\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nकोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई\nमहापोर्टल बंद : नोकरभरतीची परीक्षा मात्र खासगी कंपन्यांकडेच ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-marathi-panchang/todays-panchang/articleshow/72420123.cms", "date_download": "2020-02-23T05:38:15Z", "digest": "sha1:LFFQ4CZ5H6RXBNGCTVNKT6S2ARAVZIQU", "length": 9111, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily marathi panchang News: आजचे मराठी पंचांग: रविवार, ८ डिसेंबर २०१९ - todays panchang | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nआजचे मराठी पंचांग: रविवार, ८ डिसेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: रविवार, ८ डिसेंबर २०१९\nशालिवाहन शके १९४१ मार्गशीर्ष शु. एकादशी ८.३०पर्यंत,\nचंद्र नक्षत्र : अश्विनी २७.३०पर्यंत, योग : वरियान, करण : बव, चंद्रराशी : मेष,\nसूर्य नक्षत्र : ज्येष्ठा, सूर्योदय : सकाळी ७.०१, सूर्यास्त : सायं. ६.००,\nचंद्रोदय : दु. २.५०, चंद्रास्त : रा. ३.५१\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार, २० फेब्रुवारी २०२०\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, १७ फेब्रुवारी २०२०\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, १९ फेब्रुवारी २०२०\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, १८ फेब्रुवारी २०२०\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, २१ फेब्रुवारी २०२०\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राह���ार\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. २३ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी..\n२३ फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nआजचे मराठी पंचांग: रविवार, २३ फेब्रुवारी २०२०\nToday Rashi Bhavishya - 22 Feb 2020 मकर: संततीच्या माध्यमातून धनलाभाची शक्यता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nआजचे मराठी पंचांग: रविवार, ८ डिसेंबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, ७ डिसेंबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, ६ डिसेंबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार, ५ डिसेंबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, ४ डिसेंबर २०१९...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aajkalchya-kalakruti-news/article-about-photographs-of-kiluanji-kia-henda-1243685/", "date_download": "2020-02-23T05:48:08Z", "digest": "sha1:V34CFL7GTLV5DL2GW5A6UEFK2QPE3UVC", "length": 24464, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘देशविरोधी’ नव्हे, प्रवृत्तीविरोधी! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nअंगोला या आफ्रिकी देशामधला किलौंजी किआ हेन्डा हा दृश्यकलावंत गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय ख्यातीचा झाला.\nकलाकृती पाहून/ वाचून/ ऐकून विचारचक्र सुरू होणार की नाही, आणि हे विचार ‘आजकालचे’ असणार की नाही, हा कलाकृती आजकालची आहे की नाही, किंवा ‘समकालीन’ ठरते आहे की नाही, हे ठरवण्याचा कळीचा मुद्दा असतो..\nअंगोला या आफ्रिकी देशामधला किलौंजी किआ हेन्डा हा दृश्यकलावंत गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय ख्यातीचा झाला. त्यानं काही चित्रकलेचं प्रशिक्षण घेतलेलं नाही. फोटोग्राफीचा एखादा डिप्लोमासुद्धा केलेला नाही. अशा औपचारिक शिक्षणाविनाही राजा रविवर्मासारखे चित्रकार घडले होतेच; पण या अंगोलातल्या किलौंजी किआ हेन्डा नावाच्या दृश्यकलावंतानं निर्माण केलेली दृश्यं फार महान आहेत असं अजिबात नाही. महान नसतानासुद्धा त्याच्या कलाकृती घरोघरी पोहोचल्यात असंही नाही. मग कशाला घ्यायची किलौंजी किआ हेन्डाची दखल\nबरं, हा किलौंजी अंगोलात राहतो आणि स्वत:च्या देशाचीच ख���ल्ली उडवतो असंही काही वेळा दिसून आलंय. असले देशद्रोही चित्रकार कोणाला आवडणार\nबरोबरच आहे. खरं म्हणजे आपल्या रविवर्मा, एस. एम. पंडित, वासुदेव कामत ते देवदत्त पाडेकर अशा, आणि पाश्चात्त्यांच्याही मायकलँजेलो ते उदाहरणार्थ वॉल्टर लँगहॅमर अशा पिढय़ान् पिढय़ांच्या तुलनेत हा कोण किलौंजी म्हणजे कस्पटासमानच ठरेल. त्यामुळे त्याला कस्पटासारखं फेकून द्यायला काहीही हरकत नाही.\nपण जरा दुसऱ्या बाजूनं विचार करू.. ज्यांना किलौंजीचं काम ‘आजकालच्या कलाकृतीं’मध्ये मोडणारं आहे असं वाटतं आणि म्हणून आवडतं, त्यांच्या बाजूनं :\n‘‘महान’ असणं, ‘घरोघरी पोहोचणं’ ही खरोखरच कलेची साध्यं आहेत का’ हा या बाजूकडून येणारा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न हा, की स्वत:च्या देशाची खिल्ली उडवली आणि स्वदेशातल्या हास्यास्पद गोष्टी दाखवून दिल्या, तर त्याला ‘देशद्रोह’ मानायचं का’ हा या बाजूकडून येणारा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न हा, की स्वत:च्या देशाची खिल्ली उडवली आणि स्वदेशातल्या हास्यास्पद गोष्टी दाखवून दिल्या, तर त्याला ‘देशद्रोह’ मानायचं का (तसं असेल तर अमेरिकेनं मायकल मूरला देशद्रोहीच ठरवायला हवं (तसं असेल तर अमेरिकेनं मायकल मूरला देशद्रोहीच ठरवायला हवं) तिसरा प्रश्न असा की, कलाकृती कोणते प्रश्न उपस्थित करते, हे महत्त्वाचं मानणार की नाही\nयापैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर ‘हो, आहेतच’ असं असेल तर वाद मिटतो आणि ‘आजकालच्या कलाकृतीं’कडे पाठच फिरवायची हे नक्की ठरतं. दुसरा प्रश्न त्या- त्या उदाहरणापुरत्याच उत्तरांचा असल्याचं म्हणता येतं. पण खरा वाद आहे तो तिसऱ्या प्रश्नाबद्दल.\nकलाकृतीनं ‘फक्त असावं’ अशी अपेक्षा असेल तर कलाकृती प्रश्न विचारतेय, हे काही पटणार नाही. फक्त असणाऱ्या कलाकृती या आधीपासून जे निकष (सौंदर्याचे, उदात्ततेचे वगैरे) ठरलेले आहेत, त्यांचं पालन करणाऱ्या असतात.. मग त्यांना ‘नवनिर्मिती’ कशाला म्हणायचं, हा प्रश्न अनाठायी ठरू नये. ‘मातृप्रेम श्रेष्ठ’ यासारखे चिरकालीन संदेश देऊन थांबणारी कलाकृती ‘महान’ असेल; पण ‘आजकालची’ कशी असेल आणि आपला विषय हा ‘आजकालच्या कलाकृती’ असाच आहे. या आजकालच्या कलाकृती ‘संदेश’ वगैरे देण्यावर विश्वास ठेवतच नाहीत. कलाकृती पाहून/ वाचून/ ऐकून विचारचक्र सुरू होणार की नाही, आणि हे विचार ‘आजकालचे’ असणार की नाही, हा कलाकृती आ��कालची आहे की नाही, किंवा ‘समकालीन’ ठरते आहे की नाही, हे ठरवण्याचा कळीचा मुद्दा असतो.\nयासंदर्भात जर किलौंजीचा विचार केलात तर तुम्हालाही त्याची ‘इकॅरस- १३’ ही कलाकृती आवडेल.. लक्षात राहील.\nभारतात ‘इकॅरस- १३’ प्रदर्शित झाली होती, ती दिल्लीच्या ‘माटी घर’ या दालनात- २०१४ च्या फेब्रुवारीभर सुरू राहिलेल्या ‘इन्सर्ट’ नामक एका प्रदर्शनात. दोन भिंतींवर बरेच फोटो शिस्तीनं मांडलेले. प्रत्येक फोटोखाली अगदी वर्तमानपत्रात असते तशी ‘हे अमक्या वास्तूचं/ घटनेचं/ क्षणाचं छायाचित्र आहे’ अशा छापाची माहितीओळ. मधोमध एका पांढऱ्या ठोकळ्यावर काचेच्या अर्धगोलात ठेवलेलं एक पांढरंशुभ्र लघुप्रतिरूप (स्केल मॉडेल) आणि सुरुवातीला एक मोठ्ठं निबंधासारखं लिखाण (जे कदाचित कुणीच वाचणार नाही)- अशी या कलाकृतीची रचना होती.\nहे फोटो कशाचे होते ते नंतर पाहू.. आधी, या फोटोंमधून काय ‘दाखवलं’ होतं, हे पाहू या..\n‘‘अंगोला या आफ्रिकी देशानं थेट सूर्यावर अंतराळयान न्यायचं ठरवलं. यान बांधण्यात यशही आलं. यानावर नियंत्रण ठेवणारी प्रयोगशाळा सज्ज झाली. मग सूर्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. अनंत अवकाशातल्या आकाशगंगा ओलांडून हे यान सूर्याकडे गेलं.. यानावरल्या उपकरणांनी वेळोवेळी पाठवलेले फोटो इथं तुमच्यासमोर आहेतच.. अखेर सूर्यावर यान गेलं आणि परतसुद्धा आलं.. हे पाहा- इथं या गच्चीत जे अवशेष पडलेत ना, ते त्या यानाचेच.’’\nअशी तद्दन खोटी गोष्ट ‘दाखवण्या’चा प्रयत्न या सर्व फोटोंनी केला होता. कोणताही देशप्रेमी आपल्या देशातल्या वैज्ञानिक भराऱ्या दाखवणाऱ्या फोटोंची मांडणी जितक्या नीटनेटकेपणानं करेल, तितक्याच नीटनेटकेपणानं किलौंजीनेही मांडणी केली होती. फरक असा की, या कपोलकल्पित मांडणीतून किलौंजी खिल्लीच उडवत होता. ‘सूर्य तर आफ्रिकेचाच’ असं दपरेक्तीवजा विधान चित्रांशेजारच्या माहितीमध्ये करणं, हाही खिल्ली उडवण्याचाच भाग होता.\nपण फोटो कशाचे तरी असणारच ना ते ‘कपोलकल्पित’ कसे म्हणता येतील ते ‘कपोलकल्पित’ कसे म्हणता येतील अंगोलातलं एक बंद पडलेलं थिएटर किलौंजीनं टिपलं, त्याला ‘नियंत्रण प्रयोगशाळा’ असं फोटो-ओळींमध्ये म्हटलं. किंवा रशियानं एक नादुरुस्त अवकाशयान अंगोला या देशाला ‘भेट’ म्हणून नुसतं शोभेसाठी ठेवायला दिलं होतं, ते ‘सूर्ययान’ आहे, असं फोटोखालच्या ओळीतून कि��ौंजीनं भासवलं. सूर्याचे आणि आकाशगंगेचे म्हणून दाखवलेले फोटो तर अंधारात दिवे लावून त्यांचेच काढलेले होते\nया कलाकृतीतून आफ्रिकी देशांची खिल्ली उडवल्यासारखं कदाचित वाटेलही; पण खिल्ली उडवली आहे ती ‘अंतराळ कार्यक्रम म्हणजेच प्रगती’ असं मानणाऱ्या ‘प्रवृत्ती’ची. आजही अनेक आफ्रिकी देशांकडे अवकाश कार्यक्रम नाही. बाकीचे देश ‘आम्ही किती प्रगत’ असं आपापल्या अंतराळ-भराऱ्यांची प्रदर्शनं मांडून सांगत असतात तेव्हा आशाळभूतपणे पाहणं, हेच आफ्रिकेच्या हाती. पण हे जे बाकीचे देश अंतराळ-भराऱ्या घेत आहेत, ते जगाच्या भल्यासाठी काही करताहेत की फक्त देशहितापुरतंच’ असं आपापल्या अंतराळ-भराऱ्यांची प्रदर्शनं मांडून सांगत असतात तेव्हा आशाळभूतपणे पाहणं, हेच आफ्रिकेच्या हाती. पण हे जे बाकीचे देश अंतराळ-भराऱ्या घेत आहेत, ते जगाच्या भल्यासाठी काही करताहेत की फक्त देशहितापुरतंच अंतराळ काय या देशांचंच आहे का अंतराळ काय या देशांचंच आहे का ते तर जगातल्या सर्वाचं आहे ना ते तर जगातल्या सर्वाचं आहे ना मग त्यातल्या संशोधनाचा किती फायदा आज आफ्रिकेला मिळतोय मग त्यातल्या संशोधनाचा किती फायदा आज आफ्रिकेला मिळतोय त्याची वाटणी विषमच आहे की नाही त्याची वाटणी विषमच आहे की नाही याला उत्तर म्हणून आफ्रिकी देशानं अंतराळ कार्यक्रम आखलाच, तर ‘आधी गरिबीकडे पाहा’ अशी टीकाच होणार.. किंवा, तो कार्यक्रम किती परभृत आहे, किंवा तो कसा फसतोच आहे याचाच गवगवा होणार. असं का\nहे प्रश्न किंवा यासारखे प्रश्न किलौंजीच्या या कलाकृतीकडे पाहून पडतील. त्या प्रत्येकाची उत्तरं समाधानकारकच असतील असं नाही. काही प्रश्नांची व्यावहारिक उत्तरं अत्यंत साधी-सोपी आहेत. पण तात्त्विक उत्तरं\nही चर्चा सुरू करणाऱ्या या कलाकृतीचं नाव ‘इकॅरस’ असं का यासाठी मात्र विकिपीडिया वगैरे पाहावा लागेल. ग्रीक मिथ्यकथेत ‘सूर्याकडे झेपावणाऱ्या आणि त्या प्रयत्नात जिवास मुकणाऱ्या पक्ष्याचं नाव इकॅरस’ हे माहीत झाल्यावर कलाकृती आणखी आस्वादक्षम झाल्यासारखं वाटेल.\nकिंवा न का वाटेना कलाकृती ‘आजकालची’ आहे हे लक्षात येण्यासाठी या नावाचा आणखी एक उपयोग आहे.. मिथ्यकथा वा पुराणकथांमधली नावं कुठल्याही देशाच्या अंतराळ कार्यक्रमात आजही वापरली जातातच\nहे कुठलं विचित्र मिथ्याकर्षण असा आणखी एक प्रश्न किलौंजी ��मोर आणतो. त्याला त्याच्या कलाकृतीबद्दल धन्यवाद देण्याचं हे आणखी एक निमित्त ठरतं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफूलपाखरू.. छान किती ‘टिपले’\nगॅलऱ्यांचा फेरा : फोटोग्राफीचे दोन खजिने\nआता छायाचित्रण सेवेचा दरही वाढवावा लागेल\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n2 ‘नकारा’चे नवे अर्थ\n3 ते जुनं झालं.. आत्ताचं काय\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/date/", "date_download": "2020-02-23T03:26:29Z", "digest": "sha1:BTRYCRQ2AFRYZX2D4VKU7VSBKUGGXNUX", "length": 10367, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "date | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत, ऐतिहासिक सोहळ्याची तयारी जोरात\nचिंता नाही, सरकार पाच वर्षे टिकणार – शरद पवार\nसोमवारपासून विधिमंडळाचे अधिवेशन, संकल्पांना मिळणार ‘अर्था’चे बळ\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भय��� प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\nअयोध्येत साडेतीन वर्षांत राममंदिर\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nगोव्यातील पर्यटन क्षेत्राला फटका बसला, जमावबंदीचे आदेश मागे घेतले\nआयडॉलच्या ऍडमिशनला 17 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना 22 तारखेला फाशी होणार नाही \nआयपीएलच्या अंतिम सामन्याची तारीख ठरली\n‘ब्रा’ची पण असते एक्सपायरी डेट\nआंतरराष्ट्रीय चहा दिवस आता 21 मे रोजी\nफास्टॅगला आता 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nजिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 जानेवारीला मतदान\n 17 नोव्हेंबरपर्यंत राममंदिराचा फैसला\nरामजन्मभूमीचा निकाल 5 नोव्हेंबरला,सुप्रीम कोर्टात आज अंतिम सुनावणी\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\nभय इथलं संपत नाही…\nअवघड जगणं अन् पराकोटीची वेदना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=12308", "date_download": "2020-02-23T03:36:36Z", "digest": "sha1:X5ZHCPAXHQX7TT5X753BWZIH3M2NE7CF", "length": 9126, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nचार महिन्यांपासून ४० हजार होमगार्ड्सचे थकले मानधन\nजवान आंदोलनाच्या पवित्र्यात, १४०.५५ कोटी रूपये सरकारकडून देणी\nमुंबई: वाहतुकीचे नियमन करताना पाऊस-उन्हाची तमा न बाळगता पोलिसांच्या खाद्याला खांदा लावून काम करणारे, सणावारावेळी आणि निवडणुकांवेळी नियोजनाच्या कामात पोलिसांना मदत करणारे तसेच मोठ्या नैसर्गिक आपत्तीवेळी राबणार्‍या होमगार्डच्या जवानांवर स्वतःच घर चालवण्यासाठी उसने पैसे घेण्याची वेळ आली आहे. कारण, गेल्या चार महिन्यांपासून त्यांना अद्याप मानधनच मिळालेले नाही. होमगार्डमधील अधिकार्‍यांनी याबाबत माहिती दिली आहे.\nजुलै २०१९ मध्ये होमागार्ड्सच्या मानधनात वाढ करण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. त्यामुळे सन २०१९ मध्ये मिळालेला निधी वाढीव मानधनानुसार ऑगस्ट २०१९ पर्यंत वापरण्यात आला. मात्र, त्यानंतर सप्टेंबर २०१९ पासून अद्यापपर्यंत होमगार्ड्सना मानधन मिळालेले नाही. याबाबत होमगार्डच्या कार्यालयाकडून अनेकदा सरकारला स्मरणपत्रे पाठवण्यात आली. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.\nसरकारकडे आधीच होमगार्डला देण्याचा १३७.८३ कोटी रुपयांचा निधी थकला आहे. त्यानंतर आता आर्थिक वर्षांच्या शेवटी म्हणजेच मार्चच्या शेवटी सरकारला पुन्हा होमगार्डसाठी १४०.५५ कोटी रुपये देणे आहे. मात्र, सरकारने अद्याप पहिलाच निधी दिलेला नसल्याने पुढचा निधी कसा मिळेल याची भ्रांत होमगार्डच्या अधिकार्‍यांना पडली आहे. दरम्यान, जर सरकारने थकीत निधी तातडीने वितरीत केला नाहीतर होमगार्ड्सनाही आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असे होमगार्डच्या एका अधिकार्‍याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.\nअधिकार्‍याच्या माहितीनुसार, प्रत्येक वर्षी राज्य सरकार होमागार्डच्या जवानांसाठी मानधन म्हणून १०० कोटी रुपयांची तरतूद करते. गेल्या वर्षीपासून होमग���र्डच्या मानधनात प्रतिदिन ३०० ते ६७० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, मंजूर करण्यात आलेली रक्कम ऑगस्ट २०१९ पर्यंतच वापरली गेली. त्यानंतर अद्याप होमगार्ड्सचे जवान मानधनाच्या प्रतिक्षेतच आहेत.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळ\nआदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हा\nभारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचा मुद�\nआसाममधील एनआरसी यादीवरून नवीन वाद\nओबीसींचे क्रिमीलेअर ८ लाखांवरून ११ लाखांवर नेणार\nगॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या २५ टक्के लाभार्थ्यांनी घे\nनीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव\nकाश्मीरात व्हीपीएन वापरण्यांवर चौकशीचा ससेमिरा\nब्राम्हणांसाठी राज्य सरकारच्या पायघड्या\nनायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स\nबाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्य�\nइंटरनेट बंदीने अर्थव्यवस्थेला ३ अब्ज डॉलर्सचा फटका\n १०० महिलांना विवस्त्र करत घेतली मेडिकल टेस्ट\n१५ कोटींचा ठेका तुला कुणी दिला तू कुणाकडे नोकरी करतोस\nभाजपच्या सांगण्यावरुन वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव\nभारतात अनु.जातीवर अत्याचारात वाढ, राज्य व केंद्र सरकार ढ�\n‘कोरोना’चे तब्बल २ हजार २३६ बळी\nनसबंदी करण्यात अपयश आल्यास वेतन कपात\n‘नथ्थ्या अजून जिवंत आहे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.aarogya.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-strimhans.html?tmpl=component&print=1&layout=default&page=", "date_download": "2020-02-23T05:03:58Z", "digest": "sha1:D2OXXR4XRFY6U2WHC6QPJXRI573WMHJU", "length": 4992, "nlines": 14, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "संस्था: STRIMHANS - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nमानसिक आरोग्य व मज्जातंतु शास्त्र राज्य प्रशिक्षण व संशोधन संस्था: STRIMHANS\nभारतामध्ये मानसिक आरोग्य सुविधांची गरज व उपलब्धता यामध्ये खुपच मोठे अंतर आहे. महाराष्ट्र आणि देशातील मानसिक आरोग्य सेवेचा विचार करता विविध आरोग्य समित्यांनी मनुष्य बळ विकासाबाबत केलेल्या शिफारशींना दुर्लक्षित केल्याचे जाणवते.\nप्रत्येक हजारी १० ते २० जणांना मानसिक उपचाराची गरज असते. तर प्रत्येक हजारी २० जे ६० जणांना मानसिक आरोग्य तज्ञांच्या मदतीची गरज असते. १९४६ मधे प्रत्येक हजारी १/४० बेड मानसिक आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होते. त्यात सुधारणा हो‍उन आता ते प्रमाण १/३० एवढे झाले आहे.\nया विभागात राष्ट्रीस मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे कमी प्रमाणात अंमलबजावणी याचा विचार केला जाते.\nया विभागात समस्या क्षेत्र शोधणे व त्यावर योग्य सल्ला याबाबत विचार केला जातो.\nया विभागात राज्यातील सध्याची जिल्हावार मानसिक आरोग्य सुविधा सेवा यांचा आलेख आणि सुचविलेली मार्गदर्शक यंत्रे जर वापरली तर होणाऱ्या बदलाचा आलेख दाखविला आहे.\nया विभागात या संस्थेच्या घडामोडी, प्रशिक्षण कार्यक्रम, साध्या झालेली ध्येये, अनुभवातुन मिळालेली नवीन दृष्टी आणि अधिक नविन प्रशिक्षण व संशोधन संस्था स्थापण्याबाबत प्रकाश टाकला आहे. STRIMHANS ही संस्था कर्नाटक सरकारने भारत सरकारच्या सहाय्याने स्थापन केले आहे. याची क्षमता ७२ उमेदवार व १३१ सदस्य आहेत. संस्थेने अमेरीकेशी संबंध प्रस्थापित केले आहेत व त्या पुण्यातील शाखा स्थापने बाबत त्यांचा विचार आहे.\nया विभागात संस्थेचे पुण्यातील स्थाने व उपलब्धता यांची माहिती दिली आहे. केंद्रीय मानसिक आरोग्य इस्पितल २६०० बेड, वैद्यकेय महाविद्यालये व त्यांची मानसशास्त्र विभाग आणि ससुन हॉस्पिटल मधिल ३० बेड, शिवाय कर्वे इंन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स, एस. एन. डी. टी. महाविद्यालय आणि पुणे विद्यापिठातर्फे शैक्षणिक सुविध यांचा उल्लेख आहे.\nया विभागात च्या प्रगती बाबत सांगितले आहे. १८ विद्यार्थ्यापासून सुरू झालेली ही संस्था आज दरवर्षी ७२ पर्यंत गेली आहे.\nयामध्ये क्षेत्रीय मानसिक आरोग्य संस्था, जिल्हा मानसिक आरोग्य केंद्र आणि संस्थेच्या इतर घडामोडी विषयी सांगितले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=12309", "date_download": "2020-02-23T04:40:49Z", "digest": "sha1:EJ6T7X2MPPWKOXSTSMIYTPPTD6A6DUQ3", "length": 7989, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nरामास्वामी पेरियार यांच्याविषयी विधान भोवले\nरजनीकांत यांच्याविरोधात संताप, गुन्हा दाखल\nतामिळनाडू: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी ई.व्ही. रामास्वामी पेरियार यांच्या एका रॅलीविषयी केलेले विधान त्यांना भोवले असून या विधानावरून तामिळनाडूमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. १९७१ मध्ये रामास्वामी पेरियार यांनी सलेममध्ये रॅली काढली होती. त्या रॅलीमध्ये राम आणि सीता यांचे वस्त्रहीन फोटो लावण्यात आले होते, असं रजनीकांत म्हणाले होते. यावरून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त होत असून, एक गुन्हाही दाखल झाला आहे.\nमागील आठवड्यात तुघलक या तामिळ मासिकाला रजनीकांत यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना रजनीकांत यांनी ई. व्ही. रामास्वामी पेरियार यांच्या एका रॅलीविषयी वक्तव्य केलं होतं. १९७१ मध्ये रामास्वामी पेरियार यांनी सलेममध्ये रॅली काढली होती. त्या रॅलीमध्ये राम आणि सीता यांचे वस्त्रहीन फोटो लावण्यात आले होते, असं रजनीकांत यांनी सांगितलं. त्याच्या या विधानावर द्रविड विधुतलाई कळगम या संघटनेनं आक्षेप घेत निदर्शन सुरू केले आहे. हे कार्यकर्ते रजनीकांत यांच्या घरासमोर आंदोलन करत असून, या प्रकरणात रजनीकांत यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे.\nत्या विधानाविषयी माफी मागण्याची मागणी होत असताना रजनीकांत यांनी नकार दिला आहे. पेरियार यांच्याविषयी मी जे वक्तव्य केलं आहे, ते अगदी खरं आहे. अनेक माध्यमांमध्ये ते प्रकाशित झालं आहे. त्यामुळे मी माफी मागणार नाही, अशी भूमिका रजनीकांत यांनी घेतली आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळ\nआदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हा\nभारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचा मुद�\nआसाममधील एनआरसी यादीवरून नवीन वाद\nओबीसींचे क्रिमीलेअर ८ लाखांवरून ११ लाखांवर नेणार\nगॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या २५ टक्के लाभार्थ्यांनी घे\nनीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव\nकाश्मीरात व्हीपीएन वापरण्यांवर चौकशीचा ससेमिरा\nब्राम्हणांसाठी राज्य सरकारच्या पायघड्या\nनायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स\nबाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्य�\nइंटरनेट बंदीने अर्थव्यवस्थेला ३ अब्ज डॉलर्सचा फटका\n १०० महिलांना विवस्त्र करत घेतली मेडिकल टेस्ट\n१५ कोटींचा ठेका तुला कुणी दिला तू कुणाकडे नोकरी करतोस\nभाजपच्या सांगण्यावरुन वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव\nभारतात अनु.जातीवर अत्याचारात वाढ, राज्य व केंद्र सरकार ढ�\n‘कोरोना’चे तब्बल २ हजार २३६ बळी\nनसबंदी करण्यात अपयश आल्यास वेतन कपात\n‘नथ्थ्या अजून जिवंत आहे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Nevasa-suicide-of-the-elderly/", "date_download": "2020-02-23T04:02:44Z", "digest": "sha1:AKNFDF7HN22QBORKG2EKJXNB2U5VZYKR", "length": 5717, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्करोगग्रस्त वृद्धेची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › कर्करोगग्रस्त वृद्धेची आत्महत्या\nकर्करोगाला कंटाळून 75 वर्षीय वृद्ध महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. नेवासे तालुक्यातील माका शिवारातील कोकाटे वस्वतीर काल (दि. 13) पहाटेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. वैजंताबाई दशरथ कोकाटे (वय 75, रा. कोकाटे वस्ती, माका शिवार, ता. नेवासा) हे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, गेल्या 4-5 वर्षांपासून कोकाटे या कर्करोगाने ग्रस्त होत्या. त्यांच्या अंगाला सतत खाज सुटत होती. त्यांचा एक मुलगा रायगड जिल्ह्यात शिक्षक म्हणून नोकरी करतो. दुसरा माका येथे शेती करतो. माका येथील मुलासोबत त्या राहत होत्या. त्या काही दिवसांपासून घराच्या बाहेरील ओट्यावर झोपत होत्या.\nबुधवारी सकाळी झोपेतून उठल्यानंतर सुनेला सासू वैजंताबाई या ओट्यावर दिसल्या नाहीत. त्यांनी परिसरात पाहणी केली असता घरापासून 100 मीटर अंतरावर जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ ही गोष्ट पतीला व परिसरातील नागरिकांनी सांगितली. घटनेची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा करून पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्करोगाच्या आजाराने त्या अनेक दिवसांपासून त्रस्त होत्या. आजारपणाला कंटाळून त्यांची जीवनयात्रा संपविल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.\nबेलपिंपळगावमधील दोन एकर उसाचा फड जळाला\nकांदा लागवडीकडे शेतकर्‍यांची ओढ\nरवि वाकळेंची ‘होमपीच’वरच कोंडी\nपिण्यासाठी साडेसात टीएमसी पाणीसाठा राखीव\nडोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nNZvsIND : मयांक अग्रवालचे अर्धशतक\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपास��\nकोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई\nमहापोर्टल बंद : नोकरभरतीची परीक्षा मात्र खासगी कंपन्यांकडेच ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/career/competitive-exams/upsc-pre-examination-economics-analysis-3/articleshow/67529084.cms", "date_download": "2020-02-23T05:26:04Z", "digest": "sha1:GWSM45KU5DYAQVBGICCJKWEPT2ZJMNQ2", "length": 16594, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "upsc pre exam : यूपीएससी पूर्वपरीक्षा-अर्थशास्त्र विश्लेषण-३ - upsc pre-examination-economics analysis-3 | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nडॉ सुशील तुकाराम बारीयूपीएससी पूर्वपरीक्षा २०१९ ला समोर ठेवून २०१८ च्या जीएस पेपर १मध्ये विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आपण पाहात आहोत...\nडॉ. सुशील तुकाराम बारी\nयूपीएससी पूर्वपरीक्षा २०१९ ला समोर ठेवून २०१८ च्या जीएस पेपर १मध्ये विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आपण पाहात आहोत. अर्थशास्त्र या विषयावर प्रश्न विचारताना मूलभूत संकल्पना व चालू घडामोडी यांची घातलेली सांगड एव्हाना तुमच्या लक्षात आली असेल. या विषयाचा विचार करताना मूलभूत संकल्पना तर महत्त्वाच्या आहेतच, सोबत तथ्यांचा विचारही करणे क्रमप्राप्त होते हे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांनी स्पष्ट केलेले आहे. अर्थशास्त्रातील विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण पाहूयात.\nवरील प्रश्न हा चालू घडामोडींवर आधारित असलेला प्रश्न आहे. Demonetisation (निश्चलीकरण) झाल्यानंतर 'डिजिटल पेमेंट', 'कार्ड पेमेंट'वर भर देण्यासाठी सरकारने मोहीम सुरू केली. यात 'वित्तीय साक्षरता अभियान', 'भीम', 'डिजिशाळा' असे अनेकविध उपक्रम सुरू केले. असे सर्व उपक्रम सुरू असताना काही नवीन संकल्पना समोर आल्या आहेत. त्यात 'Merchant Discount Rate' ही संकल्पना होती; परंतु ही संज्ञा दोन वर्षांपासून चर्चेत आहे. त्यामुळे चालू घडामोडींचा आवाका आपणास लक्षात येतो.\n२०१९ चा विचार करता अमेरिकेतील 'Shut down' असेल वा येत्या बजेटमधील नवीन काही संकल्पना असतील त्यांच्याकडे बारकाईने लक्ष ठेवून त्याचा अर्थ समजून घेऊन पूर्वपरीक्षेसाठी त्यांचा विचार आपण करू शकतो. बँकेच्या डेबिट कार्डवर लागणारे शुल्क अशा आशयाची ही संकल्पना आहे.\nकरारासंबंधीचे प्रश्न २०१९ मध्येही अपेक्षित आहेत. जीएसटीमधील बदल, अप्रत्यक्ष करांसंबधीच्या सुधारणा यामुळे 'कर' हा घटक प्रश्न विचारण्यासाठी आगामी ��रीक्षांसाठीही आयोगाचा मुख्य घटक म्हणून विचारात नक्कीच असेल. वरील प्रश्नही अशाच प्रकारे कर संरचनेतील सुधारित द्योतक आहे. चालू घडामोडींमध्ये हा कर म्हणजेच 'Equilisation Tax' चर्चेत असलेली संकल्पना आहे.\nजेव्हा कुठलाही नवीन कर लावला जातो तेव्हा त्यासाठीची पार्श्वभूमी बघणे गरजेचे आहे. कर 'नेमका कोणत्या आधारावर लावला आहे हे बघणे, तसेच तो प्रत्यक्ष कर आहे की अप्रत्यक्ष कर आहे हेही पाहिले पाहिजे. त्या कराचा 'Target Element' म्हणजेच कुणावर तो कर लावलाय हेही पाहणं गरजेचं ठरतं. बजेटमध्ये जर नवीन कुठले कर असतील तर त्यांचाही विचार हा 'यूपीएससी प्री २०१९' करता करणे अपेक्षित आहे. जीएसटी कौन्सिल, जीएसटी कर संरचना यावरही प्रश्न अप‌ेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनने 'Soft Drinks' वर 'Super Tax', तर फ्रान्स, नॉर्वे, मेक्सिको या देशांनी 'Fat Tax' लावलेला आहे. भारताने चीनच्या 'Ofloxacin'या औषधावर 'Anti Dumping Tax' लावलाय. असे facts prelims करिता उपयोगी ठरतात.\nया प्रश्नासाठी 'आयात-निर्यात' हा घटक चांगल्या प्रकारे अभ्यासायला हवा. Edible oils चे आयात धोरण यासाठीची माहिती Economic Survey of India, 2018-19, India Year Book 2019 यात चांगल्या प्रकारे मिळू शकते. सरकार कस्टम ड्युटी लावतच नाही असे होत नाही कारण त्याचा सरळ परिणाम आपल्या घरेलू उत्पादनांवर होतो हेही इथे लक्षात घेतले पाहिजे. अशा प्रकारचे प्रश्न नियमितपणे विचारले जातात.\n'Dr Sushils Spotlight' या यूट्यूब व टेलिग्राम चॅनेलला आगामी बजेट Economic Survey व India Year Book यांच्या विश्लेषणासाठी भेट द्या. 'अर्थशास्त्र' हा विषय वाचायचा नसून तो समजून घ्यायचा आहे हे लक्षात घेतले तर त्याच्यासारखा मनोरंजक व सरळ सोपा विषय दुसरा कोणताच नाही हे समजून घेणे इथे महत्त्वाचे आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nयशाचा मटा मार्ग:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nबालिकेवर बलात्कार; सोलापुरात एकास अटक\nइतर बातम्या:यूपीएससी परीक्षा|यूपीएससी पूर्वपरीक्षा|अर्थशास्त्र|upsc pre exam|UPSC exam\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्���ा कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गायकवाड यांची माहिती\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल बॅचची मेरिट लिस्ट जारी\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास्टर डिग्री कोर्स\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nअर्थशास्त्र विश्लेषण - २...\nयूपीएससी पूर्वपरीक्षा २०१८ विश्लेषण-III...\nयूपीएससी पूर्वपरीक्षा : जीएस विश्लेषण भाग २...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BF-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%95/", "date_download": "2020-02-23T03:34:30Z", "digest": "sha1:PJUPNJPGRPQI33RCHRQWZY5LFG4MXTZX", "length": 22144, "nlines": 85, "source_domain": "shekharpatil.com", "title": "‘जाति-जाति’ का शोर मचाते केवल कायर, क्रूर ! - Shekhar Patil", "raw_content": "\nचालू घडामोडी • राजकारण • साहित्य\n‘जाति-जाति’ का शोर मचाते केवल कायर, क्रूर \nगांधी, पटेल, डॉ. आंबेडकर आदी महापुरूषांचा वैचारिक व राजकीय वारसा पळविण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजपने आता राष्ट्रकवि रामधारीसिंह दिनकर यांच्याबाबतही हाच प्रकार सुरू केला आहे.\nमहात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरूषांचा वैचारिक व राजकीय वारसा पळविण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता राष्ट्रकवि रामधारीसिंह दिनकर यांच्याबाबतही हाच प्रकार सुरू केला आहे. यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्वानंतर साहित्यिकांनाही आपल्या विचारधारेत ‘मोल्ड’ करण्याचा पॅटर्न सुरू होणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.\nखरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असणार्‍या ‘पांचजन्य’मध्ये दिनकर यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्यात आली तेव्हाच यामागे खास रणनिती असल्याचे स्पष्ट झाले होते. या वर्षी दिनकर यांच्या ‘परशुराम की प्रतीक्षा’ आणि ‘संस्कृती के चार अध्याय’ या पुस्तकांच्या प्रकाशनला ५० वर्षे होत आहेत. याचे औचित्य साधून ‘पांचजन्य’च्या ताज्या अंकात दिनकर यांना मध्यवर्ती स्थान देण्यात आले आहे. यातील एका लेखात कॉंग्रेसने दिनकर यांच्यावर कसा अन्याय केलाय ह��� मांडण्यात आले आहे. वास्तविक पाहता खुद्द दिनकर हे पंडित नेहरू यांचे निकटवर्तीय मानले जात. त्यांना दोनदा राज्यसभेवर संधीदेखील मिळाली होती. मात्र ‘पांचजन्य’च्या मते कॉंग्रेसने त्यांची सतत उपेक्षा केली. दिनकर आणि मैथिलीशरण गुप्त यांच्यासारख्या कविंना पाठ्य पुस्तकांमधून हळूहळू काढून टाकण्याचे कामही कॉंग्रेसनेच केल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दिनकर यांच्या ‘संस्कृती के चार अध्याय’ या काव्य संग्रहाने देशाचे खरे रूप सादर केले असल्याचे यात म्हटले आहे. याचसोबत ‘भारता’ची वाखाणणी करणार्‍या कविंना कथित सेक्युलर हे विशिष्ट चष्म्यातून पाहत असल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे. याचा सरळ रोख दिनकर यांच्यासारखे साहित्यिक हे सेक्युलरांचे नावडते व पर्यायाने धर्मवाद्यांचे आवडते असल्याचे गणित यात हुशारीने मांडण्यात आले आहे. अर्थात ‘पांचजन्य’मधील लेख प्रकाशित होत नाही तोच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनकर यांच्या कार्याचा गौरव करतांना त्यांना हुशारीने बिहारमधील भुमिहार जातीच्या गौरवाशी जोडून हुकमी पत्ते फेकले आहे.\nमूल जानना बड़ा कठिन है नदियों का, वीरों का,\nधनुष छोड़कर और गोत्र क्या होता रणधीरों का \nपाते हैं सम्मान तपोबल से भूतल पर शूर,\n‘जाति-जाति’ का शोर मचाते केवल कायर, क्रूर|\nया दिनकर यांच्या लोकप्रिय काव्यपंक्ती म्हणत मोदी यांनी दिनकर हे जातीवादाचे कसे विरोधक होते हे दर्शविले. दिनकर यांनी एका नेत्याला १९६१ साली लिहलेल्या पत्रात केवळ एक वा दोन जातींच्या समर्थनाने राजकारण करता येत नसल्याचा त्यांनी सुचक उल्लेख करत जाती-पातींच्या पलीकडे जाण्याचे आवाहन केले होते. मात्र याच्या अगदी उलट या माध्यमातून भाजपने पध्दतशीरपणे बिहारमधील राजकारणात जातीवादाची अस्मिता फुलविणारा एक नवीन अध्याय सुरू केला आहे. रामधारी सिंह दिनकर हे बिहारमधील भुमिहार या समुदायातील होते. संख्येच्या दृष्टीने कमी असणारा मात्र राजकीयदृष्ट्या अत्यंत जागृत, जमीनदारांचा समावेश असणारा तसेच प्रगतीशील असा हा सवर्ण समाज आहे. बिहार आणि पुर्व उत्तरप्रदेशात त्यांचे प्राबल्य आहे. मंडलपश्‍चात कालखंडात व विशेषत: लालूप्रसाद यादव यांची सत्ता असतांना हा समाज राजकीयदृष्ट्या परिघावर फेकला गेला होता. अर्थात लालूराज समाप्त झाल्यानंतर नितीशकुमार यांनी या समाजाशी जुळवून घेतले. नितीश यांनी भाजपशी फारकत घेतल्यानंतर हा समाज साहजीकच भाजपसोबत राहिला. लोकसभा निवडणुकीतल्या बिहारमधील भाजपच्या यशात या समुदायाचा महत्वाचा वाटा असल्याचे स्पष्ट होते. आता या वर्षाच्या अखेरीस बिहारमधील विधानसभेची निवडणूक होत असल्याने भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा या समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा पध्दतशीर प्रयत्न करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. या समाजातील सी.पी. ठाकूर यांच्यासारखे नेते भाजपमध्येही अडगळीत पडले असले तरी गिरीराजसिंह यांच्यासारख्या नेत्यांना मोदींनी पुढे आणले आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भुमिहार समुदायाला गोंजारण्याची भाजपची खेळी असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nलोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे बिहारमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना अतिशय उज्ज्वल यश लाभले. यानंतर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये मात्र विरोधक एकवटल्याने भाजपला अपेक्षित यश लाभले नाही. यातच लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांच्यासारखे सुमारे २० वर्षांपासून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असणारे मातब्बर एकत्र आले आहेत. देश पातळीवर जनता परिवाराच्या झेंड्याखाली ते एकवटले आहेत. यातच आता लालूप्रसाद यादव यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनाही जनता परिवारात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. नितीश आणि लालू यांच्या माध्यमातून बिहारमधील ओबीसी समाज जनता परिवारामागे एकवटण्याची शक्यता आहे. याच्या जोडीला दलीत व मुस्लीम मतदार आल्यानंतर भाजपला आवर घालणे शक्य असल्याचा होरा त्यांनी मांडला आहे. या पार्श्‍वभुमिवर भारतीय जनता पक्षाची भिस्त प्रामुख्याने सवर्ण मतदारांवर असणार आहे. यानुसार भुमिहार समुदायाला आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात दिनकर यांच्या कार्याचे पुनर्स्मरण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे घोषित करण्यात आले. यानुसार बिहार आणि देशभरात कार्यक्रम होणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे याप्रसंगी दिनकर यांना ‘भारतरत्न’ सन्मान प्रदान करावा ही मागणीदेखील करण्यात आली. अर्थात या सर्व बाबींपेक्षा भारतीय जनता पक्षाने दिनकर यांच्या रूपाने एका उत्तुंग व्यक्तीमत्वाला प्रतिक म्हणून साद�� करण्याचे ठरविल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.\nरामधारीसिंह दिनकर यांच्या कार्याची वाखाणणी करतांना भाजपने हुशारीने जाती मुक्त बिहारचा नारादेखील दिला आहे. जातीचे राजकारण करण्यात पटाईत असणार्‍या लालू आणि नितीश यांच्या जोडगोडीला या माध्यमातून मात देण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट झाला आहे. मात्र मुळात दिनकर यांच्यासारख्या खर्‍या अर्थाने देशप्रेमी साहित्यिकाच्या प्रतिकाला हिसकावणे कितपत योग्य आहे भाजपने आधीच केंद्रात सत्तेवर आल्यानंतर महात्मा गांधी व सरदार पटेल यांचा वारसा हिसकावून घेतला. यानंतर उत्तरप्रदेशात कट्टर निधर्मी विचारधारेचे पुरस्कर्ते असणारे राजा महेंद्रप्रताप सिंग यांची जयंती अलीगड मुस्लीम विद्यापीठात साजरी व्हावी म्हणून आग्रह धरण्यात आला. यातून वाद निर्माण करण्याचे प्रयत्नदेखील झाले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कालखंडात त्यांचे विचार हे संघाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाशी मिळतेजुळते असल्याचे ठासून सांगण्यात आले. आणि आता चक्क राष्ट्रकवि म्हणून ख्यात असणारे रामधारीसिंह दिनकर यांना प्रतिक म्हणून मिरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या बाबींचा विचार करता आगामी काळात विविध राज्यांमधील महापुरूषांसोबत साहित्यिकांनाही जाती वा विशिष्ट विचारांमध्ये बंदिस्त करण्याचा ‘पॅटर्न’ समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राचा विचार करता संत, महात्मे, समाजसुधारक वा राजकारणार्‍यांना आधीच जनतेने जातींमध्ये विभाजीत करून टाकले आहे. आता साहित्यिकांचा नंबर आहे. यामुळे खरंच आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत काय भाजपने आधीच केंद्रात सत्तेवर आल्यानंतर महात्मा गांधी व सरदार पटेल यांचा वारसा हिसकावून घेतला. यानंतर उत्तरप्रदेशात कट्टर निधर्मी विचारधारेचे पुरस्कर्ते असणारे राजा महेंद्रप्रताप सिंग यांची जयंती अलीगड मुस्लीम विद्यापीठात साजरी व्हावी म्हणून आग्रह धरण्यात आला. यातून वाद निर्माण करण्याचे प्रयत्नदेखील झाले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कालखंडात त्यांचे विचार हे संघाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाशी मिळतेजुळते असल्याचे ठासून सांगण्यात आले. आणि आता चक्क राष्ट्रकवि म्हणून ख्यात असणारे रामधारीसिंह दिनकर यांना प्रतिक म्हणून मिरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आह��त. या बाबींचा विचार करता आगामी काळात विविध राज्यांमधील महापुरूषांसोबत साहित्यिकांनाही जाती वा विशिष्ट विचारांमध्ये बंदिस्त करण्याचा ‘पॅटर्न’ समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राचा विचार करता संत, महात्मे, समाजसुधारक वा राजकारणार्‍यांना आधीच जनतेने जातींमध्ये विभाजीत करून टाकले आहे. आता साहित्यिकांचा नंबर आहे. यामुळे खरंच आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत काय हा विचार करण्याची वेळही आली आहे.\nरामधारीसिंह दिनकर हे प्रखर जाज्वल्य देशभक्त साहित्यिक होते. त्यांचे उर्वशीसारख्या खंडकाव्याला कालजयी कृतीचा सन्मान मिळाला आहे. ते खुद्द जाती-पातीचे घोर विरोधक होते. आयुष्यभर कॉंग्रेसच्या सर्वसमावेशकतेचे समर्थक राहिलेले दिनकर हे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात इंदिरा गांधी यांच्या हुकुमशाही प्रवृत्ती विरोधात जयप्रकाश नारायण यांच्या समर्थनार्थ उभे राहिले होते. अशा या महान साहित्यिकाला एका जातीमध्ये बंदिस्त करून भाजपला काय लाभ होणार याचे उत्तर तर भविष्यातच दडले आहे. पण आता कोणत्या साहित्यिकाचा नंबर हेच पाहणे औत्सुक्याचे आहे.\nप्यार तेरी पहली नजर को सलाम…\nआम्हालाही लाज वाटतेय मोदी साहेब \nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nआम्हालाही लाज वाटतेय मोदी साहेब \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/Domena+Svidana.php", "date_download": "2020-02-23T05:06:52Z", "digest": "sha1:6MQPCRY4QCLU6MOI7BU6SAXIUKEKN6VK", "length": 7842, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "उच्च-स्तरीय डोमेन स्वीडन(आंतरजाल प्रत्यय)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा उच्च-स्तरीय डोमेन प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमं���ोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nउच्च-स्तरीय डोमेन स्वीडन(आंतरजाल प्रत्यय)\nउच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय / टॉप-लेव्हल डोमेन) स्वीडन: se\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/rimzim-pavasachya-panyat/", "date_download": "2020-02-23T04:08:09Z", "digest": "sha1:ZTYXJ7PBUPJS7FSMNAKQHT7CLQGNNNPE", "length": 6377, "nlines": 100, "source_domain": "nishabd.com", "title": "रिमझिम पावसाच्या पाण्यात | निःशब्द", "raw_content": "\nby प्रतिक अक्कावार · 14 March, 2013\nतरी मन मात्र तुझ्याच आठवणीने\nपसरतील ढग, बदलतील ऋतु\nअन् पावसाचं पाणीही सरुन जाईल\nपण नेहमीच येत राहील तुझी आठवण\nअन् आपल्या मैत्रीचा ओलावा कायम मनात राहील\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nतिला पावसात भिजताना पाहून\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्���वास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nतुझं न् माझं ”मैत्र“\nकुछ रहा ना तेरे मेरे दरमियाँ\nकाश अपनी भी एक झारा हो\nमेरी जिंदगी एक किताब पन्नों की\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/Home/ShowCategoryNews?page=1&NewsEditionFilter=Satara", "date_download": "2020-02-23T04:40:07Z", "digest": "sha1:RB3CDQPX4CLLDXPMTVDXYDQ5E7JS3UVV", "length": 5927, "nlines": 112, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nसातार्‍यात स्विगी बॉयने फोडली 40 घरे\nसातार्‍यात स्विगी या खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणार्‍या\nमला जाणता राजा म्हणा असे बोललोच नाही -पवार\nराष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा जाणता राजा असा उल्लेख करण्यावर.....\nवरसई येथील आश्रमशाळेला वाॅटर फिल्टर कुलर भेट.\nवक्रतुंड मित्र मंडळ पेणचे संस्थापक अध्यक्ष दत्ता कांबळे यांनी आपली मुलगी....\nजवळे ते लोहगांव रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी..\nसांगोला तालुक्यातील जवळे येथील प्रसिध्द म्हसोबा देवस्थान लोहगांव रस्ता ...\nदिव्यांगांनी स्वत:च्या हक्कासाठी आंदोलनाचे शस्त्र घ्यावे...\nविधानसभा निवडणूकीनंतर अद्यापही सर्वत्र सत्तेसाठी सर्वच राजकीय पक्ष धावपळ ...\nअचकदाणी परिसरात सिंगल फेज वीज बंद असल्यामुळे प्रचंड नाराजी\nसांगोला तालुक्यातील अचकदाणी व आसपासच्या अनेक गांवात...\nभोपळे रोड नजीक असणार्‍या उद्यानाला तुंबलेल्या गटारीचा धोका.\nसांगोला शहरातील अनेक बालगोपाळांच्या पसंतीचे व विरुंगळ्याचे आवडते...\nसांगोला शहरासह तालुक्यात डेंग्यू सदृश्य आजाराचा नागरिकांना..\nकायम दुष्काळाच्याझळा सोसलेल्या सांगोला तालुक्याला गेल्या काही वर्षापासून...\nएलईडी पर्सोनेटचा 300 मासेमारी बोटींना फटका भारत रांजणकर\nट्रेलरची धडक बसुन पादचारी महिला जखमी\nमुंढाणीमध्ये विकासाला विरोध करणार्‍यांचा बंदोबस्त करा...\nरोहात युवकांना आज किमान कौशल्य प्रशिक्षण\nजखमी दुर्मिळ गव्हाणी घुबडाला जीवदान\nअर्धवट घाटरस्त्याच्या हस्तांतरणाची एमएमआरडीएला घाई\nदुर्गम भागात फुलशेतीतून साधली उन्नती\nएक्सप्रेस वे वरील चोरट्याला अटक\nपोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्यांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/rti_application.php?Id=12", "date_download": "2020-02-23T04:18:42Z", "digest": "sha1:4TNSYBPGGSFWIHQNEH5GARYCGGT5M24R", "length": 5245, "nlines": 122, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | विभाग", "raw_content": "\nनागरिकांकडून दाखल झालेले माहिती अधिकारतील अर्ज\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/malegaon-blast-drona-to-the-priests/", "date_download": "2020-02-23T04:11:24Z", "digest": "sha1:4ND4WKKNEFN73WMR7DGUER4NTCKQEMBJ", "length": 6551, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "malegaon-blast-drona-to-the-priests", "raw_content": "\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n…तर मी माफी मागतो; देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमहिला अत्याचाराची प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवावीत : सीमाताई आठवले\nमालेगाव बॉम्बस्फोट; साध्वी प्रज्ञासिंह , पुरोहितांना दणका, कोर्टात हजेरी लावण्याचे आदेश\nटीम महाराष्ट्र देशा: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह इतर आरोपीना विशेष एनआयए न्यायालयाने फटकारल��� आहे. तसेच बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सुनावणीवेळी उपस्थितीत राहत नसल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. यापुढे सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा न्यायालयात हजेरी लावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.\nया प्रकरणात पुढील सुनावणी २० मी रोजी होणार आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी,निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर या आरोपींवर बॉम्बस्फोटासारख्या दहशतवादी कारवाईचा कट रचणे, तो अमलात आणणे आदी गंभीर आरोपांतर्गत खटला चालवण्यात येत आहे.\nभोपाळ लोकसभेच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सध्या चर्चेत आहेत, शहिद हेमंत करकरे आणि आता महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसेबद्दल केलेल्या विधानामुळे साध्वी वादात सापडल्या आहेत.\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/tuzhyat-jeev-rangala-to-go-off-air/articleshow/71421540.cms", "date_download": "2020-02-23T05:52:19Z", "digest": "sha1:ZJAT5FE2WL5CP2NCWBOEYLLSIW3Q5PT6", "length": 12510, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Tuzhyat Jeev Rangala To Go Off Air - 'तुझ्यात जीव रंगला' घेणार प्रेक्षकांचा निरोप? 'ही' मालिका होणार सुरू | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\n'तुझ्यात जीव रंगला' घेणार प्रेक्षकांचा निरोप 'ही' मालिका होणार सुरू\nझी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरू झाल��यापासूनच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. रांगडा 'राणादा' आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. परंतु, ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या जागी आता 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू' ही मालिका प्रदर्शित होणार आहे.\n'तुझ्यात जीव रंगला' घेणार प्रेक्षकांचा निरोप 'ही' मालिका होणार सुरू\nमुंबई: झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. रांगडा 'राणादा' आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. परंतु, ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या जागी आता 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू' ही मालिका प्रदर्शित होणार आहे.\nझी मराठीवर नुकताच या मालिकेचा प्रोमो झी मराठीवर पाहायला मिळाला. गावाकडून परदेशात नोकरीनिमित्त गेलेला मुलगा पुन्हा घरी येतो. कुटुंबातील प्रत्येकाला त्यांच्या आवडीची भेटवस्तू आणतो आणि शेवटी स्वत:सोबत घेऊन आलेल्या परदेशी मुलीची घरात एन्ट्री होते. या मुलीला पाहून सगळे कुटुंबीयदेखील थक्क होतात. प्रोमो संपल्यावर ही मालिका येत्या २१ ऑक्टोबर २०१९ पासून रात्री ७.३० वाजता झी मराठीवर प्रक्षेपित होणार असल्याचे सांगितले जाते.\nदेशी लग्नाचा विदेशी गुताडा नवी मालिका 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू', २१ ऑक्टोबरपासून सोम ते शनि. संध्या. ७. ३० वाज… https://t.co/OpDPFSntHY\nया नव्या मालिकेमुळे 'तुझ्यात जीव रंगला' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता या 'देशी लग्नाचा, विदेशी गुताडा' प्रेक्षकांना किती आवडेल हे येत्या काही दिवसांत समजेल.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nटीव्हीचा मामला:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nतेव्हाचे लिटिल चॅम्स सध्या काय करतात\nअभिनेत्री ईशा केसकरचा हॉट अंदाज\nमराठी सिनेसृष्टीतील आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात\nअभिनेत्री मयुरी देशमुखचा मराठमोळा अंदाज\nमराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रीनं शेअर केला हॉट फोटो\nइतर बातम्या:लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू|राणा दा|मराठी मालिका|तुझ्यात जीव रंगला|tuzhyat jeev rangala|Marathi serial\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nकोण होणार 'लिवा मिस दिवा २०२०' \nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्रम्प यांनी केलं कौतुक\nCIDमधील दया,अभिजीत आणि फ्रेड्रिक्स यांची फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n'तुझ्यात जीव रंगला' घेणार प्रेक्षकांचा निरोप 'ही' मालिका होणार ...\n देवोलिनाने बिग बॉस १३ च्या घरात नेले १५० कपडे...\n'बिग बॉस १३'चा ग्रँड प्रिमिअर रंगला...\nबिग बॉस १३: आज रंगणार ग्रॅँड प्रिमीअर...\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील कोंडाजीबाबा हॉलिवूडमध्ये...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/blog-updates/", "date_download": "2020-02-23T04:47:57Z", "digest": "sha1:3VILLG7B7SGMMIYQUNQFNT4DBQKLZHSZ", "length": 5711, "nlines": 87, "source_domain": "nishabd.com", "title": "अद्यतने Archives | निःशब्द", "raw_content": "\nमी माझी पहिली कविता आजपासून सुमारे तीन वर्षांपूर्वी लिहिली होती. त्यानंतर मी बऱ्याच कविता लिहिल्या आहेत आणि त्यापैकी बऱ्याचश्या येथे प्रकाशित करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला मी माझ्या मातृभाषेत (मराठी) भाषेत कविता लिहिल्या होत्या. त्यानंतर...\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nएक नातं शब्दांत गुरफटलेलं\nतिला पावसात भिजताना पाहून\nकुछ रहा ना तेरे मेरे दरमियाँ\nखुद पे कर ले तू यकीन तो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/andhra-pradesh-cabinet-approves-the-decision-to-abolish-the-legislative-council-172582.html", "date_download": "2020-02-23T03:59:54Z", "digest": "sha1:UP7WXHQ75I57LVMKFDNDSZTNZKVNORCJ", "length": 15186, "nlines": 168, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "आंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय, विधान परिषद बरखास्त!", "raw_content": "\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nआंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय, विधान परिषद बरखास्त\nआंध्र प्रदेशातील जगन मोहन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वायएसआर काँग्रेसने राज्याची विधान परिषदच रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nहैद्राबाद : आंध्र प्रदेशातील जगन मोहन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वायएसआर काँग्रेसने राज्याची विधान परिषदच रद्द (Andhra Pradesh legislative council abolish) करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. आजच झालेल्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब (Andhra Pradesh legislative council abolish) झालं. आजच्या कॅबिनेट बैठकीनेच विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरु झालं. या अधिवेशनापूर्वी जगन मोहन सरकारच्या मंत्रिमंडळाने हा मोठा निर्णय घेतला.\nमुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना तीन राजधान्या अस्तित्त्वात आणायच्या आहेत, मात्र त्याबाबतचं विधेयक बहुमताअभावी विधानपरिषदेत रखडलं आहे. त्यामुळेच वायएसआर काँग्रेसने चंद्राबाबू नायडूंना धक्का देत, थेट विधानपरिषदच बरखास्तीचा निर्णय घेतला. वायएसआर काँग्रेसचे आमदार गुडिवादा अमरनाथ यांनी मंत्रिमंडळाने विधानपरिषद बरखास्तीचा निर्णय घेतल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.\nदरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि तेलगु देसम पार्टी अर्थात टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांनी या विशेष अधिव���शनावर बहिष्कार घातला आहे. चंद्राबाबूंनी रविवारी पक्षाची बैठक बोलावून टीडीपीचे 21 आमदार या अधिवेशनावर बहिष्कार घालतील, असा निर्णय घेतला.\nविधान परिषद बरखास्तीचा निर्णय का\nआंध्र प्रदेश विधान परिषदेत 58 सदस्यसंख्या आहे. राज्यात भलेही विधानसभेला जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं असलं, तरी विधान परिषदेत चंद्रबाबू नायडूंच्या पक्षाचा दबदबा आहे. परिषदेत वायएसआर काँग्रेसचे केवळ 9 तर टीडीपीचे 27 आमदार आहेत. त्यामुळे कोणतेही विधेयक विधानसभेत मंजूर केलं, तरी चंद्रबाबू नायडूंचा पक्ष सरकारचे निर्णय विधानपरिषदेत हाणून पाडतो.\nमुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची आंध्र प्रदेशात तीन राजधान्या असाव्यात अशी इच्छा आहे. त्याबाबत एक विधेयक विधानपरिषदेत आणलं, तेव्हा चंद्राबाबूंच्या टीडीपीने हे विधेयक समितीकडे पाठवल्याने, मुख्यमंत्री जगन रेड्डींची तीन राजधानीची इच्छा अपुरी राहिली.\nविधानपरिषद बरखास्त करता येते का देशात किती राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात\nआंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंसह अनेक नेते नजरकैदेत\nचंद्राबाबूंचा बंगला पाडला, अवैध बांधकामांविरोधातील रेड्डींच्या कारवाईला सुरुवात\nआधी सुरक्षा काढली, आता बंगला पाडणार, चंद्राबाबू निशाण्यावर\nतीन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य प्रकल्पाचा शुभारंभ, महाराष्ट्राला फायदा काय\nदिवस फिरले, चंद्राबाबूंची सुरक्षा घटली, विमानतळावर चौकशी\nआंध्रात एकहाती सत्ता, रेड्डींकडून शपथविधीचं पहिलं निमंत्रण मोदींना\nचंद्राबाबूंचा सुपडासाफ, भाजपने लोकसभेसोबत दोन विधानसभाही जिंकल्या\nउद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर 'वर्षा'वर तातडीची बैठक, शरद पवार, अजित…\nअतिशय थंड डोक्याने प्लॅन करुन तुषारची हत्या, माझं मन हादरुन…\nफडवणीस दिल्लीत जाऊन चांगले काम करतील, त्यांना माझ्या शुभेच्छा :…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आधी CAA समजून घ्यावा, काँग्रेसचा सल्ला\n\"देवेंद्र फडणवीस फार काळ ना विरोध पक्षनेते राहतील, ना माजी…\nअखेर वारिस पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल\nLIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांची भेट,…\nराजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राला सहकार्य करा, उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nतृप्ती देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nवारिस पठाण औरंगजेबाचे ‘वारिस’, त्यांना 100 मावळेही अडचणीत आणतील : सुधीर मुनगंटीवार\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nतृप्ती देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शिवनेरीवर ‘फैसला ऑन द स्पॉट’\nइतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे\nकोरोनावर भारतातील पहिली लस पुण्यात विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathivishwakosh.org/28028/?shared=email&msg=fail", "date_download": "2020-02-23T04:03:11Z", "digest": "sha1:D7UYBAK6FYO4KR4J6ROTD423V37TO36U", "length": 23474, "nlines": 207, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "हवाई परिवहन कारवाया (Air Transportation Operations) – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nसामरिकशास्त्र - राष्ट्रीय सुरक्षा\nविषयप्रवेश : राष्ट्राची हवाई परिवहन क्षमता देशाच्या एकूण हवाई शक्तीचे अभिन्न अंग असून देशाच्या सुरक्षिततेसाठी ती अत्यंत महत्त्वाची ठरते. देशाची सीमित मारकशक्ती, कमीत कमी वेळात एका संग्रामक्षेत्रातून दूरवरच्या दुसऱ्या संग्रामक्षेत्रात त्वरेने हलविण्यासाठी हवाई परिवहन अपरिहार्य ठरते. साधारणपणे लष्करी मालवाहू विमानांत खालील वैशिष्ट्ये आढळून येतात :\nवजनक्षमता : निरनिराळ्या विमानांची एकूण माल वाहू�� नेण्याची क्षमता त्यांच्या आकारमानावर अवलंबून असते. मध्यम आकाराच्या विमानात केवळ पाच टन, तर भल्या मोठ्या विमानात पन्नास टनांहूनही अधिक माल पाठविता येतो.\nबहुढंगी कार्यक्षमता : विमानातून सैनिक, शस्त्रास्त्रे, अवजड सामान, छत्रीधारी सैनिक, रसद, दारुगोळा किंवा चिलखती गाड्या वाहून नेणे शक्य होते.\nसर्वगामित्व : कसल्याही हवामानात किंवा अनोळख्या प्रदेशावरूनही उड्डाण करण्याची क्षमता.\nसर्वकामी प्रचालन क्षमता : कच्च्या किंवा अपुऱ्या लांबीच्या धावपट्टीवरूनही प्रचालन करण्याची क्षमता (STOL).\nदीर्घ पल्याची क्षमता : मध्यम श्रेणीच्या, दोन हजार कि.मी. अंतर पार करणाऱ्या, विमानांपासून ते दहा हजार किंवा त्याहूनही अधिक पल्ला पार करणारी विमाने.\nपरिवर्तन क्षमता : आकाशात इंधन भरणे, आकाशात रडार केंद्र प्रस्थापित करणे किंवा गरजेनुसार आक्रमक भूमिका पार पाडण्यासाठी योग्य ते परिवर्तन सहजपणे करण्याची क्षमता.\nनागरी संसाधनांचा वापर : लष्करी मालवाहू विमानांची क्षमता अपूरी असल्यास प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थितीत नागरी विमानेदेखील सैनिकांची ने-आण करण्यासाठी किंवा माल वाहतुकीसाठी वापरता येतात.\nमालवाहू विमानांना शत्रूच्या लढाऊ विमानांपासून किंवा विमानवेधी क्षेपणास्त्रांपासून धोका असल्यामुळे आपल्या वायुदलाला अनिर्बंध रीत्या संचार करण्यासाठी वायूमंडलावर आपला प्रभावी ताबा असणे आवश्यक आहे. याला हवाईप्रभुत्व (Air Superiority) अशी संज्ञा आहे.\nहवाई मालवाहू क्षमता : लष्करी मालवाहू विमानांचा दोन तऱ्हेने प्रभावी उपयोग करता येतो : एक, रसद पुरवठा आणि दोन, रणांगणातील मदतकार्य. शांततेच्या काळात किंवा युद्धजन्य परिस्थितीत माल आणि उतारूंची वाहतूक करणे, हे पुरवठाव्यवस्थापनाखाली मोडते. रणांगणातील मदतकार्यात वायूसेनेसाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची योग्य ठिकाणी हलवाहलव करणे किंवा लढाऊ विमानांना लागणारा दारुगोळा किंवा सुट्या भागांचा पुरवठा करणे याचा अंतर्भाव होतो. तर सैन्यदलांसाठी निष्णात कर्मचारी आणि अत्यंत गरजेच्या सामानाचा पुरवठा, ज्याला जमीनमार्गे एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात हलविण्यासाठी प्रचंड वेळ लागला असता, तो त्याहून कितीतरी कमी वेळात दुसऱ्या ठिकाणी उपलब्ध करण्याचे काम मालवाहू विमाने करू शकतात. लष्करी विमाने अडचणीच्या ठिकाणी तैनात केलेल्या सैन्यदलांना लागणारी गरजेची रसद हवाई छत्र्यांच्या साहाय्याने पोहोचविण्याचे कामदेखील करू शकतात.\nहवाई चढाई कारवाई : आक्रमक कारवायात मालवाहू विमानांतून पॅराशूटच्या साहाय्याने सैनिकी तुकड्या थेट संग्रामक्षेत्रात उतरविणे शक्य होते. उदा., १९७१च्या भारत-पाक युद्धात पाक सैन्याचा माघारीचा रस्ता बंद करण्यासाठी वायुसेनेच्या विमानांनी दि. ११ डिसेंबर १९७१ रोजी थलसेनेचे छत्रीधारी सैनिक पूर्व पाकिस्तानच्या (आताचा बांगला देश) टंगेल गावाजवळ उतरविले होते.\nपायदळाच्या आक्रमक कारवायांसाठी वाहतूक : सैनिकांच्या तुकड्या आघाडीच्या विमानतळावर विमानातून उतरून त्यापुढे आगेकूच करून शत्रूवर आक्रमक कारवाया हाती घेऊ शकते. परंतु त्या साठी आपली विमाने निर्वेधपणे उतरू-उडू शकण्यासाठी त्या विमानतळावर आपला संपूर्ण ताबा असणे महत्त्वाचे आहे. ‘ऑपरेशन कॅक्टस’ हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्यात मालदीवचे राष्ट्रपती गयूम यांच्या विनंतीनुसार दि. ३ नोव्हेंबर १९८८ रोजी वायुसेनेच्या क्र. ४४ स्क्वाड्रनच्या आयएल−७६ या विमानांनी माले विमानतळावर उतरून सत्तापालट करण्याचा बंडखोर सैनिकांचा प्रयत्न उधळून लावला होता.\nइलेक्ट्रॉनिकीय युद्धतंत्र व विमानगामी रडार केंद्र : या भूमिकेसाठी मालवाहू विमानात शत्रूची इलेक्ट्रॉनिकीय संसूचन यंत्रणा निष्क्रिय करण्यासाठी काही विशिष्ट संवेदक, रडार, व संचारण नियंत्रण यंत्रणा त्यांच्या प्रचालकांसह, प्रस्थापित केली जाते.\nआकाशात इंधनभरणी : लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांचा पल्ला वाढविण्यासाठी किंवा त्यांत अधिक शस्त्रास्त्रे इ. नेता यावीत म्हणून हवेतल्या हवेत त्यांत इंधन भरण्यासाठी वाहतुकी विमानांचा उपयोग करता येतो. त्या साठी अशा विमानांत इंधनाची मोठी टाकी व ते प्रदान करण्यासाठी सुयोग्य यंत्रणा बसविली जाते.\nहवाई रुग्णवाहिका : युद्धभूमीवरील जखमी सैनिकांना, रुग्णांना तात्काळ वैद्यकीय मदत पोहोचविण्यासाठी, अथवा त्यांना सुयोग्य रुग्णालयात पोहोचविण्यासाठी, वायुसेनेच्या वाहतुकी विमानांचा वापर करता येतो. नैसर्गिक आपत्तींत जखमी नागरिकांच्या मदतीसाठीदेखील असा वापर करता येतो.\nबंधविमोचन : परदेशात अचानक सुरू झालेल्या यादवी युद्धामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूपस्थळी पोहोचविण्यासाठीदेखील वायुसेनेच्या वाहतुकी विमानांचा वापर केला जातो. एप्रिल २०१५ मध्ये येमेन देशात अशा तऱ्हेने अडकुन पडलेल्या ५,६०० भारतीय व अन्य देशांच्या नागरिकांची जिबूती व एडन येथून नौसेनेच्या जहाजांचा व वायुसेनेच्या विमानांच्या साहाय्याने मुक्ती साधण्यात आली होती.\nटेहळणी व निरीक्षण : वाहतुकी विमानांच्या दूरगामी पल्ल्याच्या क्षमतेमुळे ती सागरी क्षेत्रात दूरपर्यंत टेहळणी करण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी वापरता येतात. नौसेनेकडील अशाप्रकारची विमाने पाणबुडीविरोधी टेहळणी व निरीक्षणासाठी वापरली जातात. सामान्य परिस्थितीत वाहतुकी विमाने सरहद्दीवर नजर ठेवण्यासाठी, नागरी गरजांमुळे उद्भविणाऱ्या हवाई चित्रणासाठी किंवा इलेक्ट्रॉनिक टेहळणीसाठी वापरता येतात.\nबॉम्बफेक : वायुसेनेच्या वाहतुकी विमानांचा वापर शत्रुप्रदेशात बॉम्बफेकीसाठी करण्यात येतो. १९७१च्या भारत-पाक युद्धात वायुसेनेच्या एएन्−१२ वाहतुकी विमानांचा वापर पश्चिमी पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील सैनिकी लक्ष्यांविरुध्द केला गेला होता.\nरणगाडाविरोधी शस्त्र : अमेरिकी वायुसेनेने वाहतुकी विमानांच्या वापरात आणखी एक कल्पकता दाखविली. एसी−१३० जातीच्या वाहतुकी विमानात रणगाडाविरोधी शस्त्रे बसवून व्हिएटनाम युद्धात त्यांचा भरपूर वापर केला गेला.\nअशाप्रकारे वायुदलाची वाहतूकक्षमता युद्धाच्या आघाडीवर आणि पिछाडीच्या क्षेत्रात विविधप्रकारे अमूल्य योगदान देते.\nसमीक्षक : शशिकांत पित्रे\nभाषांतरकार : उत्तम पुरोहित\nहवाई-अवकाश सामरिक कारवाया (Aerospace Operations)\nहवाई सुरक्षा (Air Defence)\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\nमराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nपूर्व अध्यक्ष तथा ���्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/news/page/2101/", "date_download": "2020-02-23T05:11:10Z", "digest": "sha1:CQN2XDTARDL2UTFEBIMVCNGXDEYWMVVH", "length": 10336, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "News Archives – Page 2101 of 3127 – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘पवारसाहेबांच्या विचारांचे संचालक मंडळ निवडून द्या, तुमचे भाग्य उजळून टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही’\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक : उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nजालना : बारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nपिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव यांची निवड\nपुणे : पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव यांची निवड झाली आहे. त्यांना 80 मते पडली. तर, राष्ट्रवादीचे विनोद नढे यांचा पराभव झाला असून त्यांना 33 मते...\n…जेव्हा नियोजित महापौर नियोजित म. फुलेंच्या वेशात महासभेत येतात.\nपुणे : पिंपरी-चिंचवड शहराचे नियोजित महापौर राहुल जाधव हे महात्मा जोतिबा फुले यांचा वेश परिधान करुन महासभेत आले आहेत. तर, त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती...\nमराठा आरक्षण : नितेश राणेंनी पुरावे असतील तर सादर करावेत : आबासाहेब पाटील\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा आंदोलनाच्या समन्वयकांनी महामंडळांची मागणी केल्याचा गौप्यस्फोट नितेश राणेंना भोवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राणे यांची एक ऑडिओ...\nआ मेधा कुलकर्णी यांनी अस वक्तव्य करायला नको होतं – खा संजय काकडे\nटीम महाराष्ट्र देशा : आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा क्रांती मोर्चाकडून लोकप्रतिनिधीच्या घरासमोर केल्या जाणाऱ्या आंदोलनाला ‘स्टंट’ म्हणल्याचे...\nऍट्रॉसिटी अॅक्ट वरुन शिवसेनेचे मुखपत्र सामनातून मोदी सरकारवर पुन्हा एकदा घणाघात\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून धगधगत आहे. मराठा आंदोलकांची प्रमुख मागण्यांपैकी एक ऍट्रॉसिटी अॅक्ट गैरवापर थांबवून योग्य...\nकेंद्रात काम करण्याची संधी पुरंदरनेच दिली – शरद पवार\nटीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीच्या काळात प्रचाराला गेलो नाही तरी पुरंदरने भरभरून प्रेम दिल आहे, पुरंदरमुळेच केंद्रात आणि राज्यात काम करण्याची संधी दिल्याचं...\nमराठा आरक्षण : आज खा अनिल शिरोळे यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चा कडून ठिय्या आंदोलन\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अवघा महाराष्ट्र पेटून उठला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती...\n‘असा’ झाला आधारचा हेल्पलाइन क्रमांक लाखो स्मार्टफोनधारकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह\nनवी दिल्ली – देशभरातील लाखो स्मार्टफोनधारकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये (फोनबुक) शुक्रवारी (3 ऑगस्ट) आधारचा हेल्पलाइन क्रमांक 18003001947 UIDAI या नावानं...\nमराठा आरक्षण : समन्वयकांनी महामंडळांची मागणी केल्याचा नितेश राणेंचा गौप्यस्फोट\nमुंबई : मराठा आंदोलकांच्या आडमुठेपणामुळेच मराठा आरक्षण रखडल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे तशा आशयाची ऑडिओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. मराठा...\nभारतीय जवानांचे मोठे यश, चार दहशतवाद्यांचा खात्मा\nटीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीर मधील शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. शोपियांमधील...\n‘पवारसाहेबांच्या विचारांचे संचालक मंडळ निवडून द्या, तुमचे भाग्य उजळून टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही’\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक : उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nजालना : बारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली\n...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/iphone-11-to-have-biggest-screen-ever/articleshow/70105250.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-02-23T05:26:24Z", "digest": "sha1:MW2T3ALTZ47JG3V3J2UC4M4SNQXNMUZM", "length": 11666, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "आयफोन ११ : 'आयफोन ११'ला ६.७ इंचाची स���क्रीन - iphone 11 to have biggest screen ever | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\n'आयफोन ११'ला ६.७ इंचाची स्क्रीन\nअॅपलच्या पुढील आयफोनमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी स्क्रीन असू शकते.'आयफोन ११' मध्ये ६.७ इंच स्क्रीन असू शकेल अशी माहिती समोर आली आहे. २००७ मध्ये आयफोन लाँच झाला तेव्हा त्या फोनचा ३.५ इंच डिस्प्ले होता. तेव्हापासून आयफोनच्या स्क्रीनचा आकार सतत वाढत आहे. काही वर्षांपूर्वी ५ इंचाचा स्क्रीन सर्वात मोठी स्क्रीन मानली जात होती.\n'आयफोन ११'ला ६.७ इंचाची स्क्रीन\nअॅपलच्या पुढील आयफोनमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी स्क्रीन असू शकते.'आयफोन ११' मध्ये ६.७ इंच स्क्रीन असू शकेल अशी माहिती समोर आली आहे. २००७ मध्ये आयफोन लाँच झाला तेव्हा त्या फोनचा ३.५ इंच डिस्प्ले होता. तेव्हापासून आयफोनच्या स्क्रीनचा आकार सतत वाढत आहे. काही वर्षांपूर्वी ५ इंचाचा स्क्रीन सर्वात मोठी स्क्रीन मानली जात होती.\nआयफोन एक्सएस मॅक्समध्ये ६.५ इंचाच्या डिस्प्ले देऊन २०१८मध्ये अॅपलने जगाला आश्चर्यचकित केले होते. 'आयफोन ११'मध्ये मोठा डिस्प्ले दिसू शकेल. अॅपलचे विश्लेषक मिंग-ची-कुओ यांनी दावा केला की, आयफोन ५.४ इंच, ६.१ इंच आणि ६.७ इंच स्क्रीन आकारात येतील. यावर्षी येणारा नवीन आयफोन हा मागील वर्षीं आलेला आयफोन एक्सएस मॅक्सपेक्षा ०.२ इंच मोठा असू शकतो. आयफोन एक्सएसचा आकार ६.५ इंच आहे.\nआयफोन एक्सएस मॅक्सचा आकार ६.६७ इंच असू शकतो. जगातील सर्वात लोकप्रिय टॅब्लेट्सपैकी एक Google Nexus 7 मध्ये ७ इंच स्क्रीन आहे. गेल्यावर्षी फेमनिस्ट्स कडून अॅपलवर जोरदार टीका झाली होती. कारण आयफोन स्क्रीनच्या मोठ्या आकारामुळे हा स्मार्टफोन पकडण्यास त्रास होतो. यामुळे महिलांच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो, असा दावा करण्यात आला होता.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'या' ५ स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजार गाजवला\nBSNLची प्रीपेड प्लान ग्राहकांसाठी 'ऑफर'\n७ हजारांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन्स\nSamsung MegaMonster : 64MP कॅमेरा; लवकरच येतोय फोटोंचा बाहुबली\nजिओकडून 'ही' स्वस्तातील ऑफर अखेर बंद\nइतर बातम्या:मोबाईल|मोठी स्क्रीन|आयफोन ११|iphone 11|biggest screen\nहे माझ्या बदनामी���े राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nपबजी टास्कः हिमाचलचा मुलगा पोहोचला महाराष्ट्रात\n१.१० लाखाचा स्मार्टफोन १ तासात 'आउट ऑफ स्टॉक'\nNetflix चा झटका; फ्री सब्सक्रिप्शन बंद\n व्हाईस रेकॉर्डिंग केल्यास फेसबुक पैसे देणार\nBSNL ग्राहकांना गुड न्यूज, या प्लानच्या वैधतेत वाढ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n'आयफोन ११'ला ६.७ इंचाची स्क्रीन...\nरियर कॅमराचा गोलाकार सेटअप नोकियात...\nग्राहकांची दिशाभूल केल्याचा सॅमसंगवर आरोप...\n५ व्या मजल्यावरून पडल्यावरही बंद पडत नाही 'हा' फोन...\nवनप्लस स्मार्टफोनने अचानक घेतला पेट...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/mr/news/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2020-02-23T04:47:08Z", "digest": "sha1:P4JJJB7L4OB7QMGPMOY7S25KMV3IJMDB", "length": 14159, "nlines": 43, "source_domain": "researchmatters.in", "title": "अवरोधक किंवा जॅमर विरोधी संचारव्यवस्था | रीसर्च मॅटर्स", "raw_content": "\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nअवरोधक किंवा जॅमर विरोधी संचारव्यवस्था\nआयआयटी मुंबई येथील सैद्धांतिक अभ्यास लष्करी संदेशवहन अधिक मजबूत करण्यास उपयोगी ठरणार\nलष्करी संदेशवहन यंत्रणेच्या सुरक्षा आणि विश्वासार्हतेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करता येत नाही. जॅमर (अवरोधक) रेडीओ लहरींना अडथळा करून स्थानिक संचरण उध्वस्त करू शकतात. अगदी अलिकडेच नाही का, एका चित्रपटात दहशतवादी छावण्यांवर हल्ला करताना लष्कराने जॅमर वापरताना दाखवले आहे जॅमरचा होणारा उपयोग (आणि उपद्रव सुद्धा जॅमरचा होणारा उपयोग (आणि उपद्रव सुद्धा) लक्षात घेता, वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये जॅमिंगचा संदेशवहन यंत्रणेवर कसा परिणाम होतो हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.\nभारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) येथील प्राध्यापक बिकाश डे व अमितालोक बुडकुले आणि टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) मुंबई येथील विनोद प्रभाकरन यांनी ‘आयईईई ट्रान्झॅक्शन ऑन इन्फॉर्मेशन थिअरी’ या नियतकालिकात प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात त्यांनी संदेश यंत्रणेबद्दल विशिष्ट माहिती असलेल्या जॅमरच्या संदेशवहनात अडथळा आणण्याच्या क्षमतेचा अभ्यास केला आहे. अभ्यासाच्या निष्कर्षानुसार जॅमरने अडथळे आणण्याच्या कितीही बुद्धीमान योजना वापरल्या तरीही संदेशयंत्रणेबद्दल कुठलीच माहिती नसलेल्या जॅमरपेक्षा जास्त नुकसान असा जॅमर करू शकत नाही.\nइलेक्ट्रॉनिक संचरणामध्ये प्रक्षेपक (ट्रान्समीटर) प्रापकाला (रिसीव्हर) चॅनेल द्वारे संदेश पाठवतो. चॅनेल म्हणजे संदेश वहनाचे माध्यम. दूरध्वनी च्या तारा, वाय-फाय किंवा सेल्युलर संकेत लहरी तसेच कॉम्पॅक्ट डिस्क, हार्ड डिस्क अशी चॅनेलची अनेक उदाहरणे आहेत. जवळून जाणाऱ्या तारा, रेडीओ आणि विद्युत लहरींचा प्रभाव यांमुळे संदेशवहनात व्यत्यय येतो, त्याला ‘कुरव’ (नॉईस Noise) म्हणतात. कुरव असला तर प्राप्त संदेशामध्ये त्रुटी निर्माण होऊन त्याची विश्वासार्हता कमी होते. कुरव वाढतो तश्या प्राप्त संदेशातील त्रुटी वाढत जातात आणि त्या संदेशाची अचूकता आणि विश्वासार्हता कमी होत जाते.\nचॅनेल मधून ठराविक वेळेत जितकी माहिती (डेटा) पाठवू शकतो, त्याला चॅनेलची क्षमता असे म्हणतात. चॅनेलची क्षमता सैद्धांतिक दृष्ट्या मोजता येते तसेच तिला सैद्धांतिक मर्यादा असते. चॅनेलच्या क्षमतेच्या मर्यादेचा हा आकडा अशासाठी महत्त्वाचा आहे, की जोवर आपण यापेक्षा कमी दराने माहिती पाठवतो तोवर आपण काही चलाख संकेतन (इंटेलिजण्ट कोडिंग) वापरून अगदी उच्च विश्वसनीयतेने माहिती पाठवू शकतो.\nसामान्य प्रक्षेपणात प्रक्षेपक प्रापकाला माहीत असलेला संदेश चॅनेलद्वारे पाठवतो. मिळालेल्या संदेशाचे विश्लेषण करून प्रापक चॅनेलचा संदेशावर कसा परिणाम होतो याचा अंदाज लावू शकतो. त्यामुळे प्रक्षेपकाला चॅनेलमुळे होणाऱ्या त्रुटींची माहिती नसली तरीही प्रापक त्यातल्या त्रुटी ओळखून त्या सुधारूही शकतो. काही प्रणालींमध्ये, चॅनेलमुळे संदेशावर काय परिणाम होतो हे प्रक्षेपकाला माहित असते पण प्रापकाला माहीत नसते. ह्या प्रणालीचा वापर कूटलेखन(क्रिप्टोग्राफी) आणि स्टेगॅनोग्राफी मध्ये केला जातो. यात खरा संदेश लपवण्यासाठी तो दुसऱ्या संदेशात अंत:स्थापित किंवा आरूढ केला जातो.\n“हे लिहिलेल्या कागदावर किंवा एखाद्या चित्रावर संदेश लिहिण्यासारखे आहे, त्यामुळे याच्या प्रतिरूपाला (मॉडेल) ला ‘मलीन कागद प्रतिरूप (डर्टी पेपर मॉडेल)’ हे दिलेले नाव अगदी चपखल आहे,” असे प्राध्यापक डे सांगतात.\nत्रुटीविरहित व विश्वसनीय संदेश वहनासाठी, प्रक्षेपक आणि प्रापक यांना ‘आधीच माहित असलेला परवलीचा शब्द’ संदेशवहनात वापरला जातो. सदर अभ्यासात संशोधकांनी या तंत्राचा वापर गृहित धरला आहे. चॅनेलमधील कुरव वाढला असता संदेश पुनर्प्रक्षेपित करून विश्वसनीयता कायम ठेवता येते, पण त्यामुळे संदेशवहनाचा वेग मात्र कमी होतो.\nसदर अभ्यासात, प्रक्षेपकाला चॅनेलची माहिती आहे, अशी प्रणाली संशोधकांनी आधारभूत मानली आहे. तसेच प्रतिस्पर्ध्याला (जॅमरला), पाठवला जाणारा संदेश आणि चॅनेलचा त्यावर होणारा परिणाम, ह्या गोष्टी माहित आहेत असे गृहित धरले आहे. अपेक्षित संदेश विश्वसनीयतेने प्रक्षेपित होऊ नये म्हणून प्रतिस्पर्धी चॅनेलवर अतिरिक्त संकेत पाठवतो. यालाच ‘जॅमिंग सिग्नल’ किंवा ‘अवरोधक संदेश’ असे म्हणतात. प्रापकाला मिळणाऱ्या संदेशामधील त्रुटी वाढवण्यासाठी प्रतिस्पर्धी, संदेश आणि चॅनेलबद्दलची माहिती वापरू शकतो. प्रतिस्पर्ध्याला चॅनेलचे गुणधर्म माहित असल्याचा संदेश वहनाच्या वेगावर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्याचा संशोधकांनी प्रयत्न केला आहे.\nजॅमिंग सिग्नलच्या उपस्थितीत, चॅनेलची क्षमता मोजण्यासाठी संशोधकांनी गणिती समीकरण मांडले. त्याच्या निष्कर्षावरून असे दिसून येते की प्रतिस्पर्ध्याला चॅनेलचे गुणधर्म माहिती असल्याचा काही उपयोग होत नाही. जॅमरला चॅनेलबद्दल कुठलीही माहीती नसताना जॅमर जितके नुकसान करू शकतो त्यापेक्षा जास्त नुकसान चॅनेलची माहिती असताना करू शकत नाही, त्याने कितीही चतुर जॅमिंग पद्धत वापरली तरीही प्रक्षेपकाला आणि प्रापकाला ‘आधीच माहित असलेला परवलीचा शब्द’ प्रतिस्पर्ध्याच्या जॅमिंग नीतीचा प्रभाव निष्फळ करतो. यावरून असेही स्पष्ट होते की प्रतिस्पर्ध्याला चॅनेलची माहिती आहे किंवा नाही याची काळजी न करता, कुरव अधिक असताना सुद्धा संदेशाचे विश्वसनीय प्रक्षेपण करू शकेल अश्या संदेशवहन यंत्रणा रचण्याकडे संशोधकांना लक्ष देता येईल.\n“हे काम फार लक्षवेधी आहे कारण यामुळे संदेश वहनाच्या ज्ञात असलेल्या प्रतिरूपांचा विस्तार करून त्यांमध्ये स्वयं विचारी जॅमरचा समावेश करता येईल. हे तंत्रज्ञान प्रतिस्पर्धीचा प्रभाव असलेल्या इतर संदेशवहन प्रणालींचा अभ्यास करण्यासाठीही उपयुक्त ठरू शकते,” असे प्राध्यापक डे सांगतात. प्रक्षेपक, प्रतिस्पर्धी आणि प्रापक ह्या तिघांनाही चॅनेलची माहिती आहे अश्या प्रणालीचा अभ्यास संशोधक पुढे जाऊन करू इच्छितात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.zjyongqi.com/mr/products/luggage/", "date_download": "2020-02-23T03:48:29Z", "digest": "sha1:EKN7J4TD4VRRLCCRWLNMY43COLYL6UNC", "length": 6131, "nlines": 185, "source_domain": "www.zjyongqi.com", "title": "सामान उत्पादक, पुरवठादार | चीन सामान फॅक्टरी", "raw_content": "\nमलवस्त्र आणि ओव्हन कधीच होणार\nयुवक आणि प्रौढांसाठी ओलिस\nथोडे मुलांसाठी मिनी ओलिस\nट्राली पिशवी आणि प्रवास पिशवी\nसामने आणि मुलांसाठी हॅट्स\nवृत्तपत्रे विकणारा मुलगा सामने\nस्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे हॅट्स\nमलवस्त्र आणि ओव्हन कधीच होणार\nयुवक आणि प्रौढांसाठी ओलिस\nथोडे मुलांसाठी मिनी ओलिस\nट्राली पिशवी आणि प्रवास पिशवी\nसामने आणि मुलांसाठी हॅट्स\nवृत्तपत्रे विकणारा मुलगा सामने\nस्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे हॅट्स\n16 \"दुनियेत लहान मुले ABS वाहून-वर सुटकेस ट्राली ...\nUnisex हिवाळी पट्टे कापूस विणकाम फ्लॅट वेल Hat Caps\nदुनियेत मोटारीचे पोलादी व पुढेमागे करता न येणारे छप्पर EVA शाळा पेन्सिल प्रकरण स्टेशनरी Pe ...\nUnisex दीर्घिका तेजोमेघ हिप-हॉप फ्लॅट बिल अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ Caps ...\nरिक्त घाऊक हिप-हॉप फ्लॅट बिल अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ Spor Caps ...\nकापूस अतिरिक्त लांब उष्णता प्रतिरोधक Silicone पट्टे की ...\n16 \"दुनियेत लहान मुले ABS वाहून-वर सुटकेस Tro ...\n18 \"दुनियेत ABS घेऊन जा-वर सामान ट्राली एस ...\n20 \"Kumamon ABS सामान स्पिनर शेन वाहून ...\n20 \"Kumamon ABS घेऊन जा-वर सामान स्पिनर ...\n18 \"दुनियेत मुले ABS 3D वाहून-वर Suitc ...\n18 \"दुनियेत लहान मुले ABS 3D वाहून-वर सुटकेस ...\n18 \"दुनियेत लहान मुले ABS 3D वाहून-वर सुटकेस ...\n12पुढील> >> पृष्ठ 1/2\nपत्ता: नं .1 # Jinqu रोड, जिन्हुआ सिटी, Zhejiang प्रांत, चीन\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88", "date_download": "2020-02-23T05:44:53Z", "digest": "sha1:KAE4DHMC42TD65FYZFQBJABTOSHR22UG", "length": 25114, "nlines": 315, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "मोर्चा मुंबई: Latest मोर्चा मुंबई News & Updates,मोर्चा मुंबई Photos & Images, मोर्चा मुंबई Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nस��वेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\n(१८ फेब्रुवारी, १९७०च्या अंकातून) \\Bचार एकर जमीन पुणे \\B- पुणे जिल्ह्यातील पानशेत आणि वरसगाव धरणाखाली ज्यांची जमीन गेली आहे अशा धरणग्रस्तांना ...\n२२ जानेवारीएक लाखांचा मोर्चा मुंबई महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २ मार्च रोजी भरेल, त्यावेळी महाराष्ट्र विधानसभेवर एक लाख शेतकऱ्यांचा ...\n\\Bशाहीर अमरशेख कालवशपुणे -\\B सुप्रसिद्ध\n\\Bशाहीर अमरशेख कालवशपुणे -\\B सुप्रसिद्ध लोकशाहीर, कवी व कलावंत अमर शेख यांचे आज पहाटे सुमारे दोनला पुणे-सोलापूर रस्त्यावर इंदापूरजवळ मोटार अपघातात ...\nमटा ५० वर्षापुर्वी : मच्छिमारांचा मोर्चा\nदहा हजार मच्छिमारांचा आज विधानभवनावर मोर्चा निघाला होता. त्यात सुमारे तीन हजार कोळी महिला सहभागी झाल्या. यामुळे मुंबईत सर्व मासळी बाजार बंद होते. 'महाराष्ट्र मच्छीमार कृती समित'ने मोर्चा व निदर्शने योजली. बॉम्बे सेंट्रलहून निघालेला हा मोर्चा काळा घोडा जवळ पोलिसांनी अडवला.\nफास्ट साठी - जेटमधील आता अभियंते आक्रमक\nआर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या जेट एअरवेज प्रशासनाला आता इंजिनीअरच्या आंदोलनाचा सामना करायचा आहे...\nमटा ५० वर्षापूर्वी-१० हजारांचा मोर्चा मुंबई २९ मार्च १९६९च्या अंकातून\n१० हजारांचा मोर्चा मुंबई - महाराष्ट्र-म्हैसूर सीमाप्रश्न त्वरित सोडविण्याची मागणी करण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाने आज विधिमंडळावर नेलेल्या ...\nबांधकाम कामगार काढणार आयुक्तलयावर मोर्चा\nगेल्या तीन वर्षांपासून राज्यातील बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांचे लाभाचे अडीच लाख अर्ज मंजूर असूनही, प्रत्यक्षात कामगार लाभापासून वंचितच ...\nफोटो पहिल्या आयटेम मध्ये घ्यावा...\n\\Bफोटो पहिल्या आयटेम मध्ये घ्यावा...\nमराठा आरक्षण: ९ ऑगस्टला राज्यभरात ठिय्या\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऑगस्ट क्रांती दिनी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी (गुरुवारी) मुंबईसह राज्य���र ठिय्या आंदोलन करण्याच्या निर्णयावर आज मुंबईतील दादर येथे झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने काळ्या फिती लावून करण्यात यावे, असे आवाहनही करण्यात आले.\nमटा डायरी - रविवारसाठी\nकरिअर फाऊंडेशन व युथ कल्चरल असोसिएशन : 'बोरिवली करिअर व्हिजन' या दोन दिवसीय करिअर मार्गदर्शन मेळाव्यातील परिसंवाद...\nफेरीवाल्यांचा १ नोव्हेंबरला मोर्चा\nमुंबई : मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने फेरीवाल्यांविरोधात सुरू केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ एक नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्याचा इशारा मुंबई हॉकर्स युनियनने दिला आहे. कारवाई न थांबवल्यास कष्टकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागेल, असा इशारा हॉकर्स युनियनने दिला आहे.\nमराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलतीः मुख्यमंत्री\nमुंबईत धडकलेल्या मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या खटल्याची माहिती देत मराठा सामाजाला शिक्षणात ओबीसींप्रमाणेच सवलती देण्याची घोषणा केली.\nमराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे बुधवारी (ता. ९) काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चासाठी कोल्हापूर येथून सहभागी होणाऱ्या २५० चारचाकी वाहनांना सकल मराठा समाजाच्यावतीने मिरजकर तिकटी येथे स्टिकर्स वाटप करण्यात आले. मोर्चा शांततेत होण्यासाठी कोल्हापुरातील ७०० स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. सर्व स्वयंसेवक मंगळवारी रात्री मुंबईकडे रवाना होणार आहेत. मोर्चासाठी मराठा समाजातील कार्यकर्ते सोमवारीच रवाना झाले.\nमुंबईतील मराठा मोर्चा लांबणीवर\nराज्यभर वेगवेगळ्या मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चे निघत आहेत. मुंबईतील नियोजित मोर्चा हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर काढला जाणार आहे, तर नागपूर येथे १४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर विक्रमी मोर्चा काढण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आला. राज्यभरातील प्रतिनिधींनी बैठकीत एकमताने प्रमुख ११ मागण्यांवर शिक्कामोर्तब केले आहे.\nउच्च न्यायालाचे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी कोल्हापूर शहरासह तालुकास्तरावरही वकिलांनी कामकाज बंद केले आहे. या ब��दमुळे न्यायालयांच्या आवरात शुकशुकाट होता.\nआबा, पटनायक राजीनामा द्या\nमुंबईत आझाद मैदाननजीकचा हिंसाचार व पोलिसांवर जो हल्ला झाला त्याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री आर. आर. पाटील आणि पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवारी गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केले.\nअर्धवट पाणीपुरवठा योजनेची बिलं मंजूर\nपाणीपुरवठा योजना मंजूर होऊन १० वर्ष लोटल्यानंतरही बदलापूरच्या धामणवाडी गावातील आदिवासींना पाणी मिळू शकलेलं नाही.\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: अकोले बंद, शहरभर टाळ-मृदंगाचा गजर\nट्रम्प-इवांका : क्लिंटन-चेल्सियाची आठवण\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/it-is-also-the-responsibility-of-the-farmer-to-maintain-cooperation/", "date_download": "2020-02-23T05:11:48Z", "digest": "sha1:FB3LF7TH2EPEZB4CS2RSWMDQR4CSHKOV", "length": 9879, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सहकार टिकवण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीही - Dainik Prabhat", "raw_content": "\nसहकार टिकवण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीही\nदत्तात्रय भरणे : निंबोडी येथील विकास संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन\nरेडा- राज्यातील सहकार तत्वावर चालणाऱ्या संस्था संस्थाचालकांनी संचालक मंडळाने जबाबदारीने चालवून सहकार टिकवण्याची जबाबदारी सरकार बरोबर आपलीही कायम ठेवावी. तरच शेतकऱ्याची प्रगती साधता येईल, असे मत सार्वजनिक बांधकाम व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्‍त केले. इंदापूर तालुक्‍यातील निंबोडी येथे निंबोडी विकास सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी भरणे बोलत होते.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, छत्रपती साखर कारखान्याचे संचालक रणजीत निंबाळकर, इंदापूर बाजार समितीचे संचाल�� अनिल बागल, गणेश झगडे, अमोल भोईटे, हरिश्‍चंद्र वणवे, सचिन सपकळ, यजुवेंद्रसिंह निंबाळकर, सागर भोईटे, विक्रम निंबाळकर, शुभम निंबाळकर, प्रशांत पोरे, प्रकाश नेवसे, सोमनाथ दराडे, चेअरमन प्रवीण घोळवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.\nभरणे म्हणाले की, निंबोडी गावातील शेतकऱ्यांनी मेहनतीने आपली शेती फुलवली असून, गावातील विकास संस्थादेखील त्याच मेहनतीने प्रगतीपथावर नेले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून गरीब उपेक्षित शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकार घेत आहे. कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना अधिक कसा घेता येईल या संदर्भात निर्णय घेतले जातील, अशीही ग्वाही भरणे यांनी दिली.\nहातापायांचे स्नायू बळकट करण्यासाठी उपयुक्त आसन\nदिवसभरात कितीही घाईत असाल, तरी या गोष्टी आवर्जून करा\nमोस्ट वॉण्टेड गॅंगस्टर रवी पुजारीला अटक\nजीवनशैलीत सुधारणा केल्यास मधुमेहापासून मुक्ती\nनाव न घेता उपमुख्यमंत्री पवार यांना आमदार लक्ष्मण जगताप यांचे आव्हान\nदोन दुचाकीस्वारांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nकारवाई करूनही बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर सुरूच\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nकेवळ फोटोसेशन पुरतेच वृक्षारोपण\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/article-about-care-of-diabetic-eye-1799557/", "date_download": "2020-02-23T05:39:13Z", "digest": "sha1:DZLZAQ2ULSNDJYGRRDFS72MKA4B6R3QF", "length": 13641, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about Care of Diabetic Eye | राहा फिट : मधुमेहींच्या डोळ्यांची काळजी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैल���ने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nराहा फिट : मधुमेहींच्या डोळ्यांची काळजी\nराहा फिट : मधुमेहींच्या डोळ्यांची काळजी\nसर्वसामान्य व्यक्तींच्या तुलनेत मधुमेहींमध्ये (डायबेटिक) दृष्टी गमावण्याचा धोका २५ टक्के अधिक असतो.\nसर्वसामान्य व्यक्तींच्या तुलनेत मधुमेहींमध्ये (डायबेटिक) दृष्टी गमावण्याचा धोका २५ टक्के अधिक असतो. नेत्रपटल म्हणजेच रेटिनाशी संबंधित आजार होण्याची शक्यताही अधिक असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.\nमधुमेहामुळे रेटिना बाधित होतो, ज्यास डायबेटिक रेटिनोपॅथी असे म्हणतात. यात रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव होण्याची शक्यता असते. डोळ्याच्या आतील पडद्यावरीलही रक्तवाहिन्या फुटून रक्त पडद्यावर जमा होण्याचा संभव असतो. यातूनच रेटिनाचा पडदा ओढला जाऊन रेटिनल डिटॅचमेंट होते, म्हणजेच पडदा सुटून अंधत्व येते. मधुमेहाचे रुग्ण वारंवार डोळ्यांची चाचणी करत नसल्याने डायबेटिक रेटिनोपॅथीच्या आजाराचे निदान वेळेत होत नाही.\nडायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये डायबेटिक मॅक्युलर एडेमाचा (डीएमई) प्रादुर्भावही होऊ शकतो.\nधूसर किंवा अस्पष्ट दिसणे, सरळ रेषा वर-खाली किंवा वाकलेल्या दिसू लागणे, विरोधी रंग किंवा एकूणच रंगांबद्दलची संवेदनशीलता कमी होणे, दूरचे पाहण्यास त्रास होणे, दृष्टीच्या मध्यावर छोटासा पण हळूहळू आकाराने वाढत जाणारा ब्लाइंड स्पॉट तयार होणे ही डीएमईची काही लक्षणे आहेत.\nएखाद्या व्यक्तीला असलेला मधुमेहाचा त्रास किती जुना आहे यावर त्या व्यक्तीमधील डायबेटिक रेटिनोपॅथीची तीव्रता अवलंबून असते. दहा वर्षांपासून मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तीमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी उद्भवण्याचा धोका ५० टक्के इतका असतो आणि हाच काळ २० वर्षांपर्यत लांबल्यास ही शक्यता ९० टक्क्य़ांपर्यंत पोहोचते. तसेच मधुमेहावर उत्तम प्रकारे नियंत्रण ठेवले गेले नाही डायबेटिक रेटिनोपॅथीची तीव्रता वाढते, असे मुंबई रेटिना सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय दुदानी यांनी सांगितले.\nमधुमेहींसाठी काही प्रतिबंधात्मक उपाय\n* मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी दर सहा महिन्यांनी नेत्रविकारतज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. त्यातही रेटिना, मोतिबिंदू, काचबिंदूची तपासणी अवश्य करावी.\n* धूसर किंवा अस्पष्ट दिसणे, विरोधी रंग किंवा एकूणच रंगांबद्दलची संवेदनशीलता कमी होणे, दूरचे पाहण्यास त्रास होणे, दृष्टीच्या मध्यावर छोटासा पण हळूहळू आकाराने वाढत जाणारा ब्लाइंड स्पॉट तयार होणे अशा प्रकारची डीएमईची कोणत्याही लक्षणे आढळत असल्यास किंवा दृष्टीमध्ये थोडाही बदल जाणवल्यास तात्काळ तज्ज्ञांकडून उपचार करावेत.\n* मधुमेहाचे व्यवस्थापन परिणामकारकरीत्या करण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासत राहावे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 जीवघेणा स्क्रब टायफस\n3 मधुमेहींच्या डोळ्यांची काळजी\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/rti_application.php?Id=15", "date_download": "2020-02-23T03:50:23Z", "digest": "sha1:BTQ2L5TSMDVZSDR5ESHIM5W6TA4BJYQW", "length": 5315, "nlines": 122, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | विभाग", "raw_content": "\nनागरिकांकडून दाखल झालेले माहिती अधिकारतील अर्ज\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे ���नावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/11/Sangram-jagtap.html", "date_download": "2020-02-23T05:50:22Z", "digest": "sha1:REW5F5TP4BDH47YO75HKUEDRSQ7NFBIM", "length": 6658, "nlines": 62, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "महामार्गची तात्काळ दुरुस्ती न केल्यास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार : आ. जगताप", "raw_content": "\nमहामार्गची तात्काळ दुरुस्ती न केल्यास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार : आ. जगताप\nवेब टीम : अहमदनगर\nनगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे, जर कामास विलंब झाला आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुर्दैवाने अपघात होऊन काही दुर्घटना घडल्यास बांधकाम विभागाला दोषी धरून अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिला आहे.\nनगर शहराच्या हद्दीतून जाणारा नगर-मनमाड महामार्ग अत्यंत खराब झाला आहे. त्यावर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याची गरज आहे. नगर शहर व नागापूर एमआयडीसीला जोडणारा हा महामार्ग असून येथून दररोज हजारो वाहने जातात.\nएमआयडीसीमध्ये जाणार्‍या कामगारांना सुद्धा याच महामार्गाचा उपयोग करावा लागतो. पत्रकार चौक ते एमआयडीसीपर्यंत अनेक ठिकाणी हा महामार्ग खराब झाला आहे. पत्रकार चौकाजवळ मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचत आहे. याशिवाय प्रेमदान चौक ते सावेडी नाका या दरम्यान असणार्‍या नाल्यावरील पुलाजवळ खड्डे पडले आहेत.\nमुरुम टाकून हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून नगर शहरामध्ये सातत्याने पाऊस हजेरी लावत असल्यामुळे येथे चिखल झाला आहे. याशिवाय सावेडी नाका, बोल्हेगाव फाटा, अशा विविध ठिकाणीही महामार्गावर खड्डे पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.\nत्यातच रात्रीच्या वेळी या महामार्गावरील बहुतांश पथदिवे नादुरुस्त झाल्यामुळे ब��द असतात. त्यामुळे रात्रीच्या अंधारात येथून प्रवास करणे अधिकच जोखमीचे झाले आहे. महामार्गावर असणारे खड्डे, अंधार यामुळे अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून लवकरात लवकर या महामार्गाची दुरुस्ती करून येथील पथदिवेही सुरू करण्याची आवश्यकता आहे.\nयासंदर्भात आ. संग्राम जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र राजगुरू, उपअभियंता संजय गायकवाड यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी संभाजी पवार, गजेंद्र दांगट, सारंग पंधाडे आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/2019/07/page/19/", "date_download": "2020-02-23T04:33:39Z", "digest": "sha1:RHPT37B5WDVS6JJG2OMTXSYDVFQQEZKY", "length": 16108, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "July | 2019 | Navprabha | Page 19", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nगोव्यात कॉंग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये\nकर्नाटक पाठोपाठ राज्यात कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाला मोठे भगदाड भाजपचे संख्याबळ २७ वर; कॉंग्रेसमध्ये उरले फक्त ५ बाबू कवळेकर, मोन्सेर्रात दांपत्य, नीळकंठ, सिल्वेरा, डिसा, क्लाफासियो, फिलीप नेरी, इजिदोर व टोनी फुटले >> राजकीय घडामोडींना गोव्यात वेग >> मंत्रिमंडळात मोठे फेरबदल अपेक्षित >> राज्यपाल तातडीने गोव्याकडे >> गोवा फॉरवर्डवर गंडांतर येणार >> राजकीय घडामोडींना गोव्यात वेग >> मंत्रिमंडळात मोठे फेरबदल अपेक्षित >> राज्यपाल तातडीने गोव्याकडे >> गोवा फॉरवर्डवर गंडांतर येणार >> नवे पाहुणे अमित शहांच्या भेटीस >> दोन तृतीयांशमुळे पक्षांतर ...\tRead More »\nकर्नाटकातील सत्तानाट्य सर्वोच्च न्यायालयात\n>> सभापतींकडून राजीनामा स्वीकारण्यास उशीर >> बंडखोर जेडीएस – कॉंग्रेस आमदारांचा आरोप कर्नाटकमधील राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला असून कॉंग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी राजीनामा स्वीकारण्यास उशीर केल्याचा आरोप करीत न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, मुंबईमध्ये असलेले कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रमेश जारकीहोळी यांनी आणखी चार ...\tRead More »\nनदीत सांडपाणी; बार्देशमध्ये ४३२ घरमालकांना नोटिसा\nसांडपाणी थेट नदीन सोडल्याप्रकरणी बार्देश तालुक्यातील ४३२ घरमालकांना कारवाईच्या नोटीसा पाठविण्यात आल्या. प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा न करता तो नदीत सोडणार्‍या या घरांना आरोग्य केंद्राकडून कारणे दाखवा नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. संबंधितांनी या नोटीसांची गंभीर दखल घेऊन ३० दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या आदेशाची दखल न घेतल्यास आरोग्य कायदा १९८५ च्या कलम ...\tRead More »\n>> विद्यार्थी मारहाणप्रकरण ढवळी येथील इंदिराबाई ढवळीकर (आयव्हीबीडी) विद्यालयाच्या ग्रंथपालाने दोघा विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी या विद्यालयाचा ग्रंथपाल अमित रंगनाथ सावंत (३१) याला ङ्गोंडा पोलिसांनी अटक करून न्यायदंडाधिकार्‍यांसमोर उभे केले असता त्याला दोन दिवसांची कोठडी देण्यात आली. दरम्यान, अमित सावंत याला इंदिराबाई ढवळीकर विद्यालयाच्या एस. एस. समिती व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले. संशयित अमित सावंत याच्याविरोधात मंगळवारी ङ्गोंडा पोलिसांत जखमी झालेल्या विद्यार्थ्याच्या ...\tRead More »\nगँगवॉरमध्ये पंजा छाटलेल्या जखमीचा गोमेकॉत मृत्यू\n>> संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद रायबंदर येथे रविवार ७ जुलैला रात्री झालेल्या दोन गटातील गँगवॉरमध्ये धारदार शस्त्राच्या साहाय्याने उजव्या हाताचा पंजा शरीरापासून विभक्त करण्यात आलेल्या कृष्णा कुर्टीकर (ताळगाव) याचे गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना काल निधन झाले. दरम्यान, या गँगवॉर प्रकरणामध्ये पणजी पोलिसांनी आणखीन एका संशयिताला काल अटक केली आहे. दिपेश गावस (नागाळी, ताळगाव) असे संशयिताचे नाव आहे. ...\tRead More »\nगुडे-शिवोलीत लहान भावाचा भाऊ व भावजयीकडून खून\nगुडे शिवोली येथील सर्वेश खडपकर (३०) या आपल्या लहान भावाचा रविवार दि. ७ रोजी दुपारी राहत्या घरात मोठ्या भाऊ संदेश खडपकर (३८) व त्याची पत्नी लतिका खडपकर यांनी खून केला. त्यानंतर सर्वेश याचा मृतदेह वारपे पेडणे येथ�� दरीत फेकून दिला होता. तो मृतदेह मंगळवार दि. ९ रोजी पोलिसांना सापडला व २४ तासांच्या आत खुनाला वाचा ङ्गुटली. सर्वेश हा आपला थोरला ...\tRead More »\n>> गोवा माईल्स बंदची मागणी ऍप आधारित गोवा माईल्स ही टॅक्सीसेवा रद्दबातल करण्याची मागणी येत्या १० दिवसांत मान्य न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा काल टूरिस्ट टॅक्सी मालकांनी ताळगाव येथे आयोजित केलेल्या सभेत दिला. ताळगाव येथील सामाजिक सभागृहात असोसिएशन ऑफ टूरिस्ट टॅक्सी असोसिएशनने ही सभा आयोजित केली होती. या सभेत राज्यभरातील टूरिस्ट टॅक्सी मालकांची मोठी उपस्थिती होती. या सभेत कॉंग्रेसचे आमदार ...\tRead More »\nउपांत्य फेरीतच भारत गारद\n>> न्यूझीलंड अंतिम फेरीत दाखल >> मॅट हेन्रीचा भेदक मारा पावसाच्या व्यत्ययामुळे आरक्षित दिवशी खेळवल्या गेलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील रोमहर्षक उपांत्य सामन्यामध्ये काल भारताचा १८ धावांनी पराभव झाला. भारतीय संघाला न्यूझीलंडने उभारलेल्या २४० धावांचे किरकोळ आव्हान पार करण्यात अपयश आले. टीम इंडियाचा डाव २२१ धावांत संपल्याने न्यूझीलंडने अंतिम फेरीत प्रवेश केला. मॅट हेन्रीने आघाडी फळी कापून काढल्यानंतर रवींद्र जडेजा ...\tRead More »\nद्युती चंदची ऐतिहासिक सुवर्णधाव\n>> जागतिक विद्यापीठ स्पर्धा आपण समलिंगी असल्याचे जाहीर करून भारतीय क्रीडा जगतात खळबळ माजविलेली आघाडीची धावपटू द्युती चंद हिने इटलीमध्ये सुरू असलेल्या ‘उन्हाळी जागतिक विद्यापीठ स्पर्धेत’ सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तिची ही सुवर्णधाव ऐतिहासिक ठरली आहे. कारण जागतिक विद्यापीठ स्पर्धेत १०० मी. शर्यतीत सुवर्णपदक प्राप्त करणारी द्युती ही पहिलीच भारतीय ठरली आहे. द्युतीने १०० मीटर शर्यतीत सुवर्णधाव घेताना अवघ्या ११.२ ...\tRead More »\nऑस्ट्रेलिया-इंग्लंड उपांत्य सामना आज\nऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात आज विश्‍वचषक स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना खेळविला जाणार आहे. भारताला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या न्यूझीलंडशी या सामन्यातील विजेता संघ रविवारी होणार्‍या फायनलमध्ये खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीत द्वितीय स्थानासह तर इंग्लंडने तिसर्‍या स्थानासह ‘अंतिम चार’मध्ये प्रवेश केला होता. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा या सामन्यात खेळणार नसून त्याची जागा पीटर हँड्‌सकोंब घेणार असल्��ाचे संघाचे प्रशिक्षक जस्टीन ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/hucog-hp-p37094643", "date_download": "2020-02-23T05:25:43Z", "digest": "sha1:NJUXSPBJPM3YVPXVP4EIPL6JBXMEYJLS", "length": 19276, "nlines": 268, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Hucog Hp Injection in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n16 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n16 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n16 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय\nHucog Hp Injection खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें महिला बांझपन पुरुष हाइपोगोनैडिज्म\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Hucog Hp Injection घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Hucog Hp Injectionचा वापर सुरक्षित आहे काय\nHucog Hp चे गर्भवती महिलांवर अनेक दुष्परिणाम आहेत, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याला घेऊ नका.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Hucog Hp Injectionचा वापर सुरक्षित आहे काय\nHucog Hp मुळे स्तनपान देणाऱ्या महिलांवर मध्यम प्रमाणात दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला याचे दुष्परिणाम जाणवले, तर हे औषध घेणे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या डॉक्टरांनी सल्ला दिल्यास हे औषध तुम्ही पुन्हा घेण्यास सुरुवात करा.\nHucog Hp Injectionचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपि��ड वरील Hucog Hp चे दुष्परिणाम माहित नाहीत, कारण अद्याप याविषयी संशोधन झालेले नाही.\nHucog Hp Injectionचा यकृतावरील परिणाम काय आहे\nHucog Hp च्या यकृत वरील दुष्परिणाबद्दल संशोधन उपलब्ध नाही आहे. त्यामुळे त्याचे परिणाम माहित नाही आहेत.\nHucog Hp Injectionचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वरील Hucog Hp च्या दुष्परिणामांच्या शास्त्रीय अभ्यासाच्या अनुपस्थितीत, [Organ]वरील Hucog Hpच्या सुरक्षिततेबद्दल माहिती उपलब्ध नाही.\nHucog Hp Injection खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Hucog Hp Injection घेऊ नये -\nHucog Hp Injection हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Hucog Hp चे तुम्हाला सवय लागणार नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Hucog Hp घेतल्यानंतर या क्रिया किंवा कार्ये करणे सुरक्षित असते, कारण याच्यामुळे तुम्हाला पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Hucog Hp घेण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Hucog Hp चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे.\nआहार आणि Hucog Hp Injection दरम्यान अभिक्रिया\nआहार आणि Hucog Hp च्या परिणामांबद्दल माहिती नाही आहे, कारण या विषयावर शास्त्रीयदृष्ट्या अद्याप संशोधन झालेले नाही.\nअल्कोहोल आणि Hucog Hp Injection दरम्यान अभिक्रिया\nHucog Hp आणि अल्कोहोल यांच्यादरम्यान अभिक्रियेबद्दल माहिती उपलब्ध नाही आहे, कारण या विषयावर अजून संशोधन झालेले नाही.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Hucog Hp Injection घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Hucog Hp Injection याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Hucog Hp Injection च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Hucog Hp Injection चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Hucog Hp Injection चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्ट��� हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-chandrapur-receives-heavy-rain-11439", "date_download": "2020-02-23T03:47:42Z", "digest": "sha1:M2X5ZF6NRNLHSOZNFTVTI7BCPUHSFINF", "length": 14976, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Chandrapur receives Heavy Rain | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच गावांचा संपर्क तुटला\nचंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच गावांचा संपर्क तुटला\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nगोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली गेला आहे. पुलावरून दोन फुट पाणी वाहत आहे. सकमूर येथील नाल्यावर पाणी आल्याने पाच गावांचा संपर्क तुटला आहे. नदीला आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.\nगोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली गेला आहे. पुलावरून दोन फुट पाणी वाहत आहे. सकमूर येथील नाल्यावर पाणी आल्याने पाच गावांचा संपर्क तुटला आहे. नदीला आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.\nपोडसा पुलाची निर्मिती झाल्यानंतर पहिल्याच वर्षी पुराने क्षतीग्रस्त झाला होता. यावेळेसचा पूर बघता पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता रमेश शंभरकर यांनी तालुका प्रशासनाना धोक्याची सूचना दिल��� होती.\nयानंतर कालपासून लाठीचे ठाणेदार प्रविण मानकर यांनी पुलावर गस्त लावली व वाहतूक बंद केली. यानंतर रात्रीच पुलावरून पाणी वाहू लागले. आज पुलावर दोन फुट पाणी आहे.\nहजारो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान...\nसकमूर येथील नाला ओसंडून वाहत असल्याने या मार्गावरील पाच गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे सुरक्षेची काळजी घेता धाब्याचे ठाणेदार महेंद्र आंभोरे यांनी सकमुरजवळ पोलीसांची गस्त सुरू केली आहे.\nक्षतीग्रस्त पुलावर पाणी आल्याने पुलाचा काही भाग खचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काल उपविभागीय अभियंता रमेश शंभरकर यांनी पोडसा पुलाची पाहाणी केली. मुसळधार पावसाने परिसरातील हजारो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. उभे पीक पाण्यात पूर्णपणे बूडालेले आहे, यामुळे शेकडो शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.\nपूर पूल शेती विभाग sections प्रशासन administrations\nतयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे बनविण्याचे...\nसध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार खाद्यपदार्थांकडे\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार...\nअकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत देण्यात येणारे कर्ज\nव्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणी\nभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली.\nशेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम घ्यावा ः डॉ....\nअकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम घेऊन बियाणे तयार करीत त्याचा\nड्रॅगन फळापासून प्रक्रिया पदार्थ\nड्रॅगन फ्रूट या फळाचे मध्य अमेरिका, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका येथे व्यावसायिक उत्पादन केले जात\nविदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...\nसांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...\nशेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...\nई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...\nअठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...\nसिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...\nपशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...\nनिर्धारित निर्यातीनंतरच बफ��� स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...\nखारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...\nजळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...\nइंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...\nचांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...\nसर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...\nविदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...\nचारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...\nपरराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...\nकेळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...\nशेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...\nऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...\nनैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2020-02-23T03:26:16Z", "digest": "sha1:G4F5TXWSYD43SI7BNM2HZB3DTULQ2XDX", "length": 3420, "nlines": 69, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "राष्ट्रवादी Archives - Maharashtra Kesari", "raw_content": "\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\n“15 कोटी मुसलमान जर तुमच्या विचारांचे असते तर तुमच्यावर माजी आमदार होण्याची वेळ आली नसती”\nबाळासाहेब असते तर ते काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेले असते का सुभाष देसाईंचं लक्षवेधी उत्तर\nजाने कहाँ गये वो दिन… बरोबर 2 वर्षांपूर्वी पुण्यात रंगली होती राज ठाकरे-शरद पवार मुलाखत\n“इतकी लपवा-छपवी लहान मुलंही करत नाहीत, जितकी मोदी सरकार करत आहे”\nराज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ‘या’ बड्या नेत्यांची नावं च���्चेत\n…तर आता कपडे काढून मला जावं लागेल- अजित पवारांची तुफान फटकेबाजी\n“अजितदादा आपण इतकी वर्षे उगाच वेगळे राहिलो”\nआम्ही शिवभक्त अन् छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे- उद्धव ठाकरे\nइंदोरीकरांनी लेखी माफी मागितली आहे आता जास्त खोलात जावू नका- रोहित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.aarogya.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A5%87.html?tmpl=component&print=1&layout=default&page=", "date_download": "2020-02-23T05:07:55Z", "digest": "sha1:HA5MIYK2AGZNSCGIMVUEOJ6HIU3QGNZM", "length": 3035, "nlines": 8, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "लक्षणे - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nक्षयरोगाचे ताप हे सर्वात महत्वाचे लक्षण आहे. ज्यांना सलग दोन आठवडे ताप राहिला आहे अशा सर्व रूग्णांचे क्षयरोगाबाबत तपासणी होणे गरजेचे असते. क्षयरोग झालेल्या व्यक्तींची, भूक मरते, वजन घटते, उत्साह व शक्ती रहात नाही आणी रात्री प्रमाणाबाहेर घाम येत असल्याचे आढळून येते. कोणत्या भागाला क्षयरोगाची लागण झाली आहे त्यावर इतर लक्षणे अवलंबून असतात.\nमेंदूच्या क्षयरोगाची लागण झाले असेल तर त्यावर इतर लक्षणे अवलंबून असतात. मेंदूच्या क्षयरोगात डोकेदुखी आणि उलट्या, ह्र्दयाच्या क्षयरोगीत श्वास कमी पडणे, आणि अशक्तपणा, आतड्याच क्षयरोगात हगवण, पोटदुखी, पेरिटोनियल कॅव्हिटीत झालेल्या क्षयरोगात, हळुहळू पोटफुगी होत जाते. फ़ुप्फ़ुसांच्या क्षयरोगात, खोकला, थुंकीतून रक्त पडणे, (हेमोपटायटीस्‌) छातीत दुखणे अशी लक्षणे आढळतात.\nफ़्लुरल टी.बी मध्ये छातीत दुखते. दीर्घ श्वसनाबाहेर हे दुखणे वाढत जाते आणि श्वास पुरे पडत नाही, घुसमट होते. सर्वात महत्वाचे गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे क्षयरोग हा फक्त फुफ्फुसांना होणारा आजार नाही तर शरीराच्या कोणत्याही अवयवास होणारा आजार आहे.\nस्त्रियांच्या गर्भनलिकांना झालेला क्षयरोग वंध्यत्वास कारणीभूत ठरतो. क्वचित प्रसंगी मणक्यांच्या ठिकाणी किंवा सांधेदुखीचे वेळी क्षयरोग आढळून येतो.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/tenvir-p37092868", "date_download": "2020-02-23T04:19:35Z", "digest": "sha1:NIMEBOGX3APH35AKTI4W4WF3APDVAN3U", "length": 17270, "nlines": 282, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Tenvir in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Tenvir upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Tenofovir\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n11 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Tenofovir\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n11 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nTenvir के प्रकार चुनें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n11 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय\nTenofovir मानव कोशिकाओं में एचआईवी (HIV) वायरस के गुणन को रोक कर यह एचआईवी वायरस को नए वायरस के उत्पादन से रोकता है\nTenvir खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें हेपेटाइटिस बी एचआईवी-एड्स\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Tenvir घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nसिरदर्द सौम्य (और पढ़ें - सिर दर्द के घरेलू उपाय)\nचक्कर आना सौम्य (और पढ़ें - चक्कर आने पर करें ये घरेलू उपाय)\nडिप्रेशन मध्यम (और पढ़ें - डिप्रेशन के घरेलू उपाय)\nकमर दर्द सौम्य (और पढ़ें - कमर दर्द के घरेलू उपाय)\nगर्भवती महिलांसाठी Tenvirचा वापर सुरक्षित आहे काय\nTenvir गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Tenvirचा वापर सुरक्षित आहे काय\nTenvir चा स्तनपान देणाऱ्या महिलांवर फारच मर्यादित परिणाम असू शकतो. कोणतेही हानिकारक परिणाम झाल्यास, ते स्वतःहून नाहीसे होतील.\nTenvirचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वरील Tenvir च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nTenvirचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वरील Tenvir च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nTenvirचा हृदयावरील परिणाम काय आहे\nTenvir हे हृदय साठी क्वचितच हानिकारक आहे.\nTenvir खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Tenvir घेऊ नये -\nTenvir हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Tenvir घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nTenvir घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चालवू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Tenvir तुम्हाला पेंगुळलेले बनविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Tenvir सुरक्षित आहे, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nमानसिक विकारांसाठी Tenvir घेण्याचे कोणतेही फायदे नाही आहेत.\nआहार आणि Tenvir दरम्यान अभिक्रिया\nआहारासोबत [Medication] घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Tenvir दरम्यान अभिक्रिया\nTenvir सोबत अल्कोहोल घेणे धोकादायक ठरू शकते.\nTenvir के लिए सारे विकल्प देखें\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Tenvir घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Tenvir याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Tenvir च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Tenvir चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Tenvir चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/rti_application.php?Id=19", "date_download": "2020-02-23T04:21:46Z", "digest": "sha1:22ZDD2CUJ3YXDM2R2EO2SFC65UEXQVEC", "length": 5353, "nlines": 122, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | विभाग", "raw_content": "\nब क्षेत्रीय कार्यालय विदयुत\nब क्षेत्रीय कार्यालय विदयुत\nनागरिकांकडून दाखल झालेले माहिती अधिकारतील अर्ज\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/tag/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-02-23T05:55:16Z", "digest": "sha1:S52KVNQVYUCCYPJP2WVGMOM77BSME6VX", "length": 3006, "nlines": 69, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "सोशल मीडिया Archives - Maharashtra Kesari", "raw_content": "\nTag - सोशल मीडिया\nछत्रपती शिवरायांचे स्टेटस व्हिडीओ घालतायत सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ\nछत्रपतींवर मुस्लीम मावळ्यांनी केलेला टीकटॉक व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल\nअमृता फडणवीस यांचं इंग्रजी गाणं सोशल मीडियावर ट्रोल\nशिवाजी महाराजांच्या टिकटाॅक व्हीडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ\n…अन् लालकृष्ण अडवाणींना झाले अश्रू अनावर; पाहा व्हिडीओ\nजालन्यात मारहाण झालेल्या प्रेमी युगुलाचं बुलढाण्यात पार पडला विवाह\nश्वानाने केलं मंदीर मंत्रमुग्ध; गायले परफेक्ट सुरात अभंग\nऐसे कैसे चलेगा खानसाब; पुणे पोलिसांचं ट्विट\nराष्ट्रवादीच्या ‘त्या’ पोस्टवर नेटकऱ्यांनी उठवली टीकेची प्रचंड झोड\n रितेश आणि जेनेलियाच्या मुलांनी जिंकलं मन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/inauguration-of-city-center-center/articleshow/63686381.cms", "date_download": "2020-02-23T05:39:19Z", "digest": "sha1:MLF27ISGCA7TLMOEQ44H7Z2WHRGBHOQ4", "length": 15231, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: नगरच्या मध्यस्थी केंद्राचे उदघाटन - inauguration of city center center | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nनगरच्या मध्यस्थी केंद्राचे उदघाटन\nमध्यस्थी केंद्रातून कौटुंबिक वाद मिटावेतन्यायमूर्ती शिंदे यांची अपेक्षा, नगरच्या केंद्राचे उदघाटनम टा...\nमध���यस्थी केंद्रातून कौटुंबिक वाद मिटावेत\nन्यायमूर्ती शिंदे यांची अपेक्षा, नगरच्या केंद्राचे उदघाटन\nम. टा. प्रतिनिधी, नगर\n'तडजोडीची शक्यता बोलून दाखविणे वा अजमावणे हे कोणत्याही न्यायालयाचे आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी मध्यस्थी केंद्र हा चांगला पर्याय आहे. कुटुंबव्यवस्था वाचविण्यासाठी व मतभेद मिटवून संबंधित दोन्ही पक्षांचे मनोमीलन घडविण्यासाठी मध्यस्थी केंद्रांतून पूर्ण प्रयत्न व्हायला हवेत', अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांनी येथे व्यक्त केली.\n'असोसिएशन ऑफ मीडिएशन प्रॅक्टीशनर्स'च्या शहर व जिल्ह्यातील पहिल्या मध्यस्थी व सुसंवाद केंद्राचे (Mediation Center) उद्घाटन न्यायमूर्ती शिंदे यांच्या हस्ते प्रोफेसर कॉलनी चौकातील बांगडीवाला कमर्शियल संकुलात झाले. यावेळी औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पुखराज बोरा, न्यायमूर्ती के. के. सोनवणे, न्यायमूर्ती विभा कंकणवाडी, नगरचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. देशमुख उपस्थित होते.\n'मध्यस्थी केंद्र म्हणजे वेळ आणि पैसे याची बचत करणारे, दोन्ही पक्षांचे समाधान होणारे माध्यम आहे. समाजहिताचा दृष्टिकोन कायम ठेवून समाजाला अधिकाधिक मदत होईल, असे काम या केंद्रांमार्फत होणार आहे. कौटुंबिक वाद मिटविण्यात मध्यस्थी केंद्राला प्रभावी यश मिळते, असा अनुभव आहे', असे सांगून न्यायमूर्ती शिंदे म्हणाले, 'मध्यस्थाने वाद पक्षातील दोन्ही बाजूंचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकले पाहिजे. स्वतःचा निर्णय घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले पाहिजे. या संवादात गुप्तता महत्त्वाची असते. अंतिम यश वा अपयश याची कारणे मध्यस्थाने द्यायची नसतात', असे ते म्हणाले. 'दोन्ही पक्षांना शक्य तेवढ्या जवळ आणण्याचे, त्यांच्यामध्ये संवाद सुरू करण्याचे साधन म्हणजे मध्यस्थी केंद्र होय. त्याचे नामकरण खरे तर 'सुसंवाद केंद्र' असेच करायला हवे', अशी अपेक्षा न्यायमूर्ती बोरा यांनी व्यक्त केली. न्यायमूर्ती सोनवणे व कंकणवाडी यांचीही भाषणे झाली.\nनगरच्या मध्यस्थी केंद्राच्या सूत्रधार अॅड. नीलमणी गांधी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. श्रीकांत गांधी, अॅड. अच्युतराव चौधरी, शैलेंद्र गांधी, अॅड. लता वाघ, निकुल शाह यांनी स्वागत केले. परिचय अपूर्वा गांधी यांनी करून दिला. सूत्रसंचालन शिल्पा रसाळ-जोशी यांनी केले. रचना गांधी शाह यांनी आभार मानले. कार्यक्रमास जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत, नगर मर्चंट्स बँकेचे अध्यक्ष संजीव गांधी, ज्येष्ठ विधिज्ञ अशोक कोठारी, हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव सुनील रामदासी, उद्योजक विश्वनाथ पोंदे, अजित चाबूकस्वार, राजीव गुजर, दिलीप अकोलकर, अॅड. सुभाष काकडे, अॅड. जयंत भापकर, अॅड. योगेश काळे, अॅड. दीपलक्ष्मी म्हसे आदी उपस्थित होते.\nनगरच्या मध्यस्थी व सुसंवाद केंद्राच्या उद्घाटनानंतर 'मीडिएशन अवेअरनेस' या विषयावर झालेल्या कार्यशाळेत अॅड. प्रथमेश पोपट (मुंबई), अॅड. संभाजी मोहिते (सातारा) व अॅड. अनिता त्रिवेदी (मुंबई) यांनी मध्यस्थी प्रक्रियेसंदर्भातील विविध विषयांवर मार्गदर्शन केले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'राधाकृष्ण विखे लवकरच महाविकास आघाडीत'\nइंदुरीकर महाराजांच्या तोंडाला काळं फासू: तृप्ती देसाई\nराधाकृष्ण विखे पुन्हा 'नए रास्ते की ओर...'\nमाझ्या वक्तव्याचा विपर्यास; अखेर इंदुरीकर महाराजांची माफी\nहा आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा डाव; काँग्रेसला संशय\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांचे हजारो समर्थक भजन दिंडीत सहभागी\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनगरच्या मध्यस्थी केंद्राचे उदघाटन...\nनगर लवकरच पर्यटन जिल्हा...\nअहमदनगर लवकरच पर्यटन जिल्हा...\nKedgaon Murder: आमदार कर्डिले यांना अटक...\nAhmednagar: कोतकर व ठुबेंवर अंत्यसंस्कार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/11", "date_download": "2020-02-23T05:31:18Z", "digest": "sha1:3G5G2QYPFFZBTHP73MIM45FHVKYEVX2W", "length": 22557, "nlines": 316, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "किनारा: Latest किनारा News & Updates,किनारा Photos & Images, किनारा Videos | Maharashtra Times - Page 11", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे मा��्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nमुंबईचे ‘सागरी कवच’ तकलादूच\nमुंबईवरील '२६/११'च्या दहशतवादी हल्ल्याला यंदा दहा वर्षे पूर्ण होतील या हल्ल्यानंतर मुंबई पोलिस दलात अनेक बदल झाले...\n'स्टॅच्यू ऑफ युनिटी'मुळे महाराष्ट्राचा पर्यटनविकास\nजगातील सर्वांत उंच ठरलेल्या गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यामुळे नर्मदा नदीचा किनारा जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आला असून, अवघ्या १५ दिवसांत दोन लाख पर्यटकांनी या पुतळ्याला भेट दिली.\nमुंबईच्या पर्यटनविश्वात उद्या, सोमवारपासून आणखी दोन पाने जोडली जाणार आहेत. मुंबईला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्याचा वापर अधिक सकारात्मक पद्धतीने करण्यासाठी शहरातलगतच्या समुद्रात तीन फ्लोटिंग रेस्टॉरंटची (फ्लोटेल) आखणी करण्यात आली ...\nडोमेस्टिक क्रूझ टर्मिनसचे काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झाल्यानंतर आता मुंबई पोर्ट ट्रस्टने आणखी प्रकल्पांचा बार उडवून दिला आहे. मुंबईकरांना समुद्रातील रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा म्हणून आज, शनिवारी दोन तरंगत्या रेस्टॉरंटचे उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर मुंबईचा पूर्व किनारा विकसित करण्यासाठी आखण्यात आलेल्या प्रकल्पांचे भूमिपूजनही होणार आहे.\nओल्या पार्ट्यांमुळे वृक्षसंपदेवर कुऱ्हाड\nचणकापूर धरण, सप्तशृंग गड परिसरात झाडांची कत्तलदीपक महाजन, कळवणनांदुरी ते सप्तशृंग गड घाटातील निसर्गाच्या सानिध्यात गेल्या काही दिवसांपासून ...\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूर गेले दहा दिवस बंद असलेले साखर कारखाने सुरू करण्याबाबत शनिवारी (ता१०) जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक होणार आहे...\nमेट्रो-४च्या विस्तारात आता निधीचा पेच\n- भूमिगत विस्ताराची मुंबई पोर्ट ट्रस्टची अट- हा खर्च बीपीटीने करण्याची एमएमआरडीएची मागणी- बीपीटी म्हणते, जमीन दिल्यानंतर पैसे देण्याचा प्रश्नच ...\nपालघरच्या समुद्रात हॉवरक्राफ्टची गस्त\nम टा वृत्तसेवा,पालघरभारताच्या सागरी सुरक्षेसाठी डहाणू येथील फोर्टजवळच्या खाडीत 'हॉवरक्राफ्ट कोस्ट' ��भारण्यात येणार आहे...\nमुंबईचा समुद्र म्हटले, की पश्चिम किनारा असेच चित्र समोर यायचे...\nठाणे खाडी परिसरातील ऐरोली येथे फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाले आहे...\nगोवा, कोकण प्रवास करा रो-रोमधून\nगेल्या सात वर्षांपासून अनिश्चिततेच्या गर्तेत सापडलेली रोरो सेवा अखेर सुरक्षितपणे किनाऱ्याला लागली आहे. भाऊच्या धक्का ते रेवस मांडवा अशी रो -रो सेवा डिसेंबर महिन्यापासून सुरू होत आहे. या प्रकल्पासाठी जेट्टी बांधण्याचे काम पूर्ण झाले असून ग्रीसकडून खास दोन बोटी उपलब्ध झाल्या आहेत.\nवीजसमस्या सोडवण्याचे प्रस्ताव करा\nविष्णू सवरा यांची वीज कंपनीला सूचनाम टा वृत्तसेवा, पालघरपालघर जिल्ह्यात वीजपुरवठ्याबाबत विविध समस्या आहेत...\nठाणे महापालिकेच्या हद्दीतील एकूण क्षेत्रापैकी ३५९ चौकिमी भाग या कांदळवनांनी व्यापलेला आहे हा पट्टा काही ठिकाणी अरूंद आहे...\nक्रूझ प्रकल्पांमुळे मुंबई अग्रस्थानी\nभविष्यातपायाभूत सुविधांनंतर ७०० क्रूझ महसूल १६२ कोटी रुपयांवरून २८ हजार ४०० प्रवासी संख्या २४ लाखांच्या घरातम टा...\nक्रूझ प्रकल्पांमुळे मुंबई अग्रस्थानी\nभविष्यातपायाभूत सुविधांनंतर ७०० क्रूझ महसूल १६२ कोटी रुपयांवरून २८ हजार ४०० प्रवासी संख्या २४ लाखांच्या घरातम टा...\nक्रूझ प्रकल्पांमुळे मुंबई अग्रस्थानी\nभविष्यातपायाभूत सुविधांनंतर ७०० क्रूझ महसूल १६२ कोटी रुपयांवरून २८ हजार ४०० प्रवासी संख्या २४ लाखांच्या घरातम टा...\nक्रूझ टर्मिनलमधून अडीच लाख रोजगार\nम टा विशेष प्रतिनिधी, मुंबईआंतरराष्ट्रीय तसेच डोमेस्टिक क्रूझ टर्मिनलच्या माध्यमातून ४० लाख पर्यटक भारतात येतील...\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\nमेष: धनलाभाचे प्रमाण वाढेल; वाचा राशीभविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/priya-bapat", "date_download": "2020-02-23T05:37:34Z", "digest": "sha1:WDNUSEBUDOSSRYONBXENUCPETKSOOIQF", "length": 25296, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "priya bapat: Latest priya bapat News & Updates,priya bapat Photos & Images, priya bapat Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम���प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nउमेश- प्रियाने सांगितल्या लग्नाच्या खास आठवणी\nसेलिब्रिटी आणि कपल्सच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची हौस साऱ्यांनाच असते. स्टार कपल कसं भेटलं.. कुठे भेटलं.. इथपासून ते लग्नाचा त्यांचा अनुभव आणि आठवणी जाणून घ्यायची इच्छा अनेकांची असते.\nउमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी सध्या मनोरंजन विश्वात चांगलीच चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी या दोघांची 'आणि काय हवंय' ही वेब सीरिज भेटीला आली होती.\n१८ सप्टेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य\nज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि मराठी अभिनेत्री प्रिया बापट तसच खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांचा आज वाढदिवस त्यांना आणि आज वाढदिवस असलेल्या सर्वांनाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nसात वर्षांनंतर उमेश-प्रिया एकत्र\n'टाइम प्लीज' या चित्रपटांनतर तब्बल सात वर्षांनतर प्रिया बापट आणि उमेश कामत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'आणि काय हवं' या वेबसीरिजमध्ये ते दोघे झळकणार आहेत.\nमराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नाव कमवलेली ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकरचा आज वाढदिवस आहे. या निमित्तानं अभिनेत्री प्रिया बापटनं तिच्याविषयी काही गोष्टी मुंटासोबत शेअर केल्या.\nमराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नाव कमवलेली ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकरचा आज वाढदिवस आहे. या निमित्तानं अभिनेत्री प्रिया बापटनं तिच्याविषयी काही गोष्टी मुंटासोबत शेअर केल्या.\nकाही आठवड्यांपूर्वी मराठी भाषिक विश्वात खळबळ माजली. नागेश कुकनूरच्या 'सिटी ऑफ ड्रीम्स ' या वेबसीरिजमधली बोल्ड क्लिप सोशल मीडियावर वायरल झाली. दोन स्त्रियांमधल्या शरीरसंबंधाचं चित्रण करणारी ती क्लिप व्हाट्स अपच्या माध्यमातून मोबाईल हॅण्डसेटमध्ये आली.\nवेब सीरिजमधला प्रिया बापटचा बोल्ड सीन पाहून अनेकांचे डोळे विस्फारले. पण, ही 'पौर्णिमा' आपल्या अभिनय कारकिर्दीला वेगळं वळण देणारी आहे असं तिचं ठाम मत आहे. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी केलेल्या म्हातारीच्या भूमिकेतून रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या प्रियानं पुढे 'गुड मॉर्निंग' करत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. हिंदी 'मुन्नाभाई'मध्ये ती चमकली. पुढे काही मालिका, 'मी शिवाजीराजे...', 'आनंदी आनंद', 'टाइम प्लीज', 'काकस्पर्श'सारखे सिनेमे तिने केले. आपल्या 'वजनदार' कारकिर्दीचा हा 'हॅपी जर्नी' वाचा तिच्याच शब्दांत...\n'त्या' दृश्यावर अखेर प्रिया बापट बोलली...\nअभिनेत्री प्रिया बापट म्हणते राजकारण\nमनोरंजनसृष्टीतले अनेक चेहरे हल्ली राजकारणात उतरु लागले आहेत. ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटची भूमिका राजकीय पार्श्वभूमी असलेली आहे. पण, प्रत्यक्षात राजकारणात येणं मला कधीही जमणार नाही, असं अभिनेत्री प्रिया बापट म्हणते. तिच्याशी झालेल्या या गप्पा...\nवेबमध्येही पाऊल पडते पुढे\nमराठी कलाकार हिंदी सिनेमात चमकणं हा आपल्यासाठी कौतुकाचा विषय असतो. आता वेबसीरिजचा सगळ्यात जास्त बोलबाला होऊ लागला असून, त्यातही मराठी कलाकार चमकताहेत. आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं, या नव्या माध्यमात ज्या मराठी कलाकारांनी आपल्या यशाची गुढी उभारली आहे त्यांच्याविषयी, तसंच त्यांच्या अनुभवाविषयी जाणून घेऊ.\nमराठी अभिनेत्री म्हणतायेत 'मराठी अभिमान'\nचित्रपट, नाटक, मालिका यांच्या प्रमोशनसाठी सोशल मीडियाचा पुरेपुर वापर केला जात आहे. 'दादा एक गुड न्यूज आहे', 'व्हॅक्यूम क्लीनर' हे नाटकं रंगभूमीवर येण्याआधीच सोशल मीडियावर झालेल्या त्याच्या प्रमोशनची चांगलीच चर्चा रंगली होती.\n'दादा मी प्रेग्नंट'चं कोड उलगडलं\nप्रिया-उमेशची ‘गुड न्यूज’ कळली\nएक गुड न्यूज आहे असं सांगणाऱ्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या फोटोची चर्चा अलीकडेच सोशल मीडियावर रंगली होती...\nप्रिया-उमेशच्या घरात 'कुणी तरी येणार गं'\nनाटक, सिनेमातून छाप पाडल्यानंतर अभिनेत्री प्रिया बापट आता वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. एका शहरावर आधारित ही वेबसीरिज असल्यानं 'सिटी ऑफ ड्रीम्स' असं त्याचं नाव असल्याचं समजतंय.\nमहाराष्ट्राची सर्वात आकर्षक महिला प्रिया बापट काय म्हणते, पाहा\n'आम्ही दोघी' चित्रपटासाठी 'या' दोघी एकत्र\nमुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या दोन्ही अभिनेत्रींचा चाहतावर्ग फार मोठा आहे. दोघींनीही वैविध्यपूर्ण भूमिका करत चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. मुक्ता आणि प्रियाच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. 'आम्ही दोघी' या आगामी चित्रपटात त्या पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टरही नुकतेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलंय.\nसुबोध भावेची सहकुटुंब कॅनडावारी\nहरहुन्नरी अभिनेता सुबोध भावेसाठी जुलै महिना खूप महत्वाचा आहे. या महिन्यात त्याचे 'हृदयांतर' , 'कंडीशन्स अप्लाय' आणि गोविंद निहलानी दिग्दर्शित 'ती आणि इतर' हे तीन महत्वपूर्ण चित्रपट प्रदर्शित होणार असून तिनही चित्रपटात तो वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे. लागोपाठ तीन चित्रपटांचे शूटिंग, प्रमोशनचे बिझी शेड्युल सांभाळून सुबोधने कुटुंबियांसाठी वेळ काढला.\nअस्वस्थ करणारा आणि पोटात गोळा आणणाऱ्या अशा चित्रपटात प्रिया बापटला अभिनय करायचा आहे\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nट्रम्प-इवांका : क्लिंटन-चेल्सियाची आठवण\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/and-then-there-is-the-doubt/", "date_download": "2020-02-23T04:04:50Z", "digest": "sha1:HM3ZR24UZ2NFIXIQTIWC6WPZRWQMONIE", "length": 16161, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "...अन्‌ तिथेच चुकचुकली शंकेची पाल - Dainik Prabhat", "raw_content": "\n…अन्‌ तिथेच चुकचुकली शंकेची पाल\nसातारा – बोधेवाडी (ता. कोरेगाव) येथील घाटात झालेला खून एखाद्या थरारक चित्रपटालाही लाजवेल असा घडला. विमा योजनेचे दीड कोटी रुपये मिळवण्यासाठी एकाने नातेवाईंकांच्या मदतीने स्वतःच्या खुनाचा कट आखला. एवढेच नव्हे तर एका निष्पाप टेलरचा खूनही केला. मात्र, पोलिसांनीही “सिंघम’मधल्या बाजीरावला आणि “सीआयडी’ मालिकेतील एसीपी प्रद्युम्नला लाजवेल, असा अतंत्य कौशल्यपूर्ण तपास करुन या खुनाचे गूढ उलगडले. सुमितच्या खुनाची बातमी त्याच्या नातेवाईकांना पोलिसांनी कळवल्यानंतर त्यांच्या वागण्यातील कोरडेपणा पोलिसांच्या नजरेत भरला आणि तिथेच शंकेची पाल चुकचुकल्याने संशियताच्या हातात आता विम्याचे पैसे नव्हे तर बेड्या पडल्या आहेत.\nबोधेवाडीच्या घाटात दि. 21 रोजी एक मृतदेह व त्याची गाडी जळत असल्याची माहिती देण्यासाठी वाठार स्टेशन पोलीसांचा फोन खणाणला. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस दलातील अनेक बडे अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह जळाल्याने त्याची ओळख पटवण्यात अडचणी आल्या. जळालेल्या गाडीवरून पोलिसांनी गाडी मालकाचा शोध लावला. गाडी मालक जितेंद्र श्रीरंग कांबळे (रा. महिमानगड, ता. माण) याच्या दारात पोलिसांच्या गाड्या धडकल्या. कांबळे याला घटनास्थळी आणल्यानंतर मृत हा त्याचा भाचा सुमित असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर जळालेला मृतदेह सुमितचा आहे, असे गृहीत धरून पोलीस तपास करू लागले. दरम्यान, घटनास्थळी सुमितचा भाऊ व इतर नातेवाईक दाखल झाले.\nत्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यापासून ते अंत्यसंस्कार करण्यापर्यंत दाखवलेली अनास्था आणि त्यांच्या डोळ्यातून येणारे कोरडे अश्रू पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने टिपले. आणि तपासाची दिशा बदलण्याचा निर्णय पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड व त्यांच्या टीमने घेतला. पोलिसांनी प्रथम सुमितचा भाऊ तपासाचा केंद्रबिंदू केला आणि खऱ्या अर्थाने या खूनाचे गुढ उकलण्यास सुरूवात झाली. सुमितच्या भावाला पोलिसांनी त्यांच्या प्रेमळ स्टाईलमध्ये व लोकांच्या भाषेतील रिमांडमध्ये घेतले. त्यावर त्याने सांगितलेली स्टोरी ऐकल्यानंतर पोलीसही काळ चक्रावले होते. सुमितने काही दिवसांपुर्वी मुंबईत प्रोटीन विक्रीचा व्यसवसाय सुरू केला होता. त्यामध्ये त्याला अपयश आल्याने लोकांचे कर्ज फेडण्यासाठी मोरे कुटुंबांने भन्नाट आयडिया अंमलात आणायचे ठरविले.\nसुमितच्या नावाने “आयसीआयसीआय”चा दीड कोटींचा विमा उतरवला होता. त्या विम्याचे पैसे आले की, लोकांची देणी द्यायची अन्‌ बाकी रकमेतून दुसरा काहीतरी व्यवसाय करण्याचे त्यांनी योजिले होते. त्यासाठीच हा सगळा खेळ मांडल्याचे सांगतानाच सुमितला मृत दाखवण्यासाठी त्याच गावातील तानाजी बाबा आवळे या टेलर व्यवसाय करणाऱ्या युवकाचा खून केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सुमित कुठे आहे, याबाबत विचारणा केल्यावर त्याने तो जेजुरी (जि. पुणे) येथे लपून बसल्याची माहिती दिली. पोलिसांनी जेजूरीतून सुमितच्या मुसक्‍या आवळल्या. एखाद्या चित्रपटाला साजेल, अशी ही खुनाची कहाणी रचणाऱ्या सुमित व त्याच्या नातेवाईकांना कदाचित कल्पना नसावी की, पोलीसदेखील चित्रपटातील कहाणीसारखाच तपास करू शकतात.\nआईच्या आक्रोशाने पोलिसही गहिवरले\nबोधेव��डी घाटातील मृत सुमित नसून तानाजी आवळे असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्याच्या आई- वडीलांना पुसेगाव पोलीस ठाण्यात बोलवले होते. पोलिसांनी नेमके कशासाठी बोलवले, याची पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती. पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना बसवून बोधेवाडी घाटातील मृत सुमित नसून तुमचा मुलगा तानाजी असल्याचे सांगताच, तानाजीच्या आई वडिलांनी केलेल्या आक्रोशामुळे पुसेगाव पोलीस ठाण्यात उपस्थित पोलीसही गहिवरले होते.\nगरूड म्हणाले, “स्वप्नील, कुछ तो गडबड है’\nसुमितच्या खुनाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना पुसेगाव पोलीस ठाण्यात बोलवले होते. त्यावेळी नातेवाईकांच्या विविध भूमिका, मृतदेह ताब्यात घेताना व अंत्यसंस्कार करण्यासाठी दाखवलेली अनास्था कोरेगावचे पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड यांच्या नजरेत बसली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता वाठार-स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांना उद्देशून “स्वप्नील, कुछ तो गडबड है,’ असे सांगत तपासाची दिशा बदलली.\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nबचत गटांना बाजारपेठा मिळवून देण्यात शासनाचा पुढाकार – ग्रामविकास मंत्री\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nजून अखेरीपर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार\nपुणे-नाशिक महामार्गावरील कोंडी सुटण्याची चिन्हे\nमंगळवारी भाजपच्या वतीने धरणे\nसफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना समान धोरण\nदयानंद ढोमे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान\nशहरातील रस्त्यावरील खड्डे पॅचिंगच्या कामात घोटाळा\nआवक घटल्याने मासळी तेजीत\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nआजचे भविष्य (शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२०)\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nबंद बॅंकेचा धनादे�� देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nशिवसेना, भाजप, मनसेतर्फे वारीस पठाण यांच्या प्रतिमेचे दहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/Home/ViewNews/8010", "date_download": "2020-02-23T04:57:36Z", "digest": "sha1:VP5FG24Q57FHFS3OGY7JLY5DBLDKCPWX", "length": 8040, "nlines": 95, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nजवळे ते लोहगांव रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी..\nजवळे ते लोहगांव रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी..\nसांगोला तालुक्यातील जवळे येथील प्रसिध्द म्हसोबा देवस्थान लोहगांव रस्ता पुर्णत: खराब झाल्याने वाहनचालक प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली आहे. संबंधित विभाग रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे.या रस्त्यानजीक प्रसिध्द असे म्हसोबाचे देवस्थान असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकभक्त येत असतात. जानेवारी महिन्यात याठिकाणी मोठी यात्रा भरते. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशात खिलार जातीच्या जनावरांच्या बाजारासाठी प्रसिध्द आगलावेवाडी(जवळे)म्हसोबा देव यात्रा भरत असून या देवस्थानाकडे जाणार्‍या रस्त्याची प्रचंड दुरावस्था आहे. तसेच या रस्त्यावर दगड गोठेही वर आले असून रस्त्याच्या दुतर्ङ्गा काटेरी झाडांची बेसुमार वाढ झाल्याने वळणावरती वाहन चालकांना अंदाज येत नाही. तसेच या रस्त्यावरुन जाताना शाळकरी मुलांनाही या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.\nसांगोला व जत आगाराच्या बसेस या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. तसेच जवळ्यासह दुरुन म्हसोबा देवस्थानला भेट देण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. प्रत्येक आमावास्येला बाहेरील तालुक्यातून, जिल्ह्यातून भाविकभक्त मोठ्या संख्येने म्हसोबा देवस्थानासाठी येत असल्याने जवळे ते म्हसोबा देवस्थान मार्गावर वाहनांची वर्दळमोठ्या प्रमाणात असते. या रस्त्याची दुरुस्ती यात्रेपूर्वी करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.\nतळोजातील एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या....\nएलईडी पर्सोनेटचा 300 मासेमारी बोटींना फटका भारत रांजणकर\nमुंढाणीमध���ये विकासाला विरोध करणार्‍यांचा बंदोबस्त करा...\nरोहात युवकांना आज किमान कौशल्य प्रशिक्षण\nजखमी दुर्मिळ गव्हाणी घुबडाला जीवदान\nअर्धवट घाटरस्त्याच्या हस्तांतरणाची एमएमआरडीएला घाई\nदुर्गम भागात फुलशेतीतून साधली उन्नती\nएलईडी पर्सोनेटचा 300 मासेमारी बोटींना फटका भारत रांजणकर\nट्रेलरची धडक बसुन पादचारी महिला जखमी\nमुंढाणीमध्ये विकासाला विरोध करणार्‍यांचा बंदोबस्त करा...\nरोहात युवकांना आज किमान कौशल्य प्रशिक्षण\nजखमी दुर्मिळ गव्हाणी घुबडाला जीवदान\nअर्धवट घाटरस्त्याच्या हस्तांतरणाची एमएमआरडीएला घाई\nदुर्गम भागात फुलशेतीतून साधली उन्नती\nएक्सप्रेस वे वरील चोरट्याला अटक\nपोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्यांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navpradnyeche-tantradnyan-news/5g-mobile-technology-telecom-world-abn-97-1972199/", "date_download": "2020-02-23T05:41:10Z", "digest": "sha1:F2K27FTCHKDFUOHIGNQQVSTEHAWRJOOU", "length": 26430, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "5G mobile technology telecom world abn 97 | पाचव्या पर्वातील शक्यता.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nसध्याचे कुठलेही डिजिटल तंत्रज्ञान हे दोन प्रमुख गोष्टींमध्ये विभागलेले असते.\n‘५-जी’ म्हणजे टेलिकॉम विश्वातील मोबाइल तंत्रज्ञानाचे पाचवे पर्व.. ते कोणते बदल घडवून आणणार आहे\nमागील लेखात आपण ‘क्लाऊड’ तंत्रज्ञानाबद्दल थोडक्यात चर्चा केली. सध्याचे कुठलेही डिजिटल तंत्रज्ञान हे दोन प्रमुख गोष्टींमध्ये विभागलेले असते. एक म्हणजे, आपण वापरण्याचे उपकरण- जसे मोबाइल फोन, लॅपटॉप, आयओटी सेन्सर, इत्यादी; आणि दुसरे, क्लाऊडवरील विविध अ‍ॅप्लिकेशन्स- जसे ईमेल, गूगल ड्राइव्ह, ऑनलाइन बँकिंग, इत्यादी. आपल्या हातातील उपकरणात विदा (डेटा) साठवण्याचे प्रमाण जवळजवळ बादच होत चाललेय. उदा. पूर्वी- म्हणजे अगदी दशकभरापूर्वी- आपण फोनवर किंवा संगणकावर गाणी स्टोअर करून ती ऐकायचो. हल्ली ती आपण ‘गाना’, ‘सावन’ यांसारख्या म्युझिक अ‍ॅप्सद्वारा ऑनलाइन ऐकतो. हे सर्व शक्य व्हायला एकंदरीत डिजिटल क्रांती जेवढी कारणीभूत असेल, तेवढाच यशाचा वाटा जातो जगभरातील टेलिकॉम क्रांती���ा. तेव्हा आजचा लेख ‘५-जी’, ‘फायबर-नेटवर्क’ या विषयावर.\nटेलीकॉम क्षेत्र ‘२-जी’पासून ‘३-जी’पर्यंत वाटचाल करत सध्या येऊन पोहोचलेय ‘५-जी’च्या उंबरठय़ावर आणि दुसरीकडे हाय स्पीड फायबर-नेटवर्क घरोघरी, गावोगावी पोहोचतेय. आपण कितीही नाके मुरडत असलो, तरी आजच्या घडीला भारतातील दूरसंचार किमती (टेलीकॉम व्हॉइस/डेटा पॅक) जगातील सर्वात कमी आहेत.\nमोबाइल व इतर विना-केबलजोडणीची उपकरणे ‘वायरलेस नेटवर्क’ वापरून व्हॉइस/डेटाची देवाणघेवाण करतात, तर घरातील लँडलाइन फोन, वायफाय-केबल राऊटर आदी ‘वायरलाइन नेटवर्क’ वापरतात. वायरलेस नेटवर्क्‍स अनेक प्रकारची असून त्यातील प्रमुख म्हणजे- ‘जीएसएम मोबाइल नेटवर्क’ १९९६ च्या आसपास भारतात मोबाइल सेवा सर्वप्रथम सुरू झाली तेव्हा २-जी नेटवर्क प्रचलित होते, त्यापुढे\n३-जी, ४-जी आले आणि हल्ली जगभरात ५-जीच्या चाचण्या सुरू आहेत. यातील ‘जी’ म्हणजे ‘जनरेशन’ (पिढी) आणि १-५ आकडे टेलीकॉम वायरलेस तंत्रज्ञानातील एक महत्त्वाचे पर्व सुरू झाल्याचे दर्शवतात. ५-जी म्हणजे टेलीकॉम विश्वातील मोबाइल तंत्रज्ञानाचे पाचवे पर्व. इथे प्रत्येक नवीन पर्व म्हणजे जास्त क्षमता, वेग, व्याप्ती, अद्ययावत तंत्रज्ञान आणि कमी खर्च. तेव्हा जसे ३-जीने २-जीला, ४-जीने ३-जीला हद्दपार केले, तसेच हळूहळू ५-जी करेल. आता प्रत्येक पर्वात काय काय घडले, ते पाहू :\n१-जी : टेलीकॉम पर्वातील प्राथमिक पायरी आणि मोबाइल फोनची संकल्पना प्रत्यक्षात उतरली.\n२-जी : मोबाइल फोनमध्ये व्हॉइस-कॉलव्यतिरिक्त एसएमएस सुविधाही सुरू झाली.\n३-जी : इंटरनेटचा वापर मोबाइलमध्ये आणण्यास कारणीभूत आणि डिजिटल क्रांती जनसामान्यांच्या हाती येण्यास सुरुवात झाली.\n४-जी : २००८ मध्ये आलेले अद्ययावत तंत्रज्ञान, ज्यामुळे मोबाइल इंटरनेट वेग- क्षमता- शाश्वती प्रचंड वाढून मोबाइलवर व्हिडीओ कॉन्फरन्स, ऑनलाइन गेमिंग, सिनेमा बघणे शक्य झाले (१०० एमबीपीएस वेग).\n५-जी : त्याही पुढील पायरी, ज्याच्या जगभर चाचण्या सुरू आहेत. कायम नेटवर्क चालू राहण्याची शाश्वती, नगण्य विलंब आणि ४-जीच्या मानाने प्रचंड वेग (दहा हजार एमबीपीएस) असे अहवाल येतायेत. तुलनामत्कदृष्टय़ा ४-जी वेग जर एक सिनेमा इंटरनेटवरून डाऊनलोड करायला सहा मिनिटे लावेल, तिथे ५-जी फक्त चार सेकंद हे सर्व शक्य होतेय ५-जीच्या एक मिलिसेकंदपेक्षा कमी देवाणघेवाण विलंबामुळे.\n४-जी आणि ५-जी यांच्यातील प्रमुख फरक म्हणजे- ‘मोबाइल टॉवर विरुद्ध लहान सेल संकल्पना’ ४-जी मोबाइल टॉवर फार दूरवर मोबाइल नेटवर्क पोहोचवू शकतात. परंतु हल्लीच्या वाढत्या मागणीच्या तुलनेत त्यांची क्षमता, वेग कमी पडू लागला आहे. तसेच नवीन मोबाइल टॉवर उभारणे आर्थिकदृष्टय़ा अशक्य आणि प्रचंड वेळखाऊही आहे. त्याउलट, ५-जी तंत्रज्ञानामध्ये मोबाइल टॉवर बाद होऊन लहान लहान सेल (वायफाय राऊटरच्या आकाराचे) उभारले जातात. ४-जी मोबाइल टॉवर काही किलोमीटपर्यंत नेटवर्क पोहोचवू शकतात, तर ५-जी सेल फक्त २५० फुटांपर्यंत. परंतु ४-जी मोबाइल टॉवर हे काही कोटी रुपयांचे आणि पाच-सहा महिन्यांचे प्रकल्प, त्यात त्यांची देखरेख, वीज खर्चही प्रचंड; मात्र छोटे छोटे ५-जी सेल काही हजारांचे, काही तासांत उभे करता येण्याजोगे आणि देखभाल, वीज खर्चही अत्यंत वाजवी. मुख्य म्हणजे, मागणीनुसार नवीन ५-जी सेल उभारण्याची मुभा. थोडक्यात, भांडवली खर्च विरुद्ध परिचालन खर्च.\nपरंतु ४-जी मोबाइल टॉवर असो की ५-जी सेल; दोघांच्या तळाशी असतात हाय स्पीड फायबर-नेटवर्क तुमच्या मोबाइलपासून व्हॉइस/डेटा दुसऱ्या मोबाइल वा इंटरनेटवरील संकेतस्थळापर्यंत पोहोचतो. ही प्रक्रिया कशी असते तुमच्या मोबाइलपासून व्हॉइस/डेटा दुसऱ्या मोबाइल वा इंटरनेटवरील संकेतस्थळापर्यंत पोहोचतो. ही प्रक्रिया कशी असते तर, प्रथम मोबाइलपासून तुमच्या घराजवळील मोबाइल टॉवपर्यंत (आणि भविष्यात ५-जी सेल); तिथून पुढे फायबर-नेटवर्कमधून ज्यांच्याशी तुम्ही बोलताय, त्या मोबाइलधारी व्यक्तीच्या सर्वात जवळील मोबाइल टॉवपर्यंत आणि तिथून पुढे त्याच्या मोबाइलपर्यंत. संशोधन असे सांगते, की जगभरातील मोबाइल नेटवर्क फक्त ११ टक्के ट्रॅफिक देवाणघेवाण करते, इतर ८९ टक्के ट्रॅफिक फायबर नेटवर्कमधून जाते.\nमोबाइलच्या ठिकाणी लॅपटॉप वा संगणकाचा विचार केल्यास, त्यांना जोडलेले लॅन केबल किंवा तुमच्या घरातील वायफायमधील केबलदेखील हाय स्पीड फायबर-नेटवर्कद्वारा डेटा देवाणघेवाण करते. म्हणूनच ५-जीचा हाय स्पीड फायबर-नेटवर्कशी घट्ट संबंध आहे, किंबहुना ते एकमेकांस पूरक आहेत. कारण छोटे छोटे ५-जी सेल जागोजागी उभारायचे, म्हणजे त्या-त्या ठिकाणी फायबर-नेटवर्क उपलब्ध हवे; नाही तर ५-जी सेल जोडायचे कोणाशी\nआता पाहू, हाय स्पीड फायबर-नेटवर्क म्हणजे न��्की काय हाय स्पीड फायबर-नेटवर्कच्या संरचनेची तुलना आपल्या रक्तवाहिन्यांच्या विस्तृत जाळ्यांशी केली गेलीय. पूर्वीच्या काळी तांब्याच्या तारांमधून दूरसंचार व्हायचा. तांब्याच्या तारा गंजणे, पाण्यामुळे शॉर्ट होणे आणि मुख्य म्हणजे ३०० फुटांपर्यंतच त्यांची क्षमता असल्यामुळे सिग्नल कमी होणे, वगैरे आव्हाने होती. फायबरची तार चक्क एक प्रकारचे प्लास्टिक तंतू असून त्यांच्यात प्रकाश लहरींमार्फत देवाणघेवाण होते.\nअसल्या महाकाय फायबर ऑप्टिक केबलचे जाळे केवळ जगभरात जमिनीवर नसून समुद्राखालीदेखील आहे. त्यांना ‘अंडर-सी केबल’ म्हटले जाते. एका भूखंडातून दुसऱ्या भूखंडापर्यंत दूरसंचार याच मार्गाने पोहोचतो. तिथून असले जाळे जमिनीमार्गे मग शेवटी मोबाइल टॉवपर्यंत जोडले जाते. उदा. टाटा कम्युनिकेशन्स अंडर-सी केबलचा प्रचंड व्यवसाय असलेली जगातील अव्वल कंपनी म्हणून ओळखली जाते. हाय स्पीड फायबर-नेटवर्क आपल्या घरी वा कार्यालयापर्यंत येण्याचे काही पर्याय पुढीलप्रमाणे :\n(१) एफटीटीपी (फायबर टु द प्रीमाइसेस) : फायबर ऑप्टिक केबलची जोडणी तुमच्या घर-कार्यालयाबाहेर रस्त्यावर संपून शेवटचे काही फूट जुनी तांब्याची तारजोडणी. स्वस्त, कमी वेळखाऊ, सरकारी प्रकल्पासाठी उपयुक्त.\n(२) एफटीटीबी (फायबर टु द बेसमेंट) : फायबर ऑप्टिक केबलची जोडणी तुमच्या घर-कार्यालयाच्या तळामजल्यावर संपून तिथून पुढे काही मीटर जुनी तांब्याची तारजोडणी. स्वस्त, कमी वेळखाऊ आणि शहरांमध्ये सर्वाधिक वापर.\n(३) एफटीटीएच (फायबर टु द होम) : फायबर ऑप्टिक केबलची जोडणी तुमच्या घर-कार्यालयाच्या आत. तुलनेने महाग, वेळखाऊ आणि हळूहळू प्रसार होतोय. ५-जी आल्यामुळे या पर्यायाचा येत्या काळात कदाचित मार्ग बंद होण्याची शक्यता.\n५-जीचा फायदा भारतातील सर्वाना व्हायचा असल्यास सर्वात आधी गावोगावी फायबर ऑप्टिक केबलचे जाळे निर्माण होणे गरजेचे आहे. त्यांच्या शेवटच्या टोकाला २५० फुटांवर ५-जी सेल लावणे तसे सोपे काम. रिलायन्स जिओ, टाटा-स्काय, एअरटेल आणि सरकारी कंपनी रेलटेल आदींनी देशभर फायबर ऑप्टिक केबलचे जाळे उभे करायला सुरुवात केली असून प्रचंड गुंतवणूक केली आहे. त्यामुळे काही वर्षांतच ५-जीचे आमूलाग्र फायदे अनुभवायला मिळतील.\nआता शेवटी करिअर व व्यवसाय मार्गदर्शन : फायबर ऑप्टिक, ५-जी सेल कौशल्य असलेले फिल्ड-टेक्निशियन्सना येत्या काळात प्रचंड मागणी असणार आहे. इथे छोटे कंत्राटी व्यवसाय उभारण्यासदेखील वाव आहे. अभियांत्रिकी पदवी घेतलेल्यांना फायबर आणि ३/४/५-जीचे कौशल्य मिळवून टेलीकॉम कंपनीच्या नेटवर्क ऑपरेशन्स सेंटरमध्ये रोजगार संधी मिळू शकतात. थोडक्यात, हे प्रचंड आर्थिक उलाढाल असलेले क्षेत्र असून इथे अनेक नवीन व्यवसाय, रोजगार निर्माण होणार आहेत.\nलेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n2 विदा, प्रज्ञा आणि कृती\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navpradnyeche-tantradnyan-news/current-digital-age-fundamentals-of-success-abn-97-2017095/", "date_download": "2020-02-23T05:01:16Z", "digest": "sha1:DYD6BTYRIVH72WTWEPLUSXTSVUAXIY2G", "length": 25856, "nlines": 226, "source_domain": "www.loksatta.com", "title": "current digital age fundamentals of success abn 97 | उत्क्रांतीचा कल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nअगदी अश्मयुग असो वा सध्याचे डिजिटल युग; यशस्वी होण्याची मूलभूत तत्त्वे फारशी बदललेली नाहीत..\nया लेखमालिकेत भविष्यातील विश्व कसे असू शकेल, याबद्दल चर्चा करण्याआधी मानवी उत्क्रांतीमधील काही महत्त्वाच्या शोधांबद्दलचा रंजक इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे..\n(१) दगडी हत्यारे, आग, शिजवलेले अन्न, निवारा :\nमानवाचे पूर्वज सुरुवातीला कंदमुळे, फळे खाऊन पोट भरीत. हळूहळू दगड व लाकडाची हत्यारे बनवून त्यांनी शिकार करून प्राण्यांचे मांस, मासे खायला सुरुवात केली. त्यातून मिळणारी प्रथिने व ऊर्जेपासून त्यांची शारीरिक वाढ अधिक जोमाने व्हायला सुरुवात झाली. पुढे त्यांनी टोकदार केलेल्या दगडांचा वापर करून, शिकार केलेल्या प्राण्यांची हाडे फोडून त्यातील मगज खायला सुरुवात केली आणि त्या स्निग्धतेतून मिळण्याऱ्या प्रचंड ऊर्जेपासून त्यांच्या मेंदूच्या आकारात वाढ होऊ लागली, असे संशोधन सांगते. हे जैविक बदल अर्थातच अनेक पिढय़ांनंतर निर्माण झाले असले, तरी मानवी उत्क्रांतीमध्ये मगजरूपी अन्न व त्यातून मेंदूच्या आकारात वाढ होणे, हा एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो.\nआधी दिवसभर कंदमुळे शोधण्यात आणि वन्यप्राण्यांपासून स्वत:चा बचाव करण्यात सारा वेळ जाई. पण मांसासारख्या मंद गतीने पचणाऱ्या अन्नामुळे त्यांना सतत खाण्याची गरज उरली नाही आणि वाचलेला वेळ ते नवीन कामांकडे वळवू लागले- जसे निवारा, नवीन हत्यारे बनवणे, इत्यादी. तरीही कच्चे अन्न खाल्ल्यामुळे म्हणावी तशी पोषणमूल्ये मिळत नव्हती आणि खायलाही बराच वेळ लागे. पुढे जाऊन मांस आगीवर भाजून खाण्याची सुरुवात झाली आणि मानवी उत्क्रांतीमध्ये एक नवा टप्पा ओलांडला गेला. आता पूर्वीसारखे कच्चे अन्न खायची गरज नव्हती आणि शिजलेले अन्न पचायला पूर्वीपेक्षा हलके व जास्त पोषक होते. त्यातून त्यांच्या पुढील पिढय़ांमध्ये लक्षणीय बदल झाले, प्रामुख्याने मेंदूचा आकार मोठा होत गेला.\nमानवी उत्क्रांतीच्या या टप्प्यावर काही महत्त्वाचे बदल घडले :\n– घर किंवा निवारा संकल्पना. आधी दिवसभर भटकंती सुरू असायची. जिथे अन्न मिळेल तिथे निवारा. आता अन्न भाजण्याची-खाण्याची जागा विरुद्ध अन्न व शिकार करण्याची जागा, अशी मानसिकता निर्माण झाली. आगीमुळे थंडीपासून होणारा बचाव आणि तिथेच निवारा, या विचारात ‘घर’ संकल्पना उदयास आली असावी.\n– इथेच आणखी एक नवीन पायंडा पडला. अन्न आगीवर शिजवणे कमी जोखमीचे आणि एकत्र बसून करण्याचे काम. त्याउलट शिकार करणे, मोठमोठी जनावरे मारून त्यांना दूरवरून उचलून आणणे हे कष्टप्रद व जोखमीचे. मग शारीरिक ताकदीच्या तुलनेत स्त्रिया थोडय़ा नाजूक म्हणून त्या शिकार साफ करणार, अन्न शिजवणार, लहान मुलांना सांभाळणार आणि प्रौढ पुरुष शिकार करून आणणार, असे प्रकार सुरू झाले असावेत.\n– त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे सामाजिक जीवन. आग, त्यावर अन्न भाजले जातेय, आगीच्या अवतीभोवती माणसांचा गराडा पडलाय. एकमेकांशी बोलणे, अन्न वाटून खाणे, एकमेकांच्या मदतीला धावून जाणे असले सामाजिक जीवनाचे संस्कार होण्यास इथेच सुरुवात झाली असावी. कला, संगीत, नृत्य, सण अनेक लोकांनी एकत्र येऊन करण्याच्या क्रियादेखील कदाचित इथेच उदय पावल्या असाव्यात.\n– पाळीव प्राणी. माणसाने फेकून दिलेल्या उर्वरित मांसावर काही विशिष्ट प्राणी (लांडगे, कोल्हे, कुत्रे) गुजराण करू लागले. या प्राण्यांना आयते अन्न व मोठय़ा प्राण्यांपासून सुरक्षा, तर मानवी टोळ्यांना आयता पहारेकरी, असे गणित जमून पाळीव प्राण्यांची संकल्पना निर्माण झाली असे म्हणतात. तसेच गुरेढोरे व घोडे पाळणे सुरू झाले.\n– अंदाजे दहा हजार वर्षांपूर्वी नवअश्मयुगात (निओलिथिक) मनुष्याने सर्वप्रथम शेती करायला सुरुवात केली. गहू, मटार, मसूर, मोहरी, बार्ली, चणे इत्यादी पिके, तसेच फळझाडे-फुलझाडे लावायला सुरुवात केली. इतर निगडित व्यवसायही (पशुपालन वगैरे) सुरू झाले.\n– सर्वप्रथम गुंतवणूक, साठवणूक, दुष्काळ पडल्यास जीवनाश्यक गोष्टींचा साठा करणे अशा मानसिकतेचा उदय इथूनच झाला असावा.\n– भूमी / गाव / राज्ये : भटकंती करणारा माणूस शेती करायला लागल्यापासून स्थिर झाला. त्यातून ‘माझी जागा, माझे गाव’ ही संकल्पना आली\n– खते, मशागत प्रकार वापरून उत्पादनक्षमता वाढवण्याच्या तंत्राचा उदय झाला.\n– निसर्गचक्राचा अभ्यास करून त्यानुसार पेरणी करणे, मशागत वगैरे तंत्रांचा उदय झाला.\n(३) धातूयुग – तांबे, जस्त, लोखंड :\nसुमारे नऊ हजार वर्षांपूर्वी मध्यआखाती खंडात तांबे बनवायला सुरुवात झाली. पुढे त्यापासून थोडे कठीण असे जस्त बनवले गेले. नऊ हजार वर्षांपूर्वी लोखंडाचा शोध लागला आणि मानवी उत्क्रांतीमधील सुवर्णअध्याय लिहिला गेला. आज आपल्या जीवनावश्यक अशा कमीतकमी ५० टक्के वस्तूंमध्ये पोलाद, स्टील असतेच.\n(४) नकाशे, होकायंत्र, जल वाहतूक :\n– इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात चीनमध्ये चुंबकीय होकायंत्र शोधले गेले. तांबे, लोखंड इत्यादी वापरून त्या काळचे होकायंत्र बनवले जाई, जे नेहमी दक्षिणेकडे दिशा दर्शवे.\n– होकायंत्रामुळे जग बरेच जवळ आले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण त्याआधी जल वाहतूक, प्रवास, स्थलांतर आकाशातला ध्रुव तारा बघून केले जाई, आणि ढगाळ वातावरण असताना त्यात अनेक अडथळे येत.\n– होकायंत्राचा प्रसार झाल्यावर सर्वात जास्त काय झाले असेल तर, मोहिमा. जलमार्गे नवीन देश, खंड आणि नशीब अजमवायला धैर्यवान धजावू लागले.\n(५) कागद, छपाई, पुस्तके व लिखाण :\n– इ.स.पू. १०० च्या आसपास चीनमध्ये कागदाचा शोध लागला. हान साम्राज्यातील कै लून नावाच्या सरकारी अधिकाऱ्याने कागदनिर्मितीचा उद्योग प्रथम सुरू केला होता.\n– ज्ञान शब्दरूपात साठवणे आणि त्याचा प्रसार करणे कागदाशिवाय अशक्य होते.\n(६) औषधे व वैद्यकीय उपकरणे :\nया शोधांमुळे मनुष्य मृत्यूवर काही अंशाने तरी मात करू लागला. त्याआधी साथींच्या रोगांनी थैमान घातले होते; साध्या तापानेदेखील जीव दगावायचे.\nतीच तऱ्हा इतर शोधांची. प्रत्येक बाबतीत मनुष्य आपले बौद्धिक बळ, प्रचंड इच्छाशक्ती, जिज्ञासा, अथक प्रयत्न आणि चिकाटीच्या जोरावर निसर्गावर जमेल तेवढी मात करणे, स्वावलंबित्व मिळवणे आणि उच्चतम कार्यक्षमता साध्य करणे असे ध्येय ठेवून पुढे जाऊ लागला. मानवी उत्क्रांतीमधील मुख्य कल अगदी आदिमानवापासून आजच्या डिजिटल युगापर्यंत वरीलप्रमाणेच राहिला आहे, नाही का\nआता थोडेसे विषयांतर करून आजच्या डिजिटल युगात येऊ या. सर्वात आघाडीचे व्यवसाय घ्या किंवा सर्वाधिक भांडवल असलेल्या कंपन्या (अ‍ॅमेझॉन, अ‍ॅपल, गूगल.. इत्यादी) घ्या; त्यांच्यामध्येही काही समान वैशिष्टय़े नक्कीच आढळतील, जसे-\n(अ) अति-वैयक्तिकीकरण : प्रत्येक व्यवहार तुमच्या वैयक्तिक गरजा, आवडीनिवडी, आधीचे वापरलेले पर्याय व प्राथमिक माहिती लक्षात ठेवून केलेले, जणू काही आपला मित्रच आपल्याशी व्यवहार करतोय उदा. ३० कोटींहून अधिक ग्राहकांचे सेकंदागणिक शेकडो व्यवहार सुरळीत करायचेच, पण त्याचबरोबर त्यात वैयक्तिकपणा आणायचा, हे अ‍ॅमेझॉनच्या यशाचे कारण आहे.\n(ब) परिस्थितीकीचा सर्वोत्तम वापर : वाहतूक सेवा पुरवणारी उबर कंपनी क��ंवा घरे भाडय़ाने देणारी एयरबीएनबी घ्या; ते पुरवत असलेली गाडी वा घर त्यांच्या मालकीचे नाहीये. भागीदारीतील इतरांच्या मालमत्तेचा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर ते करतात.\n(क) जोखीम पत्करणे : अ‍ॅमेझॉनने कुणाच्या कल्पनेतही नसताना चालू शतकाच्या प्रारंभी ‘क्लाऊड’मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. आज त्यांच्या क्लाऊड सेवा पुरवणाऱ्या एडब्ल्यूएस कंपनीचा बाजारातील वाटा ४० टक्के आहे.\n(ड) मूल्यवृद्धी : जुनेच थोडय़ाफार फरकाने जास्त कार्यक्षम करणे विरुद्ध नावीन्यपूर्ण, आमूलाग्र बदल आणणारे तंत्रज्ञान शोधून काढून, त्या जोरावर व्यवसाय उभारणे. सर्वोत्तम उदाहरण देता येईल आयफोनच्या टचस्क्रीन संकल्पनेचे\n(इ) त्याचबरोबर बौद्धिक बळ, इच्छाशक्ती, जिज्ञासा, अथक प्रयत्न आणि चिकाटी.\nयातून नक्कीच हे ध्यानात येईल की, अगदी पूर्वकाळी, त्यानंतर औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान आणि सध्याच्या डिजिटल युगातही- यशस्वी व्हायची मूलभूत तत्त्वे काही फारशी बदललेली नाहीत आणि बऱ्याच अंशी वरील पाच मुद्दय़ांमध्ये त्यांची मांडणी करता येईल.\nलेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 क्रांती आणि उत्क्रांती\n3 उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे आविष्कार\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sokenswitch.com/mr/about-us/", "date_download": "2020-02-23T03:48:13Z", "digest": "sha1:Y4WPPYJGX7JVAFPQPYXWIMMH5I6RLUKC", "length": 5679, "nlines": 124, "source_domain": "www.sokenswitch.com", "title": "", "raw_content": ". निँगबॉ मास्टर Soken विद्युत कंपनी, लि - आमच्या विषयी\nनिँगबॉ मास्टर Soken विद्युत कंपनी, लिमिटेड. विद्युत सहयोगी आणि घरी नियंत्रक शाखा यासंबंधी चीन इलेक्ट्रिकल उपकरण इंडस्ट्री असोसिएशन एक संचालक सदस्य आहे. आम्ही संशोधन आणि विकास, रचना आणि स्विच विविध प्रकारच्या उत्पादन व्यावसायिक आहेत. आमची उत्पादने आकार मुख-मुद्रा स्विच, रोटरी स्विच, पुश-बटण स्विच, की स्विच निर्देशक दिवे मध्ये श्रेणीत. आयटम मोठ्या प्रमाणावर अशा शरीर-इमारत उटणे उपकरणे इ घरी उपकरणे, औद्योगिक सुविधा, संवाद उपकरणे, मीटर आणि instuments म्हणून अनेक क्षेत्रात वापरले जातात\nआमच्या कंपनी आर्थिक जोम, निसर्गरम्य प्रसिद्ध पाच एक स्तर राष्ट्रीय स्पॉट-Xikou निँगबॉ जेथे आहे यांगत्से नदीच्या त्रिभुज दक्षिण विंग मध्ये स्थित आहे. कारखाना अतिशय सोयीस्कर वाहतूक सह लाभ वातावरण आहे. कारखाना आवारातील म्हणून 16,000 चौरस मीटर आणि कार्यशाळा 25,000 चौरस मीटर घेते. कंपनी 1000, आर & डी आणि 50 त्याच्या वार्षिक उत्पादन 150 दशलक्ष तुकडे आहे प्रती कौशल्य अभियंते समावेश अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. आमच्या कंपनी घरगुती नाव भाऊ प्रथम स्तर आहे.\nआमच्या कंपनी जुलै, 1997 मध्ये ISO19001 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली उत्तीर्ण झाले आणि ऑक्टोबर मध्ये ISO14001Environmental व्यवस्थापन प्रणाली passeded, 2004 प्रणाली Ceaselessness प्रक्रिया PDCA चक्र अधिक परिपूर्ण होतात. SOKEN ब्रँड म्हणून, तो Zhejiang प्रसिद्ध ब्रँड आणि निँगबॉ प्रसिद्ध ब्रँड उत्पादने आहे. कंपनी UL TUV तपासणी मानक त्यानुसार प्रयोगशाळा बांधली. उत्पादने बहुतेक UL, VDE, TUV, ENEC, केमा, के, CQC, CCCD सुरक्षा मंजुरी आणि प्रमाणपत्रे आणि RoHS सहत्व प्राप्त केले आहेत.\nकंपनी व्यवस्थापन मत \"गुणवत्ता आणि सेवा\" करण्यासाठी स्वतः लागू आणि परिपूर्ण सेवा गुणवत्ता परिपूर्ण सुधारणा पाठपुरावा सुरू राहील. आम्ही जास्तीत जास्त पदवी आमच्या ग्राहकांना 'मागण्या पूर्ण करण्यासाठी आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न अशी आशा आहे.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2014/12/blog-post_28.html", "date_download": "2020-02-23T04:32:44Z", "digest": "sha1:HK65O5RJS6WRN5IFKQKH5VRF3VHM3A3D", "length": 15251, "nlines": 57, "source_domain": "www.berkya.com", "title": "जळगावात गरीब बिचाऱ्या पत्रकारांच्या दबंगगिरीचा पुन्हा प्रत्यय! ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nमंगळवार, ३० डिसेंबर, २०१४\nजळगावात गरीब बिचाऱ्या पत्रकारांच्या दबंगगिरीचा पुन्हा प्रत्यय\n५:१७ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nजळगाव - येथील 'खानदेश सेन्ट्रल मॉल'मध्ये असलेल्या 'बिग बझार' शोरूममध्ये काल, 29/12/2014 रोजी पुन्हा गरीब बिचाऱ्या पत्रकारांना मॉल प्रशासनाकडून 'विशेष वागणूक'दिली गेली नाही. त्यामुळे या नि:पक्ष व निर्भय पत्रकारांनी फसवणूक, लुबाडणूक झाल्याची तक्रार केली तर बिघडले कुठे त्यांनी थोडासा आवाज चढविला आणि 'आता आम्ही तुम्हाला बघून घेवू,' असा सौम्य इशारा दिला तर बिघडले कुठे त्यांनी थोडासा आवाज चढविला आणि 'आता आम्ही तुम्हाला बघून घेवू,' असा सौम्य इशारा दिला तर बिघडले कुठे काल हे 'दिव्य' घडले ते एका एजन्सीच्या आकडेवारीच्या आधारे शहरात सर्वाधिक खप असल्याचा दावा करणाऱ्या वर्तमानपत्राच्या क्राईम रिपोर्टरबाबतच काल हे 'दिव्य' घडले ते एका एजन्सीच्या आकडेवारीच्या आधारे शहरात सर्वाधिक खप असल्याचा दावा करणाऱ्या वर्तमानपत्राच्या क्राईम रिपोर्टरबाबतच आता क्राईम रिपोर्टरच तो त्याने घेतला फोटोग्राफरला बोलावून आता क्राईम रिपोर्टरच तो त्याने घेतला फोटोग्राफरला बोलावून या मंडळींनी जी वस्त्रे घरच्यासाठी नेली होती त्यात म्हणे काहीतरी एक्स्चेंज करताना बिलाच्या तफावतीचा लफडा झाला या मंडळींनी जी वस्त्रे घरच्यासाठी नेली होती त्यात म्हणे काहीतरी एक्स्चेंज करताना बिलाच्या तफावतीचा लफडा झाला 'बिग बझार'वाल्यांनी एव्हढ्या मोठ्या इन्व्हेन्टरी स्टोकमधील गडबड मान्य करून मैन्युअल बिलिंग सुधारणा करून देत आघाडीच्या वर्तमानपत्राच्या जोडीचा व्यवस्थित'पाहुणचार' केला; तरीही हे बिचारे नाखूषच 'बिग बझार'वाल्यांनी एव्हढ्या मोठ्या इन्व्हेन्टरी स्टोकमधील गडबड मान्य करून मैन्युअल बिलिंग सुधारणा करून देत आघाडीच्या वर्तमानपत्राच्या जोडीचा व्यवस्थित'पाहुणचार' केला; तरीही हे बिचारे नाखूषच खरे आहे, अशा'मॉल'वाल्यांना धडाच शिकवायला हवा\nआमची तर मागणी आहे की पत्रकार एखाद्या मॉलमध्ये खरेदी करायला जात असतील तर त्यांना पोलीस सरंक्षण पुरवायला हवे; न जाणो कुणी हल्ला केला तर. पत्रकारांना विशेषाधिकार द्यायला हवेत. पत्रकारांसाठी ओरिजिनल प्राईस शॉपीज उघडायल�� हव्यात. त्यांना कोणताही नफा न कमविता खरेदी किमतीत व्यापाऱ्याने माल विकायला हवा. देशासाठी इतक्या झटणाऱ्या आणि जीवाचे रान करणाऱ्या पत्रकाराप्रती समाजाने संवेदनशीलता दाखवायला हवी. पत्रकारांनी एक्स्चेंज मागितल्यास कोणत्याही दुकानदाराने त्याला ते एक्स्चेंज द्यावे व वर मूळ किंमत पूर्ण रिफंड करावी. पत्रकारांना न आवडलेल्या वस्तूबाबत समाजाने एव्हढा त्याग करायला हरकत आहे\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुण्यातील हाय प्रोफाइल खंडणी प्रकरणी टीव्ही मीडिया झोपला \nपुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या हाय प्रोफाईल खंडणी प्रकरणाच्या बातम्या एकाही टीव्ही चॅनल्सवर अद्याप झळकल्या नाहीत, त्यामुळे पुणेकरां...\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये राजकारण जोरात \nमुंबई - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंग यांची बदली ...\nपोलीस मित्र गजाआड , आता पत्रकारांचा नंबर \nपुणे - ७५ लाखाच्या खंडणी प्रकरणी पोलीस मित्र जयेश कासट याला पोलिसांनी गजाआड केल्यानंतर आता लाचेत वाटेकरी होणाऱ्या पत्रकारांची ...\nखंडणी प्रकरणात पुण्यातील १४ पत्रकार अडकले \nपुणे - शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७...\nपत्रकारांना सोशल मीडियात ट्रोल करणे सोपे आहे. विशेष करून वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार हे ट्रोलर्सचे 'सॉफ्ट टार्गेट' असल्याचे दिस...\nदिव्य मराठीचा नवा प्रयोग संपादक संजय आवटे यांच्या अंगलट \nऔरंगाबाद - सकाळी ७.३० वाजता लगबगीने महाविद्यालयाकडे निघालेल्या एका २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भरर...\nदिव्य मराठीकडे 3 कोटी रुपयांची थकबाकी, पत्रकारांचा पीएफ थकवला...\nऔरंगाबाद - जोखीम पत्करून, जीवाची पर्वा न करता पत्रकारीता करणार्या पत्रकरांना हक्काच्या व्हेज बोर्डनुसार म्हणजे मजिठिया वेतन आयोगानुसार ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू ���धिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/category/lekh/page/63/", "date_download": "2020-02-23T04:12:05Z", "digest": "sha1:M7COAH7ZPDWOYQFZDVP7LEKOIZLWLAQ6", "length": 16453, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "लेख | Navprabha | Page 63", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nआता मी स्वतंत्र व्हायचे ठरवले आहे….\n– विष्णू सूर्या वाघ प्रतिभा आणि बुद्धिमत्ता यांना राजकारणात काडीचेही स्थान नाही. विशेषतः ही प्रतिभा बहुजन समाजातून आलेली असेल तर तिला पुढे आणण्यापेक्षा चिरडण्याचेच प्रयत्न अधिक प्रमाणात होतात. एका परीने हुशार असणे हा राजकारणातला अवगुण आहे याचा प्रत्यय मी घेतो आहे. प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाच्या प्रश्‍नावरून मी तत्कालीन कॉंग्रेस सरकारशी संघर्ष केला. दिगंबर कामत यांच्याशी मित्रत्वाचे संबंध असतानाही तत्त्वप्रणाली महत्त्वाची मानून ...\tRead More »\nमुख्यमंत्री पार्सेकरांची आता खरी कसोटी\n– रमेश सावईकर मनोहर पर्रीकर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून समावेश झाल्याचे निश्‍चित झाल्यानंतर लागलीच राज्याचे मुख्यमंत्रीपद कुणाला मिळते याबद्दलच्या विषयावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले. तथापि सत्ताधारी भाजपांत एकोपा असल्याचे सिद्ध करून दाखविण्याचा प्रकार घडला आणि गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून लक्ष्मीकांत पार्सेकर यांची बिनविरोध निवड झाली.\tRead More »\nपुन्हा घुमू देत मराठीचा हुंकार\n– ऍड. शिवाजी देसाई, ब्रह्माकरमळी – सत्तरी वा��पईच्या आमशेकर सभागृहात मराठी राजभाषेच्या मागणीसाठी नुकतीच एक बैठक झाली. मराठी अकादमीचे माजी पदाधिकारी गो. रा. ढवळीकर यांच्या पुढाकाराने ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुन्हा एकदा मराठी ही गोव्याची राजभाषा व्हावी म्हणून हुंकार देण्याचे धोरण या बैठकीत आखण्यात आले. वास्तविक, गोव्यात मराठी राजभाषेचा प्रश्न जोपर्यंत मराठी राजभाषा होत नाही तोवर सुटणार नाही. ...\tRead More »\nमहान स्वातंत्र्यसैनिक, थोर लेखक पं. जवाहरलाल नेहरू\n– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव जवाहरलाल नेहरू सन १९१२ च्या सप्टेंबरमध्ये आपले शिक्षण संपवून विदेशातून हिंदुस्थानात परतले. त्यावेळचा हिंदुस्थान म्हणजे एक थंड गोळा होऊन पडला होता. लोकमान्य टिळक तुरुंगात होते. जहाल पुढार्‍यांची मुस्कटदाबी करण्यात आली होती. नेमस्तांनी सरकारशी सहकार्य केलेले होते. कॉंग्रेसमध्येही नेमस्तांचा वरचष्मा असून जहालांना त्यांनी जणू नेस्तनाबूत केले होते. त्याच वर्षीच्या डिसेंबरमध्ये भरलेल्या बंकीपूर कॉंग्रेसला जवाहरलाल एक प्रतिनिधी ...\tRead More »\nकृषी व निसर्ग पर्यटनास सत्तरीत वाव\n– उदय रामा सावंत बंद झालेला खाण व्यवसाय व त्यामुळे निर्माण झालेल्या अनेक स्वरुपाच्या अनाकलनीय समस्या यावर सरकार सध्या पर्यटनाचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी सरकारचे संबंधित मंत्री, अधिकारी, राज्यातील पर्यटन व्यवसाय बहरावा म्हणून परदेशवार्‍या करीत तेथे गोव्याच्या पर्यटनाचा जागर करीत आहेत. गोवा राज्याचे पर्यटन हे फक्त समुद्रकिनारे व आपली सागरी संस्कृती यांच्या चौकटीतच आहे, असा जर सरकार विचार ...\tRead More »\n– गंगाराम म्हांबरे गोव्याचा खाणप्रश्‍न अद्याप सुटलेला नाही, प्रादेशिक आराखड्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, ‘इफ्फी’ जवळ येऊन ठेपला आहे, त्यातच जुने गोव्याचे शवप्रदर्शन होत आहे. प्रशासकीय पातळीवर वेगवान निर्णय घेण्यात अधिकारी कमी पडत आहेत. कुळ कायद्याच्या सुधारित स्वरूपाबाबत जनतेत नाराजी आहे. पोलिस खात्यात भ्रष्टाचार वाढला आहे, गोवा शेतीप्रधान करण्याची योजना प्राथमिक स्तरावरच आहे, अशा स्थितीत गेली अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी ...\tRead More »\n– कर्नल अनिल आठल्ये (निवृत्त) गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू होती. अखेर त्याला मुहूर्त मिळाला. त्यामुळे आता नव्याने मंत्रीपदाची शपथ घेणार्‍यांसमोर विशेषत: संरक्षण मंत्र्यासमोर कोणती प्रमुख आव्हाने आहेत याचा विचार करावा लागणार आहे. याच संदर्भात एका प्रसिध्द हिंदी चॅनेलवर भाष्य करताना एका प्रतिष्ठित पत्रकाराने माजी पंतप्रधान नरसिंहरांवांची एक आठवण सांगितली. ते म्हणाले की, नरसिंहराव म्हणत ...\tRead More »\nआकाशी झेप घे रे मनोहरा\n– रमेश सावईकर गोव्याचे तडफदार मुख्यमंत्री म्हणून देशभर नावलौकिक मिळविलेले मनोहर पर्रीकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून स्थान मिळणे ही तमाम गोमंतकीयांना भूषणावह व अभिमानास्पद बाब आहे. देशाचे संरक्षणमंत्री बनण्याचा मान गोव्यासारख्या चिमुकल्या राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या राजकीय व्यक्तीला मिळाला याचा सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह विरोधी कॉंग्रेस पक्षालाही सार्थ अभिमान वाटायलाच हवा. राज्याचे विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे आणि गोवा प्रदेश कॉंग्रेस ...\tRead More »\n– नीना नाईक, पणजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पणजीच्या सर्व कार्यकर्त्यांना महालक्ष्मी ट्रस्टमध्ये ६ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजता भेटतील, असा साधा एसएमएस आला. शंकेची पाल चुकचुकली. इतके दिवस येणार्‍या बातम्या अफवा नव्हत्या, त्यात तथ्य होते. पर्रीकर केंद्रात जाणार यात वाद नव्हता. फक्त क्षण महत्त्वाचा होता निरोपाचा. पणजीच्या सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. गोव्याचा आधारस्तंभ, कार्यकर्त्यांचा कणा विशेष कामगिरीसाठी ‘राष्ट्र’ प्रथम ...\tRead More »\nकूळ – मुंडकारांना वार्‍यावर सोडू नये\n– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव गोव्यात जमिनीचे हक्क मिळविण्यासाठी आतापर्यंत अर्ज केलेल्यांपैकी सुमारे साडे तीन हजार मुंडकार प्रकरणे आणि अंदाजे तीन हजार कूळ प्रकरणे संयुक्त मामलेदार, उपजिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित आहेत. या शिवाय अद्यापही हजारो कुळ व मुंडकार यांनी जमिनीचे हक्क मिळविण्यासाठी अर्जही केलेले नाहीत. या सार्‍या गोष्टींचा अभ्यास करून सरकारने महसुली खटले निकालात काढण्यासाठी १४ मामलेदारांची फक्त याच कामासाठी म्हणून ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍न��� स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/11/Rain.html", "date_download": "2020-02-23T05:19:30Z", "digest": "sha1:D46T7WNY3MTBDICESV5TDVVDKGEM6HZC", "length": 5315, "nlines": 67, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "कोकणासह, पुणे, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा", "raw_content": "\nकोकणासह, पुणे, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा\nवेब टीम : पुणे\nचक्रीवादळाचा परिणामामुळे राज्यात 7 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे.\nकोकणासह, पुणे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 48 तास काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.\nतर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी माहिती पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.\nदक्षिणेकडून उत्तरेकडे 'महा' चक्रीवादळ सरकत असून परिणामी येत्या 24 तासांमध्ये मुंबईसह लगतच्या परीसरामध्ये पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\n6 तारखेनंतर पुण्याला पाऊस झोडपण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रातील 'महा' या चक्रीवादळाचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसण्याची शक्यता असल्याचा अंजाजही हवामान खात्यानं दिला आहे.\nत्यामुळे आधीच नुकसानीत अडकलेला शेतकरी आता पुढचे काही दिवस आणखी भरडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे.\n3, 4 आणि 5 नोव्हेंबरला पुणे शहरात पावसाची शक्यता नाही. पण 6 नोव्हेंबरनंतर पावसाला पुणे शहरात पुन्हा एकदा सुरुवात होईल.\nतर 7 नोव्हेंबरला पुणे आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असून महाराष्ट्र -गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.\nत्यामुळे मासेमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्यानं केले आहे.\n'महा' हे वादळ 40 ते 60 किलोमीटरच्या गतीनं उत्तरेकडे सरकत असून महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर 8 ते 12 फूट उंचीच्या लाटांची शक्यता आहे.\nत्यामुळे समुद्र किनारपट्टीवरील नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-establish-farmers-bamboo-growing-company-23975?tid=124", "date_download": "2020-02-23T05:06:59Z", "digest": "sha1:5JTN66TY7KKPS63KCXC4VERQ2XRJPJYG", "length": 16381, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, `Establish a farmer's bamboo growing company` | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n`शेतकऱ्यांची बांबू उत्पादक कंपनी स्थापन करा`\n`शेतकऱ्यांची बांबू उत्पादक कंपनी स्थापन करा`\nगुरुवार, 10 ऑक्टोबर 2019\nजालना : ‘‘अधिकाधिक शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करावी. तसेच बांबू पिकाची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी,’’ असे मत महाराष्ट्र बांबू बोर्डाचे मराठवाडा समन्वयक पी. बी. भालेकर यांनी व्यक्‍त केले.\nजालना : ‘‘अधिकाधिक शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करावी. तसेच बांबू पिकाची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी,’’ असे मत महाराष्ट्र बांबू बोर्डाचे मराठवाडा समन्वयक पी. बी. भालेकर यांनी व्यक्‍त केले.\nखरपुडी कृषी विज्ञान केंद्रात मासिक चर्चासत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले. भारतीय एकात्मिक औषध संस्था, जम्मू येथील शास्त्रज्ञ डॉ. एस. आर मीना, डॉ. सुमीत गांधी, डॉ राजेंद्र भंवारिया, औरंगाबादचे अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, सहायक वनसंरक्षक राजेंद्र कुलकर्णी, मराठवाडा शेतीसाह्य मंडळाचे विश्‍वस्त विजयअण्णा बोराडे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. एस. व्ही. सोनुने उपस्थित होते.\nभालेकर म्हणाले, ‘‘बांबू लागवडीच्या अनुषंगाने अटल बांबू योजना राबविली जात आहे. बांबूचे दर्जेदार उत्पादन घेतल्यास अधिकाधिक नफा मिळू शकतो. बांबूपासून इथेनॉल, सीएनजी, प्लाय, टेबल खुर्ची अशा अनेक वस्तू तयार करता येतात.’’\nडॉ. मोटे म्हणाले, ‘‘उन्हाळ्यामध्ये चारा उपलब्ध करण्यासाठी मुरघासद्वारे हिरव्या चाऱ्याचे संवर्धन करता येऊ शकते. मका, बाजरी, ज्वारी यापासून मुरघास शक्‍य आहे. मुरघास तयार करण्यासाठी विविध बिझनेसचे मॉडेल तयार झाले आहे. दुष्काळी स्थितीत याद्वारे जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो. सी.आर.ए. तंत्रज्ञान हवामान अनुकूल शेती पद्धतीमुळे झाडांच्या मुळाच्या परिघात सिंचन देण्याचे तंत्र विकसित झाले आहे. कमी पाण्यावर वृक्षवाढ शक्‍य आहे. उन्हाळ्यात बागा वाचनविण्याचे तंत्रज्ञान असून, त्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा.’’\nडॉ. मीना म्हणाले, ‘‘सुगंधी गवत लागवड���साठी जिल्ह्यातील जमीन योग्य आहे. कमी पाण्यावर येणारे वाण उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सुगंधी गवताची लागवड करून तेल निर्मितीच्या व्यवसायाकडे वळावे. हिमरोझा सीके-१० या सुधारित वाणापासून प्रतिएकरी चार कापण्यांपासून ७० ते ८० किलो तेल मिळू शकते. त्यापासून एक ते सव्वा लाखाचा फायदा होतो.’’\nबोराडे म्हणाले, ‘‘पारंपरिक शेती ही मजूर आणि पाण्यामुळे अडचणीत सापडली आहे. सुगंधी गवत व बांबु लागवड हे अडचणीत सापडलेल्या शेतीला पर्याय आहेत.’’ कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ अजय मिटकरी यांनी सूत्रसंचालन केले.\nबांबू bamboo महाराष्ट्र maharashtra शेती farming बांबू लागवड bamboo cultivation इथेनॉल ethanol हवामान सिंचन व्यवसाय profession\nरेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे : आमदार...\nसकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामान\nमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील तरी सोमवार (त\nऔरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची वाट अवघडच\nऔरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा वीजपुरवठा करण्याच्या तंत्रामुळे शेतकऱ्यांच्या\nजीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत अनुदान :...\nरत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून तो वाढविण्यासाठी जीआय मानांकन महत्त्वाचे\nनीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये सरकारच्या...\nसोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील पाणीवाटपासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची पत्रके\nरेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर : ‘‘रेशीम उद्योगाकडे...\nऔरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...\nजीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...\nकावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...\nनीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...\n‘टेंभू’च्या पाण्यासाठी जास्त पंप सुरू...सांगली : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टेंभू उपसा...\nखानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nविदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...\nसांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवक��ळी आणि अतिवृष्टीच्या...\nई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...\nअठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...\nसिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...\nपशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...\nनिर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...\nखारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...\nशेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम...अकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी...\nनाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...\nन्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...\nजळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/shubhangi-puntambekar/", "date_download": "2020-02-23T05:52:16Z", "digest": "sha1:2SUX3MB3H4PHAP6WYRRYDMQ3AZINWJXU", "length": 14191, "nlines": 286, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शुभांगी पुणतांबेकर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nArticles Posted by शुभांगी पुणतांबेकर\nई-कचरा म्हणजे टाकाऊ इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल उपकरणांमुळे निर्माण होणारा कचरा.\nआर. के. चॅरिटेबल ट्रस्ट नावाची एक सेवाभावी कार्य करणारी संस्था आहे.\nएम.यू.एस.ई.: मुंबईतील युवकांनी स्थापन केलेल्या या स्वयंसेवी संस्थेतर्फे एक वेगळाच उपक्रम राबवला जातो.\nआता आपण जरा वेगळे काम करणाऱ्या संस्थांची ओळख करून घेऊ या.\nसमाजातल्या वंचित, वेगवेगळ्या गरजा असलेल्या आणि त्या भागवू\nदुर्लक्षित घटकांसाठी हेल्पलाइन्स ठरत असलेल्या काही समाजसेवी संस्थांचा परिचय आपण करून घेत आहोत.\nरोजची हाता-तोंडाची गाठ घालणेही त्यांना मुश्कील असते.\nपर्यावरणरक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाजोपयोगी संस्थांच्या हेल्पलाइन्सची ही माहिती.\nसाहजिकच निसर्गसुद्धा काहीसा कोपू लागला आहे.\nआजारांच्या साथींनी मुंबई आणि परिसराला हैराण करून सोडले आहे.\nसरकारी सेवा आणि योजनांच्या असून विनामूल्य आहेत.\nसमाजातील विविध स्तरांतील व्यक्तींसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या हेल्पलाइन्सची माहिती\nमदतीसाठी आणि उद्धारासाठी कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांच्या हेल्पलाइन्सची ही ओळख.\nप्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवण्याचा अधिकार सामान्य माणसांना आहे.\nआवाजाच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करायला हवी.\nअपंगत्व संस्थांच्या हेल्पलाइन्सची माहिती\n२४ तास सुरू असणारी विनामूल्य हेल्पलाइन\nही हेल्पलाइन केवळ व्हॉट्स अ‍ॅपवरच चालते\nया बघण्याच्या क्षमतेमुळे आपले जगणे किती सोपे होते याचा जरा जाणीवपूर्वक विचार करून पाहा.\nमहापालिका तक्रार निवारण कक्ष\nलीकडेच वाहतूक पोलिसांनी एक नवी हेल्पलाइन सुरू केली आहे. तिचा क्रमांक आहे\nमहाराष्ट्राला लांबलचक सागरी किनारा लाभला आहे.\nराष्ट्रीय महामार्गावर अपघात घडल्यास १०३३ या देश पातळीवरच्या हेल्पलाइनवर तातडीने संपर्क साधायचा.\nअगदी २४ तासांत केव्हाही संपर्क साधता येतो.\nआपत्कालातही मदत करणाऱ्या हेल्पलाइन्स आहेत. आज अशाच काही हेल्पलाइन्सची माहिती घेऊ या.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे ज���गतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/The-governments-demand-for-bigger-Congress/", "date_download": "2020-02-23T04:36:14Z", "digest": "sha1:2ALZOWTHQLG7TQ6CCYPOBH6T7W2PDWLR", "length": 4612, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकार बडतर्फीची काँग्रेसची मागणी वैफल्यातून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › सरकार बडतर्फीची काँग्रेसची मागणी वैफल्यातून\nसरकार बडतर्फीची काँग्रेसची मागणी वैफल्यातून\nराज्यातील विद्यमान भाजप युती सरकार बडतर्फ करावे, या काँग्रेसने राज्यपालांकडे केलेल्या मागणीचा निषेध आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे अपयश लपवण्यासाठी काँग्रेसकडून ही मागणी केली जात आहे, अशी टीका दक्षिण गोवा खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.सदर मागणी प्रदेश काँग्रेसने वैफल्यग्रस्त होऊन केली आहे, असे सांगून दीड वर्षानंतर काँग्रेस आता का जागी झाली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.\nअ‍ॅड. सावईकर म्हणाले, भाजप युती सरकारने 16 मार्च 2017 रोजी गोवा विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले होते. मात्र काँग्रेसला आता अचानक 450 दिवसांनंतर अर्थात दीड वर्षाने जाग आली आहे. त्यातही 16 पैकी केवळ 13 आमदारांसह काँग्रेसने राज्यपालांची भेट घेतली.काँग्रेसचे नेतृत्व अपयशी ठरत आहे. ज्या-ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्यात भाजपला यश मिळाले तर काँग्रेसला अपयश प्राप्‍त झाले. त्यामुळे अपयश लपवण्यासाठी तसेच वैफल्यग्रस्त होऊन सरकार बडतर्फीची मागणी केली गेली आहे. मात्र काँग्रेसच्या या डावपेचांना जनता बळी पडणार नाही, असे त्यांनी सांगितले. हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यावेळी उपस्थित होते.\nनगर : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nडोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nNZvsIND : मयांक अग्रवालचे अर्धशतक\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nक्रीडा क्षेत्रातील चा���गल्या परंपरा जोपासा\nकोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई\nमहापोर्टल बंद : नोकरभरतीची परीक्षा मात्र खासगी कंपन्यांकडेच ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Support-for-Maratha-Reservation-by-demonstrations-in-kolhapur/", "date_download": "2020-02-23T04:26:22Z", "digest": "sha1:Z45YSAEEWWM3J3KW3XKX6L2B3TYWJ5D2", "length": 6027, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा आरक्षणास प्रात्यक्षिकांद्वारे पाठिंबा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणास प्रात्यक्षिकांद्वारे पाठिंबा\nमराठा आरक्षणास प्रात्यक्षिकांद्वारे पाठिंबा\nशिवजयंतीदिनी रायगडावर चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविलेले माळ्याची शिरोली येथील 92 वर्षांच्या दत्तू विठू पाटील यांनी शिवाजी चौकात शौर्यपीठाच्या ठिकाणी प्रात्यक्षिके सादर करून मराठा आरक्षणास पाठिंबा दिला.\nमराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शिवाजी चौकात सकल मराठा शौर्यपीठाच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत आहे. सोमवारी दत्तू पाटील यांनी शौर्यपीठाच्या ठिकाणी शस्त्रास्त्रांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. तलवार, भाले, लाठीकाठी, तसेच दांडपट्टा व इतर शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिके सादर केली. त्यांच्यासोबत दादासोा देसाई, शिवाजी लोंढे, विशाल देसाई, भीमराव पाटील, सुजित निकम, स्वप्निल कांबळे, नवनाथ पाटील, प्रताप देसाई, शिवाजी देसाई आदी उपस्थित होते. यावेळी मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, दिवसभरात शौर्यपीठाच्या ठिकाणी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, मंडळाचे कार्यकर्ते धीरज पाटील आदी उपस्थित उपस्थित होते.\nदसरा चौकात अनेक गावांतून पाठिंबा\nसकल मराठा मोर्चाच्या वतीने दसरा चौकात सोमवारी महे (ता. करवीर) येथील सरपंच सचिन पाटील, अनिल पाटील, सरदार पाटील, सरदार माने, गोरक्ष माने, महादेव पाटील, पंकज पाटील, तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, शिवाजी मगदूम, दैवज्ञ समाजाचे एकनाथ चोडणकर, मधुकर पेडणेकर, संजय चोडणकर, शेखर देवरूखकर, सुनील बेळेकर, सतीश शिर्वटकर आदींचा समावेश होता.\nमराठा आरक्षणासाठी 4 सप्टेंबर रोजी मुंबईत गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या जनजागृतीसाठी मंगळवारी मुरगूड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, बेळगाव येथे सभा ह���णार आहेत. या सभांसाठी जिल्हा समन्वयक सहभागी होणार आहेत.\nनगर : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nडोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nNZvsIND : मयांक अग्रवालचे अर्धशतक\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nकोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई\nमहापोर्टल बंद : नोकरभरतीची परीक्षा मात्र खासगी कंपन्यांकडेच ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/market-closed-sensex-closed-above-41000-nifty-investor-gain-banking-infra-huge-demand/articleshow/72527416.cms", "date_download": "2020-02-23T05:27:33Z", "digest": "sha1:BCT7FV6KLYJ6CJZNIDCWZ7RQNGK6UICE", "length": 15116, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: सेन्सेक्स ४१००० ; गुंतवणूकदार १ लाख कोटींनी मालामाल! - market closed-sensex closed above 41000-nifty-investor gain-banking-infra huge demand | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nसेन्सेक्स ४१००० ; गुंतवणूकदार १ लाख कोटींनी मालामाल\nजागतिक तसेच देशांतर्गत पातळीवर सकारात्मक संकेतांनी शुक्रवारी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात चौफेर खरेदी केली.दिवसभरात ४५० अंकांची झेप घेणारा सेन्सेक्स बाजार बंद होताना ४२८ अंकानी वधारून ४१००९.७१ अंकांवर बंद झाला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११५ अंकांनी वधारला आणि १२०८६.७० अंकावर बंद झाला. या तेजीच्या लाटेने गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत किमान एक लाख कोटींची भर घातली.\nसेन्सेक्स ४१००० ; गुंतवणूकदार १ लाख कोटींनी मालामाल\nमुंबई : जागतिक तसेच देशांतर्गत पातळीवर सकारात्मक संकेतांनी शुक्रवारी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात चौफेर खरेदी केली.दिवसभरत ४५० अंकांची झेप घेणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बाजार बंद होताना ४२८ अंकांनी वधारून ४१००९.७१ अंकांवर बंद झाला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११५ अंकांनी वधारला आणि १२०८६.७० अंकांवर बंद झाला. या तेजीच्या लाटेने गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत किमान एक लाख कोटींची भर घातली.\nमेटल, ऑटो, बँका, आयटी रियल्टी, बँकेक्स , एनर्जी, टेक, इन्फ्रा या क्षेत्रात खरेदीचा ओघ दिसून आला. ज्यात बँकिग क्षेत्रातील युनियन बँक, कॉर्पोरेशन बँक, सेंट्रल बँक, एसबीआय, ऍक्सिस आदी शेअर तेजीसह वाढले. झी एंटरटेनमेंट , जैन इरिगेशन, गोदरेज प्रॉपर्टीज, महिंद्रा हॉलिडे, जिंदाल स्टील, बिर्ला कॉर्प, ब्रिटानिया, ग्लेनमार्क, टायटन, जे.के सिमेंट, सन टीव्ही या शेअरमध्ये घसरण झाली. आजच्या तेजीने गुंतवणूकदारांची मालमत्ता किमान एक लाख कोटींनी वाढल्याचा अंदाज शेअर दलालांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी २७ नोव्हेंबर रोजी सेन्सेक्स ४१ हजार अंकांवर बंद झाला होता.\nया कारणांमुळे बाजारात तेजीची लाट\n१) मागील दीड वर्षांपासून सुरु असलेल्या अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षावर १७ महिन्यानंतर तोडगा निघण्याची शक्यतेने अमेरिका आणि आशियातील शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनबाबत मोठा निर्णय घेण्याचे ट्विट केले आहे. बँक ऑफ जपानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंदीची भीती व्यक्त करताना नजीकच्या काळात व्याजदर कपात करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचेही परिणाम बाजारावर उमटले.\n२) ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत हुजूर पक्षाने (Conservative Party) दणदणीत विजय मिळवला आहे. ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्त्वात हुजूर पक्षाने बहुमताचा ३२६ हा आकडाही पार केला. १९८० च्या दशकात मार्ग्रेट थॅचर यांच्या काळातील विजयानंतर हुजूर पक्षासाठी हा सर्वात मोठा विजय मानला जातो. त्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.\n३) आशियातील बहुतांश बाजारांमध्ये तेजीचे वातावरण होते.जपानचा निक्केई , हँगसेंग, शांघाय या शेअर बाजारातील तेजीचे भारतावर परिणाम दिसून आले.\nसिंगापूरमधील शेअर बाजार वाढीसह बंद झाला.\n४) सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी इमर्जिंग मार्केट इंडेक्स सकारात्मक ठरला आहे. एमएससीआय ईएम इंडेक्स १०३८ आहे. यापूर्वी तो १०३३ वर होता. यामुळे बाजारातील निर्देशांकाच्या तेजीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकोण होतास तू काय झालास तू...; यशोशिखरावरुन दिवाळखोरीकडे\nमेडि'क्लेम' झटपट मिळणार... IRDA नं आजारांची व्याख्याच बदलली\nमहागडा तरीही या शेअरचा घसघशीत परतावा\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nसोने महागले ;'हा'आहे आजचा दर\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\nकिसान विकास पत्र ; सुरक्षित गुंतवणूक पर्याय\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोहीम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसेन्सेक्स ४१००० ; गुंतवणूकदार १ लाख कोटींनी मालामाल\n सेन्सेक्सची ४१ हजाराला पुन्हा गवसणी...\n'नेस्ले इंडिया'ला ७३ कोटींचा जीएसटी दणका \nकिरकोळ महागाईचा तीन वर्षांतील उच्चांक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/cartoonist-pradeep-mhapsekar-masterstroke-on-maharashtra-navnirman-sena-reveals-new-flag-44505", "date_download": "2020-02-23T04:17:03Z", "digest": "sha1:SJ457PPT6F655H7AW4MLFJM2QCWXREW5", "length": 3617, "nlines": 91, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "भगवा | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\n१५ कोटी मुस्लिमांचा ठेका तुम्हाला कुणी दिला जावेद अख्तर वारिस पठाणवर भडकले\nमहाविकास आघाडीला राज्यपालांचा ‘दणका’, सरपंच निवडीची शिफारस फेटाळली\n'या' कारणासाठी उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधानांची भेट\nभीमा-कोरेगाव प्रकरण: शरद पवारांचीच चौकशी करा\nभास्कर जाधव का आहेत नाराज\nयोगी आदित्यनाथ म्हणजे जनरल डायर- नवाब मलिक\nवारिस पठाण यांची बोलती बंदी, पक्षप्रमुखांनी केली कारवाई\nवारिस पठाण यांचा माफी मागण्यास नकार, पुणे पोलिसांत तक्रार दाखल\nVideo: बांगलादेशी, पाकिस्तानी तुमचे बाप आहेत का बाळा नांदगावकरांचा वारिस पठाण यांना इशारा\nवारिस पठाण यांच्या चिथावणीखोर विधानाला मनसेनंही ‘असं’ दिलं उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/godhra-train-burning-case-gujarat-hc-pronounce-verdict-sit-riots/articleshow/61001757.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-02-23T05:30:44Z", "digest": "sha1:PTSDU3ICOTWDN4UGTDFQCXLW6TSE3RU6", "length": 12191, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Godhra Train Burning Case: Gujarat HC Pronounce Verdict Sit Riots", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकार��ं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nगोध्रा हत्याकांड: आरोपींना फाशीऐवजी जन्मठेप\nगुजरातमध्ये २००२ साली झालेल्या गोध्रा हत्याकांडातील सर्वच्या सर्व ११ आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. या आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्याऐवजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.\nमुंबईतील 'हे' आकर्षक रेल्व...\nअभिनेत्री दिशा पटानीचा रेड...\nगुजरातमध्ये २००२ साली झालेल्या गोध्रा हत्याकांडातील सर्वच्या सर्व ११ आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. या आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्याऐवजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.\nसाबरमती एक्स्प्रेसच्या 'एस-६' डब्याला २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्टेशनवर आग लावण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगल उसळली होती. या डब्यात ५९ प्रवासी होते व त्यातील बहुतांश अयोध्याहून परतणारे कारसेवक होते. या प्रकरणी एसआयटी कोर्टाने १ मार्च २०११ रोजी ३१ लोकांना दोषी ठरवले होते व ६३ जणांची निर्दोष सुटका केली होती. तसेच ११ दोषींना फाशीच तर, २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.\nएसआयटी कोर्टानं दोषी ठरविलेल्या आरोपींच्या वतीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तर, ६३ लोकांना निर्दोष ठरविण्याच्या निर्णयाला राज्य सरकारनं आव्हान दिलं होतं. या दोन्ही याचिकेवर आज सुनावणी झाली असता न्यायालयानं आरोपींना दिलासा दिला. दरम्यान, गुजरातमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गुजरातमध्ये गौरव यात्रा तर राहुल यांनी नवसृजन यात्रा काढली आहे. या पार्श्वभूमीवर आलेला हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nदिल्लीच्या रस्त्यांवर धावली 'विंटेज ब्युटी'\n'भाजप आमदार महिनाभर बलात्कार करत होता'\n... तर तुमचा मलेशिया करू; भारताचा तुर्कस्तानला सज्जड दम\nपाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या अमूल्याचे वडील भडकले\nमृत्युशी झगडताना अमर सिं��� यांचं बीग बींसाठी भावूक ट्विट\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\n‘मोदी हे अलौकिक प्रतिभेचे धनी’\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्या सुटकेसाठी 'प्रार्थना'\nजहाल बनविण्यासाठी राष्ट्रवादाचा उपयोग\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nगोध्रा हत्याकांड: आरोपींना फाशीऐवजी जन्मठेप...\nकरवाचौथचा उपवास ठेवला नाही; पत्नीवर हल्ला...\nधक्कादायक... जवानांचे मृतदेह पुठ्ठ्यात कोंबले\nगोध्रा कांडः गुजरात हायकोर्टाचा आज फैसला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/patkar-and-khalsa-college-gets-autonomy/articleshow/66976503.cms", "date_download": "2020-02-23T05:20:18Z", "digest": "sha1:JSGTZ3EF632CJMP4RKZKOCEMQHFP4LKK", "length": 15102, "nlines": 179, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ugc approve autonomy of colleges : पाटकर आणि खालसा कॉलेजला स्वायत्तता - patkar and khalsa college gets autonomy | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nपाटकर आणि खालसा कॉलेजला स्वायत्तता\nगोरेगाव मधील एस. एस. अॅण्ड एल. एस. पाटकर अॅण्ड व्ही. पी. वर्दे कॉलेज आणि माटुंगा येथील गुरूनानक खालसा कॉलेज या दोन कॉलेजांना गुरुवारी विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वायत्तता बहाल केली.\nपाटकर आणि खालसा कॉलेजला स्वायत्तता\nआणखी १३ कॉलेजे प्रतीक्षेत\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nगोरेगाव मधील एस. एस. अॅण्ड एल. एस. पाटकर अॅण्ड व्ही. पी. वर्दे कॉलेज आणि माटुंगा येथील गुरूनानक खालसा कॉलेज या दोन कॉलेजांना गुरुवारी विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वायत्तता बहाल केली. याचा फायदा पाटकर कॉलेजात शिकणाऱ्या सुमारे ७५०० तर खालसा कॉलेजात शिकणाऱ्या सुमारे ८००० विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच येत्या काळात राज्यातील आणखी १३ कॉलेजांना स्वायत्तता मिळणार असल्याचे सूत्रांकडून समजते.\nनॅक मू���्यांकनात ३.५पेक्षा जास्त गुण असलेल्या कॉलेजांना स्वायत्तता देण्याचे धोरण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून जाहीर केल्यानंतर राज्यातील असे गुण असलेल्या ३६ कॉलेजांनी स्वायत्तता प्रक्रियेची सुरुवात केली. यातील काही कॉलेजांना यापूर्वी स्वायत्तता देण्यात आली आहे. तर गुरुवारी मुंबईतील पाटकर आणि खालसा कॉलेजांना स्वायत्ततेचे पत्र देण्यात आले. यानंतर आणखी १३ कॉलेजे हे पत्र मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, यात मुंबईतील सहा कॉलेजांचा समावेश आहे. राज्यात नॅकचे ३.५ पेक्षा अधिक गुण असलेली ३६ कॉलेजे आहेत. या कॉलेजांना पहिल्या पाच वर्षांसाठी शैक्षणिक स्वायत्तता देण्यात आली आहे. यामुळे कॉलेजांना त्यांचे स्वत:चे अभ्यासक्रम ठरविण्यास मुभा मिळणार आहे. याचा फायदा कॉलेजांना रोजगाराभिमुख शिक्षणक्रम तयार करण्यापासून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यापर्यंत होऊ शकणार असल्याचे 'रुसा'च्या संचालक मीता राजीवलोचन यांनी सांगितले.\nविद्यार्थी पदवी घेऊन नोकरीसाठी जातात तेव्हा त्यांच्यात अनेक कौशल्यांचा अभाव जाणवत असल्याचे बोलले जाते. ही उणीव भरून काढणे स्वायत्ततेमुळे शक्य होणार आहे. तसेच कॉलेजमध्ये केवळ विज्ञान शाखेतीलच नव्हे तर इतर शाखेतील संशोधनांना चालना देण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करू.\n- डॉ. किरण माणगावकर, प्राचार्य, गुरूनानक खालसा कॉलेज\nशिक्षणक्रमात आमूलाग्र बदल करणे आम्हाला शक्य होणार आहे. गेल्या वर्षभरापासून आम्ही याची तयारी सुरू केली असून नवनवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. यात रोजगाराभिमुख आणि संशोधनपर अभ्यासक्रमांचा विशेष भर असेल. दिव्यांग्य विद्यार्थ्यांना नियमित विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेता यावे यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.\n- डॉ. शर्मिष्ठा मटकर, प्राचार्य, पाटकर-वर्दे कॉलेज.\n- एमएमपी शाह महिला कॉलेज\n- भानुबेन महेंद्र नानावटी कॉलेज ऑफ होम सायन्स\n- आर. ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स\n- निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क\n- ए. च. जे. कॉलेज\n- चांगु काना ठाकूर कॉलेज, पनवेल\n- मुलजी जैथा कॉलेज, जळगाव\n- तिरपुडे कॉलेज ऑफ सोशल वर्क, नागपुर\n- छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा\n- सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड\n- तुळजाराम चतुरचंद कॉलेज, बारामती\n- श्री परशुरामभाऊ कॉलेज, पुणे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदल���ंमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुंबईतील वाइन शॉपवाल्याची कमाल; १२१ खंडणीबहाद्दरांना खायला लावलीय जेलची हवा\nछत्रपती शिवाजी महाराज की जय...\nपठाणांच्या चिथावणीला मनसे, भाजपचे 'हे' प्रत्युत्तर\nसरपंच निवड: महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचा धक्का\nराज ठाकरेंची मोठी कारवाई; मनसेच्या 'या' जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\n'ओला, सुका कचरा वेगळा करा'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपाटकर आणि खालसा कॉलेजला स्वायत्तता...\nकमाल तापमानात किंचित घसरण...\nनीरव मोदीचा बंगला करणार जमीनदोस्त...\nबिगर 'सेस' भाडेकरूंना पुनर्विकासाचा दिलासा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/hinjawadi-brick-kin-worker-beaten-made-to-eat-human-excreata-90656/", "date_download": "2020-02-23T04:08:01Z", "digest": "sha1:LL6ZSLS6XBCO5TGF3ZRUCFNWG3HD5QIF", "length": 8984, "nlines": 96, "source_domain": "mpcnews.in", "title": "Hinjawadi : वीटभट्टी मजुराला बेदम मारहाण करीत चारली मानवी विष्ठा; आरोपी अटकेत - MPCNEWS", "raw_content": "\nHinjawadi : वीटभट्टी मजुराला बेदम मारहाण करीत चारली मानवी विष्ठा; आरोपी अटकेत\nHinjawadi : वीटभट्टी मजुराला बेदम मारहाण करीत चारली मानवी विष्ठा; आरोपी अटकेत\nएमपीसी न्यूज – दुपारी जेवण केल्यानंतर थोडा वेळ बसल्याच्या शुल्लक कारणावरून वीटभट्टी मालकाने एका मजुरास बेदम मारहाण करीत मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडले. ही संतापजनक घटना बुधवारी (दि. 13) दुपारी दोनच्या सुमारास मुळशी तालुक्यातील जांबे येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.\nसुनील अनिल पवळे (वय 27, रा. जांबे. मूळ रा. उस्मानाबाद) यांनी याप्���करणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, वीटभट्टी मालक संदीप पवार (रा. जांबे, मुळशी) याच्यावर अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील हे आरोपी संदीप याच्या वीटभट्टीवर मजुरी काम करतात. बुधवारी दुपारी काम आटोपून ते आई , वडील, आजी,आजोबा असे चौघेजण गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या संदिपने त्यांना कामाला सुरुवात करण्यास सांगितले. त्यावर सुनील यांनी ‘आत्ताच जेवण केले आहे, थोडे बसतो आणि मग कामाला सुरुवात करतो’ असे सांगितले. सुनील यांनी दिलेल्या या उत्तरामुळे चिडलेल्या संदीप याने ‘तुम्हाला माज आला आहे’ असे बोलून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच आरोपीने त्याच्या पत्नीला मानवी विष्ठा आणण्यास भाग पाडले. पत्नीने विष्ठा आणल्यानंतर आरोपीने सुनील यांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी देत मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडले. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.\nChichwad : जयवंत विद्यालयात आरोग्याविषयी जागृती\nChikhali : भंगारच्या गोदामाला आग; 8 गोदामे जळून खाक\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\nWakad : गस्तीवरील पोलिसांनी कामात कुचराई केल्याने एटीएम फुटल्याचा ठपका ठेवत दोन पोलीस…\nBhosari : चिठ्ठी लिहून पत्नीचा खून अन पतीची आत्महत्या; एकाच वेळी आई-वडिलांच्या…\nPimpri: शिस्तभंग, हलगर्जीपणा, गैरवर्तन करणा-या 147 महापालिका अधिकारी, कर्मचा-यांवर…\nPimpri : पिंपरी-चिंचवड शहरातून तीन लाखांची सहा वाहने चोरीला\nPimpri : कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन\nChinchwad : महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांत वाढ; तपासाची टक्केवारीही कमीच\nWakad : डांगे चौकात पुन्हा एकदा बर्निंग कारचा थरार\nPimpri : पूर्ववैमनस्यातून पिंपरीत दोन गटात तुंबळ राडा\nChinchwad : उघड्यावर अंडाभुर्जी, चायनीज विकणा-यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई;…\nChinchwad : वाढत्या एटीएम चोरीची पोलीस आयुक्तांकडून गांभीर्याने दखल; एटीएम…\nBhosari : सराईत चोरट्याकडून साडेआठ लाखांचे दागिने जप्त; 10 गुन्हे उघड\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\nPune : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे चोरटे गजाआड; गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-02-23T05:25:01Z", "digest": "sha1:RLUAPU6STYZHHSRL6OG7F23BNTGXH6US", "length": 5960, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्रीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nअरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्रीला जोडलेली पाने\n← अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअरुणाचल प्रदेश ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nमुकुट मिठी ‎ (← दुवे | संपादन)\nदोरजी खांडू ‎ (← दुवे | संपादन)\nनबं तुकी ‎ (← दुवे | संपादन)\nजारबोम गमलीन ‎ (← दुवे | संपादन)\nगुजरातचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nछत्तीसगडचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nपंजाबचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nकर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:राज्यानुसार भारतीय मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nगोव्याचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nतेलंगणाचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nउत्तराखंडचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nदिल्लीचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nआसामचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nपश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nतम��ळनाडूचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nझारखंडचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nजम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nत्रिपुराचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nनागालँडचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nपुडुचेरीचे मुख्यमंत्री ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/hindi-auto-hypnotherapy-for-psychological-mania-disorders-depression-obsessive-thinking/?add-to-cart=4830", "date_download": "2020-02-23T03:53:03Z", "digest": "sha1:BCASNJUW4EZ242IXYIGBO6XT5J2OWEUS", "length": 17517, "nlines": 358, "source_domain": "sanatanshop.com", "title": "निराशा, मनोग्रस्ति आदि मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार ! – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t रोगीके प्राणोंकी रक्षा एवं मर्माघातादि विकारोंका प्राथमिक उपचार\t1 × ₹108\n×\t रोगीके प्राणोंकी रक्षा एवं मर्माघातादि विकारोंका प्राथमिक उपचार\t1 × ₹108\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nView cart “रोगीके प्राणोंकी रक्षा एवं मर्माघातादि विकारोंका प्राथमिक उपचार” has been added to your cart.\nHome / Hindi Books / आयुर्वेद एवं अन्य / आपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nनिराशा, मनोग्रस्ति आदि मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार \nइस ग्रन्थमें मानसिक विकारोंके लिए कारणभूत एवं साधनामें बाधा डालनेवाले स्वभावदोष एवं कुछ विकारोंका निर्मूलन कैसे करें, इसकी सैद्धान्तिक जानकारी दी गई है इस तीसरे और इसके अगले चौथे ग्रन्थमें मानसिक विकारोंपर स्वयं उपचार कैसे करें, इसकी जानकारी दी गई है इस तीसरे और इसके अगले चौथे ग्रन्थमें मानसिक विकारोंपर स्वयं उपचार कैसे करें, इसकी जानकारी दी गई है पांचवें और छठवें ग्रन्थमें कुछ शारीरिक विकारोंपर उपचार कैसे करें, इसकी जानकारी दी गई है \nमानसिक विकार अगले चरणका हो, तब भी रोगी स्वयंपर उपचार नहीं कर सकता ऐसे समयपर कोई भी अभ्यासी तथा लगन रखनेवाला व्यक्ति सम्मोहन उपचारशास्त्रका अभ्यास कर रोगीपर उपचार कर सकता है ऐसे समयपर कोई भी अभ्यासी तथा लगन रखनेवाला व्यक्ति सम्मोहन उपचारशास्त्रका अभ्यास कर रोगीपर उपचार कर सकता है उपचार करना सुलभ हो, इस हेतु इस ग्रन्थमें विविध मानसिक विकारोंपर उपचार करनेके उदाहरण विस्तृतरूपमें दिए हैं उपचार करना सुलभ हो, इस हेतु इस ग्रन्थमें विविध मानसिक विकारोंपर उपचार करनेके उदाहरण विस्तृतरूपमें दिए हैं उन्हें पढकर प्रत्यक्ष उपचार करनेके सन्दर्भमें दिशा मिलेगी \nनिराशा, मनोग्रस्ति आदि मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार \nCategory: आपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nपरात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवलेे (आन्तरराष्ट्रीय ख्यातिके सम्मोहन उपचार-विशेषज्ञ)\nBe the first to review “निराशा, मनोग्रस्ति आदि मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार \nविकार-निर्मूलन हेतु नामजप – २\nप्राणशक्ति (चेतना) प्रणालीमें अवरोधोंके कारण उत्पन्न विकारोंके उपचार\nविकार-निर्मूलन हेतु प्राणशक्ति (चेतना) प्रणालीमें अवरोध कैसे ढूंढें\nसामान्य विकारोंके लिए बिन्दुदाब उपचार\nश्वासावरोध, जलना, प्राणियोंके दंश, विषबाधा, इत्यादि का प्राथमिक उपचार\nरोगीके प्राणोंकी रक्षा एवं मर्माघातादि विकारोंका प्राथमिक उपचार\nशारीरिक विकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार\nयौन समस्याओंके लिए स्वसम्मोहन उपचार\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग���रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/hindi-spirituality-for-obtaining-bliss/", "date_download": "2020-02-23T05:11:51Z", "digest": "sha1:FWZ5QHWKILZ2AZNYUOSD24TAE7DNRRZC", "length": 16343, "nlines": 355, "source_domain": "sanatanshop.com", "title": "आनंदप्राप्ति हेतु अध्यात्म (सुख,दुःख एवं आनंद का अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण) – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Hindi Books / अध्यात्मिक उन्नति हेतु साधना / व्यष्टि एवं समष्टि साधना\nआनंदप्राप्ति हेतु अध्यात्म (सुख,दुःख एवं आनंद का अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण)\nकेवल मनुष्यकी ही नहीं, अपितु अन्य प्राणिमात्रोंकी भागदौड भी अधिकाधिक सुखप्राप्तिके लिए ही होती है इसके लिए प्रत्येक व्यक्ति पंचज्ञानेंद्रिय, मन एवं बुद्धिद्वारा विषयसुख भोगनेका प्रयत्न करता है; परंतु विषयसुख तात्कालिक एवं निम्न श्रेणीका होता है, तो दूसरी ओर आत्मसुख, अर्थात आनंद चिरकालीन एवं सर्वोच्च श्रेणीका होता है इसके लिए प्रत्येक व्यक्ति पंचज्ञानेंद्रिय, मन एवं बुद्धिद्वारा विषयसुख भोगनेका प्रयत्न करता है; परंतु विषयसुख तात्कालिक एवं निम्न श्रेणीका होता है, तो दूसरी ओर आत्मसुख, अर्थात आनंद चिरकालीन एवं सर्वोच्च श्रेणीका होता है अध्यात्म वह शास्त्र है, जो आत्मसुख प्राप्त करवाता है अध्यात्म वह शास्त्र है, जो आत्मसुख प्राप्त करवाता है केवल बौद्धिक स्तरपर अध्यात्मको नहीं समझा जा सकता; यह तो प्रत्यक्ष कृत्यद्वारा अनुभूत करनेका विषय है \nआनंदप्राप्ति हेतु अध्यात्म (���ुख,दुःख एवं आनंद का अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण) quantity\nCategory: व्यष्टि एवं समष्टि साधना Tag: Best Selling\nपरात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, पू. संदीप गजानन आळशी\nBe the first to review “आनंदप्राप्ति हेतु अध्यात्म (सुख,दुःख एवं आनंद का अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण)” Cancel reply\nकर्म एवं ज्ञान के विज्ञान क्या हैं \nभक्ति का विज्ञान क्या है \nसृष्टि के प्रमुख तत्त्व क्या हैं \nनामजप करनेकी पद्धतियां (नामजप करनेकी व्यावहारिक सूचनाओंसहित)\nसर्वोत्तम शिक्षा क्या है \nकेन्द्र-बिन्दु एवं विलक्षण तत्त्व क्या हैं \nदेवालयमें देवताके प्रत्यक्ष दर्शन तथा तदुपरान्त के कृत्योंका अध्यात्मशास्त्र\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/sixteen-sanskars/?add_to_wishlist=4772", "date_download": "2020-02-23T04:12:59Z", "digest": "sha1:Y7DRJKQOBE2IYV5FPQGB6ZQDLZJ2WQFQ", "length": 13685, "nlines": 352, "source_domain": "sanatanshop.com", "title": "Sixteen Sanskars – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्ष���त्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%80/12", "date_download": "2020-02-23T05:45:33Z", "digest": "sha1:SWXTU4GTKJDAROQTRG2FEKVCN3K22JO6", "length": 32533, "nlines": 315, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "असदुद्दीन ओवेसी: Latest असदुद्दीन ओवेसी News & Updates,असदुद्दीन ओवेसी Photos & Images, असदुद्दीन ओवेसी Videos | Maharashtra Times - Page 12", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nबाबरी पतन गांधी हत्येपेक्षाही गंभीर: ओवेसी\n'बाबरी मशीद पतन ही घटना गांधी हत्येपेक्षाही गंभीर आहे', असे ट्विट एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. २४ वर्षे उलटून गेली तरी बाबरी मशीद खटला प्रलंबित असल्याबद्दलही ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली.\nकाहीही करू, पण कुलभूषण यांना वाचवू\nकुलभूषण जाधव हे देशाचे सुपुत्र आहेत. त्यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा हा सुनियोजित कट आहे. पण आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही. काहीही करू, 'आउट ऑफ द वे' जाऊन सरकार कुलभूषण यांना वाचवेल, अशी ग्वाही परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज राज्यसभेत दिली.\n'UPत विशिष्ट समाजाला लक्ष्य केलं जातंय'\nउत्तर प्रदेशात अवैध कत्तलखान्यांविरोधात भाजप सरकारने सुरू केलेल्या कारवाईवर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आक्षेप घेतला आहे. राज्य सरकार एका विशिष्ट समुदायाच्या लोकांना लक्ष्य करत आहे, असा थेट आरोपच ओवेसी यांनी केलाय.\n‘काँग्रेसने आम्हाला धर्मनिरपेक��षता शिकवू नये’\nकाँग्रेसने गेली सत्तर वर्षे धर्मनिरपेक्षतेचे धिंडवडे उडवले. त्यांनी मला धर्मनिरपेक्षता शिकवू नये, असा सांगत कमजोर काँग्रेस मोदींच्या विरोधात लढू शकत नाही, या शब्दांमध्ये ‘एमआयएम’चे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी रात्री लातुरात झालेल्या सभेत काँग्रेसवर टीका केली.\nएआयएमआयएमची कोअर कमिटी बरखास्त\nएमआयएम अर्थात ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमिन’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पक्षाची महाराष्ट्रातली कोअर कमिटी बरखास्त केली आहे.ओवेसी यांनी एमआयएमच्या विस्तारासाठी जिल्हास्तरीय कमिटी नेमण्यासाठी सहा सदस्यीय कमिटीची नियुक्ती केली होती. राज्यभर दौरा करून या कमिटीच्या सदस्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये कमिटीची नेमणूक केली. या नेमणुकीनंतर नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत कोअर कमिटीच्या प्रत्येक सदस्यांना प्रत्येकी एक जिल्हा देण्यात आला.\nमुंबईसह ६ पालिकेत एमआयएमची 'एन्ट्री'\nविधानसभा निवडणुकीत दोन आमदार निवडून आणत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करणाऱ्या ‘एमआयएम’ने राज्यातील सहा महापालिकांमध्ये एन्ट्री केली आहे. अमरावतीत १० जागांवर झेप घेतानाच मुंबई, ठाणे, पुण्यासह सोलापूर आणि अकोल्यामध्येही एमआयएमने खाते खोलले असून एकूण २५ जागा जिंकत प्रस्थापितांना\n'ओवेसी यांनी अमित शहांकडून घेतले ४०० कोटी'\nउत्तर प्रदेश निवडणुकीतील प्रचारात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुस्लिम मतांचे विभाजन व्हावे यासाठी 'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून ४०० कोटी रुपये घेतल्याचा सनसनाटी आरोप काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केला.\n​ फडणवीसांना नोटीस देणार काय\n‘मी प्रक्षोभक भाषणे करतो तसेच, आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगून पोलिसांनी पुण्यात विमानतळावर आल्यानंतर नोटीस बजावली; पण कितीही ​नोटिसा बजावल्या आणि गोळ्या घातल्या तरी मी बोलणे थांबविणार नाही,’ असा निर्धार मजलिस ए इत्तेहादुल मुसलमिन पक्षाचे (एमआयएम) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला. ‘माझ्याप्रमाणे शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनाही नोटिसा देणार का’ असा सवालही त्यांनी केला.\nराष��ट्रवादाच्या ठेकेदारांना हरवा; असदुद्दीन ओवेसींचे आवाहन\n‘काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्याचा सत्यानाश केला. धर्मनिरपेक्षतेच्या नावावर मुस्लिमांची मते घेतली. तर, भाजपने राष्ट्रवादाची भीती दाखवत मुस्लिमांना घाबरविले. आजवर काँग्रेस व इतरांना मत देणाऱ्या मुस्लिम दलितांसाठी एमआयएम सक्षम पर्याय आहे. त्यामुळे भोंदू धर्मनिरपेक्षतावादी आणि राष्ट्रवादाच्या ठेकेदारांना हरवा’, असे आवाहन एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी येथे केले. यशोधरानगरातील टिपू सुलतान चौक येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.\nमला गोळ्या घातल्या तरी मी बोलणारचः ओवेसी\nसध्या निवडणुकींची धामधूम सुरू असताना माझ्या सभेला परवानगी नाकारली जाते. माझ्या भाषणामुळे समाजात फूट पाडण्याचा माझ्यावर आरोप केला जातो, पण हे सर्व चुकीचे आहे. भारतीय संविधानाने मला बोलण्याचा अधिकार दिल्याने मी बोलतच राहणार आहे. मी काही वाईट बोलत असेल तर मला तुरुगांत डांबा, माझ्यावर गुन्हा दाखल करा, माझ्यावर गोळ्या घाला, परंतु मी बोलणे थांबवणार नाही, कुणाला भीक घालणार नाही, असे आयएमआयचे खासदार असदुद्दीन ओवेसी आज पुण्यात एका सभेत बोलताना म्हणाले.\n'हिंदू कधीच लोकांचं धर्मांतर करत नाहीत'\n'हिंदू कधीच लोकांचं धर्मांतर करत नाहीत म्हणूनच हिंदूंची लोकसंख्या घटत चालली आहे', असं विधान आज केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. दुसऱ्या कोणत्याही देशापेक्षा भारतात सर्व धर्माच्या लोकांना सुरक्षित वाटत आहे, असेही रिजिजू यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.\nपुण्यात ओवेसी यांची प्रचारसभा नाकारली\nयूपीत सप, काँग्रेस, बसपला ट्रिपल तलाक मिळेल\n‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री अखिलेश यादव एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांनी विकासाच्या नावाखाली जनतेला फसवले आहे. त्यामुळे, येत्या निवडणुकीत उत्तर प्रदेशची जनता समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाला ‘ट्रिपल तलाक’ देतील,’ अशा शब्दांत ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दिन ओवैसी यांनी विरोधी पक्षांवर टीका केली.\n'डॉ. आंबेडकर हे महात्मा गांधींपेक्षा मोठे'\nवादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आता नव्या वादाला तोंड फोडलं आहे. 'डॉ. बाबा���ाहेब आंबेडकर हे महात्मा गांधी यांच्यापेक्षा मोठे नेते होते,' असं वक्तव्य ओवेसी यांनी केलं आहे.\nएमआयएम मुंबईत ४५ जागा लढवणार\nहैदराबादच्या ओवेसी बंधूंच्या एमआयएमने मुंबई महापालिका खासकरून मुस्लिमबहुल वॉर्डात लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे. एमआयएम मुंबईत किमान ४५ जागा लढविण्याचा विचार करीत असून, मुंबईच्या प्रचारासाठी त्या पक्षाचे नेते व मोठे बंधू असदुद्दीन ओवेसी हे काही मुख्य सभा घेतील. मात्र छोटे बंधू आमदार अकबरुद्दीन ओवेसी हे १७ जानेवारीपासून म‌‌हिनाभर मुंबईत प्रचारासाठी तळ ठोकणार आहेत.\nमोदी सरकार घेणार हज सबसिडीचा फेरआढावा\nअर्थव्यवस्थेतील काळा व बेहिशेबी पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी केल्यानंतर आता मोदी सरकारनं हज यात्रेसाठी दिल्या जाणाऱ्या सबसिडीकडं मोर्चा वळवला आहे. हज यात्रेसाठी दिली जाणारी सबसिडी व्यवहार्य आहे का, याची चाचपणी सरकार करणार आहे. केंद्रीय अल्पसंख्याक खात्यानं यासाठी सहा तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे.\nनिवडणूक लढवण्यापूर्वी एमआयएमची चाचपणी\nऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादूल मुस्लिमीनतर्फे (एमआयएम) प्रत्येक निवडणूक लढवली जाईल, असे पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर केले असले तरी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याबद्दल स्थानिक नेत्यांच्यी भूमिका ‘आहिस्ता चलो’ची आहे. आधी चाचपणी, नंतर निर्णय असे धोरण स्थानिक नेत्यांनी घेतले आहे.\nमोदींविरुद्ध लढण्यासाठी सामर्थ्य निर्माण करा\nकाँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुस्लिम मते पळवल्याचा आरोप एमआयएमवर केला जातो. पण, त्यांची भ्रष्ट कारकीर्द बघून महाराष्ट्रासह इतर राज्यातही मुस्लिमेतर मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. त्या विषयी न बोलता ते आपल्या पराभवाचे खापर एमआयएमवर फोडत आहे. वस्तुतः या पक्षानी दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा मोदींशी लढण्यासाठी स्वतःत सामर्थ्य निर्माण करावे,’ असा टोला एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी लगावला.\n‘मुस्लिम भागांतील एटीएम रिकामी’\nमुस्लिम भागातील एटीएममध्ये केंद्र सरकार जाणीवपूर्वक पैसे टाकत नसल्याचा आरोप ‘एमआयएम’चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.\nलातूरच्या चार नगरपालिकांसाठी आज मतदान\nनगरपालिका निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये, लातूर जिल्ह्यातील चार नग���पालिकांसाठी बुधवारी मतदान होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये सभा घेतल्या. या सभांना गर्दी करणारे मतदान नेमके कोणाला कौल देणार, याचा निकाल बुधवारी मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे.\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: अकोले बंद, शहरभर टाळ-मृदंगाचा गजर\nट्रम्प-इवांका : क्लिंटन-चेल्सियाची आठवण\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/samaajmanthan-news/dismissal-of-caste-based-marriage-organization-abn-97-2014392/", "date_download": "2020-02-23T05:49:23Z", "digest": "sha1:P3VKAY52VBDJQ27QA5CVNF7AK3HYMSAF", "length": 28752, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dismissal of caste based marriage organization abn 97 | जातीआधारित विवाहसंस्थेची बरखास्ती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nजात ही एक जाणीव आहे. जातिनिर्मूलनाचा अर्थ जाणिवांमध्ये बदल असा आहे. हा बदल आंतरजातीय विवाहातून घडू शकतो..\nवडाचे झाड जसजसे मोठे होत जाते, तसतशा त्याच्या मुख्य फांद्यांना उपफांद्या (पारंब्या) फुटतात आणि त्या खाली जमिनीत शिरतात. काही काळाने पारंब्यांच्या विळख्यात झाडाचे खोड दिसेनासे होते आणि त्याऐवजी मुळांसारख्या पारंब्याच दिसू लागतात. त्यामुळे बघणाऱ्याला असे वाटते की पारंब्या म्हणजेच झाडाचे मूळ आहे. भारतातील जातिव्यवस्था, तिचा उगम, ती टिकण्याची कारणे आणि ती संपविण्याचे उपाय, याबाबत आपला गोंधळ वडाच्या झाडासारखा होतो. जातिअंताचा विषय आला की, पारंब्यांच्या रूपात असलेल्या ‘जातीआधारित आरक्षणा’चा विषय पुढे केला जातो. ‘जोपर्यंत जातीआधारित आरक्षण आहे, तोपर्यंत जातिव्यवस्था संपणार नाही,’ असा पवित्रा घेतला जातो. काही प्रमाणात ही भूमिका योग्यच, कारण जातीवर आधारित आरक्षण हे पारंब्या आहेत, त्या दूर केल्याशिवाय मुळापर्यंत जाता येणार नाही. परंतु प्रश्न असा निर्माण होतो की, जातीवर आधारित आरक्षणाच्या पारंब्या तोडल्या आणि मूळ तसेच ठेवले तर जातिव्यवस्थेचे झाड कोसळणार आहे का अर्थातच नाही. त्यासाठी मुळावरच घाव घालावा लागेल. त्याकरिता आधी जातिव्यवस्थेचे मूळ आणि तिच्या आधारांचा शोध घ्यावा लागेल.\nभारतातील जातिव्यवस्थेचा उगम, तिचा विकास, ती टिकून राहण्याची कारणे आणि तिच्या उच्चाटनाचे उपाय, याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे मूलभूत संशोधन त्यांच्या ‘भारतातील जाती’ या निबंधात मांडलेले आहे. बाबासाहेबांइतकीच जातिव्यवस्थेची गुंतागुंत आणि तिच्या नायनाटासाठी काय केले पाहिजे, याचे प्रखर आकलन असलेला दुसरा एक चिंतनशील राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. या दोन महापुरुषांनी जातिअंताचा नेमका मार्ग सांगितलेला आहे. जातिनिर्मूलनाच्या या उपायावर गांभीर्याने विचार व कृती करण्याची आवश्यकता आहे.\nडॉ. आंबेडकरांनी जातिव्यवस्था निर्मूलनाचा जो मार्ग सांगितला आहे, त्याचा विचार करताना, त्यांनी जातिउगमाची जी मांडणी केली आहे, तीही नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. आदिम काळात टोळ्या-टोळ्यांनी राहणाऱ्या वेगवेगळ्या जमातींत मारामाऱ्या, लढाया होत. त्यात एखादा पुरुष मारला गेला किंवा तो अन्य कारणांनी मरण पावला तर, त्याची जोडीदारीण असणाऱ्या स्त्रीला मृत पुरुषाच्या चितेवरच जाळले जाई, कारण ती टोळीच्या बाहेर जाईल, दुसऱ्या टोळीतील पुरुषाशी संबंध ठेवेल म्हणून. तसे होऊ नये म्हणून टोळीतील स्त्री व पुरुष यांची संख्या समसमान ठेवण्यावर कठोर कटाक्ष असे. त्यातूनच पुढे जातीतच विवाह करण्याची प्रथा-परंपरा सुरू झाली. परिणामी जाती-जातींतील रक्तसंकरणच थांबले. जातीच्या उगमाचा संबंध आजच्या थेट जातीतच विवाह करण्याच्या रूढी-परंपरेशी जोडलेला आहे. हे वास्तव आपण आजही अनुभवत आहोत.\nभारतातील जातिव्यवस्था टिकून राहण्यामागे कोणती कारणे आहेत, याची मीमांसा आंबेडकरांनी केली आहे. ती कारणे नाहीशी करण्याचे उपायही सांगितले आहेत. हजारो वर्षे जाती टिकून राहण्याचे एक कारण म्हणजे जातीअंतर्गत विवाहसंस्था, हे आहे. जातिव्यवस्थेचा तो एक भक्कम आधार आहे. हा आधार नष्ट केल्याशिवाय जातजाणिवांचा पर्यायाने जातिव्यवस्थेचा अंत अशक्य आहे, अशी मांडणी त्यांनी केली आहे. जातिनिर्मूलनाचा पहिला उपाय आहे आंतरजातीय विवाह. जातीतच विवाह करण्याची प्रथा-परंपरा सुरू झाल्याने रक्तसंकरणच होऊ शकले नाही, त्यामुळे जाती टिकून राहिल्या. त्यावर घाला घालायचा असेल तर, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देऊन जाती-जातींत बंदिस्त केलेली जातीआधारित विवाहसंस्था मोडीत काढण्याची आवश्यकता आहे.\nजातिव्यवस्था निर्मूलनाचा एक उपाय म्हणून आंतरजातीय विवाहाचा मार्ग बाबासाहेब सांगतात. त्याबद्दलचे त्यांनी काही मूलभूत विचार मांडलेले आहेत. ते म्हणतात : सहभोजनाला मुभा देणाऱ्या बऱ्याच जाती आहेत. परंतु त्यामुळे जातीय भावना व जातीय जाणिवा नष्ट करण्यात यश आलेले नाही, असा सर्वसाधारण अनुभव आहे. आंतरजातीय विवाह हाच त्यावरचा खरा उपाय, अशी माझी खात्री पटली आहे. केवळ रक्ताची सरमिसळच आप्त-स्वकीय असल्याची भावना निर्माण करू शकते. नातेसंबंधांची एकसारखे असल्याची ही भावना सर्वात महत्त्वाची ठरल्याशिवाय जातीने निर्माण केलेली विभक्तवादी-परका असल्याची भावना नाहीशी होणार नाही.. जेव्हा समाज आधीच इतर धाग्यांनी नीटपणे विणलेला असतो, तेव्हा विवाह हा आयुष्यातील एक सामान्य प्रसंग असतो. परंतु जेव्हा समाज दुभंगलेला असतो, तेव्हा त्याला सांधणारी शक्ती म्हणून विवाहाकडे पाहण्याची गरज आहे. जात मोडण्याचा खरा उपाय आंतरजातीय विवाह हाच. जाती विरघळण्यासाठी इतर कुठलीही गोष्ट विद्रावक म्हणून उपयोगी पडणार नाही.\nबाबासाहेब पुढे असे म्हणतात की, जात म्हणजे हिंदूंना मुक्तपणे मिसळण्यास अडथळा करणारी पाडून टाकता येण्यासारखी विटांची भिंत किंवा काटेरी तारेसारखी भौतिक वस्तू नाही. जात ही एक जाणीव आहे. एक मानसिक अवस्था आहे. म्हणून जातीचे निर्मूलन म्हणजे भौतिक अडथळ्यांचे निर्मूलन नव्हे, जातिनिर्मूलनाचा अर्थ जाणिवांमध्ये बदल असा आहे. हा बदल आंतरजातीय विवाहातून घडू शकतो अशी त्यांची धारणा होती.\nशाहू महाराजांचे मत बाबासाहेबांसारखेच होते. १९१७ मध्ये इंग्रजांच्या राजवटीत विठ्ठलभाई पटेल यांनी जातिभेद निर्मूलनाची उपाययोजना म्हणून केंद्रीय कायदेमंडळात आंतरजातीय विवाहाला मान्यता देण्याचे विधेयक आणले होते. त्याला देशातील सनातनी मंडळींकडून कडाडून विरोध होत असताना, ��ाहू महाराज त्याच्या समर्थनार्थ पुढे सरसावले. पटेल विधेयकाचे म्हणजे आंतरजातीय विवाहाचे जाहीर समर्थन करताना शाहू महाराजांनी म्हटले की, या देशाची उन्नती लवकर किंवा उशिरा होणे हे येथील जातिभेद ज्या प्रमाणात नाहीसा होईल, त्यावर अवलंबून आहे. जातिभेद नाहीसा होण्यास भिन्न-भिन्न जातींचे शरीरसंबंध विस्तृत प्रमाणावर होणे फार जरूर आहे, अशी भूमिका महाराजांनी मांडली. शाहू महाराज त्यावर केवळ विचार व्यक्त करून शांत बसले नाहीत, तर त्यांनी १९२० मध्ये आपल्या कोल्हापूर संस्थानात आंतरजातीय विवाहाचा कायदा केला. आज आधुनिक युगात आंतरजातीय विवाह केल्यावर त्या जोडप्याला काय दिव्य भोगावे लागते हे आपण पाहतो आहेत. आंतरजातीय विवाहातून ऑनर किलिंगसारख्या भयानक घटनाही या देशात आणि महाराष्ट्रात घडल्या आहेत. आजही त्या थांबलेल्या नाहीत. मग त्या काळात जातीबाहेर विवाहाचा विचार करणेही किती भयानक आणि स्वत:चा जीव धोक्यात घालण्यासारखे होते, याची कल्पना करता येते. जातिभेदाच्या अमानवी रूढी-परंपरेने ज्या काळात आत्यंतिक टोक गाठले होते, त्या काळात महाराजांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा करण्याचे धाडस दाखवले. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याचे काय हाल होतात, याची जाणीव त्यांना होती. म्हणूनच त्यांनी आंतरजातीय विवाहाच्या योजेनेत अशा जोडप्याला नोकरी, जमीनजुमला, घर देण्याचा विचार केला होता.\nशाहू महाराजांच्या सामाजिक परिवर्तनाच्या या मूलगामी विचारांची पुढे कुणालाच आठवण राहिली नाही. किंबहुना स्वातंत्र्यानंतर समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह कायदा असावा असा कुणी विचार केला नाही. सध्या आंतरजातीय विवाह होत नाही असे नाही, परंतु त्याचे प्रमाण फारच कमी आहे. केंद्र सरकार आणि जवळपास सर्वच राज्य सरकारांच्या वतीने आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन म्हणून त्या जोडप्याला काही रक्कम वा संसारोपयोगी वस्तू दिल्या जातात. महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला ५० हजार रु. दिले जातात. एवढे पुरेसे नाही. शाहू महाराजांचा कायदा आदर्श मानून त्यानुसार केंद्र सरकारने आंतरजातीय विवाह कायदा करण्याची आवश्यकता आहे. थोडी आणखी त्याची व्याप्ती वाढवून आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह कायदा, असे त्याचे स्वरूप असावे. त्यानुसार राज्यांनीही स्वतंत्र काय���े करावेत.\nआंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी एक व्यापक प्रोत्साहन योजना तयार करावी. अशा जोडप्याला प्रचलित योजनेनुसार केंद्र व राज्य सरकारांनी आर्थिक साह्य़ द्यावे, परंतु ते किमान पाच लाख रुपये असावे. एक एकर बागायत वा दोन एकर जिरायत जमीन द्यावी. शासकीय योजनांतील घरासाठी आरक्षण असावे. अशा जोडप्यातील एकाला (पतीवा पत्नी) शासकीय नोकरीत आरक्षण ठेवावे. त्यांच्या दोन अपत्यांना शिक्षण व शासकीय नोकरीत आरक्षण लागू करावे. सध्या प्रोत्साहन योजनेस पात्र ठरण्यासाठी एकाची जात ही मागासलेली असावी अशी अट घातलेली आहे. ती काढून टाकावी. कोणत्याही दोन भिन्न जातींतील मुला-मुलीने आंतरजातीय विवाह केल्यास ते सर्व शासकीय योजनांच्या लाभास पात्र ठरतील, अशी कायद्यात तरतूद करावी. पुढच्या काळात जातीच्या निकषावरील सर्व प्रकारची आरक्षणे रद्द करून फक्त आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या मुलांनाच आरक्षण राहील, मात्र शाळा-दाखल्यावर कोणतीही जात राहणार नाही, अशी व्यवस्था करावी.\nभारतातील जातिव्यवस्था टिकून राहण्यास ‘जातीआधारित विवाहसंस्था’ कारणीभूत आहे. म्हणून भारतीय विवाहसंस्थेचे हे वैशिष्टय़च बरखास्त करावे, कायद्यातच तशी तरतूद करावी. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह हा राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून देशात प्रभावीपणे राबवावा. थोडा वेळ लागेल; परंतु जातीविहीन समाजाकडे जाण्याचा आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह हा एक प्रभावी उपाय व खात्रीचा मार्ग आहे. जातनिर्मूलनाच्या या उपायावर सर्वच समाजाने आणि राज्यकर्त्यांनीही विचार व कृती करण्याची आवश्यकता आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अप���क्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n देश, संविधान की जात\n2 समतेची चळवळ : जातीच्या पल्याड किती\n3 प्रतिक्रांतीच्या फेऱ्यात धम्मक्रांती\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=19532", "date_download": "2020-02-23T04:06:45Z", "digest": "sha1:4SECCEN4ASJ4UGRQZLBONSJWOJL4THAT", "length": 9877, "nlines": 126, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "वंचित बहुजन आघाडीची मंठा शहरात महारॅली | News Marathi 24", "raw_content": "\nHome राजकीय वंचित बहुजन आघाडीची मंठा शहरात महारॅली\nवंचित बहुजन आघाडीची मंठा शहरात महारॅली\nजालना प्रतिनिधी कैलास चव्हाण : वंचित बहुजन आघाडीने शनिवार ता 14 रोजी मंठा शहरातून काढलेल्या भव्य रॅलीने विरोधकांना धडकी भरली. शहरात या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीचे परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय चव्हाण यांनी महारॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये पार्लमेंटरी बोर्डचे अण्णाराव पाटील, प्रदेश महासचिव नवनाथ पडळकर, यशपाल भिंगे ,मोहन राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. मंठा फाटा येथून या महारॅलीला सुरुवात झाली, बँड बाजा सहित फटाक्यांची आतषबाजी करत वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ,बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा गगनभेदी घोषणा देत ही रॅली मुख्य रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुढे ही रॅली छत्रपती शिवाजी चौकात विसर्जीत करण्यात आली .तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला .या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक बोराडे, भारिपचे जिल्हाध्यक्ष दीपक डोके, वंचित बहुजन आघाडीचे परतुर तालुका अध्यक्ष रोहन वाघमारे ,मंठा तालुका अध्यक्ष डॉ. त्रिभुवन, दीपक मोरे ,भारत उघडे, गुलाबराव बचाटे, चोखाजी सौंदर्य ,जगदीश राठोड, अविनाश चव्हाण, सुनील इंगळे, सुरमासि��ग जुनी ,पंकज राठोड, राहुल नाटकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते\nPrevious articleआष्टीसह परिसरातील शेतकरी बनणार उद्योगपती:- ना बबनराव लोणीकर; 40 शेतकऱ्यांच्या कंपन्यांची स्थापना\nNext articleशार्पशुटर अंदुरेसह बद्दी,मिस्कीन यांच्या पोलीस कोठडीत वाढ; पानसरे खून प्रकरण\nकमलनाथ सरकारचा ‘हा’ अजब फर्मान…\nउदयनराजेंचं भाजपसाठी योगदान काय\nठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट विरुद्ध राज्यमंत्र्यांचा वाद…\nनामदार चद्रकांत दादा पाटील यांची भाजप प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गारगोटीत आंनदोस्तव\nअजित पवारच काय जयंत पाटलांचा देखील पराभव करणार : चंद्रकांत पाटील\nमहानगरपालिकेच्या आरोग्य विभागमार्फत डेंग्यु सद्रुष्य रुग्ण सर्व्हेक्षण\nराधानगरी धरणात 4.86 टीएमसी ; 60 बंधारे पाण्याखाली\nभारतीय बनावटीच्या एचएसटीडीव्ही व्हेईकलची यशस्वी चाचणी\nपी. एन. यांनी ‘गोकुळ’चा वापर फक्त राजकारणासाठी केला: चंद्रदीप नरके यांची...\nबिद्री मुदाळ तिटा रोड एकेरी तयार मुख्यमंत्री येणार म्हणून अचानक...\nएचआयव्ही/एड्स जनजागृती साठी समाज बदल घडवू शकतो:मोहन सातपुते\nविधानसभा निवडणुका १५ते२० ऑक्टोबर दरम्यान होतील: चंद्रकांतदादा पाटील\nभाजप मध्ये मी जाण्याची अफवा:उदयनराजे भोसले\nसकल मराठा समाजाच्या वतीने मौनी विद्यापीठ संचालकांना निवेदन, उपोषणाचा इशारा\nMIDC शिरोली येथे इलेक्ट्रॉनिक गेटमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू\nपळशिवणे येथील अतंर्गत रस्ते व पानंद दर्जेदार होतील:भाजपा तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/two-farmer-suicides/articleshow/72174850.cms", "date_download": "2020-02-23T05:02:06Z", "digest": "sha1:S5NYNWOEL3ZIIBAUR3D4FCSUZDWAPUKD", "length": 10531, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: दोन शेतकऱ्याच्या आत्महत्या - two farmer suicides | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nजिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात गेल्या २४ तासांत दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले...\nनांदेड : जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात गेल्या २४ तासांत दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. नायगाव तालुक्यातील धुप्पा येथील प्रल्हाद लक्ष्मण जांभळे (वय २५) हे सततची नापिकी व बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते अस्वस्थ होते. गुरुवारी सकाळी त्यांनी स्वत:च्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेतला. या प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अन्य एका घटनेत उमरी तालुक्यातील शिंगणापूर येथील दिगांबर हिवराळे (वय ५०) यांनी बुधवारी रात्री विष पिऊन मृत्यूला कवटाळले. साडे तीन एकर शेती असलेल्या हिवराळे यांनी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. बुधवारी त्यांनी विष पिल्याने त्यांना उपचारार्थ नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी उमरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसंत तुकारामांच्या वंशजांकडून इंदुरीकरांच्या कीर्तनाचा समाचार\nपुणे: हिंजवडीत भीषण आग; चार तासांत संपूर्ण कंपनी खाक\nअजितदादा; इतकी वर्ष आपण उगाच दूर राहिलो: उद्धव ठाकरे\n...तर मुख्यमंत्र्यांना केबिनमध्येच कोंडून ठेवू; देसाईंचा इशारा\nशिवजयंतीसाठी हडसर किल्ल्यावर गेलेल्या ठाण्यातील तरुणीचा पडून मृत्यू\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\n'ओला, सुका कचरा वेगळा करा'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n‘आरोग्य धोरणात ‘आयएमए’चा सहभाग घ्या’...\nअवकाळी पावसामुळे चिक्कू महागला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE.html?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2020-02-23T05:02:40Z", "digest": "sha1:3NSJVRT6ORQZ72YB3OUNQFG4773YAO7S", "length": 6940, "nlines": 13, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "कुष्ठरुग्णांसाठी कृती योजना - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nकुष्ठरुग्णांमध्ये महाराष्ट्र तिसरा, उत्तर प्रदेश, बिहार आघाडीवर\nपुण्याच्या दापोडी, पंढरपूर, कोल्हापूर, नगर व उल्हासनगर या पाच कुष्ठरुग्णांच्या वसाहतीत राबविण्यात येणा-या बालविकास केंदाद्वारे मुलांच्या आरोग्य, शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणारी कृती योजना इंटरनॅशलन लेप्रसी युनियनने तयार केली आहे. कुष्ठरुग्णांच्या पाहणीतून जाहीर झालेली आकडेवारी चुकीची असल्याचा आरोप माजी केंदीय पेट्रोलियममंत्री राम नाईक यांनी केला.\nदेशात उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कुष्ठरुग्ण आढळले आहेत. जगाच्या तुलनेत देशात ५५ टक्के रुग्ण असून, एक लाख २६ हजार ८०० एवढे पेशंट आहेत. उत्तर प्रदेश (२५,५००), बिहार (२०,५००) आणि महाराष्ट्रात (१५,५००) एवढी संख्या आहे. नव्यानेच २४४० एवढे पेशंट राज्यात आढळल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. परंतु, कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासंदर्भात पंतप्रधानांना भेटून मागण्या करण्यात आल्या. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना भेटून निवेदन देण्यात आले, अशी माहिती माजी केंदीय मंत्री राम नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी इंटरनॅशनल लेप्रसी युनियनचे अध्यक्ष डॉ. शरच्चंद गोखले उपस्थित होते.\n' कुष्ठरुग्णांच्या सशक्तीकरणासाठी सामाजिक, आथिर्क पुनर्वसन करणारे सर्वंकष धोरण राबविणे, सोळा देशांतील कायद्यात सुधारणा, रुग्णांचा उदरनिर्वाह भत्ता दोन हजार रुपये करावा, अपंगासह कुष्ठरुग्णांना आर्थिक लाभाची तरतूद करावी, नागरी सुविधा, मुलांना उच्च शिक्षण व शिष्यवृत्त्या, उत्पादित वस्तूंवरील व्हॅट काढणे यासारख्या विविध मागण्या राष्ट्रपतींकडे करण्यात आल्या. या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून अद्याप त्यावर कोणतीही भूमिका घेण्यात आलेली दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रपतींसह केंदीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद, केंदीय कायदा मंत्री, सामाजिक न्याय आणि अर्थमंत्र्यांची राज्याचे नेते केंदीय कृषिमंत्री शरद पवार, गोपीनाथ मुंडे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळासमवेत पुन्हा भेट घेऊ,' असेही नाईक म्हणाले. राज्यातील पाच ठिकाणी लेप्रसी युनियनने तयार केलेली कृती योजना राबवून कुष्ठपीडितांच्या वस्त्यांमध्ये मानवी हक्काबाबत जागृती केली जाईल. महिला कुष्ठपीडितांना मदत करून त्यांचे नेतृत्व करणाऱ्या महिलांचा गौरव केला जाईल, असे डॉ. गोखले यांनी सांगितले\n' इथेनॉल खरेदीची गरज'\nपेट्रोलच्या वाढत्या किमतीवर इथेनॉलचा वापर हाच पर्याय असून केंद सरकारने त्याची खरेदी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी राम नाईक यांनी केली. केंदाच्या मालकीच्या तेल कंपन्यांसाठी इथेनॉल खरेदी केल्यास त्यामुळे पेट्रोलचे दर वाढणार नाहीत. पण खरेदी थांबविल्याने दर वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/excluded-community-1091165/", "date_download": "2020-02-23T04:48:28Z", "digest": "sha1:RE3FCYBBSZUEQITTBGBV3Z3SPGCHYLSD", "length": 33053, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बहिष्कृत जमात? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nही मंडळी स्वत:ची ओळख आदिवासी चितोडिया अशी सांगत असले तरी ते कोणत्याच राज्याच्या आदिवासींच्या जमातींच्या यादीत या जमातीचे नाव नाही.\nही मंडळी स्वत:ची ओळख आदिवासी चितोडिया अशी सांगत असले तरी ते कोणत्याच राज्याच्या आदिवासींच्या जमातींच्या यादीत या जमातीचे नाव नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात भटक्या जमातीचेसुद्धा प्रमाणपत्र मिळत नाही. या जमातीचा लाखोंचा समुदाय सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक सुधारणांपासून बहिष्कृत आहे.\n‘‘केवळ आमच्या वस्तीतल्याच नाही तर देशातल्या, आमच्या संपूर्ण जातीतल्या महिला घर सोडून बाहेर कोणत्याच कामाला जात नाहीत. आमच्यात मुलींना शाळेत पाठवीत नाहीत. म्हणून आमच्यातली एकही बाई किंवा मुलगी शाळा शिकलेली नाही.’’ नातवंडांने भरलेल्या घरातील आजीबाई सुन्हेरीबाई जवाहारासिंघ चितोडिया आम्हाला सांगत होत्या. आम्ही बसलो होतो औरंगाबादच्या, बीड बायपास रोडवरील, सातारा परिसरातील चितोडिया जमातीच्या पाल वस्तीत.\nइथे हे गेल्या पंधरा वर्षांपासून राहत असले तरी गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ औरंगाबाद परिसरातच त्यांचे वास्तव्य आहे. सारी वस्ती पालधारकांचीच. आठवण झाली भारतरत्न\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची. ते म्हणाले होते, देशातल्या किंवा समुदायातल्या महिलांच्या प्रगतीवरून त्या देशाची किंवा त्या समुदायाची प्रगती ओळखली जाते. या त्यांच्या म्हणण्याला अनुसरून प्रश्न पडतो की, स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांत या चितोडिया जमातीची प्रगती झाली म्हणायची की अधोगती\nचितोडिया जमातीचा इतिहास निश्चित आधारासह सांगता येत नसला तरी ते स्वत:ला राजा राणा प्रतापसिंहाचे आदिवासी मित्र समजतात. मूळ राहणार चितोड-मेवाड प्रांतातल्या जंगली भागातले. राणा प्रतापसिंहाच्या बाजूने मोगलांविरोधात लढताना राणा प्रतापसिंह जखमी झाले. त्यांना सांभाळण्यात आणि वारंवार होणाऱ्या मोगलांच्या हल्ल्यात तारांबळ उडाल्यामुळे ते परांगदा झाले. गरजेप्रमाणे देशभर विखुरले. जंगलातल्या वनस्पतींची चांगली ओळख असल्याने राज्यवैद्यांना आणि लोकांना हव्या त्या औषधी वनस्पती पुरविणे हा व्यवसाय बनला. पुढे पुढे नाडीपरीक्षा करून रोग निदान करण्याचे कौशल्यही मिळविले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबियांसह भटकंती स्वीकारली गेली. राजपूत राज घराण्याच्या प्रभावाखाली, महिलांना गोषात ठेवणे आणि त्यांचे पावित्र्य जपणे याबाबत सुरू झालेल्या रूढी परंपरा महिलांसाठी आणखी कडक झाल्या. जातपंचायतीची शासन व्यवस्था तर प्राचीन काळापासून आहेच.\nऔषधी वनस्पती निवडणे, स्वच्छ करणे आणि त्यावर आवश्यक प्रक्रिया करून ते द्रवरूप किंवा पावडरीच्या रूपात औषध म्हणून तयार करण्याचे काम महिला घरबसल्या आधी करत असत. इतर वनस्पतींबरोबर शिलाजीत, इश्कमे अंबर, सालम निरारी, सरावर, कस्तुरी ही बहुगुणी पण दुर्मीळ औषधे हमखास उपलब्ध करून देण्यात ही मंडळी तज्ज्ञ समजली जायची. परंतु वन संवर्धन, जैवविविधता, आणि वन्य जीव संरक��षक कायदे यामुळे पूर्वीसारखे जंगलातून औषधी वनस्पती मुक्तपणे घेणे आता गुन्हा ठरला आहे. शिवाय शैक्षणिक पात्रता, प्रशिक्षण व परवाना याशिवाय हा व्यवसाय करणे गुन्हा आहे. त्यामुळे त्यांचा हा परंपरागत व्यवसाय संपुष्टात आला आहे. एका अर्थाने स्वराज्यात यांची जगण्याची परंपरागत साधने कायद्याने हिरावून घेतली आहेत, पण पर्याय देण्यात आलेला नाही. पुरुषांचा व्यवसाय संपला आणि महिलांना घराबाहेर पडायचं नाही अशा दुहेरी पेचात आज हा समाज सापडलेला आहे.\n‘जडीबुट्टी’ विकणे हा त्यांचा ‘खानदानी धंदा’ आहे. गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र प्रांतांतील जंगले नष्ट झाल्यामुळे प्रभावी वनौषधींसाठी हरिद्वार, ऋषीकेश, अलमोडा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड इ. प्रदेशात जाऊन औषधी वनस्पती जमा करावी लागत होती. आता तेही बंद झाले. महिलांनासुद्धा जडीबुट्टीची माहिती असते, पण त्या व्यवसायाबाबत परपुरुषाशी बोलत नाहीत. शिवाय इतर महिलांप्रमाणे घराबाहेर जात नाहीत.\nवय वर्षे पाच ते आठच्या दरम्यान मुलींचा साखरपुडा केला जातो. लग्नाआधी मुलीला मुलाकडून किमान एक ते दीड तोळा सोनं दिलं जातं. मंडप आणि जेवणाचा खर्च मुलीकडून केला जात असला तरी त्यासाठीही मुलाकडून पैसे दिले जातात. मुलीकडून हुंडा देण्याची पद्धत नाही. मुलीला हळदीचा टिळा लाऊन, मुलाकडून मुलीला चांदीचा एक रुपया दिला जातो. यानंतर मुला-मुलीच्या दोघांच्या हातात हळदीचा दोरा बांधला जातो. एकदा हा हळदीचा दोरा बांधला गेला की पती-पत्नीचे नाते लग्नाएवढेच पक्के समजले जाते. मात्र लग्नाशिवाय संसार सुरू करता येत नाही. मुलीचे वय वर्षे १२ ते १५ च्या दरम्यान लग्न करण्याची पद्धत आहे. लग्नात मुला-मुलीला सात दिवस हळद लावली जाते. म्हणजे हळद-तेल रोज सकाळ-संध्याकाळ अंगाला चोळून आंघोळ घातली जाते. सात दिवस इतर नातेवाइकात मेहंदी नाच-गाणे वगैरे आनंदाचे कार्यक्रम चालू असतात. साधारणपणे नवरा-नवरीचे कपडे मुलाकडूनच केले जातात. आई-वडिलांना मुलगी ओझं वाटत नाही. मुलापेक्षा मुलीला प्रतिष्ठा दिली जाते. ती प्रतिष्ठा, ते पावित्र्य जपण्याची कडक बंधने मात्र महिलांवर पडली आहेत. आंतरजातीय विवाह समाजात मान्य नाहीत. जातीतसुद्धा सगोत्र लग्न होत नाहीत. या जमातीत पुढील प्रमाणे एकूण बारा गोत्र आहेत. १) दुल्हाडिया २) गुंगालीया ३) मेवालीया ४) भट्खानिया ५) डुंगरम् प���िया ६) जेपारीया ७) असोडिया ८) पारवा ९) दिल्वालीया १०) तारीवाला ११) खाकरीया १२) वाघरीवाला.\nसमाज देशभर विखुरलेला असल्यामुळे बऱ्याच वेळा योग्य जोडा मिळणे कठीण होते. अशा वेळी सजातीय प्रेमविवाह झाला तरीही तो जमातीला मान्य नसतो. जात पंचायतीचा निर्णय किंवा मंजुरी मिळेपर्यंत अशा मुलींना आईबापाच्या किंवा सासरच्या घरात प्रवेश मिळत नाही. साखरपुडा किंवा लग्न तोडण्यासाठी एकच पद्धत आहे आणि ती म्हणजे जातपंचायतीची मंजुरी. कोणत्याही वाद-विवादावर किंवा अडचणीवर जात पंचायत केव्हाही बोलावता येते; परंतु ठिकठिकाणी विखुरलेल्या पंचांच्या जाण्यायेण्याचा प्रवासखर्च आणि पंचायत बसलेल्या काळातील जमलेल्या लोकांचा रोजचा जेवणाचा खर्च संबंधित दोन्ही कुटुंबांना करावा लागतो त्यामुळे काही गरीब कुटुंबे खासकरून त्यातील महिला यात्रा किंवा देव धर्माचे कार्यक्रम किंवा इतरांचे लग्न कार्यक्रम ज्यामध्ये पंच लोक येण्याची शक्यता असते अशा कार्यक्रमांची वाट पाहतात. तिथे गरिबांच्या पंचायती प्रवास व खाण्या पिण्याचे खर्च न घेता केल्या जातात.\nपळून जाणे किंवा प्रेम विवाह करणे अशा प्रकरणात मुलीलाच जास्त जबाबदार धरले जाते. यामुळे सदरच्या वस्तीतील अजय सिंघ चितोडिया यांची पंधरा-सोळा वर्षांची मुलगी हेमा हिने स्वमर्जीने जातीतल्याच मुलाशी लग्न केल्याने गेली आठ महिने ती त्याच वस्तीत उघडय़ावर पालाबाहेर राहते. आई-वडील तिला आपल्या पालात येऊ देत नाहीत जोपर्यंत या प्रकरणात पंचांचा निर्णय होऊन तिला पवित्र केले जाणार नाही, तोपर्यंत ती अशीच राहिली पाहिजे, असे बापाचे मत आहे. मुलीचा त्रास बघवत नसला तरी गरिबीमुळे अजय सिंघ जात पंचायत बोलवू शकत नाही म्हणून ते यात्रा किंवा देवा-धर्माच्या कार्यक्रमाची वाट बघत आहेत.\nजातीतल्या सर्व महिलांच्या मासिक पाळीच्या काळात एकूण सात दिवस विटाळ पाळला जातो. या काळात ती महिला पूर्ण वेळ पालाच्या बाहेर असते. तिला जेवणपाणी उचलून दिले जाते. तिच्या कपडय़ावरून हवासुद्धा येऊ नये म्हणून तिला हवेच्या विरुद्ध दिशेला ठेवले जाते. बहुतेक महिलांची बाळंतपणं पालातच होतात. काही अडचणीच्या प्रसंगी शहराजवळचे लोक दवाखान्यात जाऊ लागले आहेत. केसरबाई चितोडिया म्हणाल्या की बाळांतपणानंतर तेथील लोक एक वर्ष विटाळ पाळतात. म्हणजे या काळात त्या स्त्रीच्या हातचा स्वयंपाक-पाणी चालतच नाही. परंतु तिच्या अंथरुण पांघरुणाचासुद्धा स्पर्श होता कामा नये. लहान मुलांच्या देवाण-घेवाणही नागडय़ा अवस्थेत जमिनीवर ठेवून होते. अमरावती येथील सोनुबाई चितोडिया म्हणाल्या की, त्यांच्याकडे बाळांतपणाचा विटाळ केवळ पंचेचाळीस दिवस पाळला जातो.\nघरातील प्रौढ महिला, जिला घरवाली म्हटले जाते तिचे महत्त्वाचे काम म्हणजे बिछाना सांभाळण्याचे होय. लहान मुला-बाळाकडून किंवा इतर कोणत्याही कारणाने बिछान्याखाली कोणतीही वस्तू येता कामा नये, चुकून जी वस्तू बिछान्याखाली येईल ती विटाळली असे समजून फेकून दिली जाते. यातून सुटका केवळ सोने आणि चांदीच्या दागिन्याची होते. नाणे, नोटा, कपडे इत्यादी वस्तू फेकल्या जातात.\nघरातील महिलांचे सर्व कपडे स्वतंत्रपणे बांधून ठेवले जातात. पुरुष त्या कपडय़ांना हात लावू शकत नाही, महिलांच्या संदर्भात पडदा पद्धती आहे, मध्यप्रदेशात झांसीच्या पुढे सोनगरी पर्वत रांगांमध्ये महाजनी व चंडी देवीचे सोन्याचे मंदिर आहे. ही त्यांची दैवते आहेत. या देवींना निळ्या किंवा लाल रंगाच्या कपडय़ांचा आहेर करतात. हे देवांचे रंग समजले जातात म्हणून निळ्या/लाल रंगाचे कपडे घरातल्या महिला वापरू शकत नाहीत. कोणी या रंगाचे कपडे वापरले तर ती देवीची बरोबरी करते असे समजले जाते. लहान मुला-मुलींना मात्र या रंगाचे कपडे वापरण्यास परवानगी आहे कारण ती देवीचीच लेकरे मानली जातात. विवाहित महिलांच्या बिछान्याखाली आलेल्या वस्तू किंवा पुरुषाने स्पर्श केलेले स्त्रियांचे कपडे फेकून देताना जर त्या वस्तू पालावरून फेकून दिल्या गेल्या तर संपूर्ण पालच बाटले असे समजून पालातील वस्तूसह संपूर्ण पालच नष्ट केले जाते, यालाही अपवाद फक्त सोन्याचांदीचे दागिने. लग्नानंतर देवीची पूजा केली जाते या पूजेला सर्व नातेवाइकांना बोलावले जाते, नवरात्रीनंतर दसऱ्याच्या दिवशी बकरे कापले जातात. यांच्यातीलच चार-पाच पुजारी उकळत्या तेलात तळलेल्या पुऱ्या आपल्या हाताने काढतात () आणि त्यांच्या हाताला इजा होत नाही ही दुर्गा देवीची महिमा समजली जाते. या पुजाऱ्यांच्या अंगात देवी येते ते कुटुंबाचे भाकीत सांगतात. पुजाऱ्यांनी सांगितलेल्या भाकितांचे काटेकोर पालन कुटुंबीयांकडून केले जाते.\nसदरच्या वस्तीतल्या पालधारकांना आधार कार्ड मिळालेले आहेत. त्यांचे म���दार यादीत नावही आहे. परंतु त्यांना रेशनकार्ड मिळालेले नाही. जातीचा दाखला मिळत नाही, त्यांना बीपीएल कार्ड नाही, हे कार्ड काय आहे हेही त्यांना माहीत नाही. स्वत:ची ओळख सांगताना ते आदिवासी चितोडिया असे सांगतात, पण कोणत्याच राज्याच्या आदिवासींच्या यादीत त्यांचे, चितोडिया जमातीचे नाव नाही. महाराष्ट्राच्या भटक्या जमातीच्या यादीतसुद्धा त्यांची सदोष नोंद आहे. त्यांच्या जमातीचे नाव ‘चितोडिया लोहार’ असे लिहिलेले आहे. खरे तर लोहार या व्यवसायाशी किंवा लोहार जातीशी त्यांचा सुतराम संबंध आलेला नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात भटक्या जमातीचेसुद्धा प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा तऱ्हेने या जमातीचा लाखोंचा समुदाय सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक सुधारणांपासून बहिष्कृत आहे.\nसमता, बंधुता व न्यायाचे ढोल वाजविणाऱ्या ६७ वर्षांच्या लोकशाहीच्या देशात हे लोक आदिम आणि प्राथमिक अवस्थेत जीवन जगत आहेत. विषमतेच्या विरोधातली लढाई लढण्यासाठी आधुनिक ज्ञान व कौशल्याची हत्यारे त्यांच्या हातात मिळालेली नाहीत. संधी व साधनांची ‘समानता’ दूरच राहिली, परंतु ‘किमानता’सुद्धा त्यांच्या वाटय़ाला आलेली नाही. यांच्यातील महिला सर्व प्रकारच्या गुलामीच्या काळ्याकुट्ट गुहेत जगत आहेत. अशा घटने मागे काय कारण असावे काही लोक या मागासलेपणाचे खापर त्यांच्या अज्ञानावर फोडतील सुद्धा. परंतु विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी त्यांना आवश्यक ओळख मिळून ज्ञानकौशल्ये, संधी व साधने प्राधान्याने कसे उपलब्ध होतील, या प्रश्नाचे उत्तर मिळणे गरजेचे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 आम्ही उपरे, वंचित..\n2 चरितार्थासाठी गायीची मदत\n3 तुणतुण्याची सुटता साथ..\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/17", "date_download": "2020-02-23T05:25:36Z", "digest": "sha1:ZDZFS77CDRJDA2GSBF3AHR6QJKYDHG4U", "length": 21205, "nlines": 315, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "किनारा: Latest किनारा News & Updates,किनारा Photos & Images, किनारा Videos | Maharashtra Times - Page 17", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम��पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nभुईगाव समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम\nम टा वृत्तसेवा, वसईआमची वसई व मंथन संस्था यांच्याकडून वसईतील भुईगाव समुद्र किनारा स्वच्छता मोहीम रविवारी राबविण्यात आली...\nऐ जिंदगी गले लगा ले\n- विलास देशपांडे\\Bऐ जिंदगी गले लगा लेहमने भी तेरे हर इक गम कोगले लगाया हैं है ना\\Bसदमा चित्रपटातील गुलजार यांनी लिहिलेल्या या गीतामध्ये समोर ...\n१२ एप्रिल- क्षण कसोटीचे\nकाळ आला होता, पण...\nफोटो सौजन्य- मोहन उपाध्येम टा...\n‘किनारा’बाबत परस्पर विरोधी दावे\nम टा प्रतिनिधी, नाशिक नाशिक महापालिकेने मुंबई नाका येथील किनारा हॉटेलचे अतिक्रमण काढल्यानंतर परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत...\nजलपर्यटनाच्या वाटेवर कोल्हापूर टाइम्स टीमकोल्हापूर जिल्ह्याला सह्याद्रीच्या डोंगररांगांचे वरदान लाभले आहे...\nम टा प्रतिनिधी, नाशिक नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मुंबई नाक्यावर असलेल्या हॉटेल किनाराचे बांधकाम नष्ट केले आहे...\nसमुद्रात बुडणाऱ्या ११ जणांना पोलिसांनी वाचवलं\nबांद्रा स्टँड येथील समुद्रात खडकावर निवांत गप्पा मारत बसणं आज काही तरुणांच्या जीवावर बेतलं. मात्र पोलिसांनी घटनास्थळी वेळीच धाव घेतल्याने समुद्रात बुडू शकणाऱ्या या ११ तरुणांचे सुदैवाने प्राण वाचले. सागरी बोटीवरील तीन पोलिसांनी जीव धोक्यात घालून खवळलेल्या समुद्रात उडी मारली आणि या तरुणांना वाचवलं. त्यात चार तरुणींचा समावेश आहे. आज दुपारी ही घटना घडली.\n■■घोटी स्थानकात एसटीचे दर्शन दुर्लभ\nवाहतूक कोंडीमुळे गावाबाहेरच थांबाम टा वृत्तसेवा, घोटीघोटी बाजार समितीत गेल्या महिनाभरापासून भाजीपाल्याची आवक वाढली आहे...\nतिकीट विक्रीला अल्प प्रतिसादगोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धा यशस्वी करण्याचे आव्हान आयोजकांपुढे आहे गोल्ड कोस्टला छान समुद्र किनारा लाभला आहे...\nतिकीट विक्रीला अल्प प्रतिसादगोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धा यशस्वी करण्याचे आव्हान आयोजकांपुढे आहे गोल्ड कोस्टला छान समुद्र किनारा लाभला आहे...\nतिकीट विक्रीला अल्प प्रतिसादगोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धा यशस्वी करण्याचे आव्हान आयोजकांपुढे आहे गोल्ड कोस्टला छान समुद्र किनारा लाभला आहे...\nतिकीट विक्रीला अल्प प्रतिसादगोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धा यशस्वी करण्याचे आव्हान आयोजकांपुढे आहे गोल्ड कोस्टला छान समुद्र किनारा लाभला आहे...\nध्वज विजयाचा उंच धरा रे\nध्वज विजयाचा उंच धरा रे...\n‌औषधफवारणी बंद झाल्याने डास वाढले\nम टा वृत्तसेवा, भाईंदरमिरा-भाईंदर शहरात दोन दिवसांपासून औषधफवारणी बंद झाली असून, त्यामुळे शहरात डासांचा प्रभाव वाढला आहे...\nमध्यमेश्वर पर्यटनासाठी एक कोटीचा निधी\nकिनारपट्टीवरील कोळंबी उत्पादनाला प्रोत्साहन\nठाणे-पालघर आणि रत्नागिरीसाठी एक मोठे केंद्र प्रत्येक जिल्ह्यात कमी क्षमतेचे एक उत्पादन केंद्र म टा...\nप्लास्टिक, दारूच्या बाटल्यांचाभुईगाव किनाऱ्यावर खच\nडॉ दीपक वझेकल्याण शहराचं ऐतिहासिक महत्त्व सर्वश्रुत असल्यामुळे तसं कल्याण सर्वांनाच सुपरिचित आहे...\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\nमेष: धनलाभाचे प्रमाण वाढेल; वाचा राशीभविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/Home/ShowCategoryNews?page=3&NewsEditionFilter=Satara", "date_download": "2020-02-23T04:47:22Z", "digest": "sha1:PFBMFSQBRIPXH6ATYFWJARHPT6CLHG3D", "length": 5841, "nlines": 113, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nसातार्‍यात स्विगी बॉयने फोडली 40 घरे\nसातार्‍यात स्विगी या खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणार्‍या\nसांगोला तालुका चोरांसाठी सुरक्षित; दिवसा दुचाकी व ...\nगेल्या महिन्याभरात सांगोला तालुक्यात चोऱ्यांच्या घटना पाहिल्या असता सांगोला ....\nगर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे किल्ले प्रतापगडावर .....\n१२ नोव्हेम्बर २०१९गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे किल्ले प्रतापगडाव..\nओढ्यात घाणीचे व काटेरी झुडपांचे साम्राज्य; डासांसाठी ये ..\nसांगोला शहराच्या मध्यइतर कचऱ्यामुळे भागातून कधीकाळी पाण्याने भरुन वाहणारा ओढा...\nकोळा पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधांचा तुटवडा\nसांगोला तालुक्यातील कोळा येथे श्रेणी-१ च्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये...\nवेलीच्या विळाख्यामुळे विद्युत खांब बनला धोक्याचा\nसांगोला शहरातील जुनी उर्दू शाळा व वाचनालया समोर असणाऱ्या...\nसांगोला तालुक्यात डेंग्यूचा अनेकांना धसक्का\nसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात व शहरात डेंग्यूचा...\nसातारा सैनिक शाळा प्रवेशासाठी 5 जानेवारीला परीक्षा\nसैनिक शाळा सातारा येथील सन 2020-21 च्या सत्रातील 6 वी आणि 9 वीसाठी प्रवेश.....\nएलईडी पर्सोनेटचा 300 मासेमारी बोटींना फटका भारत रांजणकर\nट्रेलरची धडक बसुन पादचारी महिला जखमी\nमुंढाणीमध्ये विकासाला विरोध करणार्‍यांचा बंदोबस्त करा...\nरोहात युवकांना आज किमान कौशल्य प्रशिक्षण\nजखमी दुर्मिळ गव्हाणी घुबडाला जीवदान\nअर्धवट घाटरस्त्याच्या हस्तांतरणाची एमएमआरडीएला घाई\nदुर्गम भागात फुलशेतीतून साधली उन्नती\nएक्सप्रेस वे वरील चोरट्याला अटक\nपोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्यांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/ghadvalele-padarth/", "date_download": "2020-02-23T05:22:16Z", "digest": "sha1:SDDGAER75C3PJDNXUAXAUXHYGIECZMEX", "length": 11903, "nlines": 231, "source_domain": "www.loksatta.com", "title": "घड(व)लेले पदार्थ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nनवोन्म���ष : बिइंग आर्टिस्ट\nअजिंक्य भावे, प्रियांका सोनवणे, पूजा वैद्य आणि अमृता कुबेर या चौघांनी एकत्र येत ‘बिइंग आर्टिस्ट’ या फर्मची स्थापना केली आहे.\nमी शेफ, आमच्या घराचा, आमच्या कुटुंबाचा. शेफ हनिश\nहरिश्चंद्रगडावरील मिट्ट काळोखातील खिचडी\nसूर्य बुडाल्याबरोबर मधुकरला वेळेचे भान आले. लगेच गुहेमध्ये जाऊन तो पाहून आला.\nऑक्टोबर २०१६ पासून अचानक माझ्या पत्नीच्या तळहात व तळपायांना बधिरपणा आला आहे.\nआता तिसरा टप्पा सुरू. भाजणे. या वेळेपर्यंत मी लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचलो होतो.\nशीण घालवण्याची परफेक्ट थेरपी\nआजही मी आणि किचन हे दोन्ही शब्द जवळजवळ ठेवताना विचित्र वाटतं.\nकेक करण्यासाठी ओव्हन २२० अंश सेल्सिअसवर प्रीहिट करायला ठेवला.\nचिकन लपेटा ते तर्रीदार बटर चिकन करी\nमला जास्तीतजास्त चार ते पाच जणांसाठी पदार्थ बनविण्याचा अनुभव होता.\nस्वयंपाकघरात माझ्या प्रवेशास कारण ठरली ती माझी नोकरीनिमित्त झालेली बदली.\nआईने पहिला पदार्थ शिकवला, ‘फोडणीचे वरण’.\nस्वयंपाक या विषयासाठी दररोज एकूण दीड तासापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही असे ठरवून कामाला लागलो.\nमी पेशाने आणि पैशानेही शिक्षकच गेली दहा वर्षे नोकरीच्या निमित्ताने भटकंती करतो आहे.\nवाढता वाढता वाढे भाताचा डोंगर\nशालेय शिक्षणासाठी गावापासून दूर राहिले तर मुलांचे शिक्षण चांगले होईल.\nआज एखादा खमंग गरमागरम पदार्थ करून तिच्या आई-बाबांना सरप्राइज द्यायचं.\nएकदा मंडणगडलाच एका मित्राच्या घरी गेलो होतो, तेव्हा त्याने मला वांग्याची भाजी खायला दिली.\n‘प्रॉन्स इन ग्रीन मसाला इज रेडी..’\nताजी कोलंबी, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, लसूण, ओला नारळ, पुदिना सगळे पद्धतशीर आणले\nहाय काय आन नाय काय\nएकदम भातुकलीतलाच खेळ वाटला.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/talegaon-guidance-for-women-in-savings-groups-at-health-checkup-camps-112703/", "date_download": "2020-02-23T03:37:23Z", "digest": "sha1:3MWSX7RVP7JOQZGSQLRVUHVLJLYWWODQ", "length": 10038, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "Talegaon : आरोग्य तपासणी शिबिरात बचत गट महिलांना मार्गदर्शन - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon : आरोग्य तपासणी शिबिरात बचत गट महिलांना मार्गदर्शन\nTalegaon : आरोग्य तपासणी शिबिरात बचत गट महिलांना मार्गदर्शन\nएमपीसी न्यूज – दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि माईर्स एमआयटी पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय तळेगाव दाभाडे यांच्या विद्यमाने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयोजित नगरपरिषद अंतर्गत स्थापित सर्व बचत गटाच्या परिवारासाठी स्वस्थ SHG परिवार आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी बचत गट महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.\nशहरातील MIMER संस्थेच्या पुष्पलता वसंतलाल मेहता नागरी आरोग्य केंद्र गणपती चौक, तळेगाव येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगरअध्यक्षा चित्रा जगनाडे यांचे हस्ते करण्यात आले.\nकार्यक्रमास तळेगाव दाभाडे नगरपरिषद उप मुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, महिला व बालकल्याण समिती च्या सभापती मा सौ प्राची हेंद्रे, नगरसेविका शोभा भेगडे तसेच महाविद्यालयाचे डॉ दर्पण महेशगौरी डॉ संजीव चिंचोलीकर, डॉ अजित जाधव, डॉ अशोक व्हटकर, डॉ दिलीप भोगे , सामाजिक अभिसरण तांत्रिक तज्ञ दिलीप गायकवाड, विभा वाणी, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या क्षेत्र समन्वयक मीनाक्षी तिकोने व विविध बचतगट महिला, वस्तीस्तर संघ सदस्य मोठ्या संख्येने उ���स्थित होते.\nमहिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे व आपण तंदुरुस्त असणे गरजेचे आहे असे नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी यावेळी सांगितले.\nआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाच्या डॉ सुचित्रा नागरे व डॉ. दर्पण महेशगौरी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. नगरपरिषदेच्या शहर व्यवस्थापन कक्षाचे दिलीप गायकवाड, विभा वाणी मदत केली. स्थानिक व्यवस्थापक डॉ. दांडेकर यांनी पूर्वतयारी व यशस्वीतेसाठी मदत केली. महिला आर्थिक विकास महामंडळ च्या मीनाक्षी तिकोने, दया लायगुडे, झिटे यांनी नोंदणीसाठी मदत केली. सूत्रसंचालन राहुल पारगे यांनी केले.\nPune : माणसाने, माणसाशी माणसासम वागावे- तृतीयपंथीयांची दगडूशेठ गणपतीकडे प्रार्थना\nPune : गणेशोत्सवात आणखी दोन दिवस रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक वापरास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी\nPune : शिवदर्शन येथे आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी\nTalegaon : शिवजयंतीनिमित्त तळेगाव दाभाडेमधील वाहतुकीत बदल\nPimpri: नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोरवाडीत रविवारी आरोग्य शिबिर\nPimpri : आळंदी वारकरी शिक्षण संस्थेत आयोजित शिबिरात 104 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी\nTalegaon : तळेगाव पोलीस नागरिकांशी साधणार ‘स्मार्ट संवाद’ पोलिसांची…\nTalegaon : पुणे-मुंबई महामार्गावर हायवा पलटी; एकाचा जागीच मृत्यू (व्हिडीओ)\nTalegaon : उघड्या दरवाजावाटे मोबाईल चोरी करणा-या चोरट्याकडून 70 मोबाईल जप्त; गुन्हे…\nTalegaon : गोठ्यात बांधलेल्या दोन बैलांचा थायमेटसदृश्य पदार्थ खाल्ल्याने मृत्यू\nTalegaon Dabhade : तळेगावसह परिसरातील 25 पत्रकारांना उद्या ‘कार्यगौरव’…\nTalegaon : रस्त्यावरील केबलमध्ये अडकून बुलेटस्वाराच्या मृत्यूप्रकरणी त्वरित कारवाई…\nTalegaon : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ तळेगावात भव्य मोर्चा\nTalegaon : कसदार अभिनयाने अंजली कऱ्हाडकर यांनी उलगडली जननीची विविध भावरूपे\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\nPune : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे चोरटे ��जाआड; गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95/", "date_download": "2020-02-23T04:22:16Z", "digest": "sha1:AL5SP6PA5VRXEK537GJ77LRCYECAWUJF", "length": 24828, "nlines": 112, "source_domain": "shekharpatil.com", "title": "संक्रमण कालखंडाचा नायक - Shekhar Patil", "raw_content": "\nचालू घडामोडी • राजकारण\nआज आणीबाणीच्या चाळीशीबाबत व्यापक उहापोह करण्यात येत आहे. यावर येत्या काही दिवसांमध्ये लिहण्याचा विचार आहेच. आजच माजी पंतप्रधान व्हि.पी. सिंग यांचा जन्म दिनही आहे.\nआज आणीबाणीच्या चाळीशीबाबत व्यापक उहापोह करण्यात येत आहे. आणीबाणी आणि याच्या पश्‍चातच्या कालखंडाचे विविधांगी आकलन यातून आपल्यासमोर आले आहे. यावर येत्या काही दिवसांमध्ये लिहण्याचा विचार आहेच. मात्र आजच माजी पंतप्रधान व्हि.पी. सिंग यांचा जन्म दिनही आहे. साहजीकच आज त्यांच्याविषयी.\nभारतीय राजकारणात आणीबाणी ही एक विभाजन रेषा मानली तर एवढ्याचा महत्वाचे पुढील संक्रमण मंडलवादाचे होते. या दोन्हींशी व्हि.पी. संबंधीत होते. आणीबाणीच्या कालखंडात इंदिरा गांधी यांच्या कॅबिनेटमध्ये ते मंत्री होते. उत्तरप्रदेशातल्या राजपूत राजघराण्यातील सिंग यांना राजकारणातील पदांच्या अनेक संधी चालून आल्या. पुढे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रीपदही मिळाले. आपल्या या कालखंडात त्यांनी चंबळ खोर्‍यातील अनेक डाकूंना मुख्य प्रवाहात आणले. राजीव गांधी दिल्लीत विक्रमी बहुमताने सत्तारूढ होत असतांना त्यांनी व्हि.पीं.ना आपल्यासोबत घेतले. त्यांच्याकडे वित्त खात्यासारखी महत्वाची जबाबदारी दिली. खरं तर राक्षसी बहुमतामुळे राजीव गांधी हवेत होते. मात्र देशाचा कारभार हाकणे फारसे सोपे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. वित्तमंत्री असतांना सिंग यांनी ‘एनफोर्समेंट डिरेक्टोरेट’ अर्थात ‘ईडी’ला मजबुती प्रदान करत या खात्याला व्यापक अधिकार दिले. आज ‘ईडी’ अत्यंत बलवान असून याचे बिजारोपण सिंह यांनीच केले होते हे आपण विसरता कामा नये. वित्तमंत्री म्हणून त्यांनी आपले लक्ष आर्थिक गुन्हेगारांकडे वळविले. यातून धिरूभाई अंबानी, अमिताभ बच्चन आदींसारख्या राजीव गांधी यांच्या निकटवर्तीयांवर त्यांनी धाडसत्र सुरू केल्याने देशात खळबळ उडाली. भारताच्या इतिहासात आजवर सत्ताधार्‍य���ंच्या जवळ असणार्‍यांवर अशी कारवाई करण्यात आली नसल्याने त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. अर्थात राजीवजींनी त्यांच्याकडू वित्त खाते काढून घेत संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी दिली. मात्र त्यांनी थेट ‘बोफोर्स घोटाळ्या’चे भुत उकरून काढले. अर्थात यानंतर जनमोर्चा, जनता दल आदींच्या माध्यमातून त्यांनी राजीवजींना पायउतार केले.\nपंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर व्हि. पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा देशाच्या राजकीयच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात दुरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला. खरं तर आपल्या सत्तेच्या शेवटच्या कालखंडात राजीव गांधी सरकारने नर्म हिंदुत्वाचा मार्ग पत्करत अयोध्येतील राम मंदिराच्या पुजेला परवानगी दिली होती. अर्थात याचा लाभ कॉंग्रेसऐवजी जनाधारासाठी धडपडणार्‍या भारतीय जनता पक्षाने उचलला. परिणामी ऐशीच्या दशकाच्या उत्तरार्धात भाजपने राम नामाचा आधार घेत देश ढवळून काढला. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी देशव्यापी रथयात्रा काढली. याला अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. देशात धार्मिक ध्रुविकरण गतीमान झाले. याच प्रक्षुब्ध वातावरणात व्हि.पीं.नी मंडलवाद लागू केला.\nभारताच्या राजकीय इतिहासात एकचदा दोन परस्परविरोधी विचारधारांनी टोकाचे रूप धारण केल्याचे मोजके कालखंड आले आहेत. यात ‘मंडल विरूध्द कमंडल’ या वादाचा समावेश करावा लागेल. वास्तविक पाहता स्वातंत्र्योत्तर भारताच्या वाटचालीत उच्चवर्णीयांकडेच राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सुत्रे एकवटली होती. घटनादत्त अधिकारांमुळे दलित समाजालाही आरक्षणाच्या माध्यमातून प्रगतीची संधी मिळाली होती. मात्र देशातील जवळपास निम्मे लोकसंख्या असणारा व मागासर्वात मोडणारा जातीसमूह प्रगतीच्या संधींपासून वंचित होता. नेमक्या याच मुद्यावरून आणीबाणीनंतर सत्तारूढ झालेल्या जनता पक्षाच्या सरकारने सामाजिक न्यायाच्या भुमिकेतून खासदार बी.पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. त्यांनी १९८० साली अहवाल दिला तेव्हा जनता सरकार केव्हाच इतिहासजमा झाले होते. इंदिराजी आणि राजीव गांधी यांच्या सरकारांनी या शिफारसी बासनात गुंडाळून ठेवल्या होत्या. मात्र व्हि.पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेतल्याने देशात साहजीकच अभुतपुर्व हलकल्लो��� उडाला.\nव्हि.पीं.नी धार्मिक कट्टरतावादाला हवा देणार्‍या भाजपला वेसण घालण्यासाठी ‘मंडल कमिशन’ला समोर केल्याचा आरोपही करण्यात येतो. अर्थात काहीही असले तरी ‘मंडल’ने अवघा देश व्यापला. याचे समर्थक आणि विरोधक रस्त्यावर उतरले. यथावकाश ही धुम्मस कमी झाली तरी ‘मंडल’ने भारताच्या इतिहासात एक नवीन अध्याय सुरू केला हे कुणी नाकारू शकणार नाही. या कमिशनच्या शिफारसी लागू केल्यामुळे इतर मागासवर्गीय अर्थात ‘ओबीसी’ हा देशातील एक मोठा समूह तयार झाला. या समुहातील अनेक जातींना ‘मंडल’ने आत्मभान दिले. देशातील बर्‍याच राज्यांमध्ये हा समूह राजकीयदृष्ट्या बलवान बनला. अर्थात याच समुहातील अनेक नेत्यांनी स्थानिक ते दिल्लीतल्या राजकारणात धडक दिली. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याच समुहातील आहेत ही बाब आपण लक्षात घेतली तर एकंदरीतच ‘मंडल’चा भारतीय समाजावरील व्यापक प्रभाव आपल्या लक्षात येईल. अनेक राज्यांमधून ओबीसी चेहरे राजकीय क्षितीजावर चमकू लागले आहेत. अर्थात ओबीसी आरक्षणाचा राजकीयच नव्हे तर शैक्षणिक आणि पर्यायाने आर्थिक क्षेत्रातही प्रभाव पडला. व्हि.पीं.नी भाजपच्या झंझावाताला काही काळ तरी अटकाव घातला. अडवाणी यांचा रथ लालूप्रसाद यादव यांनीच अडविला. अर्थात भाजपने पाठींबा काढत सिंग यांना पायउतार केले. अवघ्या ११ महिन्यांच्या पंतप्रधानपदाच्या कालखंडात व्हि.पी. सिंग यांनी भारतीय राजकारणाला नवीन वळण लावले. खरं तर त्यांच्याप्रमाणेच मोरारजी देसाई, चरणसिंग, चंद्रशेखर, इंद्रकुमार गुजराल व ए.डी. देवेगौडा यांची सरकारही अल्पजीवी ठरली होती. मात्र अल्प कालखंडात छाप पाडली ती व्हि.पीं.नीच\nव्हि. पी. सिंग यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत व विशेषत: पंतप्रधानपदाच्या कालखंडात सामाजिक न्यायाला प्राधान्य दिले. मात्र मंडलवादाच्या पलीकडेही त्यांची महत्ता आहेच. आज आणीबाणीचा सर्वत्र उल्लेख होत असतांना गत चाळीस वर्षातल्या जन आंदोलनांचा विचार करता व्हि.पीं.च्या देशव्यापी आंदोलनास मिळालेला पाठींबादेखील विलक्षण असाच होता. राजीव गांधी यांची साथ सोडून त्यांनी देशभरात भ्रष्टाचारविरोधी शंखनाद केले तेव्हा जनतेने उत्स्फुर्तपणे ‘राजा नही फकीर है…देश की तकदीर है’ अशी घोषणा दिली. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील मोजक्या आंदोलनांमध्ये याचा समोवाश करता येईल. जयप्रकाश नारायण आणि अण्णा हजारे यांच्याप्रमाणेच व्हि.पीं.नी अवघा देश ढवळून काढला होता. आपल्या वैयक्तीक आयुष्यात ते चारित्र्यसंपन्न होते. खरं तर १९८९च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांनी स्वत: पंतप्रधानपदासाठी आपले ज्येष्ठ सहकारी देवीलाल यांचे नाव सुचविले होते. मात्र देविलाल यांच्यासह अन्य सर्वांनी सिंग यांचीच या पदावर निवड केली. १९९६च्या निवडणुकीत व्हि.पीं.च्याच पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘युनायटेड फ्रंट’ला यश मिळाल्यानंतरही त्यांना पंतप्रधानपदाची संधी होती. अगदी सर्वानुमते त्यांचे यासाठी नावही सुचविण्यात आले होते. मात्र पंतप्रधानपदाच्या पहिल्याच अनुभवांनी पोळलेल्या सिंग यांनी याला नम्रपणे नकार दिला ही बाब आपल्या राजकीय इतिहासात लोकविलक्षण अशीच मानावी लागेल.\nमध्यंतरी व्हि.पी. सिंग यांच्या जनता दलाची अनेक शकले उडाली. अनेक मातब्बरांनी राजकीय स्वार्थापोटी आपापले वेगळे संसार थाटले. काहींनी तर एकमेकांशीच दोन हात केले. मात्र तब्बल पाव शतकानंतर मुलायमसिंग, लालूप्रसाद, नितीशकुमार, देवेगौडा आदी व्हि.पीं.ची शिष्यमंडळी ‘जनता परिवारा’च्या नावाखाली एकवटली आहे. अर्थात अवघ्या देशाला आपल्या झंझावाताने हादरवून सोडणार्‍या नरेंद्र मोदी यांचा मुकाबला करण्यासाठी राजकीय अपरिहार्यतेपोटी या मंडळीला एकत्र येणे भाग पडले आहे. मात्र या माध्यमातून का होईना व्हि.पी. सिंग यांचा राजकीय वारसा पुढे चालू राहणार आहे. ही सर्व मंडळी आणीबाणीच्या कालखंडातील नायक जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून पुढे आलेली होती. मात्र त्यांना राजकारणात बस्तान बसविण्याची खरी संधी व्हि.पीं.नीच दिली हे नाकारता येणार नाही. एका अर्थाने नरेंद्र मोदी यांचा कमंडलवाद तर ‘जनता परिवारा’च्या मंडलवादात आगामी काळात पुन्हा राजकीय संघर्ष होणार आहे. यात कोण बाजी मारणार याचे उत्तर तर येणारा काळच देणार आहे.\nजाता-जाता:- सहृदयी राजकारणी म्हणून ख्यात असणारे व्हि.पी. सिंग हे उत्तम चित्रकार आणि संवेदनशील कविदेखील होते. त्यांच्या मुक्तछंदातील काही कविता राजकीय आणि सामाजिक भाष्य करणार्‍या आहेत. यातील दोन निवडक आपल्यासाठी.\nकुर्सी के हाथ होते हैं, पैर और पीठ भी\nयह सर आये कैसे\nकुर्सी का अ-सर इतना\nकि सर के पुजारी\nघेरा डाल देते हैं\nऔर सर सर के मंत्र जाप स��\nबैठनेवालों को सर चढ़ा देते हैं\nकुर्सी पर बैठनेवाले के सर की\nकुर्सी का एक सर उग आता है\nसत्ता का एक गणेश पैदा हो जाता है\nफिर कुर्सी का ही सर बोलता है\nबैठनेवाला तो कुर्सी के पेट में समा जाता है\nआईने मे मेरी शक्ल और मुझमे एक फर्क है\nजब मै चिखता हू\nतो वह सिर्फ होंठ हिलाती है\nशक्ल तो मेरी ही है\nमेरी चिख के पिछे\nआईने मे मेरी सुरत के पीछे\nआत्म्याची आर्त हाक अल्ला हू…अल्ला हू…\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nया पापाचे वाटेकरी कोण \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nगुगल बॉम्ब आणि धोक्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/fire-at-chembur-mpg-94-1935210/", "date_download": "2020-02-23T05:19:35Z", "digest": "sha1:VC64PSZK2FT5P3ZXUWSD7SIDVJTKYYXW", "length": 13523, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fire at Chembur mpg 94 | कुलाब्यातील ‘चर्चिल चेंबर’ला आग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nकुलाब्यातील ‘चर्चिल चेंबर’ला आग\nकुलाब्यातील ‘चर्चिल चेंबर’ला आग\nएकाचा मृत्यू; १४ जणांची सुखरूप सुटका\nएकाचा मृत्यू; १४ जणांची सुखरूप सुटका\nदक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरातील ‘चर्चिल चेंबर’ला रविवारी दुपारी भीषण आग लागली. या दुर्घटनेत ए���ाचा मृत्यू झाला असून, दोघेजण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत इमारतीत अडकलेल्या १४ रहिवाशांची सुखरूप सुटका केली.\nकुलाबा परिसरातील हॉटेल ताजमहालच्या मागील मेरी वेदर रोडवरील चार मजली ‘चर्चिल चेंबर’च्या तिसऱ्या मजल्यावर रविवारी दुपारी १२.२० वाजता आग लागली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.\nआगीमुळे इमारतीमध्ये धुराचे लोट होते. त्यामुळे बचावकार्य करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या तिसऱ्या मजल्यावर १५ रहिवासी अडकले होते. त्यापैकी पाच जणांना धुरामुळे त्रास झाला होता. त्यांना इमारतीमधून सुखरूप बाहेर काढून त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. इमारतीत अडकलेल्या १५ पैकी पाच जणांना जवानांनी शिडीच्या साह्य़ाने इमारतीतून बाहेर काढले. उर्वरित रहिवाशांना पायऱ्यांवरून इमारतीबाहेर आणण्यात आले. आगीमध्ये होरपळलेले श्याम नायर (५४) यांना जी. टी. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या आगीत युसूफ पुनावाला (५०) आणि बुर्मल संतोष पाटील (२९) हे दोघे जखमी झाले. युसूफ पुनावाला यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बुर्मलवर उपचार केल्यानंतर त्याला घरी पाठविण्यात आले. दुपारी ३.२५ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. इमारतीच्या वरच्या मजल्यावरून खिडक्यांना लोखंडी ग्रिल नसल्यामुळे शिडीवरून इमारतीमध्ये प्रवेश करणे अग्निशमन दलाच्या जवानांना शक्य झाले. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. ही इमारत जुनी असून तिचे जिने अरुंद आहेत.\nकुलाबा परिसरातील या भागात नेहमी देश-विदेशातील पर्यटकांची मोठी वर्दळ असते. तसेच कुलाबा येथे खरेदी आणि कामाच्या निमित्ताने येणाऱ्या नागरिकांचीही मोठी गर्दी असते. त्यामुळे येथे वाहनांची आणि पादचाऱ्यांची मोठय़ा संख्येने ये-जा सुरू असते. अनेकदा या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावतो. मात्र, रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने तुलनेत या भागात तुरळक वर्दळ होती. त्यामुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचून वेळीच मदतकार्य सुरू कर��न इमारतीत अडकलेल्या रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात यश आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 नसबंदीऐवजी अन्य संतती नियमन साधनांना पुरुषांचे प्राधान्य\n2 मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री\n3 मुंबई: जुहूजवळ समुद्रात बुडून दोन मुलींचा मृत्यू\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE/3", "date_download": "2020-02-23T05:29:24Z", "digest": "sha1:SHMYRLGVYBILGQWHK4RTRSVYTH6V5MG6", "length": 25602, "nlines": 314, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "गुढीपाडवा: Latest गुढीपाडवा News & Updates,गुढीपाडवा Photos & Images, गुढीपाडवा Videos | Maharashtra Times - Page 3", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nगुढीपाडवा म्हटलं की डोळ्यासमोर येते ती सजलेली गुढी. बांबुला लावलेलं रेशमी वस्त्र, झेंडूची फुलं, साखरेच्या गाठी आणि आंब्यांची किंवा कडूनिंबाची पानं. पाडव्याला उभारल्या जाणाऱ्या गुढीत झेंडू, आंबा आणि कडूनिंबाच्या पानांचं महत्त्व असतंच. पण आयुर्वेद आणि औषधशास्त्रातही या तिन्ही पाना-फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या तिन्ही पाना-फुलांमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत. त्यांचा वापर करून अनेक विकार बरे करता येऊ शकतात. तसं�� अनेक विकारांना प्रतिबंध करता येतो. ही पानं-फुलं कोणकोणत्या आजारांवर गुणकारी आहेत, त्याची माहिती घेऊ. ​\n कौरव अजून मेले नाहीत…\nव्यर्थ गडबड आणि व्यर्थ बडबड ही चंचल माणसांची खासियत आहे. सर्व काही झटपट मिळालं पाहिजे. सकाळी पेरलं की रात्री उगवलं पाहिजे. गाडी, बंगला, नोकरचाकर ही स्वप्नं हिंदी सिनेमाने बहाल केली. हे सारं मृगजळ आहे. वास्तव मात्र वेगळं आहे. सतत नव्याचा शोध वास्तवापासून दूर नेतो. खरंतर वास्तवातच नव्याचा शोध घेता येतो.\nसणाच्या दिवशी आणखी एका गोष्टीचं सेलिब्रेशन असलं की, त्या दिवसाचा आनंद द्विगुणित होतो. असाच गुढीपाडव्याचा दिवस अभिनेत्री भार्गवी चिरमुलेसाठी आनंदाचा असतो. तिची बहीण; अभिनेत्री चैत्राली गुप्ते हिचा तिथीनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी वाढदिवस असतो.\nशोभायात्रेची आठवणलहानपणी शाळेमध्ये आणि घरच्यांबरोबर मी गुढीपाडवा खूप उत्साहानं साजरा करायचो पण आता शूटिंगमुळे तेवढा वेळ देता येत नाही...\nगुढीपाडवा म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात, उंच गुढीचा थाट, गोडधोडाचा बेत आणि शुभेच्छांचा वर्षाव...\nसायकल ते दुचाकीलहानपणी मी गुढी सजवण्यापासून उभारेपर्यंत सगळ्या कामांमध्ये बाबांना मदत करायचो...\nगुढीपाडव्यानिमित्त बदला घराचा लूक\nलोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत ६ तारखेचा गुढीपाडवा मेळावा झाल्यावरच मनसेची भूमिका जाहीर होणार असल्याची माहिती वाडा मनसेजिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.\nmodi biopic: 'पीएम नरेंद्र मोदी' प्रदर्शित होऊ देणार नाही: शालिनी ठाकरे\n'गेल्या वर्षीच्या गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-भाजप सरकारने सरकारी योजनांच्या प्रचारासाठी अक्षय कुमारच्या 'टॉयलेट एक प्रेमकथा' आणि 'पॅडमॅन' या दोन सिनेमांना पक्षामार्फत निधी उपलब्ध करून दिल्याचा आरोप केला होता. या घटनेला एक वर्ष उलटत नाही तोच आणखी एक मोठा 'पराक्रम' भाजपवाल्यांनी करून दाखवला आहे' असं सांगत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी विवेक 'आनंद' ओबेरॉय याची प्रमुख भूमिका असलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमाच्या प्रदर्शनावर आक्षेप घेतला आहे.\nMumbai Celebration: मुंबईत नववर्ष स्वागताच्या उत्साहाला उधाण\nनवे वर्ष तसे दर १२ महिन्यांनी येतेच. गुढीपाडवा, दिवाळी यावेळीही नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्याच��� आनंद खूप असतो. मात्र ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता आकाशात होणारी आतषबाजी अनुभवत हॅप्पी न्यू इयर म्हणण्याचा जो आनंद असतो तो काही वेगळाच असतो. येत्या वर्षभराचा उत्साह या शुभेच्छांच्या तीन शब्दांमध्ये सामावलेला असतो. नव्या वर्षाचा हा उत्साह जगभरात साजरा होत असताना मुंबईमध्येही अत्यंत उत्साहाचे वातावरण होते.\nजान्हवी सराटेहिरवळ आणि सुसज्ज असलेली वर्तकनगरमधील कोरस नक्षत्र कॉम्प्लेक्सकडे सहजच लक्ष वेधले जाते...\nलोकसाहित्याचे काम संकलनानंतर सुरू - डॉ. शिंदे\nलोकसाहित्याचे काम संकलनानंतर सुरू म टा वृत्तसेवा, सिडकोकर्नाटक, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये लोकसाहित्याचे स्वतंत्र विभाग आहेत...\nप्रा. यशवंतराव केळकर व्याख्यानमालेस प्रारंभ\nम टा वृत्तसेवा, नाशिकरोड अश्वमेध प्रबोधिनीतर्फे पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या नाट्यगृहात प्रा...\nरहेजा गार्डन, ठाणे पश्चिमएका बाजूला रायलादेवी तलाव, तर दुसरीकडे गार्डनमधील डौलदार वृक्ष अशा परिसरात ९ टॉवरमध्ये ५ सोसायट्या असलेली रहेजा गार्डन ...\nआता सुरू झाली सांस्कृतिक दिवाळी\nम टा प्रतिनिधी, नागपूरदिवाळी, पाहुण्यांची रेलचेल, फराळ, फटाके असा सर्व माहोल संपला आणि एकादशीला चातुर्मासाची समाप्ती झाली...\nवायू प्रदूषणामुळे श्‍वसनविकारांत वाढ\nपितृपक्षात गुरुपुष्यामृताचा दुर्मिळ योग\nमिलिनियम टॉवर बी टाइप सोसायटी, सानपाडानवी मुंबईमधील मिलिनियम टॉवर सोसायटी माहीत नसलेला एकही माणूस नवी मुंबईमध्ये सापडणार नाही, इतकी ही सोसायटी ...\nम्युनिकमध्ये रंगला गणेशोत्सव सोहळा\nगणेशोत्सवाची चाहूल लागली, की घराघरात सुरू होणारी लगबग, मित्रमैत्रिणींना एकत्र बोलून सजावटीसाठी रात्री होणारे जागरण, गणपतीच्या प्रसादाचे नियोजन... उत्सवातील ही धमाल परदेशात गेल्यावर खंडित होऊ नये, तेथील वातावरणातही उत्सवाचे रंग भरता यावेत, या उद्देशाने ‘म्युनिक’मधील महाराष्ट्र मंडळाने १२ वर्षांपूर्वी गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली.\nमटा सोशल फेस्टिवल- 'रसिक'ने जपली नगरकरांची रसिकता\nमटा सोशल फेस्टिव्हल--'रसिक'ने जपली नगरकरांची रसिकताम टा प्रतिनिधी, नगरकोणत्याही शहराची ओळख तेथील सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रमांनी होत असते...\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\nमेष: धनलाभाचे प्रमाण वाढेल; वाचा राशीभविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/khud-pe-kar-le-tu-yakin-to/", "date_download": "2020-02-23T04:30:09Z", "digest": "sha1:72CUK3DZBF75SXPYLTYJQJCT2UUIWORP", "length": 7696, "nlines": 125, "source_domain": "nishabd.com", "title": "खुद पे कर ले तू यकीन तो | निःशब्द", "raw_content": "\nखुद पे कर ले तू यकीन तो\nलक्ष्य तेरा दूर है\nरास्ता भी है कठिन\nतू रुका है राह में कही\nतुझसे बंधी कोई जंजीर है\nपर खुद पे कर ले तू यकीन तो टूट रही हर जंजीर है\nरोशनी की है कमी\nअंधेरो की जीत है\nखो गयी तुझसे सुबह कही\nसामने तेरे रात की तस्वीर है\nपर खुद पे कर ले तू यकीन तो बदल रही हर तस्वीर है\nकिस्मत तेरी तुझसे खफा\nमंजिल से तू दूर है\nसोचे तू न मिलता मुकाम\nजिसकी हाथ पर ना लकीर है\nपर खुद पे कर ले तू यकीन तो हाथ पे बन रही नई लकीर है\nमायूस तू हो रहा\nकोस रहा भगवान को\nमांग रहा तू हर पल\nउससे अच्छी एक तकदीर है\nपर खुद पे कर ले तू यकीन तो तुझसे ही तेरी तकदीर है\nहौसले सारे है पस्त\nबुजदिली का साथ है\nछोड़ कर उम्मीद सारी\nहारने को तू अधीर है\nपर खुद पे कर ले तू यकीन तो तुझमे भी छुपा एक वीर है\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nकुछ रहा ना तेरे मेरे दरमियाँ\nकाश अपनी भी एक झारा हो\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूय���, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nरंगहिन वाटे चित्र सारे\nसुबह तु मेरी शाम भी तु\nमेरी जिंदगी एक किताब पन्नों की\nकाश अपनी भी एक झारा हो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/russia-launches-s400-missile-production-for-india/", "date_download": "2020-02-23T04:25:40Z", "digest": "sha1:HH2GN3KVEECLQLOWHTSK5SVXNAVFNEER", "length": 10657, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रशियाकडून भारतासाठी एस 400 क्षेपणास्त्राचे उत्पादन सुरू - Dainik Prabhat", "raw_content": "\nरशियाकडून भारतासाठी एस 400 क्षेपणास्त्राचे उत्पादन सुरू\nनवी दिल्ली – रशियाने भारतासाठी एस 400 क्षेपणास्त्रांचे उत्पादन सुरू केले आहे. हे हवेतील लक्ष्यावर जमीनीवरून मारा करणारे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. ही क्षेपणास्त्रे भारताला 2025 पर्यंत दिली जाणार आहेत. रशियाचे एक प्रमुख अधिकारी रोमन बाबुश्‍कीन यांनी सांगितले की, भारत आणि रशिया संयुक्तपणे भारतासाठी कामोव्ह हलकी लष्करी हेलिकॉप्टर्स तयार करणार आहेत आणि त्या विषयीच्या कराराला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.\nरशियाचे भारतातील राजदूत निकलाय कुदाश्‍वेव यांच्या समवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बाबुश्‍कीन यांनी सांगितले की, रशियाकडून भारताला कलाश्‍निकोव्ह रायफलीही पुरवल्या जाणार असून त्या पाच हजार रायफलींचा पहिला हप्ता भारताला याच वर्षी दिला जाणार आहे. संरक्षण विषयक व्यवहाराच्या बाबतीत आम्ही पेमेंटच्या प्रश्‍नावर यशस्वी तोडगा काढला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nएस 400 क्षेपणास्त्राचे उत्पादन रशियाने या आधीच सुरू केल असून ही क्षेपणास्त्रे भारताला पुरवण्याची प्रक्रिया सन 2025 पर्यंत पुर्ण केली जाणार आहेत. हा 5 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा व्यवहार असून त्यावर ऑक्‍टोबर 2018 मध्ये करार करण्यात आला आहे. यापैकी भारताने रशियाला 800 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे पहिले पेमेंटही केले आहे. एस 400 क्षेपणास्त्रे ही जगातील सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्रे असून त्यामुळे भारताची हवाई मारक क्षमता खूप वाढणार आहे. चारशे किमी अंतरावरील हवेतील लक्ष्याला मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे मिलिटरी हार्डवेअरचे उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्या संबंधात दोन्ही देशांमध्ये लवकरच एक करार केला जाणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले.\nपीएमपीने पालिकेच्या धर्तीवर जाहिरातदर आकारावा\n“आरटीई’ प्रवेशासाठी 11 दिवसांत 1 लाख 62 हजार 995 अर्ज\n“पेटीएम केवायसी’च्या नावाखाली गंडा\nप्रतिष्ठितांच्या विवाह सोहळ्याला पर्यावरणाची झालर\nसोने चोरणारी महिला अटकेत\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nबचत गटांना बाजारपेठा मिळवून देण्यात शासनाचा पुढाकार – ग्रामविकास मंत्री\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nजून अखेरीपर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार\nपुणे-नाशिक महामार्गावरील कोंडी सुटण्याची चिन्हे\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nआजचे भविष्य (शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२०)\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/congress-ministry-alloacation-and-possible-portfolio-list-161334.html", "date_download": "2020-02-23T05:16:13Z", "digest": "sha1:LKKSZXIDKKRELTKM4GYVNNAPAXTBNE5H", "length": 16954, "nlines": 191, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "काँग्रेसचं संभाव्य खातेवाटप | Congress Ministry Alloacation", "raw_content": "\nLIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महारा��ांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nअशोक चव्हाणांना सार्वजनिक बांधकाम विभाग मिळण्याची शक्यता, काँग्रेसचं संभाव्य खातेवाटप\nकृषी आणि ग्रामविकास या ग्रामीण विभागाशी संबंधित खात्यांसाठी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nसुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन पाच दिवस उलटले, तरी खातेवाटपाचा मुहूर्त अद्याप निघालेला नाही. मंत्र्यांच्या बंगल्यांचं वाटप वेळेत झालं, मात्र खातेवाटपाचा घोळ अद्यापही कायम आहे. काँग्रेसमुळे खातेवाटप रखडल्याचं बोललं जात असलं, तरी काँग्रेसची खातेवाटपाची यादी (Congress Ministry Alloacation) तयार असल्याचं समोर आलं आहे.\nबाळासाहेब थोरात – महसूल, मदत आणि पुनर्वसन\nअशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम\nनितीन राऊत – ऊर्जा\nविजय वडेट्टीवार – बंदरे, मत्स्य व्यवसाय, ओबीसी\nके. सी. पाडवी – आदिवासी विकास\nयशोमती ठाकूर – महिला आणि बाल कल्याण\nअमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण\nसुनील केदार – दुग्ध विकास आणि पशु संवर्धन\nवर्षा गायकवाड – शालेय शिक्षण\nकॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांच्याकडे कोणत्या विभागाची धुरा सोपवली जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तर सतेज पाटील आणि डॉ. विश्वजीत कदम या राज्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या दोन मंत्र्यांना कोणती जबाबदारी मिळणार, हेही अद्याप निश्चित नाही.\nखातेवाटप जाहीर करण्यास नेमका कधीची मुहूर्त लागणार, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. काँग्रेसमुळे हे खातेवाटप रखडल्याची चर्चा आहे. कृषी आणि ग्रामविकास या ग्रामीण विभागाशी संबंधित खात्यांसाठी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सहकार खात्यावरही काँग्रेसने हक्क सांगितला आहे. मात्र शिवसेनेचा कृषी खातं सोडण्यास नकार असल्यामुळे तणातणीची चिन्हं आहेत.\nदुसरीकडे, बंदरे, खारभूमी, सांस्कृतिक खाती देण्यास शिवसेना तयार आहे. मात्र कमी महत्त्वाची खाती घेण्यास काँग्रेसचा नकार आहे. त्यामुळे खातेवाटपावरून काँग्रेस-शिवसेनेत धुसफूस सुरु असल्याचं म्हटलं जातं. आता खातेवाटपावर शरद पवार काय निर्णय घेणार, हे पाहणं उत्सुकतेचं (Congress Ministry Alloacation) आहे.\nराष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री कोण\nअजित पवार– अर्थ आणि नियोजन\nदिलीप वळसे पाटील– कौशल्य विकास आणि कामगार\nधनंजय मुंडे– सामाजिक न्याय\nशिवसेनेच्या संभाव्य खातेवाटपाची यादी\nएकनाथ शिंदे- नगरविकास, सार्वजिनक बांधकाम\nसुभाष देसाई– उद्योग आणि खनिकर्म\nआदित्य ठाकरे– पर्यावरण, उच्च व तंत्रशिक्षण\nदरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस मंत्री अशोक चव्हाण यांच्यामध्ये बैठकीतच खडाजंगी झाल्याचं वृत्त काल आलं होतं. अजित पवारांनी या चर्चांचं खंडण केलं असलं, तरी खातेवाटपाचा घोळ पाहता तिन्ही पक्षांमध्ये खेचाखेची होत असल्याचं पाहायला मिळत आहे.\nनिर्णायक बैठकीत शिवसेनेने आपल्या पारड्यात तब्बल 24 खाती पाडून घेतली. तर गृह खातं राष्ट्रवादीला सोडल्याने सेनेकडे आता 23 खाती आहेत.\nमंत्रिमंडळ विस्तारामध्ये 36 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली आहेत. या सर्व मंत्र्यांना कोणते खातं मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.\nखातेवाटपाचा घोळ कायम असल्याने पालकमंत्रिपदांची वाटणीही रखडली आहे. तूर्तास 13-13-10 असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. Congress Ministry Alloacation\nकेवळ शिवसेनेनं नाही तर काँग्रेसनेही CAA समजून घ्यावा : कुमार…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आधी CAA समजून घ्यावा, काँग्रेसचा सल्ला\nएमआयएम भाजपची बी टीम : बाळासाहेब थोरात\nआदित्य ठाकरेंसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सोनिया गांधींची भेट\nएकट्या भाजपमध्येही मतभेद, मग तीन पक्षांच्या सरकारमध्ये मतभेद साहजिकच :…\nउद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधानांची भेट घेणार, सोनिया गांधींसोबतही चर्चा\nवाह रे मोदी तेरी चाल, वंचित-एमआयएम तेरे दलाल : प्रणिती…\nठाकरे सरकार-राज्यपालांमध्ये संघर्षाची ठिणगी, सरपंच निवडीचा अध्यादेश काढण्यास नकार\nपक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारलाय, पैठणमध्ये राडेबाज कार्यकर्त्यांना सुप्रिया…\n22 वर्षीय सुवर्ण पदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या, क्रीडा प्रबोधिनीतच गळफास\nओवेसींसमोर पाकिस्तान समर्थनार्थ नारे, तरुणीवर देशद्रोहाचा खटला\nशिल्पा शेट्टी 44 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई\n15 कोटी काय, त्यांच्यामागे 15 जण आले तरी सत्कार करेन,…\nएकट्या भाजपमध्येही मतभेद, मग तीन पक्षांच्या सरकारमध्ये मतभेद साहजिकच :…\nमंत्रालयातील टॉप मोस्ट पाच सनदी अधिकाऱ्यांची बदली\nउद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्���ावर, पंतप्रधानांची भेट घेणार, सोनिया गांधींसोबतही चर्चा\nLIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nLIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शिवनेरीवर ‘फैसला ऑन द स्पॉट’\nइतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/raju-shetty-talk-about-raj-thackeray-marathi-news/", "date_download": "2020-02-23T05:59:04Z", "digest": "sha1:XYFVXNO22EAVIGMCS3L2RVOBVPO2U7UH", "length": 7086, "nlines": 91, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "...तर राज ठाकरेंच्या मोर्चाला आमचा पाठिंबा असेल- राजू शेट्टी", "raw_content": "\n…तर राज ठाकरेंच्या मोर्चाला आमचा पाठिंबा असेल- राजू शेट्टी\nऔरंगाबाद | मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुकारलेल्या मोर्चाची मागणी बाहेरच्या देशातील घुसखोरांना हाकलून द्या एवढीच असेल तर आमचा राज ठाकरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे, असं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे. ते औरंगाबमध्ये बोलत होते.\nबाहेरच्या देशातून जे घुसखोर येतात त्यांचं समर्थन कुणीही करणार नाही. आम्हीही करत नाही. त्यामुळे बाहेरच्या घुसखोरांना हुसकाऊन लावा इतकी राज ठाकरेच्या मोर्चाची मागणी असेल तर आमचा त्याला पाठिंबा आहे, असं राजू शेट्टींनी सांगितलं आहे.\nसंविधानाने या देशात जात, धर्म, लिंग आणि पंथ या आधारावर कोणत्याही व्यक्तीसोबत भेदभाव केला जाणार नाही, असं आश��वासन दिलं आहे. सीएए कायदा या आश्वासनाला हरताळ फासणारा आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.\nदरम्यान, एनआरसीमध्ये जवळपास 40 टक्के लोकांना आपला जन्माचा पुरावाच देणं अशक्य आहे, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.\n-“केजरीवालांचा पराभव होणार, असं झालं नाही तर…”\n-उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना मोक्का लावा- अजित पवार\n-मनसेनं कधीही हिंदुत्व सोडलेलं नव्हतं- शर्मिला ठाकरे\n-राज ठाकरेंनी हिंदुत्ववादाचा वसा घेतल्यामुळे शिवसेना अस्वस्थ- प्रवीण दरेकर\n-“मनसेच्या मोर्चामागे भाजपचाच हात”\nही बातमी शेअर करा:\nसरकारमधून बाहेर पडा म्हणणाऱ्या अब्दूल सत्तारांना बच्चू कडूंचं जोरदार प्रत्युत्तर\nउद्योजकांना त्रास देणाऱ्यांना मोक्का लावा- अजित पवार\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nउद्योजकांना त्रास देणाऱ्यांना मोक्का लावा- अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/gaatha-shastranchi-news/hal-tejas-multirole-fighter-1801260/", "date_download": "2020-02-23T05:31:43Z", "digest": "sha1:QO27APMY3YUYYPSXJHHOFT4S5IYJKTKO", "length": 15345, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "HAL Tejas Multirole fighter | तेजस लढाऊ विमान | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nबंगळूरु येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) कडे १९८३ साली एलसीएच्या रचनेच��� जबाबदारी सोपवण्यात आली.\nभारतीय हवाई दलाकडे मोठय़ा प्रमाणावर असलेल्या रशियन मिग-२१ या विमानांना पर्याय म्हणून १९८०च्या दशकात स्वदेशी बनावटीच्या, वजनाने हलक्या लढाऊ विमानाच्या (लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट – एलसीए) निर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यातून तेजस हे स्वदेशी लढाऊ विमान आकारास आले.\nबंगळूरु येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) कडे १९८३ साली एलसीएच्या रचनेची जबाबदारी सोपवण्यात आली. १९८४ साली त्यासाठी एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीची (एडीए) स्थापना करण्यात आली तसेच देशातील अन्य अनेक प्रयोगशाळा आणि संस्थांचे सहकार्य घेण्यात आले. एलसीएसाठी शक्तिशाली जेट इंजिन तयार करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. त्यासाठी स्वदेशी कावेरी नावाच्या इंजिनाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे तेजससाठी अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीच्या एफ-४०४ या आफ्टरबर्निग टबरेफॅन इंजिनची निवड करण्यात आली. भारताने पोखरण येथे १९९८ साली केलेल्या दुसऱ्या अणुस्फोटांनंतर या इंजिनांच्या पुरवठय़ावरही बंधने आली. अशा अनेक कारणांनी प्रकल्पाला विलंब होत गेला. अखेर २००४ साली जनरल इलेक्ट्रिकशी एफ-४०४ जीई-आयएन २० ही इंजिनाची सुधारित आवृत्ती पुरवण्याचा करार झाला. एलसीएचा मूळ सांगाडा (एअरफ्रेम) अ‍ॅल्युमिनियम-लिथियम मिश्रधातू, कार्बन कॉम्पोझिट आणि टायटॅनियमचे मिश्रधातू यातून बनवला आहे. त्यामुळे तो हलका आणि मजबूत आहे. यासह एलसीएसाठी त्रिकोणी आकाराचे पंख (डेल्टा विंग्ज), ग्लास कॉकपिट (अ‍ॅनालॉगऐवजी डिजिटल डिस्प्ले असलेले कॉकपिट), इलेक्ट्रॉनिक फ्लाइट कंट्रोल सिस्टीम, फ्लाय-बाय-वायर यंत्रणा, अत्याधुनिक रडार यंत्रणा आदी व्यवस्था विकसित करणे गरजेचे होते. यातील बहुतांश यंत्रणा देशातच विकसित करण्यात आल्या. आता एलसीएचे साधारण ७० टक्के भाग स्वदेशी बनावटीचे आहेत.\nतेजसच्या प्रारूपाचे (प्रोटोटाइप) पहिले यशस्वी उड्डाण ४ जानेवारी २००१ रोजी झाले. त्यानंतरही त्यात अनेक बदल करीत तेजसची मार्क-१ ही आवृत्ती हवाई दलात वापरासाठी तयार झाली. २००३ साली एलसीएचे तेजस असे नामकरण झाले. तेजसची मार्क-१ या आवृत्तीच्या उत्पादनाला परवानगी मिळून २०१६ साली हवाई दलात ४५ व्या स्क्वॉड्रनची उभारणी करून त्यात तेजस दाखल करण्यात आले. सध्या हवाई द��ाने अशा ४० विमानांची मागणी नोंदवली आहे. तेजसच्या मार्क-१-ए आणि मार्क-२ या अधिक सुधारित आवृत्ती बनवल्या जात आहेत. त्यात अधिक शक्तिशाली इंजिन, सुधारित यंत्रणा आणि शस्त्रास्त्रे बसवली जात आहेत. तेजसची नौदलासाठीची आवृत्तीही तयार करण्याचा प्रयत्न झाला. तेजस एका इंजिनावर आधारित विमान असून त्याचा कमाल वेग ताशी २२०५ किमी (माक १.८) आहे. त्याचा पल्ला (दुहेरी) १७५० किमी आहे. तेजस ५०० किमीच्या त्रिज्येत (कॉम्बॅट रेडियस) प्रभावीपणे लढू शकते आणि अधिकतम १६००० मीटर (५२,५०० फूट) उंची गाठू शकते. त्यावर कॅनन, विविध प्रकारचे बॉम्ब, क्षेपणास्त्रे आदी शस्त्रसंभार बसवण्याची सोय आहे.\nमात्र इतक्या वर्षांनंतरही तेजस अद्याप पूर्णपणे विकसित झालेले आणि युद्धात परिणामकारकता सिद्ध केलेले विमान नाही. त्यामुळे त्याच्या उपयोगितेबद्दल आणि वेळेत उत्पादनाबद्दल हवाई दल साशंक आहे. तसेच त्याची किंमतही काहीशी अधिक, म्हणजे एका तेजस मार्क-१-ए विमानासाठी ४६३ कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे सध्या तातडीची गरज भागवण्यासाठी फ्रान्सकडून राफेल विमाने घ्यावी लागत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 एचएफ -२४ मरुत आणि अजित विमाने\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅल�� करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/kasara-nashik-bus-service/", "date_download": "2020-02-23T04:38:57Z", "digest": "sha1:RC6FNZOGFBVNQJRGBANVKOC5UEG72FMI", "length": 15289, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "कसारा-नाशिक बससेवा बंद | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राज�� गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nपंधरा वर्षांपासून सुरू असलेली एसटीची कसारा-नाशिक ही बसफेरी अचानक बंद करण्यात आल्याने यामार्गावरील प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत. पुरेसे भारमान मिळत नसल्याचे कारण देत शहापूर आगारप्रमुखांनी तडकाफडकी बस पेâNयाच बंद केल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.\nकसारा-नाशिक आणि नाशिक-कसारा या मार्गावर दररोज २६ फे-या अविरतपणे धावतात. दररोज अंदाजे दीड हजार प्रवासी या मार्गावर प्रवास करतात. एक बस सरासरी १७ हजारांचे उत्पन्न देते. या मार्गावर एसटीने नियमित प्रवास करणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात आहेत. नोकरी व्यवसायानिमित्ताने मुंबई, कल्याण, ठाणे येथे जाणा-या प्रवाशांना कसारा-नाशिक ही बस सेवा मोठा आधार आहे. मुंबई, ठाण्यात नोकरी करणारे चाकरमानी लोकलने कसारापर्यंत येतात. तेथून कसारा-नाशिक बसने नाशिक, शिर्डी, वणी, अकोला, लासलगाव, चाळीसगाव, धुळे मार्गावर प्रवास करतात. मात्र गेल्या १५ दिवसांपासून अचानक ही बसफेरीच बंद केल्याने प्रवासी वर्गाचे आतोनात हाल होत आहे.\nप्रवाशांनी आगारप्रमुख श्रीमती शेळके यांची भेट घेऊन ही बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली. यावर त्यांनी जिथे एसटी उभी केली जाते तिथेच अवैध्य प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असतात मग आम्ही बसफेरी का सुरू करावी असा सवाल केला. तुम्ही अवैध्य प्रवासी वाहतूक रोखा मगच कसारा -नाशिक बसफेरी सुरू करू असे त्यांनी विधान केले. मुळात ८० टक्के प्रवासी हा एसटीनेच प्रवास करतो. केवळ अवैध्य प्रवासी वाहतुकीचे कारण देऊन फायद्यात असलेली बसफेरी बंद करणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याची तिखट प्रतिक्रिया प्रवासी देत आहेत.\nएसटीच्या मुळावर अवैध्य प्रवासी वाहतूक\nकसारा-नाशिक बसफेरी बंद पडण्यास अवैध्य प्रवासी वाहतूक हेही एक प्रमुख कारण आहे. कसारा रेल्वे स्थानकाबाहेर अवैध्य प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांचा अक्षरश: गराडा असतो. जवळपास ३०० ते ३५० वाहने येथे उभी असतात. स्थानकातून प्रवासी बाहेर पडताच हे वडापचालक प्रवाशांना एसटीकडे जाऊच देत नाहीत. त्यांना कमी तिकीट दराचे आमिष दाखवून आपल्याकड�� खेचतात. यामुळेही एसटीचे भारमान कमी झाले आहे. अर्थपूर्ण संबंधामुळे पोलीसही या वाहनांवर काहीच कारवाई करत नाहीत.\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\nया बातम्या अवश्य वाचा\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Shivsena-chief-Uddhav-Thackeray/", "date_download": "2020-02-23T04:12:45Z", "digest": "sha1:K227AGUU5WTQVGB7IGMMF77W5Y2FB2DV", "length": 8437, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " करंगळी दाखविणारा अजित पवार होणार नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › करंगळी दाखविणारा अजित पवार होणार नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात\nकरंगळी दाखविणारा अजित पवार होणार नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात\nमी शेतकर्‍यांसाठी कासव होईन, पण शेतकर्‍यांनी पाणी मागितल्यावर त्यांना करंगळी दाखवणारा अजित पवार होणार नाही, अशी चपराक उद्धव ठाकरे यांनी घनसावंगी येथे लगावली. अजित पवार तुम्ही बिन शेपटी आणि बिन शिंगाचे प्राणी आहात, त्यामुळे शिवसेनेवर टीका करण्यापूर्वी विचार करा असा सल्‍ला त्यांनी दिला.\nघनसावंगी येथे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ. हिकमत उढाण यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन व शेतकरी मेळावा प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे राज्य सचिव मिलिंद नार्वेकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. संजय जाधव, उपनेते लक्ष्मण वडले, विनोद घोसाळकर, सहसंपर्क प्रमुख डॉ. हिकमत उढाण, जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, भास्कर अंबेकर, माजी आमदार शिवाजी चोथे, संतोष सांबरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांची उपस्थिती होती.\nघनसावंगी येथे हिकमत उढाण हे साखर कारखाना सुरू करणार आहे���. हे सर्व शेतकर्‍यांच्या हितासाठी आहे. आतापर्यंत अनेक कारखाने सुरू झाले व बंदही पडले. चालवणारे गब्बर झाले, असे स्पष्ट करून ठाकरे म्हणाले, शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी सातत्याने शेतकरी रस्त्यावर उतरतो. शेतकर्‍यांना भावाबाबत आश्‍वासनांची गाजरे सरकार दाखवीत आहे. राष्ट्रवादी हल्लाबोल करत आहे. या सभामधून अजित पवार शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेला शेळी झाली, दुतोंडी गांडूळ, कासव आदी उपमा देत आहेत. अजित पवार हे बिगर शिंगाचे आणि बिगर शेपटीचे आहेत. शिवसेना हा वाघ आहे. वाघ हा वाघच असतो, असे ते म्हणाले.सत्तेत राहूनही आम्ही शेतकर्‍यांच्या हितासाठी भांडतो. गेल्या वर्षी तूर उत्पादक शेतकर्‍याचे हाल झाले. या वर्षी ऊस उत्पादन चांगले आले. त्यामुळे साखरेला भाव मिळायला हवा. आपल्या देशात साखरेचे मोठे उत्पादन होत असतानाच मोदी सरकार पाकिस्तानातून साखर आयात करीत आहेत. एकीकडे पाकिस्तान देशावर हल्ले करत असतानाच मोदी सरकारला पाकिस्तानची साखर गोड कशी लागते, असा निर्लज्जपणा कशासाठी तुम्ही अशा निर्लज्ज सरकारला पुन्हा निवडून देणार का तुम्ही अशा निर्लज्ज सरकारला पुन्हा निवडून देणार का असा सवाल ठाकरे यांनी केला. केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प शेती केंद्रित असून हे शिवसेनेच्या लढ्याचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.\nशिवसेनेने भाजपला गेली 25 वर्षे सांभाळून घेतले. त्यांचे सर्व लाड, चोचले पुरवले, पण ते आता आमच्याच घरात घुसलेत. त्यामुळे आता आम्ही स्वबळाचा नारा दिला आहे. आता आम्ही एकटेच लढणार आणि एकटेच जिंकणार, असा ठाम विश्‍वास यावेळी व्यक्‍त केला. येणार्‍या निवडणुकीत हिकमत उढाण यांच्या पाठीशी उभे राहून शिवसेनेचे खासदार व आमदार निवडून आणावेत असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.\nखासदार संजय जाधव, अर्जुन खोतकर यांची यावेळी भाषणे झाली. डॉ. हिकमत उढाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अपक्ष जि. प. सदस्य अन्सीराम कंटुले पं. स. अशोक उदावंत, संदीप कंटुले यांनी शिवसेनेत प्रवेश केला.\nडोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nNZvsIND : मयांक अग्रवालचे अर्धशतक\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nकोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुं��ईत टंचाई\nमहापोर्टल बंद : नोकरभरतीची परीक्षा मात्र खासगी कंपन्यांकडेच ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%B2_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9D,_%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2020-02-23T05:58:55Z", "digest": "sha1:CXV53XXALVH63265Q67UM5E2PL3RB32H", "length": 32392, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विझिबल हिस्टरीझ, डिसअपियरिंग विमेन - विकिपीडिया", "raw_content": "विझिबल हिस्टरीझ, डिसअपियरिंग विमेन\nविझिबल हिस्टरीझ, डिसअपियरिंग विमेन : प्रोड्यूसिंग मुस्लीम विमनहूड इन लेट कलोनियल हे महुआ सरकार यांनी लिहिलेले २००८ मध्ये जुबान या स्त्रीवादी प्रकाशन गृहाने दक्षिण आशियामध्ये प्रकाशित केलेले पुस्तक आहे. तर ड्युक विद्यापीठ प्रकाशनाने संपूर्ण जगामध्ये प्रकाशित केले.\nमहुआ सरकार यांनी त्यांचा सदर पुस्तकामध्ये वसाहतकालीन भारताच्या इतिहासामध्ये मुस्लिम स्त्रियांचे कोणकोणत्या वेगवेगळ्या मार्गांनी चित्रण झाले आहे याची चिकित्सात्मक चर्चा केली आहे. राष्ट्राचे केंद्रीकरण व आधुनिकतेचे बौद्धिक राजकारण यांचा परिणाम म्हणजे भारतातील व वसाहतकालीन बंगालमधील मुस्लिम स्त्रियांचे सिमांतीकरण झाले आणि बळी म्हणून त्यांचे एक विशिष्ठ असे चित्रण निर्माण केले गेले.१८ व्या शतकापासून राष्ट्राच्या इतिहासामधून मुस्लिम स्त्रिया या जवळपास पूर्णपणे अदृश्य झाल्या. वसाहतकालीन भारतातील स्त्रियांबद्दल इतिहासामध्ये लिहिले गेले आहे परंतु या प्रामुख्याने उच्च जात/वर्णीय किंवा मध्यमवर्गीय हिंदू स्त्रिया होत्या ज्यांनी अप्रत्यक्षपणे मुस्लिम स्त्रियांना प्रतिबंध करण्यात सहभाग दिला होता. लेखिका नमूद करतात की, वसाहतकालीन भारताच्या उत्तर कालखंडामध्ये मुस्लिम स्त्रियांची ही अदृश्यता आदर्श नागरिकत्वाची भावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरली. व्यापक संग्रहित संशोधन व मौखिक इतिहास यांच्या माध्यमातून सरकार यांनी मुस्लिम स्त्रिया या कशाप्रकारे वसाहतीक, हिंदू, राष्ट्रवादी आणि उदारमतवादी मुस्लिम लिखाणातून अदृश्य राहिल्या याचा आढावा घेतला आहे. तसेच मुस्लिम स्त्रियांची पूर्वी तयार केलेली प्रतिमा, वर्तमानकालीन प्रतिनिधित्व आणि सध्याच्या भारतात मुस्लिम स्त्रियांविरुद्ध होणारा हिंसाचार या सर्वांमधील गुंतागुंतीचे आंतरसंबंध यांची उकल केली आहे. एकमेकांशी जोडलेली अशी चार प्रकरणे पुस्तकात असून वसाहतकालीन बंगालमध्ये मुस्लिम स्त्रिया कशाप्रकारे दृश्य किंवा अदृश्य होत्या; तसेच आजच्या मुस्लिम व हिंदू अशा दोन्ही स्त्रियांच्या फाळणीपूर्व बंगालच्या आठवणी यासर्वांचा आढावा घेतला आहे. समारोपाच्या प्रकरणामध्ये शेवटी भूतकालीन प्रतिनिधित्वाच्या संदर्भातील हिंसाचार आणि समकालीन भारतामध्ये स्त्रियांविरुद्ध होणारा हिंसाचार यांच्यातील आंतरसंबंधांवर प्रकाश टाकला आहे.\nपहिल्या प्रकरणामध्ये महुआ सरकार यांनी प्राथमिक साहित्य आणि काही निवडक महत्वाचे प्राथमिक स्रोत वापरून वसाहतकालीन दस्ताऐवजांचे पुनर्परीक्षण केले आहे ज्यातून वर्चस्ववादी ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये स्त्रियांचा समावेश व प्रतिनिधित्व कसे केले आहे याचा आढावा घेतला आहे. १८ व्या शतकामध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने आपले बस्तान भारतात बसवायला सुरुवात केली; त्यादरम्यानभारतातील मुस्लिम राजवटी देखील अस्ताला जाऊ लागल्या होत्या. या काळामध्ये भारतीय उपखंडामध्ये ब्रिटीश पुरुष व स्थानिक स्त्रिया यांच्यामध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित होऊ लागलेले. उपखंडामध्ये ईस्ट इंडिया कंपनीसाठी मनुष्यबळाचे पुनरुत्पादन होण्यासाठी हे संबंध हे महत्वाचे ठरले. या स्थानिक स्त्रिया नेहमी मोलकरीण, सेविका, गुलाम, सोबती, सहचर आणि ज्या पुरुषांच्या 'इच्छेच्या विषय वस्तू' असू शकतात अशा प्रकारेच प्रदर्शित केल्या जात असत; ज्या ब्रिटिश साम्राज्याच्या उत्कर्षासाठी पूरक होत्या. ब्रिटिशांचे राज्य आणि वर्चस्व यांचे समर्थन करण्यासाठी व स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी/पुनर्रचित करण्यासाठी या स्थानिक स्त्रिया व त्यांचे 'इच्छेच्या विषय वस्तू' म्हणून केले जाणारे चित्रण तसेच बळी म्हणून त्यांची तयार केली गेलेली प्रतिमा हे मुद्दे महत्वाचे ठरले. स्त्रियांचे हे चित्रण करण्याच्या दिशेने जाणीवपूर्वक उचलेले हे पाऊल हे प्रत्यक्षात या स्थानिक स्त्रिया ज्या ब्रिटीशांच्या सहचारिणी होत्या त्यांचे इतिहासलेखनात आलेले जे प्रश होते त्याकडे दुर्लक्ष करविणारे होते. तरीदेखील या स्त्रिया वसाहतीक मनुष्यबळाचे पुनरुत्पादन करणे व महत्वाच्या सामाजिक संस्थेचा भाग बनणे अशा महत्वाच्या भूमिका पार पडतात.\nप्रकरण दोन पोलिटीक्स ऑफ इन(विझीबिलीटी) यामध्ये स्त्रिया या राष्ट्राच्या दृश्य स्वरूपातील प्रतिक कशा बनतात हे उलगडले आहे. स्त्रीवादी अभ्यासकांनी लिंगभाव आधारित होणाऱ्या शोषणाचे विश्लेषण करताना अस्मितांच्या ऐवजी स्त्रियांमधील भिन्नात्वाला महत्वाचे स्थान दिले, पुस्तकाच्या लेखिका याच मांडणीच्या सहाय्याने विश्लेषण करतात की, लिंगभाव व वर्ण यांच्याआधारे समूहाच्या व वर्गाच्या ज्या अस्मिता तयार केल्या गेल्या; ज्यात हिंदू उच्च जातीय मध्यम वर्गीय स्त्रियांच्या अस्मितेमुळे मध्यम वर्गीय मुस्लिम स्त्रियांना सदर अस्मिता नाकारल्या जातात. १९ व्या शतकामध्ये जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारताचा संपूर्ण प्रशासकीय कारभार आपल्या हातात घेतला तेव्हा त्या प्रक्रियेमध्ये एक नवीन असा नोकरदार इंग्रजी बोलणारा मध्यम वर्ग उदयास आला. इंग्रजी शिक्षणामुळे बंगालमध्ये बौद्धिक क्रांती व सामाजिक सुधारणा होण्यास सुरुवात झाली, ज्यावर पाश्चिमात्य उदारमतवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव होता आणि प्रबोधन व धर्माचे विचार यांच्या संदर्भात त्यांचे यश हे गृहीत धरले जात होते. 'भारतीय' संस्कृतीवर केल्या गेलेल्या टीकेमध्ये हिंदू धर्माच्या सामाजिक व धार्मिक प्रथा आणि स्त्रियांना दिली जाणारी वागणूक यावर भर दिला गेला, ज्याचा परिणाम म्हणजे हिंदू उच्च जातीय पुरुषांना त्यांच्या प्रथा-परंपरांबद्दल पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली. परंतु सामाजिक सुधारणेच्या या संपूर्ण चळवळीमध्ये मुस्लिम समूह हा वेगळा पडला कारण जे सामाजिक प्रश्न मांडले गलेले होते त्यांच्यासोबत ते स्वतःला जोडून घेऊ शकत नव्हते. मुस्लिम हे त्या अर्थाने पुराणमतवादी असले तरी सार्वजनिकरीत्या स्त्रियांवर अत्याचार करण्याची त्यांची प्रथा नव्हती. आदर्श ठरलेले नव मध्यम वर्गातील शिक्षित स्त्रिया व पुरुष यांच्या माध्यमातून स्त्रियांचे नव्या स्वरुपात पुनर्साचिकरण केले जाऊ लागले. यामागील मुख्य प्रेरणा ही ब्रिटिशांनी मुस्लिमांचे जे वर्गीकरण केले व ज्यातून मुस्लिम पुरुषांना अनैतिक, अप्रतिष्ठा आणि अवास्तव पुरुषी जे स्त्रियांचे शोषण करतात; ज्यामुळे ते परिवर्तनाच्या चळवळीमध्ये देखील सहभागी होत नाहीत अशी गृहीतके निर्माण केली गेली. या वसाहत काळामध्ये जे निर्माण झालेले साहित्य होते; जे प्रामुख्याने धर्म, राष्ट्रवाद यांच्याशी संबंधित होते; त्यात मुस्लिम स्त्रिया या जरी त्याकाळी आवाज उठवत होत्या तरीदेखील त्यांची अतिशय कमी प्रमाणात दखल घेतली जात असे. १८ व्या शतकाच्या शेवटापासून ते २० व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत हे जे एक शतक होते त्यामध्ये वसाहतीक व हिंदू वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादी अवकाशामध्ये मुस्लिम स्त्रियांना जाणीवपूर्वक अदृश्य ठेवले गेले. लिखित साहित्यातील स्त्रियांचे दृश्य वा अदृश्य असणे व त्यातून स्त्रियांच्या विशिष्ठ प्रतिमा निर्माण करण्याचे राजकारण हे ठराविक इतिहास निर्माण करणे व स्त्रियांचे ठराविक असे वर्णन करणे याच्याशी संबंधित होते. लेखिका हे आवर्जून नमूद करतात की, सामाजिक परिवर्तन व स्त्रियांच्या मुक्तीचे गौरवीकरण यासंदर्भातील जो समूहावादी अवकाश होता तो प्रत्यक्षात पितृसत्ताक/राष्ट्रवादी पुरुषांनी त्यांच्या सोयीने जे बदल घडवून आणले होते त्यामध्ये स्त्रियांनी स्वतःला त्यांच्या बदलांनुसार परिस्थितीसोबत जुळवून घेणे हे अपेक्षित होते.\n१९ व्या शतकाच्या शेवटी ते २० व्या शतकाच्या दरम्यान मुस्लिम मध्यम वर्ग हा बंगाली ही त्यांची भाषा आहे असे म्हणत उदयास आला. या मुस्लिम समूहाला वसाहतवाद्यांकडून, मुस्लिम सनातन्यांनी धर्मांतरित म्हणून कनिष्ठ दर्जाचे हिंदू म्हणून व हिंदूंनी त्यांच्यापेक्षा निम्न दर्जाचे असे म्हणून सर्व बाजूंनी विरोध झाला. अशाप्रकारच्या गुन्हेगारीकरणामुळे मुस्लिम समूहाचे प्रश्न हेच त्यांची ओळख बनले आणि वसाहतवादी आणि हिंदू समूहांनी ज्या समूहाच्या व बनविलेल्या होत्या त्याला; यासोबतच लिंगभाव आधारित होणारे शोषण याला संपादकीय साहित्य प्रसिद्ध करणे तसेच लोकप्रिय साप्ताहिक यांच्या माध्यमातून आव्हान देण्यास मुस्लिम समूहाने सुरुवात केली. नेगोशीयेटिंग मॉडरनिटी या प्रकरण तीन मध्ये लेखकाने हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे की, राष्ट्र राज्य व राष्ट्र यांच्यावरील स्त्रीवादी सिद्धांकनामध्ये मुस्लिम समूहाच्या अस्मितेचे वरील प्रमाणे जे प्रश्न होते त्याची आवश्यक तेवढी दखल घेतली गेली नाही. तसेच काळ्या स्त्रीवादी व तिसऱ्या जगातून जी मांडणी केली गेली त्यामध्ये बंगाल मधील ऐतिहासिक संदर्भात मुस्लिम स्त्रियांची जी मांडणी केली गेली त्यावर देखील प्रश्न उभे केले आहेत. जाणीवपूर्वक केलेले अदृष्यीकरण ही बंगालच्या फाळणीच्या संदर्भात मुस्लिमांना फुटीरतावादी व सनातनी म्हणून जाहीर करण्यात एक महत्वाचे साधन म्हणून वापरले गेले. बंगाली मुस्लिम बुद्धीजीवी वर्गाचा या राजकीय फाळणीला विरोध नव्हता. फाळणीच्या कथनामध्ये मुस्लिमांना फुटीरतावादी म्हणून चित्रित करण्यातून फाळणीचे समर्थन केले गेले की, मुस्लिमांना फाळणी हवी होती आणि हिंदूंना त्याचे दु:ख सहन करावे लागले.\nइतिहास हा जनता, शासन किंवा प्रबळ प्रतिनिधित्व यांच्यातून निर्माण केला जात नाही तर लोकांच्या आठवणींमध्ये भूतकाळ जसा रचला जातो त्याप्रमाणे इतिहास हा लोकांच्या आठवणींमध्ये घडविला जातो. जनमानसातील आठवणींचा अभ्यास हा विवेकवादी असणे हे आवश्यक आहे कारण वर्चस्ववादी सिद्धांकने आणि अकादमिक व सार्वजनिक जगातील विरोधी रचना तसेच प्रथा परंपरांनी युक्त खाजगी जग व सार्वजनिक जग यांच्याशी हे संबंधित आहे. डीफ्रेंस इन मेमरी या चौथ्या प्रकरणामध्ये सरकार यांनी बंगाल मधील वसाहतीक राजवटीच्या शेवटच्या दशकांचा आढावा घेतला आहे. विशेषतः शहरी मुस्लिम लोकांच्या बदलत्या जीवनशैलीबद्दल मुस्लिम स्त्रियांच्या आठवणी ज्या एक महत्वाचे दस्तऐवज आहेत ज्यातून त्या प्रदेशाचा भौगोलिक इतिहास देखील समोर येतो. लेखिका नमूद करतात की, आठवणी या सत्याचा शोध घेण्यासाठीच असतात असे नाही तर वैयक्तिक आठवणी या इतिहासाचे जे विभक्त न होऊ शकणारे असे प्रतिनिधित्व असते त्यासोबत जोडलेल्या असतात. मौखिक इतिहासामधून वसाहतकाळाच्या उत्तरार्धामध्ये जो हिंदू राष्ट्रवाद आणि ब्रिटीश राष्ट्रवाद होता त्यादरम्यान निर्माण झालेले 'मुस्लिमपण' हे लेखिकेने मांडले आहे. ज्यामध्ये मध्यमवर्गीय बंगाली मुस्लिम स्त्रिया ज्या १९१० ते १९५० च्या दरम्यान कलकत्ता किंवा ढाका मध्ये जन्माला आलेल्या स्त्रिया तसेच काही मध्यम वर्गीय बंगाली हिंदू स्त्रिया यांच्या आठवणींचा समावेश आहे.\nमहुआ सरकार यांनी पुस्तकाच्या निष्कर्षामध्ये मुस्लिम स्त्रियांचे ऐतिहासिकदृष्ट्या जे प्रतिनिधित्व केले गेले आहे आणि त्याची समकालीन भारताच्या सध्याच्या आकादामिक व लोकप्रिय क्षेत्रांमध्ये कशी जडणघडण केली जात आहे यावर चर्चा केली आहे. हसन आणि मेनन यांच्या मांडणीला पुढे घेऊन लेखिका मांडतात क���, राष्ट्रवादाच्या अवकाशामधून तसेच सामाजिक वगळणे यासंदर्भातील त्यानंतर येणारा इतिहास यामध्ये मुस्लिमांना कशाप्रकारे उत्पादित केले/ खोडले गेले/ परीघावर टाकले गेले याची दखल घेण्यात मोठ्याप्रमाणात अभ्यासकांना अपयश आले आहे. मुस्लिम स्त्रियांचे बळी म्हणून वसाहतकालीन चित्रण किंवा वर्तमानकालीन चित्रण हे तसेच आहे आणि मुस्लिम हा कोटीक्रम निर्माण करण्याची दीर्घ प्रक्रिया ही काळानुसार प्रतिनिधित्वाच्या अदृष्यीकरणामध्ये बदलत गेलेली दिसते ज्याचा संदर्भ सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या हिंसाचारासोबत आहे. समकालीन भारतामध्ये मुस्लिम स्त्रियांची दखल सार्वजनिक जगामध्ये घेण्यास काही घटना कारणीभूत ठरल्या त्या म्हणजे १९८० च्या दशकातील शहाबानो घटना आणि २००२ मधील गुजरातमधील दंगल. या सर्वांच्या अनुषंगाने लेखिका मुस्लिमांचे पद्धतशीरपणे अवमुल्यन करण्याच्या पद्धती या स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचाराच्या वेगवेगळ्या प्रकारांमधून चर्चिल्या आहेत. यासोबतच मुस्लिम व्यक्तीनिष्ठतेला ज्याप्रकारे खोडून काढले जाते हे मांडले आहे. [१]\nबर्टन ज्यांनी आर्काइव स्टोरिस: फेक्ट्स,फिक्शन अंड द राईटिंग या पुस्तकाचे संपादन केले आहे; ते म्हणतात की या पुस्तकामधून जे वास्तविक स्वरूपाचे काम पुढे आले आहे त्यामधून दक्षिण आशियातील इतिहास, लिंगभाव व स्त्री अभ्यास, उत्तर-वसाहतकालीन सिद्धांतआणि ऐतिहासिक सामाजिक शास्त्र यांच्यामध्ये एक नवीन अवकाश निर्माण झाला आहे.\nदुर्बा घोष या सदर पुस्तकाबद्दल म्हणतात की, यातून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे; विशेषतः भारतीय उपखंडातील मुस्लिम स्त्रियांबद्दल. सरकार यांनी शहाबानो या वादग्रस्त घटनेची पुन्हा चर्चा केली आहे तसेच गुजरात मधील दंगलीची चर्चा निष्कर्षामध्ये केली आहे. ही चर्चा सरकार यांच्या विस्तृत मांडणीवर आधारित आहे परंतु ती त्यांच्याच मांडणीच्या विरोधात पण दिसते कारण मुस्लिम स्त्रियांची वस्तुनिष्ठता ही वैयक्तिक कोटीक्रमांच्या किंवा घटनांच्या पलीकडे जाऊन समाजाने आवश्यक आहे. [२]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ ऑगस्ट २०१९ रोजी ००:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युश���/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/dont-panic-public-on-aadhar-link-issue-supreme-court/", "date_download": "2020-02-23T04:40:59Z", "digest": "sha1:OCE56OAWVZRWJNPLKQ4RJTHLRJKWJIE6", "length": 15026, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘आधार’ लिंकच्या मेसेजने लोकांना घाबरवू नका! सर्वोच्च न्यायालय | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\n‘आधार’ लिंकच्या मेसेजने लोकांना घाबरवू नका\nसामना प्रतिनिधी, नवी दिल्ली\nआधार कार्ड क्रमांक लिंक करण्यासाठी सातत्याने मेसेज पाठवून लोकांना घाबरवू नका, अशा स्पष्ट शब्दांत आज सर्वोच्च न्यायालयाने बँका आणि मोबाईल सेवा देणाऱया कंपन्यांना फटकारले आहे. मेसेजमध्ये आधार लिंकची शेवटची तारीख कधी आहे याचा स्पष्ट उल्लेख करावा, असेही न्यायालयाने बजावले.\nमोबाईल क्रमांकापासून बँक खात्यांपर्यंत आधार क्रमांक कार्ड लिंक करण्याची सक्ती सरकारने केली आहे. या सक्तीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. आधार कार्ड लिंक म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या खासगीपणाच्या हक्काचा (राईट टू प्रायव्हसी) निर्णयाचा भंग असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. यावर आज सुनावणीवेळी मोबाईल नंबर आणि बँक खाते यांच्याशी आधार कार्ड लिंक करण्यास स्थगिती द्यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. मात्र, न्यायमूर्ती शिक्री यांच्या खंडपीठाने स्थगिती देण्यास नकार दिला. आधार लिंक सक्तीबाबतचा निर्णय घटनापिठापुढे आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी घटनापिठात सुनावणी होणार आहे असे न्यायमूर्ती शिक्री यांनी स्पष्ट केले. पण, आधार लिंक करण्याचे मेसेजेस सातत्याने पाठवून लोकांना घाबरवू नका. मेसेजेस पाठवताना आधार लिंक करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे याचा ठळक उल्लेख करा असे खंडपीठाने मोबाईल कंपन्या आणि बँकांना फटकारले.\nमोबाईल-आधार जोडणीची डेटलाईन ६ फेब्रुवारी\nमोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडण्याची मुदत ६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत आहे असे केंद्र सरकारने आज सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. बँक खात्यांशी आधार लिंकची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविली आहे. परंतु नवीन बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्डची सक्ती केली आहे.\nआधार कार्ड लिंक केले नाही तर मोबाईल नंबर बंद होईल, बँक ��ाते बंद करू, अशा सततच्या मेसेजेसमुळे लोक वैतागले आहेत. पण आज सुनावणीवेळी न्यायमूर्ती शिक्री यांनी न्यायमूर्तींनाही असे मेसेज येत आहेत याकडे लक्ष वेधले.\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\nया बातम्या अवश्य वाचा\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prostepper.com/mr/products/routine-two-phase-hybrid-stepping-motor/nema-23-standard-type-hybrid-stepping-motor/", "date_download": "2020-02-23T04:33:44Z", "digest": "sha1:MSF35AYJLNFAMWAHKFZZE5FLSOB6CFIC", "length": 4931, "nlines": 169, "source_domain": "www.prostepper.com", "title": "NEMA 23 मानक प्रकार संकरित स्टेप्पिंग मोटार पुरवठादार व कारखाने - चीन NEMA 23 मानक प्रकार संकरित मोटर उत्पादक स्टेप्पिंग", "raw_content": "\nबंद पळवाट संकरीत पायउतार मोटर\nपसंतीचे संकरीत पायउतार मोटर\nउच्च सुस्पष्टता संकरीत पायउतार मोटर\nउच्च गती संकरीत पायउतार मोटर\nIP65 संकरीत पायउतार मोटर\nनियमानुसार दोन टप्प्यात संकरीत पायउतार मोटर\nतीन टप्प्यांत संकरीत पायउतार मोटर\nनियमानुसार दोन टप्प्यात संकरीत पायउतार मोटर\nNEMA 23 मानक प्रकार संकरीत पायउतार मोटर\nबंद पळवाट संकरीत पायउतार मोटर\nपसंतीचे संकरीत पायउतार मोटर\nउच्च सुस्पष्टता संकरीत पायउतार मोटर\nउच्च गती संकरीत पायउतार मोटर\nIP65 संकरीत पायउतार मोटर\nनियमानुसार दोन टप्प्यात संकरीत पायउतार मोटर\nतीन टप्प्यांत संकरीत पायउतार मोटर\nNEMA 23 वळण बंद करा स्टेप्पिंग मोटर (1000CPR 55mm 1.2Nm)\nNEMA 23 मानक प्रकार संकरीत पायउतार मोटर\nB2, Hutang औद्योगिक पार्क, Hutang टाउन, Wujin जिल्हा, चंगझहौ, जिआंगसू प्रांत, चीन\nअमेरिकन ऑटोमेशन तंत्रज्ञान प्रदर्शनामध्ये / पश्चिम ...\n2018 एसपीएस भारतीय दंड विधान आमंत्रण नाही\nसीसीटीव्ही 9 PROSTEPPER मुलाखत आणि अहवाल ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2017-2022: चंगझोउ Prostepper कंपनी, लिमिटेड.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%95", "date_download": "2020-02-23T05:40:27Z", "digest": "sha1:XTCPWWOMEPT6Z4ZQCTEFRPH3FREXDFEO", "length": 26038, "nlines": 313, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "सर्जिकल स्ट्राइक: Latest सर्जिकल स्ट्राइक News & Updates,सर्जिकल स्ट्राइक Photos & Images, सर्जिकल स्ट्राइक Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nराम मंदिर भूमीपूजन सोहळ्याला सोनिया, ममता, पवारांनाही बोलवा: शिवसेना\nराम नवमी किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी रामजन्मभूमी मंदिराच्या कामाला ‘ट्रस्ट’ने सुरुवात करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते मंदिराच्या कार्याचे भूमिपूजन करण्यात यावे व तेच योग्य ठरेल, असं सांगतानाच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपा नेते मुलायमसिंह यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह देशातील सर्व प्रमुख नेत्यांना या भूमिपूजन सोहळ्यास बोलवायला हवे. या नेत्यांना सोहळ्याचे आमंत्रण द्यायला काय हरकत आहे, असा सवाल शिवसेनेने केला आहे.\n65th Amazon Filmfare Award 2020 Live: 'गली बॉय'साठी अलिया, रणवीरला उत्कृष्ट अभिनेत्री, अभिनेत्याचा पुरस्कार\nशोले, शान, सीता और गीता आणि सागर सारख्या बहारदार चित्रपटांचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा आज जीवनगौरव पुरस्कारने सन्मान करण्यात आला. चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या अमुल्य योगदानाबद्दल फिल्मफेअरने रमेश सिप्पी यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव केला. अभिनेता अक्षय कुमारच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.\nपाकला १० दिवसांत धूळ चारू\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली'स्वातंत्र्यापासून जम्मू-काश्मीरचा प्रश्न प्रलंबित होता...\nपाकिस्तानला १० दिवसांत धूळ चारू\nपंतप्रधान मोदी यांचा इशारा,नागरिकत्वाचा मुद्दा जुनाचवृत्तसंस्था, नवी दिल्ली'स्वातंत्र्यापासून जम्मू-काश्मीरचा प्रश्न प्रलंबित होता...\nकन्हैय्या कुमारपेक्षाही शर्जीलची भाषा खतरनाक: शहा\nजेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमारपेक्षा शर्जील इमामची भाषा खतरनाक आह��. देशाचं विभाजन करणारी ही भाषा असून त्यामुळेच त्याला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं.\nपाकिस्तानला १० दिवसांत धूळ चारू: पंतप्रधान मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एनसीसी कॅडेट्सना संबोधित करताना शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला नाव न घेता इशारा दिला. भारताकडून तीन-तीन युद्ध हरलो आहोत, हे शेजारी देशाला चांगलंच ठाऊक आहे. भारतीय लष्कराला वाटलं तर, आठवडा किंवा दहा दिवसांत हरवू शकते, असं ते म्हणाले.\n'हे' डायलॉग ऐकून तुम्हालाही भारतीय असल्याचा अभिमान वाटेल\nआतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे तयार झाले जे पाहिल्यावर भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. या सिनेमातले डायलॉग आजही चाहत्यांच्या ओठांवर आहेत.\nध्येय साध्य करण्याची कसोटी\nअनेक वर्षांच्या चर्चेनंतर सरकारने जनरल बिपीन रावत यांची एक जानेवारी २०२०पासून 'सीडीएस' (चीफ ऑप डिफेन्स स्टाफ) या पदावर नियुक्ती केली...\nध्येय साध्य करण्याची कसोटी\nअनेक वर्षांच्या चर्चेनंतर सरकारने जनरल बिपीन रावत यांची एक जानेवारी २०२०पासून 'सीडीएस' (चीफ ऑप डिफेन्स स्टाफ) या पदावर नियुक्ती केली...\nध्येय साध्य करण्याची कसोटी\nअनेक वर्षांच्या चर्चेनंतर सरकारने जनरल बिपीन रावत यांची एक जानेवारी २०२०पासून 'सीडीएस' (चीफ ऑप डिफेन्स स्टाफ) या पदावर नियुक्ती केली...\nध्येय साध्य करण्याची कसोटी\nअनेक वर्षांच्या चर्चेनंतर सरकारने जनरल बिपीन रावत यांची एक जानेवारी २०२०पासून 'सीडीएस' (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) या पदावर नियुक्ती केली...\nसुधारित कायद्यामुळे मित्रदेशही नाराज\nभारतामध्ये निर्माण झालेले देशाच्या एकात्मतेला आणि सर्वधर्मसमभाव म्हणजे सेक्युलर या लोकशाही राज्यव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या ...\nगुन्हेगारांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’\nम टा प्रतिनिधी, नागपूरथर्टी फर्स्टचा काउंटडाउन सुरू झाला आहे...\n​'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'\n66th National Film Awards: या कलाकारांना दिला जाणार राष्ट्रीय पुरस्कार, इथे पाहा पूर्ण यादी\nविज्ञान भवनात आज सोमवारी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते ६६ वा राष्ट्रीय पुरस्कार २०१९ विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, आयुष्मान खुरानाला 'अंधाधूंद' आणि विक्की कौशलला 'उरी�� द सर्जिकल स्ट्राइक'साठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळणार आहे.\nमहाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग अशी भाजपची अवस्था: शिवसेना\nनागरिकत्व कायदा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या कोटास गुलाबाचे फूल खोचावे व मिरवावे तसे तुम्ही त्यांना मिरवत आहात. त्यामुळेच तुमचे सावरकरप्रेमाचे ढोंग साफ उघडे पडले आहे.\nमाझे नाव राहुल सावरकर नाही\nगांधी यांच्या विधानावर शिवसेनेसह भाजपची जोरदार टीकावृत्तसंस्था, नवी दिल्ली'रेप इन इंडिया' वक्तव्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या माफीची ...\nमोदींपेक्षाही गुगलवर हिट झाले 'हे' दोघे\nसोशल मीडिया साइट्स असो की गुगलचे सर्च इंजिन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर सर्च केलं जातं. पण यंदा मात्र गुगलच्या सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्तींच्या यादीत मोदींना दोन जणांनी मागे टाकलंय. २०१९मध्ये सर्वाधिक सर्च झालेल्यांची माहिती गुगलने जाहीर केलीय.\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर० देशाची राज्यघटना हाच मोदी सरकारचा एकमेव धर्म आहे आणि त्यामुळे भारत कधीही मुस्लिममुक्त होऊ शकणार नाही...\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: अकोले बंद, शहरभर टाळ-मृदंगाचा गजर\nट्रम्प-इवांका : क्लिंटन-चेल्सियाची आठवण\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/mr/news/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%A2-%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%A8-%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-02-23T04:07:37Z", "digest": "sha1:MG7I5YBJM3ZSDXJ7XRHOTPHYPIYBQU4G", "length": 19130, "nlines": 44, "source_domain": "researchmatters.in", "title": "ग्राफीन पासून दृढ व अतिघन इलेक्ट्रॉनिक्स ची निर्मिती | रीसर्च मॅटर्स", "raw_content": "\nभारतातील विज्ञान, अभि���ांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nग्राफीन पासून दृढ व अतिघन इलेक्ट्रॉनिक्स ची निर्मिती\nसंशोधकांनी विकसित केले स्थिर, कमी ऊर्जा वापरणारे ट्रानसिस्टर बनवण्याचे नवीन तंत्र\nइलेक्ट्रॉनिक उपकरणे आकाराने लहान होत आहेत, पण आकाराच्या न्यूनतम मर्यादेपर्यंत आपण पोचत आहोत. सॅमसंग या इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवणाऱ्या कंपनीने अलिकडेच फक्त ७ नॅनोमीटर (१ नॅनोमीटर म्हणजे एका मीटर चा १ अब्जावा भाग) लांबी असलेले ट्रानसिस्टर वापरून इलेक्ट्रॉनिक सर्किट तयार केल्याचा दावा केला आहे. आपल्याला अजून लहान ट्रानसिस्टर बनवणे शक्य आहे ग्राफीन वापरले तर नक्की शक्य आहे, असे शास्त्रज्ञ म्हणतात. ग्राफीन या कार्बन च्या अपरूपात अणूंची एकपदरी षट्कोनी जाळी असते. अलिकडेच भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी मुंबई) आणि भाभा अणू संशोधन केंद्र, ट्रॉम्बे येथील संशोधकांनी अकार्बनी रेणूंचा डोपण्ट (मिसळ) म्हणून वापर करून ग्राफीन पासून ट्रानसिस्टर व लॉजिक गेट करण्याची अभिनव पद्धत दर्शविली आहे.\nसिलिकॉन सारखे अर्धवाहक इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवण्यासाठी वापरतात, कारण त्याची वाहकता डोपण्ट मिसळून नियंत्रित करता येते. वापरलेल्या डोपण्ट नुसार डोप केलेल्या अर्धवाहकातील बहुसंख्य प्रभारवाहक धन किंवा ऋण असतात, आणि त्यांना अनुक्रमे पी-टाईप आणि एन-टाईप अर्धवाहक म्हणतात. या दोन पद्धतीचे अर्धवाहक डायोड व ट्रानसिस्टर सारख्या सर्व इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल उपकरणांचे मूलभूत घटक आहेत. ग्रफीन मध्ये बहुसंख्य प्रभारवाहक धन आहेत का ऋण हे नियंत्रत करणे खूपच अवघड असते. पी-टाईप ग्राफीन बनविणे सोपे असते, पण एन-टाईप ग्राफीन बनवणे अवघड असते आणि बनवले तरी सामान्य तापमानाला ते कार्यरत ठेवणे अवघड असते.\nआयआयटी मुंबई च्या संशोधकांनी पहिल्यांदाच सामान्य तापमानाला १० महिन्याहून अधिक कार्यरत असलेल्या एन-टाईप ग्राफीन ची निर्मिती केली आहे, आणि प्रथमच एन-टाईप ग्राफीन बनवण्यासाठी अकार्बनी डोपण्ट चा वापर करण्यात आला आहे. संशोधकांनी वापरलेली पद्धत सरळ, एकच टप्पा असलेली आणि काटेकोर आहे, ज्याला उच्च तापमान किंवा निर्वात जागेची आवश्यकता नाही. शिवाय, त्यांनी तयार केलेला ग्राफीन ट्रानसिस्टर उच्च तापमान (२५० अंश सेल्सियस) आणि दमट��णातही (सापेक्ष आर्द्रता ९५%) १० माहिन्यांहून अधिक काळ स्थिरपणे कार्यरत आहे. या एन-टाईप ग्राफीन मध्ये वेगळी सामग्री वापरून पूर्वी तयार केलेल्या ट्रानसिस्टरच्या तुलनेत विद्युत धारा घनता १००० पट जास्त नोंदली गेली.\nसामान्यपणे अकार्बनी पदार्थ सिलिकॉन साठी डोपण्ट म्हणून वापरायचे असल्यास, डोप करताना निर्वात जागा आणि काटेकोर उपकरणांबरोबरच उच्च तापमान आवश्यक असते. उच्च तापमान ग्राफीनसाठी मात्र हानिकारक असते. म्हणून सहजपणे पातळ थर देता येईल असे कार्बनी डोपण्ट वापरून एन-टाईप ग्राफीन तयार करण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला, पण तयार झालेले एन-टाईप ग्राफीन फारच अस्थिर होते व त्याचे एन-टाईप डोपिंग टिकत नव्हते. ग्राफीनसाठी नैसर्गिक पी-टाईप डोपण्ट असलेले ऑक्सिजन आणि पाण्याची वाफ, ग्राफीन कडे आकर्षित होत असत, त्यामुळे कार्बनी डोपण्ट वापरून बनवलेल्या एन-टाईप ग्राफीन चे थोड्या दिवसांनी पी-टाईप ग्राफीन होत असे कारण अस्थिर कार्बनी डोपण्ट ची जागा हवेतील ऑक्सिजन आणि पाण्याचे रेणू घेत असत. या सर्व बाबी लक्षात घेता संशोधकांनी हवेत अत्यंत स्थिर असलेले लॅंथेनाईड रेणू वापरून एन-टाईप ग्राफीन तयार करायचे ठरवले.\nलॅंथेनाईड, रासायनिक उद्योगात उत्प्रेरक म्हणून नेहमी वापरल्या जाणाऱ्या अकार्बनी मूलद्रव्यांचा एक गट आहे. लॅंथेनाईड वापरण्याचे आणखी एक कारण म्हणजे माहिती साठवण्यासाठीच्या उपयोजनांसाठी हे पदार्थ वापरता येतील असे पुर्वी केलेल्या अभ्यासात दिसले आहे. आयआयटी मुंबई येथील प्राध्यापक महेश्वरन यांनी डोपण्ट म्हणून वापरण्याचे लॅंथेनाईड-संकुल तयार केले. ते म्हणतात, “लॅंथेनाईड-आधारित रेणू व द्विमितीय नॅनोपदार्थांमधील परस्पर क्रियांचा अभ्यास करण्यात आम्हाला विशेष रस आहे”. बाजारात उपलब्ध तयार रसायने वापरण्याऐवजी संशोधकांनी आवश्यक संयुगे त्यांच्या प्रयोगशाळेतच तयार केली, त्यामुळे विविध मिश्रणे व घटक यांवर प्रयोग करून इच्छित गुणधर्म असलेले नेमके संयुग तयार करणे त्यांना शक्य झाले.\nकाटेकोर आणि सूक्ष्म अश्या इंजेक्शन च्या सुया, जैव व वैद्यकीय उपयोजनांमध्ये लक्षणीय प्रमाणात वापरल्या जातात. प्राध्यापक सी. सुब्रमण्यम आणि त्यांच्या चमूने या सूक्ष्म इंजेक्शन सुया वापरून ग्राफीन च्या विशिष्ट भागात डोपण्ट सोडले आणि एन-टाईप ग्राफीन तयार केले. या सुया वापरल्यामुळे २ चौरस मिमि एवढ्या क्षेत्रफळातील ०.०५ चौरस मिमि क्षेत्रफळावर डोपण्ट सोडणे शक्य होते. एखाद्या टेनिस कोर्ट वर सुईच्या अग्राएवढा भाग अंकित करण्यासाठी लागते तशी क्षमता या यंत्रणेत आहे.\n“सूक्ष्म इंजेक्शन सुयांचा सारणीसंच बाजारात आधीपासूनच उपलब्ध आहे. सुस्थापित तंत्र वापरण्याचा फायदा असा असतो की ते तंत्र फार पैसे किंवा श्रम न खर्च करता लगेच वापरता येते. शिवाय नंतर मोठ्या प्रमाणावर वाणिज्यिय उत्पादन करणे सोपे जाते,” असे प्रा. सुब्रमण्यम म्हणतात.\nलॅंथेनाईड-संकुल आणि ग्राफीन एकमेकांशी कश्याप्रकारे बद्ध होतात हे समजून घेण्यासाठी संशोधकांनी अनेक प्रयोग करून पाहिले. लॅंथेनाईड आणि लिगॅण्ड एकत्र करून, डोपण्ट म्हणून वापरलेली लॅंथेनाईड-संकुलं संश्लेषित करतात. लिगॅण्ड ही कार्बन व हायड्रोजन च्या अणूंनी एकत्र बांधून ठेवलेली, दाता नायट्रोजन नी बनलेली चक्रीय रचना असते. या चक्रीय गुहिेकेत लॅंथेनाईड चा आयन पक्का बसतो त्यामुळे संकुल अगदी स्थिर बनते. लॅंथेनाईड-संकुलाशी संपर्कात आल्यावर ग्राफीन चा थर वाकतो व रेणूबंध घट्ट व्हायला मदत होते. हा बंध आणि लॅंथेनाईड-संकुलाचा मूळचा स्थिरपणा यामुळे एन-टाईप ग्राफीन स्थिर बनते. आयआयटी मुंबई आणि बीएआरसी येथे केलेल्या सैद्धांतिक विश्लेषणाच्या मदतीने संशोधकांनी या बंधनाचे तंत्र सविस्तर समजून घेतले व त्यामुळे त्यांना अचूक रेणू तयार करणे शक्य झाले.\n“आता (बंध कसे बनतात याचे) मूळ कारण समजल्यामुळे, रसायनशास्त्रज्ञ, इच्छित उपयोजनेसाठी आवश्यक असणारे गुणधर्म अधिक सशक्त करण्याच्या दृष्टीने संकुलांची रचना करू शकतील,” असे या अभ्यासाचे सहसंशोधक असलेले आयआयटी मुंबईचे प्रा. जी. राजारामन म्हणाले.\nस्थिर एन-टाईप ग्राफीन ट्रानसिस्टर यशस्वीरित्या बनवू शकल्यानंतर संशोधकांनी डिजिटल इलेक्ट्रॉनिक सर्किट चा मूलभूत घटक असलेला प्रतिलोमी, म्हणजेच इनव्हर्टर बनवला. हा प्रतिलोमी २ व्होल्ट इतक्या कमी व्होल्टतेलाही काम करू शकत असल्यामुळे हा निम्न-व्होल्टता निम्न-ऊर्जा (लो व्होल्टज, लो पॉवर) उपकरणांसाठी योग्य आहे. संशोधकांनी हे प्रतिलोमी कुठल्याही संरक्षक आवरणाशिवाय १० महिने चालवले. इतक्या व्यापक परिक्षणानंतरही त्यांना गुणधर्मांमध्ये अवनति आढळली नाही.\n“इलेक्ट्रॉनिक्स अभ���यंते व रसायनशास्त्रज्ञ यांनी ग्राफीन ट्रानसिस्टर विषयक समकालीन समस्या सोडवणे, हे विविध ज्ञानशाखांमधील संशोधकांनी एकत्रित काम करत प्रश्नांची उत्तरे कशी शोधावित याचे उत्तम उदाहरण आहे. यापुढे ट्रानसिस्टर करिता ही अभिनव डोपिंग पद्धती वापरून सर्किट च्या मूलभूत घटकांची निर्मिती करणे शक्य होणार आहे,” असे प्रतिपादन भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली चे संचालक प्रा. रामगोपाल राव यांनी केले.\n“ग्राफीन ट्रानसिस्टर चा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, रिडियो फ्रिक्वेन्सी उपकरणे व स्पिनट्रॉनिक्स उपकरणे अश्या अनेक उपयोजनांमध्ये उपयोग करता येईल. (एन-टाईप ग्राफीन ट्रानसिस्टर बनविण्याची) संकल्पना आम्ही सिद्ध केली आहे, आता औद्योगिक सहकार्याने नमुना करून पुढे व्यावसायिक निर्मिती करणेही शक्य होईल,” असे मत प्रा. सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले. कामाची पुढील दिशा काय असेल हे सांगताना प्रा. महेश्वरन म्हणाले, “या अभ्यासात आम्ही लॅंथॅनम आणि सेरियम ची संयुगे वापरली. लॅंथॅनम आणि सेरियम संकुलांशी संरचनात्मक साधर्म्य असलेली आणखी (जवळ जवळ १० वेगवेगळी) संकुले, इतर लॅंथेनाईड वापरून आम्ही तयार केली आहेत. यातील प्रत्येक संकुल डोपण्ट म्हणून वापरून एन-टाईप ग्राफीन करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishalgarad.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE/", "date_download": "2020-02-23T03:31:19Z", "digest": "sha1:Q523YSQQVNGWUJW6H55QJ7XEZSRNLMAU", "length": 8696, "nlines": 89, "source_domain": "vishalgarad.com", "title": "या गावात आहे कुत्र्याचे मंदिर | Vishal Garad", "raw_content": "\nHome My Articles या गावात आहे कुत्र्याचे मंदिर\nया गावात आहे कुत्र्याचे मंदिर\nउस्मानाबाद जिल्हयातील उमरगा तालुक्यात नाईचाकूर म्हणून गांव आहे. आज आमचे सहकारी प्राध्यापक मुजम्मिल शेख यांच्या लग्नाच्या निमित्ताने प्रा.विक्रम पवार यांच्या नाईचाकूर गावला माझ्या सहकारी प्राध्यापकांसह भेट देण्याचा योग आला. नवनव्या गोष्टींचे मला नेहमीच कुतुहल असल्याने या गावचे नांव देखील नाईचाकूर का पडले असा प्रश्न मला पडला तेव्हा गावकऱ्यांकडुन याची मोठी अख्याईका समजली. इथे एका कुत्र्याचे मंदिर बांधले आहे. यावरूनच गावाला देखील नाई हे विशेषण लागलंय. ‘नाई’ हा कन्नड शब्द आहे ज्याचा मराठीत अर्थ कुत्रा असा होतो. कुत्र��� हा शब्द आपल्या मराठी संस्कृतीत हिनतेने उच्चारला जातो परंतु घराच्या संरक्षणाच्या बाबतीत कुत्रा हा अतिशय प्रामाणिक आणि विश्वासू प्राणी आहे. अनेकांच्या घरातला तो एक अविभाज्य घटक आहे. पाहुणे रावळ्यांच्या कुणाच्याही घरी जा, त्या घरातल्या माणसांपेक्षा आपल्याला त्या कुत्र्याच्या ईमानदारीचे आणि बहादुरीचेच अनेक किस्से ऐकायला मिळत असतात. असाच किस्सा या गावातल्या कुत्रोबाच्या मंदीराचा आहे.\nकुण्या एके काळी हाडोळी गांवच्या सावकाराकडुन नाईचाकूरच्या एका गरीब शेतकऱ्याने कर्ज घेतले होते आणि तारण म्हणुन त्याच्याजवळचे कुत्रे ठेवले होते. एका रात्री सावकाराच्या घरी दरोडा पडतो परंतु कुत्रा चोरांना चोरी करू देत नाही. सावकार आल्यावर सगळा प्रकार पाहतो कुत्र्यामुळे त्याचा सर्व ऐवज शाबूत राहतो म्हणुन तो खुष होऊन त्या कुत्र्याच्या गळ्यात एक चिठ्ठी लिहून शेतकऱ्याकडे पाठवतो. शेतकऱ्याला ही दरोड्याची बातमी समजल्याने तो तातडीने सावकाराची मुद्दल घेऊन कुत्रा परत आणण्यासाठी हाडोळीला निघालेला असतो कुत्राही तिकडुन शेतकऱ्याकडे निघालेला असतो. दोघांची भेट वाटेत होते परंतु शेतकरी रागाच्या भरात त्या कुत्र्याच्या डोक्यात काठी मारतो ‘माझ्या विश्वासाला तू बट्टा लावलास’ असे म्हणत दगडाने त्या कुत्र्याला मारतो. कुत्रा जागीच दगावतो. त्याच्या गळ्यातली चिठ्ठी शेतकरी काढुन घेतो पण वाचता येत नसल्याने ती चिठ्ठी घेऊन शेतकरी त्या सावकाराकडे जातो. सावकार म्हणतो की तुझा कुत्रा फार ईमानदार होता त्याच्यामुळेच काल माझ्या घरची चोरी टळली. आता तु मला पैसे देण्याची गरज नाही कारण ते तुझ्या कुत्र्याने फेडलेत. हेच मी त्या चिठ्ठीत लिहून कुत्रा तुझ्याकडे पाठवून दिला होता. सदर प्रकार ऐकुन शेतकऱ्याला फार दुखः होते. तो कुत्र्याच्या निपचित देहाला कवटाळून रडू लागतो. नंतर त्याला गावात आणून त्याचे मंदिर बांधतो. कालांतराने या गावात कुत्र्याचे मंदिर असल्याने नाईचाकूर हे नांव रूढ झाले. आजही आपण एखाद्याला ‘ए कुत्र्या’ हा शब्द किती हिनतेने वापरतो परंतु खरं पहायला गेले तर कुत्र्यामध्ये प्रामानिकता, निष्ठा आणि ईमान माणसांपेक्षा जरा जास्तच असते. तेव्हा कधी कधी माणसाला हा शब्द वापरून कुत्र्याचाच अपमान होतो असं वाटते.\nलेखक : प्रा.विशाल गरड\nदिनांक : २३ एप्रिल २०१८\nNext articleमुलीच्या वाढदिवसानिमित्त वाटले सॅनिटरी नॅपकिन्स\n© शिवाजी महाराज देतात आजही रोजगार\nतुम्ही मरू नका, अन्यायाला मारा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B5%20%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aabhishek%2520bachchan", "date_download": "2020-02-23T05:05:49Z", "digest": "sha1:6P53Q3H2ITOL7OQLTS4JEVZMKV6XWOP4", "length": 3486, "nlines": 104, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nअभिनेता (1) Apply अभिनेता filter\nअभिनेत्री (1) Apply अभिनेत्री filter\nअभिषेक%20बच्चन (1) Apply अभिषेक%20बच्चन filter\nचित्रपट (1) Apply चित्रपट filter\nशीर्षक (1) Apply शीर्षक filter\nबंटी और बबली अगेन'मध्ये झळकणार हे कलाकार\n2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या \"बंटी और बबली' हा चित्रपटाला आणि त्यातील गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. काही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=12314", "date_download": "2020-02-23T03:34:09Z", "digest": "sha1:IMYLRTPZYPSWYQMHIWJA6LQ4DB2ZTJA7", "length": 8734, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nउत्तर प्रदेशमधील योगी सरकारची अरेरावी\nसीएए, एनआरसीविरोधात आंदोलन करणार्‍या उर्दू कवींसह १६० महिलांवर गुन्हा\nलखनौ : उत्तर प्रदेशमधील योगी सरकारची अरेरावी पुढे आली असून शांततेच्या मार्गाने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) व नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) यांच्या विरोधात लखनौ येथे आंदोलन करणारे प्रख्यात उर्दू कवी मुनव्वर राणा यांच्या २ मुलींसह १६० महिलांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे योगी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.\nयेथील ऐतिहासिक क्लॉक टॉवर (घंटाघर) जवळ शुक्रवारपासून ही निदर्शने सुरू आहेत. मुनव्वर राणा यांच्या दोन मुली फौजिया व सुमैया सोमवारी रात्री या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्या होत्या. यासंदर्भात अतिरिक्त पोलीस उपायुक्त (पश्चिम विभाग) विकासचंद त्रिपाठी यांनी सांगितले की, क्लॉक टॉवर परिसरात जमावबंदी आदेश लागू असतानाही महिला तिथे निदर्शने करीत आहेत. त्यामुळे ठाकूरगंज पोलीस ठाण्यात या निदर्शकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. दिल्लीतील शाहीन बागेप्रमाणेच लखनौतील क्लॉक टॉवर येथेही गेल्या पाच दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. असेच आंदोलन या शहरातील गोमतीनगरमध्येही सोमवारी संध्याकाळी झाले. तेथील दर्ग्याजवळ काही महिलांनी निदर्शने केली.\nउत्तर प्रदेशमध्ये एनआरसी व सीएएच्या विरोधात काही ठिकाणी डिसेंबर महिन्यात हिंसक निदर्शने झाली होती. त्यावेळी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणार्‍या आरोपींकडून भरपाई वसूल करण्यासाठी त्यांना प्रशासनाने नोटिसाही जारी केल्या. त्याला या आरोपींनी दिलेले उत्तर समाधानकारक न वाटल्यास त्यांची मालमत्ता जप्त करून, तिच्या लिलावातून येणार्‍या रकमेतून भरपाई वसूल केली जाईल. उत्तर प्रदेश सरकारच्या या कारवाईवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती. सीएए, एनआरसीला उत्तर प्रदेशात असलेला विरोध अद्यापही मावळलेला नाही.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळ\nआदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हा\nभारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचा मुद�\nआसाममधील एनआरसी यादीवरून नवीन वाद\nओबीसींचे क्रिमीलेअर ८ लाखांवरून ११ लाखांवर नेणार\nगॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या २५ टक्के लाभार्थ्यांनी घे\nनीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव\nकाश्मीरात व्हीपीएन वापरण्यांवर चौकशीचा ससेमिरा\nब्राम्हणांसाठी राज्य सरकारच्या पायघड्या\nनायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स\nबाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्य�\nइंटरनेट बंदीने अर्थव्यवस्थेला ३ अब्ज डॉलर्सचा फटका\n १०० महिलांना विवस्त्र करत घेतली मेडिकल टेस्ट\n१५ कोटींचा ठेका तुला कुणी दिला तू कुणाकडे नोकरी करतोस\nभाजपच्या सांगण्यावरुन वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव\nभारतात अनु.जातीवर अत्याचारात वाढ, राज्य व केंद्र सरकार ढ�\n‘कोरोना’चे तब्बल २ हजार २३६ बळी\nनसबंदी करण्यात अपयश आल्यास वेतन कपात\n‘नथ्थ्या अजून जिवंत आहे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=14539", "date_download": "2020-02-23T04:53:58Z", "digest": "sha1:QOQNJWV3R5UWOSMNU2D6XPG7KKTT7ANZ", "length": 14540, "nlines": 131, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने कागल पोलीस ठाण्यास निवेदन | News Marathi 24", "raw_content": "\nHome सामाजिक डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने कागल पोलीस ठाण्यास निवेदन\nडिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने कागल पोलीस ठाण्यास निवेदन\nसाके ( ता. कागल) येथील संदिप मधुकर लोहार यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणा-या बाळासो लोहार याचेवर प्राणघातक हल्ला कलम लावून कायदेशीर कारवाई करणेबाबतचे लेखी निवेदन कागल पोलीस ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने देण्यात आले.\nनिवेदनचा आशय असा की ,आमच्या पत्रकार संघाचे कागल तालुका कार्याध्यक्ष साके ता.कागल येथील सागर मधुकर लोहार यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशाने सोमवार दि. 20 मे 2019 रोजी रात्री 10 वाजता बाळासो हिंदूराव लोहार व त्यांची पत्नी अश्विणी लोहार आले. मात्र सागर लोहार बाहेर गावी गेल्यामुळे ते घरी नव्हते. त्यावेळी त्यांचे भाऊ संदिप लोहार यांनी घराचा दरवाजा उघडताच त्यांच्यावर बाळासो लोहार याने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. संदिपने तो चुकवला त्यामध्ये त्यांच्या डाव्य़ा कानावर कोयत्याचा जबर वार बसला.यामध्ये संदिप लोहार यांचा कान तुटला.या वाराने जखमी झाल्याने त्यांना तात्काळ कागल पोलिसात नेण्यात आले. त्यानंतर कागल येथील सरकारी दवाखाण्यात उपचारासाठी नेण्यात आले. जखमी संदिप लोहार यांची जखम मोठी असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात पाठविण्यात आले.\nत्यानंतर रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते.कानास गंभीर दुखापत झाल्याने 12 टाके घालण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सकाळी कागल पोलिस ठाणे येथे घडलेल्या घटनेची माहिती देवून संदिप लोहार यांनी बाळासो लोहार व अश्विणी लोहार यांनी रात्री घरावर हल्ला करून कोयत्याने माझ्यावर गंभीर वार केला असल्याची फिर्याद दिली. त्यानंतर संदिप लोहार यांना सायंकाळी पुन्हा चक्कर मारू लागली व रक्तदाब वाढल्याच्या कारणामुळे प्रकृती खालवली त्यामुळे त्यांना पुन्हा उपचारासाठी सी.पी.आर मध्ये उपचारासाठी नेण्यात आले. कागल पोलिस ठाणेकडून संबधीत हल्लेखोर बाळासो लोहार आणि पत्नी यांच्या विरोधात तक्रार झाल्याने त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करणे अनिवार्य होते मात्र ती कारवाई झाली नाही.\nतदनंतर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेल्फेअर असोसिएशन संघटनेमार्फत शुक्रवार दिनांक 24 मे रोजी विविध दैनिकांचे 35 पत्रकार एकत्र येवून कागलचे पोलिस ठाणे प्रमुख कुमार कदम यांना भेटून संबधीत प्राणघातक हल्याची चर्चा केली. त्यांनी बाळासो लोहार याला तात्काळ अटक करण्याची ग्वाही दिली.मात्र अजूनही आठ दिवस उलटून देखील त्यास अटक झालेली नाही. त्यामुळे कारवाईत दिरंगाई झाल्यामुळे आम्ही पत्रकार संघाच्या वतीने संदिप लोहारवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या बाळासो लोहार याला तात्काळ अटक करून योग्य ती कलमे लावून त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी आम्ही लेखी निवेदनाद्वारे मागणी करीत आहोत.\nयावेळी संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, कौन्सिल मेंबर प्रा.भास्कर चंदनशिवे, कौन्सिल मेंबर नंदकुमार कांबळे,जेष्ठ पत्रकार जहाँगीर शेख, जेष्ठ पत्रकार तानाजी पाटील, कागल शहराध्यक्ष कृष्णात कोरे,तालूका कार्याध्यक्ष सागर लोहार,उपाध्यक्ष संजय कांबळे, विक्रांत कोरे, फारूक मुल्ला, मनोज हेगडे, राजेंद्र पाटील आदी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. अधिक माहितीसाठी लेखी निवेदनाच्या प्रती विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र,जिल्हा पोलिस प्रमुख, अप्पर पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.\nPrevious articleगोकुळ संचालकांच्या गावात मुन्ना महाडिक यांना मतदान कमी ; अरुण डोंगळे ठरले अपवाद\nNext articleराजू शेट्टी आणि राज ठाकरेंची बंद खोलीत चर्चा : राजकीय क्षेत्रात खळबळ\nकृती फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांचा ‘आदर्श मूकनायक’ पुरस्काराने सन्मान \nमोहन सातपुते यांना १७ वर्ष केलेल्या एचआयव्ही/एड्स जनजागृतीच्या प्रबोधनासाठी प्रेरणा पुरस्कार प्रदान.\nप्रगतीची कास धरणार्‍या ब्राह्मण समाजासाठी सहकार्य करु : जयंत पाटील सर्व शाखा ब्राह्मण अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न\nअमूल दूध संघाच्‍या अधिका-यांची गोकुळला भेट\nमेंटल है क्या’ २१ जुलै ला प्रदर्शित\nआजरा मुस्लिम बांधवाकडुन पुरग्रस्तांना मदततीचा हात\nसिध्दार्थनगर 60.94 टक्के पद्माराजे उद्यान 58.93 ट��्के पोटनिवडणूकीमध्ये मतदान\nखासदार संजय काकडे काँग्रेसच्या वाटेवर\nमहाराष्ट्रात पुन्हा भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’…\nकोल्हापुरात मुसळधार पाऊस; पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर ,27 बंधारे पाण्याखाली\nभविष्यात पेट्रोल 55 आणि डिझेल 50 रुपये प्रतिलीटर दराने मिळेल: नितीन...\nमराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार कोर्टात कॅव्हेट दाखल करणार\nपिंपळगाव खुर्द मध्ये मराठा तालमीच्या इमारतीची हसन मुश्रीफांच्या हस्ते पायाभरणी\nगारगोटीचे चंद्रकांत चव्हाण राज्यपालांच्या हस्ते सन्मानित\nअखिल भारतीय ग्राहक संघटनेच्या वतीने वंचिताना न्याय: तहसीलदार कदम\nपंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपदासह बीडचे पालकमंत्रीपद \nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/rasmi-bagal-enter-in-shivsena/", "date_download": "2020-02-23T03:27:45Z", "digest": "sha1:BTUERMOBVY6LKUNELQTNEVMTBTQHWKDZ", "length": 16191, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नेताच पाठीशी नसेल तर झिजण्याला काय अर्थ, रश्मी बागलांनी सोडली राष्ट्रवादीची साथ", "raw_content": "\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n…तर मी माफी मागतो; देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमहिला अत्याचाराची प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवावीत : सीमाताई आठवले\nकारंब्यातील गणवेश जगभरात ओळख मिळवतील : सुभाष देशमुख\nशेतकऱ्यांच्या नावावर राज्यात सत्तेत आलेलं ‘महाविकास आघाडी’ सरकार ‘शेतकरीविरोधी’ : राजू शेट्टी\n जे ब्रिटिशांचे भाट होते, गांधीहत्येनंतर मिठाया वाटल्या; संघावर टीकास्त्र\nनेताच पाठीशी नसेल तर झिजण्याला काय अर्थ, रश्मी बागलांनी सोडली राष्ट्रवादीची साथ\nटीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार गळती लागल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर आता करमाळ्याच्या बागल परिवाराने राष्ट्रवादीची साथ सोडली आहे. करमा��्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ असणाऱ्या रश्मी बागल उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.\nलोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांचा प्रमाणिकपणे प्रचारकरूनही पक्ष न्याय करत नसल्याची भावना बागल कुटुंबामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे रश्मी बागल, त्यांचे भाऊ दिग्विजय बागल यांच्यासह राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते उद्या मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.\nशिवसेनेत जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी रश्मी बागल यांनी तालुक्यातील समर्थकांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी सर्वांचे मतं घेत शिवसेनेत जाण्याचा निर्णय बागल यांनी घोषीत केला आहे.\nदरम्यान, दिग्विजय बागल यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत फेसबुक पोस्ट केली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाकडून डावलले जात असल्याची खंत व्यक्त केली आहे.\nदिग्विजय बागल यांची फेसबुक पोस्ट\nहा गट माझा किंवा रश्मी दिदींचा नाही. तर मामांनी तळागाळातील सामान्य माणसांना सोबत घेऊन उभा केलेला हा बागल गट आहे. याची वाढ करायची असेल, योग्य दिशा देऊन पुढे घेऊन जायचे असेल तर त्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचे होते.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आम्ही निष्ठेने आणि प्रामाणीकपणे काम केले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी दिलेला शब्द कधी खाली पडू दिला नाही. लोकसभेच्या निवडणूकीत सर्व मतभेद विसरून एकदिलाने पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरलो. केवळ उतरलोच नाही तर उमेदवारापेक्षाही अधिक सभा, बैठका, प्रचार फेऱ्या, जनतेशी संवाद साधून उमेदवाराला तालुक्यातून लिड मिळवून दिले. पक्षानी दिलेल्या शब्दाला जागलो. ही तळमळ, धडपड तालुक्यातील संपुर्ण जनतेने जवळून अनुभवली आहे. पण दुर्दैवाने आपल्या उमेदवाराला अपयश आले. लोकसभेला संजय मामा तर विधानसभेला रश्मी बागलच असणार असा शब्द पक्षानी दिला होता. आम्ही पक्षाला जागलो पण आता पक्ष दिलेला शब्द पाळायला तयार नाही. आम्ही पाठपुरावा केला, चर्चा केली पण पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, अजूनही मिळत नाही.\nसंजय मामांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले नसले तरी, नाही लढणार असेही जाहीर केले नाही. त्यामुळे सतत संभ्रमाचे वातावरण. तर दुसरीकडे संजय मामांच्या कार्यकर्त्यांकडून ���िवडणूकीसाठी बैठका सुरु झाल्या. काहीही न बोलता हे सगळ संजय मामाच करत आहेत हे तालुक्यातील प्रत्येक माणसालाही दिसतं होते. परंतु, पक्षाला दिसले नाही. पक्षानी म्हणून कधीही याचा खुलासा केला नाही किंवा काहीही झालं तरी विधानसभेला आपल्याशी एकनिष्ठ राहिलेल्या रश्मी बागल यांनाच तिकीट देणार असेही जाहीर केले नाही. अशी आमची चुक तरी काय झाली होती. ती अजूनही समजायला तयार नाही.\nत्यामुळे नाईलाजानेच हा निर्णय घ्यावा लागला. पक्षाने आमच्याकडे दुर्लक्ष केले म्हणून बागल गटावर अतोनात प्रेम करणाऱ्या, निष्ठावान आणि कोणत्याही परिस्थितीत कायम साथ देणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही फसवू शकत नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जनता आमच्यावर जो विश्वास टाकत आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही यासाठीच हा निर्णय घेत आहोत.\nकरमाळा-माढा मतदारसंघातील सर्व जनतेला आमचे आवाहन आहे, की आपण कायमच बागल कुटुंबाला साथ दिली, विश्वास दाखवला, शब्बासकीची थाप टाकली. त्याची पुन्हा एकदा गरज आहे. आणि आम्हाला खात्रीच नाहीतर आत्मविश्वास आहे की आमची ही मायबाप जनता, वडीलधारी मंडळी, आमच्या लहान-मोठ्या भावा सारखे सर्व कार्यकर्ते, माता-बघीनी आमच्या पाठीशी उभ्या राहतील, आणि शेवटपर्यंत साथ देतील.\nहा गट माझा किंवा रश्मी दिदींचा नाही. तर मामांनी तळागाळातील सामान्य माणसांना सोबत घेऊन उभा केलेला हा बागल गट आहे. याची वाढ करायची असेल, योग्य दिशा देऊन पुढे घेऊन जायचे असेल तर त्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचे होते.\nराज्यात शिवसेना-भाजपचे वातावरण आहे. यावेळी सुद्धा शिवसेना-भाजपची सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नुसत आमदार होऊन चालणार नाही. जनतेच्या कामासाठी पक्षाचीही मदत अत्यावश्यक आहे. ज्या पक्षाला निष्ठेची कदर नाही आणि जिथे आपलेच नेते आपले नुकसान करायला बसलेत, कारखाने अशेच आणखी अडचणीत रहावेत असे वाटणारे लोक जिथे आहेत तिथे का थांबायचे. अशावेळी जो पक्ष लहानातील लहान आणि मोठ्यातील मोठ्यांना समान समजतो, तळागाळातील जनतेसाठी काम करतो त्याच्यासोबत जायला हरकत नाही. अनेकांना हा निर्णय चुकीचा वाटू शकतो पण अनेक वर्ष बागल गटाला गृहीत धरून चालण्याची सवय राष्ट्रवादीला लागली होती. याचा अनुभव जनतेनीसुद्धा घेतला आहे. १३ वर्षांपासून आम्ही अजून झगडतोच आहे. हा संघर्ष संपायलाच तयार नाही. जिथे नेताच ठामपणे पाठीशी उभा नसेल तिथे उगाचच झिजण्याला काय अर्थ आहे. त्यामुळेच हा एवढा मोठा निर्णय तुम्हा सर्वांच्या जिवावरच घेतला आहे.\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n…तर मी माफी मागतो; देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमहिला अत्याचाराची प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवावीत : सीमाताई आठवले\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n…तर मी माफी मागतो; देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमहिला अत्याचाराची प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवावीत : सीमाताई आठवले\n...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/udayanraje-bhosale-talk-on-chatrapati-shivaji-maharaj-marathi-news/", "date_download": "2020-02-23T03:37:21Z", "digest": "sha1:B643MP4T66RMAYCJVHWK4K5BFDDEZOOF", "length": 8326, "nlines": 92, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "कमलनाथांनी तमाम शिवभक्तांची माफी मागा; उदयनराजे भडकले", "raw_content": "\nकमलनाथांनी तमाम शिवभक्तांची माफी मागा; उदयनराजे भडकले\nसातारा | छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचं आराध्यदैवत आहेत. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे JCB ने ज्याप्रकारे शिवरायांचे स्मारक काढण्यात आले तो प्रकार अतिशय संतापजनक आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी झाल्या प्रकाराबद्दल सर्व शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी केली आहे.\nमध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली असून माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे.\nस्मारक काढल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल हजारो शिवप्रेमींनी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याच जागेवर विराजमान केला, त्याबद्दल सर्व मावळ्यांच�� आभार जय शिवराय, असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.\nदरम्यान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मध्य प्रदेशमधील पुतळा पाडण्याचा प्रयत्न करून काँग्रेसने महाराजांबद्दल आपलं ‘प्रेम’ दाखवलंच आहे. आता वेळ आहे शिवसेनेची त्यांना महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र काँग्रेस त्यांना महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र काँग्रेस, असा सवाल करत भाजपने या प्रकरणी शिवसेनेवर टीका केली आहे.\n-उद्धवजी, हिंमत असेल तर एकट्याने विधानसभा निवडणूक लढवून दाखवा- चंद्रकांत पाटील\n-छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवण्याचा प्रयत्न; संभाजीराजे भडकले\n-“चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचंय पण…”\n-दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल; शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांना सल्ला\n-…तर मनसेचा राज्यात एकही आमदार दिसणार नाही; इम्तियाज जलीलांचा इशारा\nही बातमी शेअर करा:\nTagsBJP Marathi News Shivaji Maharaj UDYANRAJE BHOSLE उदयनराजे भोसले काँग्रेस भाजप मराठी बातम्या शिवाजी महाराज\nश्रद्धा अन् टायगर हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला ; पाहा व्हिडीओ\nहिंमत असेल तर एकट्याने निवडणूक लढवून दाखवा; चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंना आव्हान\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nहिंमत असेल तर एकट्याने निवडणूक लढवून दाखवा; चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंना आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://techliebe.com/how-to-use-search-operators-for-search-engines/", "date_download": "2020-02-23T03:24:43Z", "digest": "sha1:SRQ4CJ46MDBBBJOPK4CZIAESMCHZO4O4", "length": 10748, "nlines": 103, "source_domain": "techliebe.com", "title": "How to Use Search Operators | TechLiebe", "raw_content": "\nसर्च इंजिनवर माहिती शोधताना सर्च ऑपरेटर कसे वापरावेत\nतुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवरून #स्मार्ट सर्च करायला शिकायचं आहे का मग हे नक्कीच वाचा.\nसध्याचं युग तंत्रज्ञानाचं युग आहे. गूगल किंवा कोणत्याही सर्च इंजिनवरून तुम्ही हवी ती माहिती शोधू शकता. मुळात, गूगलवरून माहिती कशी शोधावी (सर्च ऑपरेटर कसे वापरावेत) याचा आपण आधी शोध घेऊन अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला इतर कोणतीही माहिती शोधताना ती सहजपणे शोधता येऊ शकते.\nनेमके वेब सर्च करणे:\nशोध परिणामांना आणखी अचूक करण्यासाठी तुम्ही तुमच्या सर्चमध्ये चिन्हे किंवा शब्दांचा वापर करू शकता.\nगुगल सर्चमध्ये सहसा सर्च ऑपरेटरचा भाग नसलेल्या विरामचिन्हांना वगळले जाते.\nतुम्ही ज्या संज्ञेचा शोध घेणार आहात ती संज्ञा आणि चिन्ह किंवा शब्दाच्या दरम्यान तुम्ही स्पेस टाकलेली नाही ना याची काळजी घ्या. site:techliebe.com असा शोध घेतल्यास सर्च ऑपरेटर योग्यप्रकारे कार्य करेल, पण site: techliebe.com असे लिहून शोधल्यास सर्च ऑपरेटरचे कार्य होणार नाही कारण त्यात असलेल्या स्पेसमुळे सर्च इंजिनला तो ओळखता येणार नाही.\nइमेजसाठीचा नेमका शोध घेणे\nएकंदरीत प्रगत प्रकारचा शोध\nतुम्हाला इच्छित असणारेच शोध परिणाम मिळावेत यासाठी प्रदेश किंवा फाईलचा प्रकार यांसारखे फिल्टर वापरा.\nखालील बाजूस असलेल्या, Advanced Search या बटणावर क्लिक करा.\nइमेजच्या तंतोतंत आकारासाठी शोधताना:\nतुम्हाला ज्या शब्दाबद्दल शोधायचे आहे त्यानंतर लगेच imagesize:widthxheight असे लिहा. त्याचा अर्थ रूंदीxउंची असा होतो. तुम्ही आकारमान पिक्सेलमध्ये लिहिले असल्याची खात्री करा.\nSearch social media – सोशल मीडियाशी संबंधित माहिती शोधताना\nसोशल मीडियाबद्द्ल शोधताना एखाद्या शब्दाच्या आधी @ लिहा. उदाहरणार्थ: @twitter.\nSearch for a price – वस्तूची किंमत शोधताना\nसंख्येच्या आधी $ लिहा. उदाहरणार्थ: camera $400.\nशब्दाच्या आधी # लिहा. उदाहरणार्थ: #throwbackthursday\nExclude words from your search – शोधताना वाक्यांशातील एखादा शब्द वगळायचा असेल तर\nतुम्हाला जो शब्द सोडून द्यायचा असेल त्याच्या आधी – लिहा. उदाहरणार्थ: jaguar speed -car (असे लिहिल्याने यात जग्वार या मोटारीच्याच वेगासंबंधित शोध परिणाम दिसतील)\nSearch for an exact match – अचूक वाक्यांशच कोठे कोठे येतो ते शोधायचा असेल तर\nएखादा शब्द किंवा वाक्यांश अ���तरण चिन्हांमध्ये लिहून शोधल्यास तो जिथे-जिथे येईल तेच सर्व शोध परिणाम दिसतील. उदाहरणार्थ: \"tallest building“.\nSearch within a range of numbers – संख्यांच्या व्याप्तीदरम्यान शोधायचे असेल तर\nदोन संख्यांच्या दरम्यान .. लिहा. उदाहरणार्थ: camera $50..$100.\nCombine searches – दोन शोध क्वेरींना (वाक्यांश) जोडून शोधायचे असेल तर\nप्रत्येक शोध क्वेरीच्या मध्यभागी “OR” लिहा. उदाहणार्थ: marathon OR race.\nSearch for a specific site – एखाद्या विशिष्ट साईट/डोमेनबद्दल सर्व माहिती शोधायची असेल तर\nएका साईट किंवा डोमेनच्या पुढे “site:” लिहा. उदाहणार्थ, site:techliebe.comकिंवा site:.gov.\nSearch for related sites – एखाद्या साईटप्रमाणेच इतर कोणत्या साईट आहेत याचा शोध घ्यायचा असेल तर\nतुम्हाला माहिती असलेल्या एखाद्या वेब पत्त्याच्या पुढे “related:” लिहा. उदाहरणार्थ, related:techlibe.com.\nSee Google’s cached version of a site – एखाद्या साईटची गूगलने सर्व्हरवर सेव्ह केलेली काही काळापूर्वीची संपूर्ण माहिती (कॅशे केलेली साईट) पहायची असेल तर\nसाईटच्या पत्त्याच्या पुढे “cache:” लिहा.\nमहत्त्वाचे: सर्वच सर्च ऑपरेटर परिपूर्ण शोध परिणाम दर्शवतीलच असे नाही.\nयाचप्रमाणे तुम्ही गूगलच्या Gmail मध्ये ईमेल शोधताना देखील अशाप्रकारच्या सर्च ऑपरेटरचा उपयोग करू शकता व हवा तोच ईमेल शोधून काढू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/45153", "date_download": "2020-02-23T06:09:28Z", "digest": "sha1:YFPBZSYRELKLT2KII4PK5HQKXAA6ZHRW", "length": 29782, "nlines": 218, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"पत्र सांगते गूज मनीचे\" घारुआण्णा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\"पत्र सांगते गूज मनीचे\" घारुआण्णा\n\"पत्र सांगते गूज मनीचे\" घारुआण्णा\nनुसतं \"सस्नेह नमस्कार\" असं लिहिण्याईतका काही मी तुमच्या बरोबरोबरीचा नाही ना वयानं, अनुभवानं आणि मानाने हे... पण असं \"सस्नेह\" लिहिलं की मनातल्या या वयाच्य अनुभवाच्या आणि मानाच्या भिंती दुर होतात आणि एकदम परिचित आणि आपल्या माणसाशीच बोलत असल्याचा फिल येतो...आणि मला नक्की माहीतेय कि तुम्हालाही हे नक्की पटेलच.\nखरंतर गेल्या दोन वर्षात आपलं येणं घरी झालंच नाही... मागच्या खेपेला अगदी ढोल ताशां च्य गजरात तुमच स्वागतही झालं होतं आणि निरोपही तसाच वाजगत दिलाहोता तुम्हालां , पण आमचा तिर्थरुपांच्या कडक नियमामुळे आपली भेट गेले दोन्ही वर्ष आमच्या घरी न होता काकांकडेच होत राहीली... पण मनापासुन सांगयचं तर तुमचं घरी येणं आणि ५ दिवस मुक्काम करणं आणि केवळ काकांच्या घरी होणारी धावती भेट ही तुलना म्हणजे अगदी.... धावत पळत लग्नाच्या बुफे चं जेवण आणि पद्ध्तशीर अंगतपंगत होणार जेवण अशीच करावी लागते हो... पंगतीच्या भरपेट जेवणाची आणि आग्रहाची सर बुफेच्या जेवणाला थोडीच येणार....\nअसो... तर आमच्या माबोकर संयोजकांनी पत्र लेखनाची स्पर्धा घेतलीय , विचार के ला कोणाला लिहावं, आणि समोरच्याचं उत्तरही अपेक्षीत आहे दहा दिवसात\nई-मेल च्य या युगात पत्र वाचणार कोण आणि उत्तर लगोलाग पाठवणार तरी कसं......मग लक्षात आंलं लिहावं तुम्हालाच , नाहीतरी व्यास गुरुजींच महाभारत लिहायचा तुमचा स्पीड माहीतय, आणि तुम्ही सध्या ईथेच मुक्कामी आहात,त्यामुळे मुषक मामांनाही उत्तर पोहोचवायला, फार पळपळ करावी लागेल असं वाट्त नाही... थोडं ट्राफिक वगैरे लागेल... तर निघतानां मिस कोल टाकायला सांगा , कमी ट्राफकचा रूट सांगिन.\nगणोबा मला माहीतीय सध्या तुमचं आणि सप्लाय आणि डिमांड चेन फारच गडबडीत असेल... नुसत्या मागण्याच नाही तर हक्काच्या विनवण्या,मुषक मामांकडुन येणारे खास अर्ज यामुळे तुम्ही फारच गडबडुन गेला असाल.मला ही काही मागण्या आणि विनंत्या तुमच्या पर्य़ंत पोहोचवायच्या होत्या म्हणुनच हा पत्र प्रपंच. आता तुम्ही हे वाचुनच म्हणाल आण्णा पण इतरांसारखाच लायनीत उभा झाला पण गणोबा इतर सगळीकडे प्रयत्न करुनही अंधार दिसतोय म्हट्ल्यावर आता हा शेवटचा उंबरा तुमचा अशा विचारांनीच मी ही लायनीत आलोय.\nगेल्या दोन वर्षात इथली परिस्थीती तर तुम्हाला माहीतीय फारच हाताबाहेर चाल्लेय, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात हेच कळेनासं झालंय, महागाई, चो-यामा-या , भ्रष्टाचार हे तर नवीन विषयच नाहीत अनादी अनंत चालत आलेली परंपराच जणु.त्याबद्दल तरे तर आता कोणी तक्रार /विनंतीच करणार नाही कारण सगळेच आम्ही ही त्यातुनच पुढे सरकण्याचा प्रयत्न करतो आहोत.\nपण सध्या मात्र अतिशय वाईट अशी स्त्रीत्वाची विटंबना , आणि त्या विवीध माध्यमातुन उदात्तीकरण हे मात्र फारच होऊ लागलय. गेल्या खेपेला तुम्ही गेल्यावर या ईंद्रप्रस्थात( दिल्ली) निर्भयावर झालेल्या अमानुष अत्याचाराची बातमी तुमच्या पर्यंत आलीच असेल,दिल्ली दरबाराने त्यावर कडक कायदेही केले हो आता नक्की कारवाई होइल असा विश्वास वाटत असताना... केवळ ३ वर्षाच्या फालतु शिक्षेवर १ जण सुटला ना का तर म्हणे तो वयाने लहान होता....\nदिल्लीतल्या प्रकरणानंतर आम्ही मुंबई कराना लय ताव मारुन सांगितल आमची मुंबै खुपच सुरक्षीत आहे आणि गेल्याच महीन्यात आमचाही फुगा फुटलां ना . ही आमच्यातली प्रवृती नष्ट करण्यासाठी तुम्ही काही करु शकाल काय, आणि आम्ही काय कराव ह्याचे ही मार्गदर्शन तुमच्या कडुन घ्याव म्हणुन हे सारं लिहितोय. हां आणखिन एक सागायच राहिलय, तुमच्या कडे येणार्या अर्ज विनंत्यां मान्य करण्या पुर्वी जरा याचकाच्या, चारित्र्याच्या सर्टीफिकेट वरही मुषक मामां कडुने चौकशी करुन घ्या ना, कारण सध्या जो अति अविचारी, अति भ्रष्टाचारी, तोच तुमच्या सगळ्यात जवळ असं चित्र सगळीकडे दिसतयं\nथोडा अधिक वेळ लागेल या कामात तुमचं कामही वाढेल पण गणोबा, तुमचा इथला मुक्काम अधिक आनंदमय होईल असं आपलं मला वाटतं\nअधिक काय लिहीणे, आपल्या पुढच्या भेटीची वाट पाहातोय...\nतुझंही पत्र मुषक मामाकडुन मिळालं,\nअरे सामान्य म्हणवतानाच तु ही या \"खा दी आणि खा की\" वाल्यांसारखे वरवरचे दुखणे सांगतोयसी बरे करायला.मला मार्गदर्शन करा म्हणतोयस पण अरे मी सांगितला मार्ग तर आचरणात आणायला जमेल कारे तुला आणी इतरांना...\nअसुदे तरीही सांगतो उगाच गणोबा सामान्य म्हण्वणा-यांच ऎकत नाही असं नको ना व्हायला...\nतुमचा गाव तुमचा प्रदेश सुरक्षीत व्हावा असं वाट्तं ना मग स्वता: सुरवात करा नियमाच्या चौकटीत राहुन जगायची....मग ती बसची रांग असो वा देवळातली, रस्त्यावरुन गाडी चालवणं असो वा पदपथावरुन चालणं, मुलांवर होणारे संस्कार असो वा तुमचे सर्व जगाबरोबरचे वागणे, हे सगळ न तपासता नुसतं सुरक्षेच्या आणि शिस्तीच्या नावाने ओरड्ण्यात काय अर्थ आहे ......\nनुसत्या निर्भया आणि त्या पत्रकार मुलींवरच्या अत्याचारांनी तुम्ही दुखी: झालात म्हणे अरे पण स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तु आणि केवळ परक्याचं धन हा विचार इथेच रुजलाय ना, रोज बघतो ना आरतीच्य/मिरवणुकीच्या निम्मीत्ताने होणारे सगळे प्रकार.. तुमचा शिवाजी सांगुन गेला ना स्त्री म्हणजे तुमच्या देव्हा-यातली देवी असच समजा.. पण त्या राजाचा नुसता जय करता त्याचे फोटो आणि पुतळे लावता, विचार कोण आणणार आचरणात.... मुलींबाबत जन्म, जोपसना, शिक्षण, नोकरी सगळीकडे भेदभाव करणार तुम्ही आणि साकड मला घालणारं परिस्थिती सुधारा म्हणुन.\nबघ आण्णा , समाज आणि आपण कोणी वेगळे न��ही..... तुझंच बघ ना गेल्या वेळेस मोठे ढोल ताशे आणलेस मिरवणुकीला, अरे माझे कान कित्ती दुखायला लागले बरं बंद करायची सोय नाही ही भली मोठी भिकबाळी लटकवुन ठेवली होती कानात... आणि आता महागाई, प्रदुषण अशा विषयांवर बोलता काही हक्क आहे का तुझा.. त्याबाबत बोलायला...\nचारित्र्याची सर्टिफिकीट मी आणि मुषक मामा तपासु म्हणतोस, मग मला सांग जी गोष्ट तुम्हाला दर पाच वर्षांनी तपासत येते आणि त्यावर शिक्का ही मारता येतो तेवढे तरी करता का रे प्रामाणिक पणे...\nतुम्ही देता चुकीचे नेते मंड्ळी निवडुन, चुकीच्या पध्दतीने शाळा आणि महाविद्यालयात प्रवेश, भलेही नसेल अक्कल तरे करता जबरदस्ती एंजिनियर आणि डॊक्टर करायचयं मुलांना, आणि मग भ्रष्टाचाराच्या नावाने गळे काढ्ता....\nमाझच बघ की आता, दहा दिवस आलोय, पण हा मुषक मामा, आत्ता दोन दिवसात थकुन गेलाय , नुसतं मागण्यांचे आणि अर्जांच सोर्टींग करुन... कधी मी बघणार कधी त्यावर उपाय करणार... या तुम्हा सगळ्यांच्या अगोचर वागण्यामुळे मलाही कधी कधी कंटाळा येतो रे. मग कुठे तरी काही तरी कमी जास्त होतं आणि परत तुम्ही सगळे गणोबा काम करत नाही आपलं अस म्हणायला मोकळे...\nपण थोडं शिस्तीने , संयमानी माणुसकीनी, वागाना , म्हंजे माझाही भार हलका होइल, रिझल्ट लवकर देता येतील.\nहे पहा, तु म्हणाल्याप्रमाणे अजुन आपली निवांत भेट व्हायला २ वर्ष बाकी आहेत.. चल मग लाग बरं आत्ताच तयारीला..... बघुया तु कीती सजग , सुसंस्कारी,समाजाभिमुख होवु शकतोस, जर खरंच जमला ना तुला, तर स्वत: हुन मुक्काम वाढ्वीन तुझ्याच कडे.... छे हल्ली मलाही तुमच्या सारखी \"देवा\"ण -- \"घे वाण\" असेच सुचायला लागलयं.\nहो आणि लक्षात असुदे... तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी तुझ्या बरोबर आहेच ... पण हा पसारा मात्र तुलाच आवरावा लागेल... तुम्हीच घातलाय सगळ्यांनी मिळुन ...\nचला आता आवरतं घेतो मुषक मामा कधीचे खोळंबलेत...\nपत्राचं उत्तर फार कडक दिल्याबद्दल रागवु नकोस आणि मतितार्थ समजुन कृतिही करायला विसरु नकोस... माझी बारीक कृपा दृष्टी आहेच तुझ्यावर\nपत्र सांगते गूज मनीचे\n घारुआण्णा, तुम्ही पत्र कधी पूर्ण केलंत आधी अर्धं लिहून ग्रूपपुरतं मर्यादित ठेवलं होतं ना आधी अर्धं लिहून ग्रूपपुरतं मर्यादित ठेवलं होतं ना पूर्ण करुन सार्वजनिक कधी केलंत, ते समजलंच नाही... आत्ता सहज पाहिलं म्हणून समजलं, पार मागे-शेवट्च्या पानावर गेला होता ह�� धागा.. तिथे 'बदलून' असं दिसलं म्हणून उघडलं, तर पूर्ण पत्र\n पत्र आणि उत्तर दोन्ही नी आतुन हलवलं\nघारुआण्णा सॉलिडच की हो\nघारुआण्णा सॉलिडच की हो गणोबाने अगदी घरातल्या मोठ्या, प्रेमळ, जबाबदार अशा व्यक्तीप्रमाणे कानउघडणी केली आहे. बाप्पानेच जणू हे पत्र तुमच्याकरवी लिहून घेतलंय. छोट्यांसाठी पुरंदरे शशांक यांच्याकरवी आणि मोठ्यांसाठी तुमच्याकरवी.\nघारुआण्णा, पत्र आपली मायबोली\nघारुआण्णा, पत्र आपली मायबोली विभागात का टाकलंय आता गणेशोत्सव २०१३ ग्रूपमध्ये हलवा ते\nमस्त लिहिलंय. बाप्पानं केलेली\nमस्त लिहिलंय. बाप्पानं केलेली कानउघडणी योग्यच.\nघारुआण्णा सॉलिडच की हो गणोबाने अगदी घरातल्या मोठ्या, प्रेमळ, जबाबदार अशा व्यक्तीप्रमाणे कानउघडणी केली आहे. बाप्पानेच जणू हे पत्र तुमच्याकरवी लिहून घेतलंय. छोट्यांसाठी पुरंदरे शशांक यांच्याकरवी आणि मोठ्यांसाठी तुमच्याकरवी. >> अगदी अगदी असंच वाट्लं\n पत्र आणि उत्तर दोन्ही नी आतुन हलवलं\nछानच पत्र.. खरं तर सार्वजनिक\nछानच पत्र.. खरं तर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आवर्जून लावावे असे आहे हे.\nछान लिहीले आहे पत्र\nछान लिहीले आहे पत्र\nसानीशी सहमत .अगदी सगळ्या\nसानीशी सहमत .अगदी सगळ्या सामान्यांच्या मनातले प्रश्न अन त्यांचं उत्तरही तितक्याच तयारीने लिहिलंत. वर्तमान स्थितीवर खोल विचार करून झाल्यामुळेच असं लिहिणं जमलं तुम्हाला, आभार घारुआण्णा.\nघारू, छान लिहिलं आहेस.\nघारू, छान लिहिलं आहेस.\nउत्तर आवडलं ... अगदी बाप्पाच\nउत्तर आवडलं ... अगदी बाप्पाच बोलतोय असं वाटलं.\nघारु आण्णा सुंदर लिहिलेयस\nघारु आण्णा सुंदर लिहिलेयस\nनमस्कार लोक्स , सर्वांना\nनमस्कार लोक्स , सर्वांना धन्यवाद... काही मंडळाच्या आणि सामाजिक संस्थाबरोबर काम करताना आलेले अनुभव, चांगली काम करण्याचे इच्छा असुनही प्रवाह विरुध्द न जाता येणे आणि त्यातुन होणरी घुसमट या गोष्टी या सगळ्या पत्र प्रपंचाला कारणीभुत..... बाप्पाचं उत्तर तर आल्यं आता प्रयत्नांती बाप्पा.... सुरु...\nकृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे ' पत्र सांगते गूज मनीचे' असं लिहा.\nदोन्ही पत्र आवडली. खरच\nदोन्ही पत्र आवडली. खरच ह्यांची प्रिंट काढून सार्वजनिक गणेशोत्सवाच्याइथे लावायला हवी.\nबदल केला संयोजक धन्यवाद\nबदल केला संयोजक धन्यवाद\nमायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्य��� सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.\nपूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382\nपूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359\nछानच पत्र.. खरं तर सार्वजनिक\nछानच पत्र.. खरं तर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आवर्जून लावावे असे आहे हे. >>> +१०...\nअंतर्मुख करायला लावणारे पत्र ...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/unidrea-p37104744", "date_download": "2020-02-23T06:00:24Z", "digest": "sha1:VOYB3SR4QABO6K4EMOD4CSBZG3L4AI7A", "length": 19326, "nlines": 302, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Unidrea in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Unidrea upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nUnidrea साल्ट से बनी दवाएं:\nDurea (1 प्रकार उपलब्ध) Hondrea (2 प्रकार उपलब्ध) Hydrox L (1 प्रकार उपलब्ध) Ondrea (1 प्रकार उपलब्ध) Hydrea (1 प्रकार उपलब्ध) Hydrox (1 प्रकार उपलब्ध) Leukocel (1 प्रकार उपलब्ध) Neodrea (1 प्रकार उपलब्ध) Hytas (1 प्रकार उपलब्ध)\nUnidrea के सारे विकल्प देखें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवाई के उपलब्ध प्रकार में से चुनें:\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय\nUnidrea खालील उपचारासाठी वापरले जाते -\nडोक आणि मानेचा कर्करोग\nक्रोनिक मायलोजनिस ल्यूकेमिया मुख्य\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें क्रोनिक माइलोजेनस ल्यूकेमिया सिकल सेल एनीमिया सिर और गर्दन का कैंसर\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Unidrea घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Unidreaचा वापर सुरक्षित आहे काय\nUnidrea गर्भवती महिलांवर तीव्र परिणाम दाखविते. या कारणामुळे, याला वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या. तुमच्या इच्छेनुसार हे घेणे हानिकारक ठरू शकते.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Unidreaचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांवर Unidrea चे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेऊ नका.\nUnidreaचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nUnidrea घेतल्यावर तुमच्या मूत्रपिंड वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्रमाणे करा.\nUnidreaचा यकृतावरील परिणाम काय आहे\nUnidrea घेतल्यावर तुमच्या यकृत वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्रमाणे करा.\nUnidreaचा हृदयावरील परिणाम काय आहे\nUnidrea चा हृदय वर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना हृदय वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nUnidrea खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Unidrea घेऊ नये -\nUnidrea हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Unidrea सवय लावणारे नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nUnidrea घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चालवू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Unidrea तुम्हाला पेंगुळलेले बनविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Unidrea घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Unidrea चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे.\nआहार आणि Unidrea दरम्यान अभिक्रिया\nतुम्ही आहाराबरोबर Unidrea घेऊ शकता.\nअल्कोहोल आणि Unidrea दरम्यान अभिक्रिया\nUnidrea आणि अल्कोहोल यांच्यादरम्यान अभिक्रियेबद्दल माहिती उपलब्ध नाही आहे, कारण या विषयावर अजून संशोधन झालेले नाही.\nUnidrea के लिए सारे विकल्प देखें\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटु��बातील कोणतीही व्यक्ती Unidrea घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Unidrea याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Unidrea च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Unidrea चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Unidrea चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Lofer+at.php", "date_download": "2020-02-23T04:23:18Z", "digest": "sha1:ZAQR64ZSLLZFU6EEJUVHAWWN23TBCNKI", "length": 3405, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Lofer", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Lofer\nआधी जोडलेला 6588 हा क्रमांक Lofer क्षेत्र कोड आहे व Lofer ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Loferमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 (0043) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Loferमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 6588 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेह��ी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनLoferमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 6588 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 6588 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/computer/apple-1-computer-up-for-sale-on-ebay-at-a-whopping-price-of-12-crore-made-by-steve-jobs/articleshow/71783682.cms", "date_download": "2020-02-23T05:53:07Z", "digest": "sha1:7HP7W6CKTRGNQC5WPTES2NCICGBVNRUN", "length": 13922, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Apple 1 Computer : अॅपलच्या 'या' दुर्मिळ कॉम्प्युटरची किंमत १२ कोटी - apple 1 computer up for sale on ebay at a whopping price of 12 crore made by steve jobs | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nअॅपलच्या 'या' दुर्मिळ कॉम्प्युटरची किंमत १२ कोटी\nअॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी तयार केलेला दुर्मिळ कॉम्प्युटर अॅपल १ विक्रीसाठी उपलब्ध आहे. 'नाइन टू फाइव्ह मॅक'च्या एका रिपोर्टनुसार, अॅपल १ कॉम्प्युटर ई-कॉमर्स कंपनी eBay वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याची किंमत १.७५ मिलियन डॉलर (अंदाजे १२.३ कोटी रुपये) आहे.\nअॅपलच्या 'या' दुर्मिळ कॉम्प्युटरची किंमत १२ कोटी\nनवी दिल्ली: अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी तयार केलेला दुर्मिळ कॉम्प्युटर अॅपल १ विक्रीसाठी उपलब्ध आहे. 'नाइन टू फाइव्ह मॅक'च्या एका रिपोर्टनुसार, अॅपल १ कॉम्प्युटर ई-कॉमर्स कंपनी eBay वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याची किंमत १.७५ मिलियन डॉलर (अंदाजे १२.३ कोटी रुपये) आहे. हा कॉम्प्युटर वूडन केसिंगमध्ये आहे. जगभरात असे एकूण सहा कॉम्प्युटर आहेत. अॅपल १ कॉम्प्युटर स्टीव्ह जॉब्स आणि सह-संस्थापक स्टीव्ह व्होजनिएक यांनी तयार केला आहे.\nरिपोर्टमध्ये या कॉम्प्युटरच्या मालकासंबंधी माहिती दिली आहे. त्यांच्याकडे १९७८पासून हा कॉम्प्युटर आहे. तो अजूनही चांगल्या स्थितीत आहे. कोट्यवधी रुपये किंमत असलेला हा पहिला कॉम्प्युटर नाही. याआधी २०१६ साली अॅपल १ चे प्री-प्रॉडक्शन मॉडल विक्रीसाठी उपलब्ध होते. तो ८१५,००० डॉलरला विकला गेला होता.\nअॅपल १ मध्ये एक मॉनिटर आणि एक कस्टमाइज्ड वुडेन केस आहे. यात ���रिजिनल ओनल मॅन्युअलची डिजिटल कॉपी, बेसिक मॅन्युअल, स्कीमॅटिक्स, कसेट इंटरफेस आणि गाइड्ससह बेसिक गेम्स, लँग्वेज, लो अँड हाय मेमरी टेस्ट, ३०व्या वर्धापनदिनाच्या व्हिडिओसहीत त्यात आणखी फीचर्स आहेत. 'हा कॉम्प्युटर दुर्मिळ आहे. या प्रकारचे केवळ सहा कॉम्प्युटर उपलब्ध आहेत. ऑरिडनल बाइट शॉप केओए वुड केससह तो उपलब्ध आहे. आता हे कॉम्प्युटर म्युझिअममध्ये पाहायला मिळतात. इतर सर्व अॅपल १ कॉम्प्युटरपेक्षा हा उत्तम स्थितीत आहे, 'असं या कॉम्प्युटरच्या मालकानं सांगितलं.\nआता फेसबुकवर वाचा बातम्या; न्यूज टॅब फिचर लाँच\nइन्स्टाग्रामचं डार्क मोड फिचर आता आयफोनमध्ये\n१९७७मध्ये प्रॉडक्शन बंद झालं होतं...\nअॅपलचा हा कॉम्प्युटर ११ एप्रिल १९७६ साली लाँच झाला होता. अॅपल १ ची मेमरी ४ केबी होत आणि कार्डच्या मदतीनं ती ८ केबी किंवा ४८ केबीपर्यंत वाढवता येते. त्यात एमओएस ६५०१ सीपीयूचा वापर करण्यात आला होता. तसंच १ एमएसझेड क्लॉक्ड होता. १० जून १९७७ रोजी अॅपल २च्या निर्मितीनंतर ३० सप्टेंबर १९७७ रोजी कंपनीनं अॅपल १ची निर्मिती बंद केली होती. हा कॉम्प्युटर ईबेवर विक्रीसाठी उपलब्ध असून, तो किती रुपयांना विकला जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.\nदिवाळीला WhatsApp वरून भन्नाट स्टिकर्स पाठवा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nदिल्लीकरांनंतर मुंबईकरांवर ‘व्हायरस’चा हल्ला\nविंडोज ७चं काय करायचं\n#PaheleSafety सायबर सुरक्षेसाठी गुगलचे पाऊल\n, ५२% तरूणांना माहितच नाही\n तुमचाच व्हिडिओ होईल व्हायरल\nइतर बातम्या:स्टीव्ह जॉब्ज|संगणक|अॅपल कॉम्प्युटर|steve jobs|Apple 1 Computer|Apple 1\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nपबजी टास्कः हिमाचलचा मुलगा पोहोचला महाराष्ट्रात\n१.१० लाखाचा स्मार्टफोन १ तासात 'आउट ऑफ स्टॉक'\nNetflix चा झटका; फ्री सब्सक्रिप्शन बंद\n व्हाईस रेकॉर्डिंग केल्यास फेसबुक पैसे देणार\nBSNL ग्राहकांना गुड न्यूज, या प्लानच्या वैधतेत वाढ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nअॅपलच्या 'या' दुर्मिळ कॉम्प्युटरची किंमत १२ कोटी...\nदिवाळीनिमित्त ट्विटरवर खास इमोजी...\nपवार, फडणवीस, आदित्य ट्विटरवर सर्वाधिक हिट...\nसोशल मीडियाचा दुरुपयोग; जानेवारीपर्यंत नवे नियम...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/sang-tere-naina/", "date_download": "2020-02-23T04:49:46Z", "digest": "sha1:5K4ALLBLWZJLVQ523BCJSEH5BOFJHCCZ", "length": 7795, "nlines": 143, "source_domain": "nishabd.com", "title": "संग तेरे नैना | निःशब्द", "raw_content": "\nसंग तेरे.. संग तेरे.. संग तेरे नैना..\nसंग तेरे.. संग तेरे.. संग तेरे नैना..\nकभी कभी रुक जाऊ\nकभी कभी झुक जाऊ\nकभी कभी भूलू जहान सारा…\nकभी कभी खो जाऊ\nकभी कभी सो जाऊ\nकभी कभी देखू ख्वाब प्यारा…\nसंग तेरे.. संग तेरे.. संग तेरे नैना..\nसंग तेरे.. संग तेरे.. संग तेरे नैना..\nकभी कभी रूठ जाऊ\nकभी कभी टूट जाऊ\nकभी कभी हो जाऊ मुख़्तसर…\nकभी कभी जाग जाऊ\nकभी कभी भीग जाऊ\nकभी कभी रोऊ रातभर…\nसंग तेरे.. संग तेरे.. संग तेरे नैना..\nसंग तेरे.. संग तेरे.. संग तेरे नैना..\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nन मिलना मुझसे कभी\nमेरी जिंदगी एक किताब पन्नों की\nसुबह तु मेरी शाम भी तु\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसा���ी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nतुझं न् माझं ”मैत्र“\nन मिलना मुझसे कभी\nकाश अपनी भी एक झारा हो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kalnyachidrushy-news/art-institution-in-india-and-art-1167018/", "date_download": "2020-02-23T05:38:00Z", "digest": "sha1:2TTR43ZGD3FIUXTOOPI26352NGQRV5XE", "length": 26265, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कला बाजार शिक्षण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nकळण्याची दृश्यं वळणे »\nभारतीय अर्थव्यवस्था १९९० च्या सुमारास काही प्रमाणात मुक्त झाली.\nभारतीय अर्थव्यवस्था १९९० च्या सुमारास काही प्रमाणात मुक्त झाली. त्याने अनेक जणांची श्रीमंती वाढली. चित्रांची, कलावस्तूंची खरेदी-विक्री वाढली. चित्रांच्या किमती, प्रदर्शन करणाऱ्या गॅलऱ्या, कलाकार, चित्रकारांवर लिहिणारे लोक, दलाल सगळ्यांची वाढ झाली. हे सर्व वाढत असताना पारंपरिक, प्रतिष्ठित अशा कलासंस्थांना मात्र उतरंड लागली..\nबाजारपेठ ही बहुतेक जणांना आनंद देणारी जागा असते. अनेक, विविध प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतात. त्यांचे रंग-आकार आदी गुण, त्यांच्या किमती वस्तूंचे अनुभव आपल्याला त्यांच्याकडे आकर्षून घेत असतात. एकंदरीत मजा असते. बाजारात अनेक प्रकारच्या गोष्टी विकायला अनेक प्रकारचे लोक आलेले असतात. ते खूप वेगवेगळ्या भाषा बोलतात. या वेगवेगळ्या भाषांमुळेही बाजाराला एक मजा येते. एकच भाषा बोलणाऱ्या लोकांच्या बाजारापेक्षा अनेक भाषा बोलणाऱ्या बाजाराचा नूर काही वेगळाच असतो. या सगळ्याचा संबंध चित्रकलेशी काय चित्रकला शिक्षणाशी काय इतर वस्तूंची बाजारपेठ व चित्रकलेची बाजारपेठ यात साम्य असते काय या शेवटच्या प्रश्नाचं उत्तरं होय, साम्य आहे असं आहे. कलाबाजाराचा चित्रकला शिक्षणाशी नक्कीच संबंध आहे. त्यामुळे आपण बाजाराकडे पहिलं लक्ष देऊ, तो समजून घेता ये���ो का ते पाहू.\nकुठल्याही बाजारात आपल्याला जीवनात उपयोगी अशा वस्तू विकायला असतात. एके काळी म्हणजे युरोपात औद्योगिक क्रांती होईपर्यंत रोजच्या जीवनात लागणाऱ्या असंख्य गोष्टी या कलाकारांकडूनच बनवल्या जायच्या. त्यात कपडे, भांडी, फर्निचर, हत्यारं, साधनं, दागिने, चपला इत्यादी असंख्य गोष्टी यात कल्पनाशक्ती, मागणी, बाजारातली स्पर्धा अशा कारणांनी, त्यात विविधता व गुणवत्ता निर्माण व्हायची; पण जगभरात धर्मगुरूंनी, राजांनी, राजकारणी लोकांनी कलेचा वापर विविध कल्पना, संकल्पना, कथा, घटना याचं चित्रण करण्याकरिता सुरू केला. कलेचा संबंध अशा रीतीने इतिहास, धर्म, राजकारण आदींशी आला. कला आता वापरायच्या वस्तूंपुरती मर्यादित राहिली नाही, ती अमूर्त संकल्पनाच दृश्यरूप दर्शविणारी वस्तू झाली, ‘विचार वस्तू’ झाली. इथूनच पुढे कलेमध्ये विचार वस्तू ही काहीशी उच्च दर्जाची व वापराची वस्तू ही काहीशी कमी दर्जाची असा समज रूढ झाला. ‘अलंकरण’ हा वापरायच्या वस्तूंच्या घडणीमधील सहज, नैसर्गिक वृत्तीने आलेला भाग होता. या अलंकरणामुळे दैनंदिन जीवनात वापरायची वस्तू ही ‘कलाकुसर’ (क्राफ्ट) असं म्हणून कमी लेखली जाऊ लागली.\nसामान्य लोक, धर्मगुरू, राजे आदी सर्व लोक विशिष्ट प्रकारच्या कलेची, कलाकृतीची मागणी करायचे, त्यानुसार कलाकृती घडविल्या जायच्या म्हणजे कलेची निर्मिती निश्चित हेतूने आणि ठरावीक प्रकारचा परिणाम साधण्यासाठी केली जायची. कलेचा विशिष्ट उपयोग निश्चित असायचा.\nऔद्योगिक क्रांतीने, कलाकारांनी हातांनी बनविलेल्या वस्तू यंत्रांच्या मदतीने, मोठय़ा संख्येने कमी वेळात बनविण्याची व्यवस्था निर्माण केली. परिणामी हातांनी बनवलेल्या, रोजच्या वापरातल्या कलावस्तू बनवण्याच्या व्यवस्था या शक्तिहीन होऊ लागल्या. हे सर्व घडत असताना धर्मगुरू, राजे यांची सत्ता जाऊन बहुतांशी लोकशाही, लोकनियुक्त सरकार स्थापन होऊ लागल्या व कलेमध्ये धर्मगुरू, राजे यापेक्षा कलाकारांची मतं, इच्छा, भावना, विचार यांचं महत्त्व, अभिव्यक्ती ही महत्त्वाची गोष्ट होऊ लागली. कला ही या अर्थी ‘विचार वस्तू’, ‘दृष्टिकोन वस्तू’, ‘अभिव्यक्ती वस्तू’ झाली. चित्रकला बाजारही आता राजे, धर्मगुरूंपेक्षा औद्योगिक क्रांतीच्या जोरावर श्रीमंत झालेल्या लोकांनी भरला होता. हे नव्या पिढीचे श्रीमंत कलावस्तू ख���ेदी करीत होते. चित्रकला बाजार हा इतर कुठच्याही बाजाराप्रमाणे नेहमी नवीन, वैशिष्टय़पूर्ण, विक्रीयोग्य गोष्टींच्या शोधात असतो. त्याद्वारे संपत्ती निर्माण करण्याच्या संधी (नवीन) प्राप्त होत असतात. लोकशाही, अभिव्यक्तिस्वातंत्र्य असलेल्या वातावरणात, व्यक्तिस्वातंत्र्यामुळे अशा कलावस्तूंची निर्मिती मोठय़ा पद्धतीने होत असते. कलाकारांची मोठय़ा संख्येने उपलब्धी असते. ‘विचार वस्तू’, ‘दृष्टिकोन वस्तू’, ‘अभिव्यक्ती वस्तू’ असलेली कलावस्तू या कलाबाजारातील स्पर्धेमुळे हळूहळू ‘मौल्यवान’ ठरू लागल्या, त्यांच्या किमती वाढू लागल्या. मग पुनर्विक्री, लिलाव आदी गोष्टीही सुरू झाल्या.\nमी सुरुवातीला असं म्हटलं होतं की, अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांची बाजारपेठ ही जास्त मजेची असते. तो मुद्दा इथे कलाबाजार संदर्भात समजून घेऊ. नक्की ही बाजारपेठ मजेची का असते आपण हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू. प्रवासात आपण चहा, कॉफी विकणारे लोक पाहतो. ते ‘चहा’ हा शब्द त्यांच्या बोलीभाषेच्या उच्चार पद्धतीने उच्चारतात. ‘चाये चाये’, चाऽऽऽय, चय, मस्सालाऽऽऽ चाऽऽय, चाऽऽचाऽऽचा अशा कित्येक प्रकारांत आपण हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू. प्रवासात आपण चहा, कॉफी विकणारे लोक पाहतो. ते ‘चहा’ हा शब्द त्यांच्या बोलीभाषेच्या उच्चार पद्धतीने उच्चारतात. ‘चाये चाये’, चाऽऽऽय, चय, मस्सालाऽऽऽ चाऽऽय, चाऽऽचाऽऽचा अशा कित्येक प्रकारांत या प्रकारांतून एक लय, नाद निर्माण होतो, आपलं लक्ष वेधून घेतो. या नाद-लयीचा चहाच्या गुणवत्तेशी काही संबंध असतोच असं नाही, पण आपल्या मनात एक प्रतिसाद (चहा पिण्याची इच्छा) निर्माण करतो. येथे अजून एक गोष्ट होते ती म्हणजे विविध भाषा, उच्चारांतून चहा या वस्तूचे अनेक अर्थ तयार झाल्यासारखे वाटतात. एकाच वस्तूचे अनेक पैलू असल्याप्रमाणे या प्रकारांतून एक लय, नाद निर्माण होतो, आपलं लक्ष वेधून घेतो. या नाद-लयीचा चहाच्या गुणवत्तेशी काही संबंध असतोच असं नाही, पण आपल्या मनात एक प्रतिसाद (चहा पिण्याची इच्छा) निर्माण करतो. येथे अजून एक गोष्ट होते ती म्हणजे विविध भाषा, उच्चारांतून चहा या वस्तूचे अनेक अर्थ तयार झाल्यासारखे वाटतात. एकाच वस्तूचे अनेक पैलू असल्याप्रमाणे असे अनेक अर्थ, पैलू तयार झाल्याने विविध प्रकारचे ग्राहक एकाच प्रकारच्या वस्तूकडे आकर्षित होतात. कलाबाजाराचंही असंच आहे असे अनेक अर्थ, पैलू तयार झाल्याने विविध प्रकारचे ग्राहक एकाच प्रकारच्या वस्तूकडे आकर्षित होतात. कलाबाजाराचंही असंच आहे औद्योगिक क्रांतीपूर्वी दैनंदिन उपयोगाच्या वस्तू किंवा धर्म, राजकारण आदींविषयक संकल्पनांआधारे कला बनवण्याची मागणी केली जात होती. या कलाकृतींकडे पाहण्याचे अर्थ ‘एकच एक’ किंवा मर्यादित होते. त्यामुळे आधुनिक कलेमध्ये कलाकार या एका व्यक्तीच्या दृष्टिकोन, विचार, अनुभव, अभिव्यक्तीवर आधारित कलावस्तू या ‘नवीन प्रकारच्या’ कलावस्तू कलाबाजाराला उत्तेजित करतात, प्रेरित करतात.\nपोट्र्रेट, निसर्गचित्रं, वस्तुचित्रं, इतिहास-पुराण कथाचित्रं आदी पारंपरिक चित्रप्रकारांकडे कलेची बाजारपेठ म्हणूनच एका वेगळ्या दृष्टीने पाहते. या प्रकारच्या कलाकृतींचे अर्थ ‘एकच एक’ किंवा मर्यादित असतात. त्यांचे अनेक अर्थ, विविध प्रकारच्या व्यक्ती, विचारप्रवाह लावू शकत नाही. त्यामुळे बाजारपेठ अशा कलाकृतींकडे विषय, चित्रप्रकार, शैली, कालखंड आदी गोष्टींच्या दृष्टीने एक विक्रीसाठी आवश्यक ओळख करून पाहते, व्यवहार करते.\nया सगळ्याची चर्चा करण्याचं कारण काय कारण महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रात अनेक घटना गेल्या तीस वर्षांत घडल्या, त्यांच्याकडे आज नीट पाहता येईल, समजून घेता येईल. या तीस वर्षांत महाराष्ट्रात विशेष करून मुंबईत कलाबाजारपेठ नव्या आयामाने सुरू झाली. १९९० च्या सुमारास भारताची अर्थव्यवस्था काही प्रमाणात मुक्त झाली. भारतीय शहरांमध्ये भौतिक चकचकाट, चंगळ वाढली. अनेक जणांची श्रीमंती वाढली. ती लाखांऐवजी कोटींमध्ये मोजली जाऊ लागली. चित्रांची, कलावस्तूंची खरेदी-विक्री वाढली. चित्रांच्या किमती, प्रदर्शन करणाऱ्या गॅलऱ्या, कलाकार, चित्रकारांवर लिहिणारे लोक, दलाल सगळ्यांची वाढ झाली.\nहे सर्व वाढत असताना पारंपरिक, प्रतिष्ठित अशा कलासंस्थांना उतरंड लागली. ती १९९० च्या आधीपासून चालू झाली. कलाशिक्षणाचा दर्जा, शिक्षकांचा दर्जा, शिक्षण पद्धती आदींचा दर्जा खाली गेला. पारंपरिक चित्रकला- दृश्यकला- ललित कलांचं शिक्षण देणाऱ्या व्यवस्थेची वाताहत होणे व त्याच वेळेला कलाबाजारपेठ तेजीत येणं हे फार विचित्र होतं. वास्तविक बाजार तेजीत होता, असतो तेव्हा त्याचा परिणाम शिक्षणव्यवस्थेवर होतो. शिक्षणव्यवस्थेचीही भरभराट होते. य��चं कारण काय आपल्याकडे बाजारपेठ असं म्हणते की, पारंपरिक दृश्यकला शिक्षणव्यवस्था अजूनही दृश्यकलेचं भाषा म्हणून शिक्षण देत नाही. फार जुन्या संकल्पना, तंत्र आदींच्या आधारित शैली आधारित चित्रकलाच्या निर्मितीचं शिक्षण देतात. म्हणजे थोडक्यात औद्योगिक क्रांतीच्या अगोदरच्या कालखंडातील कल्पनांवर आधारित कलाशिक्षण दिलं जातंय\nबाजारपेठेचं शिक्षणव्यवस्थेनं किती ऐकावं त्यानुसार किती बदलावं माहीत नाही, पण बाजारपेठेच्या म्हणण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यातूनही कला शिक्षणव्यवस्थेला कदाचित काही शिकता येईल.. पुढे पाहू या काय सापडतं का\nलेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत. त्यांचाई-मेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकला : चित्रभाषेतून मदत\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 कला (कृती) शिक्षण\n2 मेंदूच्या किमया आणि चित्रकला\n3 चित्रकला आणि मेंदूच्या प्रक्रिया\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/bouncers-protection-for-nivrutti-maharaj-indurikar-marathi-news/", "date_download": "2020-02-23T06:01:31Z", "digest": "sha1:VUWXFYQOVJJ2GA2N2J6H7SSAP3NBNVRI", "length": 9080, "nlines": 92, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "इंदुरीकर महाराजांना 'बाऊन्सर'ची सु��क्षा; आयोजकांचा खबरदारीचा उपाय", "raw_content": "\nइंदुरीकर महाराजांना ‘बाऊन्सर’ची सुरक्षा; आयोजकांचा खबरदारीचा उपाय\nअहमदनगर | सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होता आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले ह.भ.प. इंदुरीकर महाराज देशमुख यांचे नगर येथे कीर्तन पार पडले. मात्र, त्यांना कीर्तन स्थळी पोहोचवण्यासाठी कडेकोड बंदोबस्त करण्यात आला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर इंदुरीकरांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते.\nनगर येथील भिंगार या गावातील शुक्लेश्वर मंदिरात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते. या सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत त्यांना कार्यक्रम स्थळी आणण्यात आले.\nइंदुरीकर महाराज यांचे कीर्तन होणार नाही, अशी कुजबुज सुरु झाली होती. मात्र, महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. तसेच कीर्तनादरम्यान शुटींग न करण्याच्या सुचना लोकांना देण्यात आल्या होत्या.\nदरम्यान, गेल्या चार दिवसांपासून इंदुरीकर महाराज चर्चेचा विषय ठरले आहेत. महाराजांनीही वादावर भाष्य केलं असून हे असंच सुरु राहिल्यास सर्व सोडून शेती करणार असल्याचं म्हटलं आहे.\n-“गद्दारांना माझ्या पक्षात जागा नाही, दोन दिवसात गद्दारांची हाकालपट्टी होईल”\n-राज्यात 72 हजार पदांची मेगाभरती… महापोर्टलद्वारे नाही तर ऑफलाईन होणार\n-इंदुरीकर महाराजांनी यूट्यूब चॅनेलवाल्यांना दिला दणका; चॅनेलवाल्यांनी उडवले सर्व व्हिडीओ\n-‘2024च्या आधी पुन्हा पुलवामा हल्ला होईल’; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने एकच खळबळ\n-यूट्यूबवाले काड्या करतात; यूट्यूब चॅनलवाल्यांनीच मला संपवलं- इंदुरीकर\nही बातमी शेअर करा:\nनाशिक जिल्ह्याच्या शाळांमध्ये वीजेची तक्रार; शिक्षणमंत्र्यांचे कार्यवाही करण्याचे आदेश\nगद्दारांना माझ्या पक्षात जागा नाही, दोन दिवसात हकालपट्टी- राज ठाकरे\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय व���्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nगद्दारांना माझ्या पक्षात जागा नाही, दोन दिवसात हकालपट्टी- राज ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/climate-change-birds-are-shrinking-in-size/articleshow/72388321.cms", "date_download": "2020-02-23T05:26:29Z", "digest": "sha1:VT55DYNTIGSAH2XHFHRB7VAIUYVWNOKY", "length": 15978, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "international news News: वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार - climate change birds are shrinking in size | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nहवामानबदल आणि वातावरणातील वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांचा आकार कमी होत असून, त्यांच्या पंखांचा मात्र विस्तार होत आहे, असे निरीक्षण एका अभ्यासाद्वारे समोर आले आहे. अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी ५२ प्रजातींच्या सुमारे ७० हजार उत्तर अमेरिकी स्थलांतरित पक्ष्यांचा अभ्यास करून हे निरीक्षण नोंदविले आहे.\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nवॉशिंग्टन : हवामानबदल आणि वातावरणातील वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांचा आकार कमी होत असून, त्यांच्या पंखांचा मात्र विस्तार होत आहे, असे निरीक्षण एका अभ्यासाद्वारे समोर आले आहे. अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी ५२ प्रजातींच्या सुमारे ७० हजार उत्तर अमेरिकी स्थलांतरित पक्ष्यांचा अभ्यास करून हे निरीक्षण नोंदविले आहे.\nमिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी अभ्यासाद्वारे मांडलेले निरीक्षण 'इकॉलॉजी लेटर्स' या 'जर्नल'मध्ये प्रसिद्ध झाले आहे. १९७८ ते २०१६ या काळात पक्ष्यांचा अभ्यास करून त्यांनी आपले निरीक्षण नोंदविले आहे. या काळात ५२ प्रजातींच्या पक्ष्यांचा आकार कमी होत आहे; तसेच ४९ प्रजातींमध्ये सांख्यिकीदृष्ट्या मोठी घट झाली आहे. याच काळात सुमारे ४० प्रजातीच्या पक्ष्यांचा पंखांचा विस्तार झाला असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.\nसंशोधकांनी प्रत्येक पक्ष्याचे पायातील हाड (टर्सस), चोचीची लांबी, पंखांची लांबी आणि शरीराचे वस्तूमान मोजले. पक्ष्यांमध्ये 'टर्सस'ची लांबी हे शरीरातील बदल मोजण्याचे सर्वांत अचूक परिमाण समजले जाते. पक्ष्यांच्या टर्ससची लांबी, शरीराचे वस्तूमान आणि महत्वाच्या अवयवांची लांबी यामध्ये घट होत असल्याचे निरीक्षण संशोधकांनी मांडले आहे. 'टर्सस'च्या लांबीत २.४ टक्क्यांनी घट झाली असून, पंखांच्या लांबीत १.३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळून आले आहे.\nमिशिगन विद्यापीठातील सहायक प्राध्यापक आणि पक्ष्यांवरील अहवालाचे प्रमुख लेखक ब्रायन वीक्स यांनी सांगितले, की वाढत्या तापमानाचा परिणाम होऊन, शरीराचा आकार कमी होत आहे, असे आपण या आधी करण्यात आलेल्या अभ्यासावरून म्हणू शकतो. मात्र, या बदलातील सातत्य धक्कादायक आहे. वाढत्या तापमानाचा सर्व प्रजातींवर जवळपास सारखाच परिणाम होणे, हे आश्चर्यजनक आहे. वाढते तापमान आणि पक्ष्यांचे शरीर यातील कार्यकारण संबंध या निरीक्षणामुळे स्पष्ट होत आहे. वाढत्या तापमानानुसार कमी होणारा शरीराचा आकार हा सर्वांत दीर्घ काळ टिकणारा परस्परसंबंध आहे. त्याचप्रमाणे तापमानाचा कमी कालावधीसाठीदेखील पक्ष्यांच्या आकारावर परिणाम झालेला दिसून येतो.\nप्राण्यांनी आपल्या कक्षेतील उबदार वातावरणात आकाराने लहान होणे, या 'पॅटर्न'ला बर्गमनचा नियम असे म्हणतात.\nबर्लिन : हवामानबदलाबाबतची वृत्ते सातत्याने प्रसिद्ध होत असतानाच संयुक्त राष्ट्रांच्या यंदाच्या पर्यावरण परिषदेमध्ये 'ग्लोबल कार्बन ट्रेडिंग सिस्टीम'ची नियमावलीवर एकमत होईल, यावर पर्यावरणतज्ज्ञ आशावादी आहेत. यंदाच्या वर्षी होणाऱ्या परिषदेत हा गुंता सोडविला जाईल, असा आशावाद अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण मोठे असलेल्या देशांकडून कार्बन उत्सर्जन कमी असलेल्या देशांशी याबाबत होणाऱ्या व्यवहाराला 'ग्लोबल कार्बन ट्रेडिंग सिस्टीम' असे म्हटले जाते. विशिष्ट उपाययोजनांच्या बदल्यात कार्बन उत्सर्जन जास्त असणारे देश इतर देशांशी हा व्यवहार करतात. याबाबतच्या नियमावलीवर एकमत होण्याचा प्रश्न सातत्याने ��ंतरराष्ट्रीय समुदायाला भेडसावत आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविदेश वृत्त:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांबद्दल हे माहीत आहे का\nट्रम्प यांची 'ही' ब्रीफकेस करेल जगाचा विनाश\n'या' कारणांसाठी डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर\nविवाहबाह्य संबंधाचा संशय; पत्नीचे गुप्तांगच चिकटवले\nजेवणासाठी चेंगराचेंगरी; १५ महिला आणि ५ मुले ठार\nइतर बातम्या:हवामान|वातावरण बदल|पक्ष्यांचा आकार|climate change|birds are shrinking size\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार...\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार...\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाचा जन्म...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishalgarad.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2020-02-23T05:07:05Z", "digest": "sha1:3BLQ5CHBB5JAP5RKWJ7EOJTXRO7ICNGA", "length": 5996, "nlines": 98, "source_domain": "vishalgarad.com", "title": "© श्रोत्यांच्या प्रतिक्रिया | Vishal Garad", "raw_content": "\nHome My Articles © श्रोत्यांच्या प्रतिक्रिया\nकाल सावरगावातले व्याख्यान संपवुन स्टेजच्या खाली उतरत होतो तोच एक श्रोता गर्दीतुन वाट काढत काढत पळतच स्टेजवर आला आणि मला घट्ट मिठी मारून बोलू लागला. “सर, लय झकास..एकच नंबर..पटलं बरंका…आवाजात दम हाय…” असे काहीसे तुटक तुटक शब्द. मला अलिंगन देऊनच त्यांना एवढा आनंद झाला होता की तो त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता. काही वेळापुर्वी एकदम अनोळखी असलेले चेहरे आपल्या तासभराच्या बोलण्यामुळे कायमचे आपलेच होऊन जातात याची प्रचिती मला अशा प्रसंगातुन खुप वेळा येते. विचारांच्या या जागरात असेही काही श्रोते भेटतात की ज्यांच भक्कम प्रेम मिळवणं खरंच खुप भाग्याचं होऊन जातं.\nनुकताच कार्यक्रम आटोपून मी निघालेलो गाडी कार्यक्रमस्थळापासुन जेमतेम २०० मिटर पुढे आली असावी तेवढ्यात पाठीमागुन हा आवाज आल्याने हनुमंतने तात्काळ गाडी थांबवली.\nमी गाडीची काच खाली घेऊन पाठीमागे पाहिले तेवढ्यात एक श्रोता लागलीच गाडीजवळ आला. कौतुकाच्या भरात तो श्रोता बोलू लागला. सर..मला व्याख्यान लय आवडलं, तिथंच बोलायचं व्हतं पण म्हणलं कसं बोलाव म्हणुन हितवर आलो.\nसर, माझ्या लहान पोरींना पुस्तकं द्ययचीत वाचायला तुमच्याकडं हैत का शिवाजी महाराजांची \nमी त्यांना काही पुस्तकांची नावे सांगितली आणि ती पुस्तके मुलींना वाचायला द्या असे सांगितले.\nव्याख्यानात वाचनाचा मुद्दा माझ्याकडून अतिशय प्रभावीपणे मांडला गेल्याने तो श्रोत्यांच्या डोक्यात किती फिट्ट बसला याची जाणिव या श्रोत्याच्या प्रतिक्रियेतुन आली. त्या श्रोत्याचे हात हातात घेऊन त्यांना धन्यवाद देऊन मी पांगरीकडे प्रयान केले.\nवक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड\nदिनांक : २५ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : सावरगांव ता. तुजापूर\nNext article© मोहीम फत्ते\n© शिवाजी महाराज देतात आजही रोजगार\n© विचारांच्या समुद्रास थेंब भेटला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/loksatta-blog-bencher-winner-opinion-on-net-neutrality-1601454/", "date_download": "2020-02-23T05:23:10Z", "digest": "sha1:XCEUU4TVMB2OK6HKMX7DFWUARTOMFFXL", "length": 19415, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta blog bencher winner opinion on net neutrality | इंटरनेट : नियंत्रण नको, पण नियमन हवेच! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nइंटरनेट : नियंत्रण नको, पण नियमन हवेच\nइंटरनेट : नियंत्रण नको, पण नियमन हवेच\nमुळात एखाद्या गोष्टीवर आधी वादग्रस्त म्हणून शिक्का मारायचा.\n‘महाजालाचे मोहजाल’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.\nएखादी साधीशी गोष्ट उगाचच किचकट करत व��षयाच्या गाभ्यापासून दूर जात राहणे हे आपल्याकडे नेहमीच होत आलंय. त्यातलाच नवा अध्याय म्हणजे ‘नेट न्युट्रॅलिटी’. मुळात एखाद्या गोष्टीवर आधी वादग्रस्त म्हणून शिक्का मारायचा. आणि त्यावर वादाचे डोंगर रचत शेवटी एकदाची बंदी घालून मोकळं व्हायचं हेच आपण करत आलोय. मग एकदा का बंदी घातली की जणू काही तिचं उल्लंघन कुठे होतंच नाही अशा आविर्भावात वावरत राहायचं. त्यामुळे आपल्याला तिचं नियमन करण्याचेदेखील कष्ट पडत नाहीत. काही आक्षेपार्ह चित्रपटांपासून ते तंबाखूजन्य पदार्थ, मद्यविक्रीवर बंदीपर्यंत आपण हेच करत आलोय. आणि एकदा बंदी घातली म्हणजे जणू रामराज्य अवतरलं आणि आता कुणीही असे चित्रपट पाहतच नाहीये वा कुठली मद्यालये आता चालूच नाहीयेत अशा भ्रमांमध्ये रमायला आपल्याला फार आवडतं. बंदी घातलेल्या गोष्टींच्या किमती, भ्रष्टाचार आणि अनागोंदी वाढवण्यापलीकडे अशा बंदींचा काहीही उपयोग होत नाही हे आपल्याला वारंवार दिसून येऊनही आता पुन्हा इंटरनेटवर प्रत्येकाला ‘स्वतच्या मर्जीनुसार हवं ते आणि हवं तेव्हा’ बघू शकण्याच्या मूलभूत हक्काचा प्रवासही उगाचच याच दिशेने भरकटतो आहे की काय अशी भीती उत्पन्न होते. काही वर्षांपूर्वी एका बडय़ा सामाजमाध्यम कंपनीच्या काही अनाठायी उद्योगांमुळे आणि त्याबरोबर सुरू झालेल्या दूरसंचार कंपन्यांच्या नेट स्पध्रेतील अहमहमिकेमुळे ‘नेट न्युट्रॅलिटी’वरील चच्रेला सुरुवात झाली. त्यावेळी दूरसंचार नियामकांची असलेली भूमिका अनेकांना वादग्रस्त वाटली असली, तरी आता काही वर्षांनी का असेना त्यात आलेल्या स्पष्टतेचे स्वागत करायलाच हवे.\n‘नेट न्युट्रॅलिटी’ म्हणजे सर्व वापरकर्त्यांना, ते कोणत्याही कंपनीची इंटरनेट सेवा वापरत असले तरी, त्यावरचे सर्व कंटेंट एकसमान वेगात आणि मूळ किमतीतच वापरू शकण्याचा अधिकार. कुठलीही सेवा आपल्याला पुरविली जात असताना तिची निर्मिती ही कधीच फुकट होत नसते. म्हणून आपल्याला फुकट इंटरनेट सेवा पुरविताना ‘दुनिया मुठ्ठी’त घेऊ पाहणाऱ्यांना कमाईसाठी इतर मार्गाचा वापर करावाच लागणार हे कुणालाही कळेल. यातूनच मग काही विशिष्ट संकेतस्थळांना अथवा मोबाइल अ‍ॅप्सना उजवं माप देत जास्त वेग पुरविला जातो आणि इतर स्पर्धक कंपन्यांच्या संकेतस्थळांचा उघडण्याचा वेग कमी करविला जातो. यातली मेख अशी की ग्रा��क काही याला वैतागून दुसरी दूरसंचार सेवा वापरणार नसतो तर तो जास्त गती असणाऱ्या संकेतस्थळांचा वापर वाढवितो. एकप्रकारे मुक्त व्यापाराला ही बाब मारक असून याने ग्राहकांच्या ‘निवडीच्या अधिकारावर’ गदा येते. त्यामुळे या प्रकारच्या कुठल्याही योजनांना आम्ही मान्यता देऊ शकत नाही, या ठोस भूमिकेसाठी दूरसंचार नियामक मंडळ अभिनंदनास पात्र ठरते. ‘नेट न्युट्रॅलिटी’चा हा विवाद सुरू असतानाच कंपन्यांनी शाब्दिक खेळ करून आपली घोडी पुढे दामटण्यास सुरुवात केली.\n‘नेट न्युट्रॅलिटी’ची मूळ व्याख्याच बदलू पाहत ‘जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचणे, म्हणजेच, सर्वाना इंटरनेट वापरायला मिळण्याचा अधिकार’ अशी करण्यास सुरुवात केली. ही ‘गरिबी हटाव’ प्रकारची चकचकीत जाहिरात भारतीयांना भुरळ घालू शकली नसती तरच नवल. मात्र अशा प्रकारच्या योजनांमध्ये प्रत्येक वापरकर्त्यांला कंपनीने घालून दिलेल्या मर्यादित संकेतस्थळांचाच वापर करण्याची मुभा मिळत होती. त्यापलीकडील काहीही वापरण्यासाठी जास्तीचे अधिभार लावणे अशी ही शुद्ध धूळफेक होती. तिलाही या भूमिकेने चाप बसला. आणि भारताची सर्वाना खुणावणारी प्रचंड मोठी इंटरनेट बाजारपेठ संगनमताने मनमानी व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध नाही असाही संदेश जगात गेला. याच विषयासंदर्भात ‘एआयबी’सारख्या नेट वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या व्यासपीठानेही हा विषय उचलून धरला. त्यात त्यांनी विशद केलेला एक मुद्दा म्हणजे या सर्व गोष्टींचे नियमन करणारा आपला कायदा हा चक्क १८८५ सालचा आहे\nइंटरनेटवर नियंत्रण ही अशक्यप्राय गोष्ट आहे. पण नियंत्रण नसले तरी त्याचे नियमन अत्यावश्यकच. तेव्हा योग्य प्रकारे कायद्यांमध्ये बदल करीत त्यांना कालसुसंगत बनवणे आणि योग्य व्यवस्थांकरवी इंटरनेटचे व्यवस्थापन करवणेच अशा गोष्टींना भविष्यात धरबंद घालू शकतो. मुळात भारताने आता आपण व्यक्तीच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाकडे जात राहणार आहोत, की पुन्हा समाजश्रेष्ठतेची वाट धरणार याचा काय तो वाद संपवायला हवा. आणि जर संविधान दाखवते, त्या व्यक्तीला केंद्रस्थानी मानणाऱ्या मार्गानेच जायचे असेल, तर ‘संस्कृतीरक्षणा’सारख्या गोंडस लेबलांखाली चालणाऱ्या इंटरनेटवर बंदी अथवा त्याच्या काही भागाचं सेन्सॉर असल्या बालिश मागण्या सोडून द्यायला हव्यात. अन्यथा अमेरिकादी देशांच्या भूमिकांवर भाष्य करण्याचा कसलाही अधिकार आपल्याला उरत नाही. इंटरनेटच्या शिडीवरूनच डिजिटल इंडियाचा टप्पा गाठायचा आहे. इंटरनेट म्हणजे दिव्यातला राक्षस. त्याची ऊर्जा वापरत पुढे जायचं की त्याचा भस्मासुर होईपर्यंत वाट बघायची, हे मात्र आपण ठरवायचं.\n(एमआयटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, औरंगाबाद)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 राजकीय पक्षाच्या जन्माची कहाणी..\n2 माध्यम महोत्सवातून ‘नेतृत्वतलाश’\n3 अभिव्यक्तिस्वातंत्र्याला मग अर्थच काय उरला\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/eco-friendly-ganeshotsav/", "date_download": "2020-02-23T03:31:52Z", "digest": "sha1:ZP3LXWYZMHFUXBLYUXWVVF3VXGS552XZ", "length": 8285, "nlines": 85, "source_domain": "mpcnews.in", "title": "Eco-friendly Ganeshotsav Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Dabhade : गणेशोत्सव सजावट स्पर्धेत हिंदुराज गणेश मंडळाने पटकावला मानाचा ‘गणराया ॲवार्ड…\nएमपीसी न्यूज- यंदा झालेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये मानाचा ‘गणराया ॲवार्ड 2019’पुरस्कार हिंदुराज गणेश मंडळाने पटकावला तर ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’जय बजरंग तरूण मंडळाला तर ‘लोकसेवा पुरस्कार’ श्री छत्रपती मित्र मंडळाला मिळाला. राज्यमंत्री…\nPune :पुणे ���ोलीस विघ्नहर्ता न्यास वैद्यकीय पथकाने गणेशभक्तांची केली अहोरात्र सेवा\nएमपीसी न्यूज- बाप्पाच्या विसर्जनाच्यावेळी पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास वैद्यकीय पथकाने अहोरात्र जागृत राहून गणेशभक्तांची सेवा केली. यामध्ये विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या 287 नागरिकांवर उपचार करण्यात आले तसेच रुग्णवाहिकेची सेवा देखील…\nChinchwad : टाटा मोटर्स कामगार स्वयंसेवकांच्या सहभागातून शाहूनगर येथील खाणीमध्ये गणेश मूर्तींचे…\nएमपीसी न्यूज- चिंचवड शाहूनगर येथील खाणीमध्ये गुरुवारी (दि. 12) गणेश भक्तांनी उत्साहवर्धक वातावरणात गणेश मूर्तीचे विसर्जन केले. यामध्ये टाटा मोटर्स कंपनीचे स्वयंसेवक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.दुपारी चार वाजल्यापासून विसर्जनाला…\nPimpri : ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी दिला बाप्पाला निरोप\nएमपीसी न्यूज- जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटी शाळेत सण-उत्सवांमागील व्यापक विचार लक्षात घेऊन जाणीवपूर्वक शालेय गणेशोत्सवाचा उपक्रम राबवित विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी स्वतः ढोल ताशा वाजवत गणरायाला भावपूर्ण…\nNigdi : सार्वजनिक मंडळांनी घ्यावा अष्टविनायक मित्र मंडळाचा आदर्श(व्हिडीओ)\nएमपीसी न्यूज- गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारे जलप्रदूषण, बाप्पांच्या मूर्तीची होणारी विटंबना हे सर्व टाळायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन घरातच केले पाहिजे हा विचार आता बळ धरू लागला आहे. अनेक भाविक घरच्या बाप्पांचे…\nChinchwad : आदर्श गणेशोत्सव जनजागृती’ चळवळीला उत्स्फूर्त प्रतिसाद\nएमपीसी न्यूज- हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणच्या विसर्जन घाटावर 'आदर्श गणेशोत्सव प्रबोधन मोहीम'राबविण्यात आली. या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.हिंदु जनजागृती समिती मागील पंधरा वर्षांपासून…\nPimpri : ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ विषयावर रविवारी मार्गदर्शन कार्यशाळा\nएमपीसी न्यूज - 'पर्यावरणपूरक गणेशोत्सव' साजरा करून प्रदूषण रोखण्यास हातभार लावावा, तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना स्वनिर्मितीचा आनंद घ्यावा, यासाठी पुण्यातील इकोएक्झिस्ट आणि पिंपळे सौदागर येथील रोजलॅंड सोसायटी यांच्या वतीने…\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पा���िजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\nPune : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे चोरटे गजाआड; गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/elections/goa-assembly-elections-2017/", "date_download": "2020-02-23T05:40:16Z", "digest": "sha1:6BFKCCZTAPDQRORPWGJ2OAJT4L2EI5N7", "length": 15394, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Goa Assembly Election 2017 | गोवा विधानसभा निवडणूक २०१७ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nलोकसभा निवडणूक २०१९ »\nGoa Assembly Election 2017: गोवा विधानसभा निवडणूक २०१७\nडोनाल्ड ट्रम्प जेवणार सोन्याच्या ताटात\nट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबासाठी खास सोन्या-चांदीची मुलामा दिलेली क्रॉकरी बनवण्यात आली आहे.\nट्रम्प येण्यापूर्वी शेवटच्या मिनिटाला अमेरिकेची व्यापार करारातून माघार\nअमेरिकेला मोठा आणि त्यांच्या हिताचा करार हवा आहे.\nवाचा मराठी भन्नाट विनोद\nRanji Trophy : …आणि सामना सुरु असताना थेट मैदानात शिरली गाय\nसौराष्ट्र विरुद्ध आंध्र प्रदेश सामन्यात घडला प्रकार\n‘मिस्टर इंडिया’च्या रिमेकमुळे सोनम कपूर नाराज\n'मिस्टर इंडिया'चा रिमेक येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nकर्नाटक पोलिसांसह 'रॉ' चे अधिकारीही सेनेगलमध्ये आहेत.\nInd vs NZ : पहिल्या डावात इशांत शर्मा चमकला, झहीर खानच्या कामगिरीशी बरोबरी\nपहिल्या डावात न्यूझीलंडचा निम्मा संघ धाडला माघारी\nInd vs NZ : निम्मा संघ गारद करणारा इशांत म्हणतो, मी खुश नाही…\nन्यूझीलंडकडे पहिल्या डावात १८३ धावांची आघाडी\nInd vs NZ : बुमराहची प्रतीक्षा फळाला, घेतला महत्वाचा बळी\nतिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला वॉटलिंगला धाडलं माघारी\nदर पाच वर्षांनी येणारे नवे सरकार आणि सांस्कृतिकमंत्री बदलल्यानंतरही चित्रपटगृह हे हवेतलेच आश्वासन राहिले आहे.\nलुकलूकते काही : मधुबालावरचा चरित्रपट डब्यात\nइम्तियाज आणि मधुबाला हे वेगळे समीकरण या चरित्रपटाच्या निमित्ताने जुळून आले असते, मात्र प्रेक्षक त्यालाही मुकले आहेत.\n‘लोकसत्ता वर्षवेध’ला विद्यार्थ्यांची पसंती\nसंपूर्ण वर्षांवर दृष्टिक्षेप टाकणारा हा एक संग्राह्य़ अंक आहे.\nनिमित्त ‘केसरी’चे.. : ‘कलाक्षेत्राच्या चौकटी मोडायला हव्या’\nकुस्ती हा महाराष्ट्रातील जुना आणि तितकाच मनाचा क्रीडाप्रकार.\nविदेशी वारे : ट्रम्प, ऑस्कर आणि पॅरासाईट\nट्रम्प यांनी ‘पॅरासाइट’वरून केलेल्या विधानांचा सध्या समाजमाध्यमांवरून खरपूस समाचार घेतला जातो आहे.\nविचारभिन्नता नसेल तर सारंच एकरंगी होईल..\nज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक-शाह यांना बालपणी घरातच उदारमतवादाचा वारसा लाभला. त्यातून त्यांची घडण होत गेली.\nपाहा नेटके : जीवघेणा हव्यास\n‘अनकट जेम्स’ हा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आणि प्रत्येक क्षणाला त्यांची उत्कंठा चाळवणारा चित्रपट आहे.\nहास्य आणि भाष्य : अर्कचित्र\nअर्कचित्र म्हणजे साध्या आणि अशास्त्रीय भाषेत सांगायचं तर चांगल्या चेहऱ्याची विनोदी पद्धतीने मोडतोड करून सादर केलेलं चित्र\nइतिहासाचे चष्मे : मिथकांमधलं सत्य\nमिथक म्हणजे केवळ आधुनिकतेच्या धारणांनुसार कपोलकल्पित, असत्य कथा इतकेच नाही.\nचीनमधील वुहान व हुबई प्रांतांत सुरू झालेले नव्या करोना साथीचे थैमान आता जगभर पसरले आहे.\nगायक महेश काळे यांच्या गाण्याचा आणि त्यातील फ्युजनचा रोखठोक परामर्श..\nनायिकेच्या आयुष्यात आलेल्या चार वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या पुरुषांच्या भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी समर्थपणे निभावल्या. त्याविषयी..\nसंशोधकांच्या कार्याचे मूलगामी चिंतन\nअ. का. प्रियोळकर या दोन्ही घटकांना मराठी भाषा आणि संस्कृती या दोन्ही बाबतीत महत्त्वाचे स्थान आहे.\nसांगतो ऐका : मेहदी हसन आणि काव्याभिरुची\nखाँसाहेबांच्या गझल गायकीतील एका विलक्षण पलूचा उल्लेख मी मेहदी हसन यांच्यावरच्या गेल्या लेखात केला होता\nहाच काश्मीरचा विकास का\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याच�� निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/mangal-prabhat-lodha-indias-richest-real-estate-entrepreneur-with-wealth-of-rs-32000-crore-report/articleshow/72446289.cms", "date_download": "2020-02-23T04:45:19Z", "digest": "sha1:KL4FOGQ7JFIVEKVQZHBEA3A7E55HREHC", "length": 15439, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Mangal Prabhat Lodha : मंगलप्रभात लोढा ठरले देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर - mangal prabhat lodha india's richest real estate entrepreneur with wealth of rs 32,000 crore: report | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nमंगलप्रभात लोढा ठरले देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर\nमंगलप्रभात लोढा हे देशातील सर्वांत श्रीमंत बांधकाम व्यावसायिक ठरले आहेत. लोढा व त्यांच्या परिवाराची एकूण संपत्ती ३१,९६० कोटी रुपयांवर पोहोचली असून चालू वर्षात त्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या सूचीमध्ये डीएलएफचे राजीव सिंग व एम्बॅसी समूहाचे संस्थापक जितेंद्र विरवाणी हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.\nमंगलप्रभात लोढा ठरले देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर\nमुंबई: मंगलप्रभात लोढा हे देशातील सर्वांत श्रीमंत बांधकाम व्यावसायिक ठरले आहेत. लोढा व त्यांच्या परिवाराची एकूण संपत्ती ३१,९६० कोटी रुपयांवर पोहोचली असून चालू वर्षात त्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या सूचीमध्ये डीएलएफचे राजीव सिंग व एम्बॅसी समूहाचे संस्थापक जितेंद्र विरवाणी हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.\nग्रोहे हुरुन इंडियातर्फे केलेल्या सर्वे��्षणात ही माहिती देण्यात आली आहे. १०० जणांच्या या सूचीतील सर्व बांधकाम व्यावसायिकांच्या एकूण मालमत्तेच्या तुलनेत लोढा यांची मालमत्ता १२ टक्के आहे. 'ग्रोहे हुरुन' इंडियातर्फे देशभरातील बांधकाम व्यावसायिकांचा ३० सप्टेंबर अखेरिस असलेल्या संपत्तीचा आढावा घेण्यात आला. ज्यात अव्वल स्थानी मंगल प्रभात लोढा आहेत. लोढा कुटुंबियांच्या संपत्तीत २०१९ मध्ये १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. या यादीतील उर्वरीत ९९ लोकांच्या तुलनेत लोढा कुटुंबियांच्या संपत्तीचा वाटा ९९ टक्के आहे. दुसऱ्या स्थानावर 'डीएलएफ'चे राजीव सिंग असून त्यांची संपत्ती २५,०८० कोटी आहे. २०१८ च्या तुलनेत सिंग यांची संपत्तीत ४२ टक्क्यांची वृद्धी झाली आहे. एम्बॅसी समूहाचे संस्थापक जितेंद्र विरवाणी यांच्याकडे २४ हजार ७५० कोटींची संपत्ती आहे. या यादीत हिरानंदानी समूहाचे प्रमुख डॉ. निरंजन हिरानंदानी चौथ्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती १७,०३० कोटी आहे. पाचव्या स्थानावर के. रहेजा समूहाचे चंद्रू रहेजा आणि कुटुंबिय असून त्यांची संपत्ती १५,४८० कोटी आहे.\nटॉप १० श्रीमंत बिल्डर (संपत्ती कोटींमध्ये)\n१ मंगल प्रभात लोढा लोढा डेव्हलपर्स ३१,९६०\n२ राजीव सिंग 'डीएलएफ' २५,०८०\n३ जितेंद्र विरवाणी एम्बॅसी समूह २४,७५०\n४ डॉ. निरंजन हिरानंदानी हिरानंदानी समूह १७,०३०\n५ चंद्रू रहेजा के.रहेजा १५,४८०\n६ विकास ओबेरॉय ओबेरॉय रियल्टी १३,९१०\n७ राजा बागमाने बागमाने डेव्हलपर्स ९,९६०\n८ सुरेंद्र हिरानंदानी हाऊस ऑफ हिरानंदानी, सिंगापूर ९,७२०\n९ सुभाष रुणवाल रुणवाल डेव्हलपर्स ७,१००\n१० अजय पिरामल पिरामल रियल्टीज ६,५६०\nस्रोत : 'ग्रोहे हुरुन इंडिया रियल इस्टेट रिच लिस्ट २०१९'\n'ग्रोहे हुरुन' च्या देशरातील १०० सर्वात श्रीमंत बिल्डरांपैकी अव्वल १० बिल्डरांपैकी ६ बिल्डर मुंबईतील आहेत. या यादीतील १०० पैकी ३७ बिल्डर मुंबईत राहत आहेत. दिल्ली आणि बंगळूरमध्ये यादीतील प्रत्येकी १९ बांधकाम व्यावसायिक राहतात. स्थावर मालमत्ता क्षेत्रात जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक म्हणून मुंबई शहराची ओळख आहे. मागील काही वर्षांमध्ये मंदीने घरांची विक्री कमी झाली असून स्थावर मालमत्ता उद्योग संकटात सापडला आहे. मात्र बांधकाम व्यावसायिकांची हजारो कोटींची संपत्ती अचंबित करणारी आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकोण होतास तू काय झालास तू...; यशोशिखरावरुन दिवाळखोरीकडे\nमेडि'क्लेम' झटपट मिळणार... IRDA नं आजारांची व्याख्याच बदलली\nमहागडा तरीही या शेअरचा घसघशीत परतावा\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nसोने महागले ;'हा'आहे आजचा दर\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\nकिसान विकास पत्र ; सुरक्षित गुंतवणूक पर्याय\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोहीम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमंगलप्रभात लोढा ठरले देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर...\nदिल्लीत पेट्रोल पुन्हा ७५ रुपयांवर...\nएअरटेल होणार विदेशी कंपनी...\n'बीपीसीएलचे खासगीकरण हा तोट्याचाच व्यवहार'...\nफंड गुंतवणूक २७ लाख कोटींवर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/ann-se-young-of-south-korea/articleshow/71799423.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-02-23T05:39:05Z", "digest": "sha1:FV6DWP7IQOSAAWY22M7AGZRFYF5NEWHN", "length": 11382, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Badminton : अॅन से-यंग - ann se-young of south korea | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nफ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कॅरोलीन मरीन हिच्यावर मात करीत दक्षिण कोरियाच्या अॅन से-यंग हिने वर्षातील चौथे विजेतेपद पटकावले.\nफ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कॅरोलीन मरीन हिच्यावर मात करीत दक्षिण कोरियाच्या अॅन से-यंग हिने वर्षातील चौथे विजेतेपद पटकावले. वयाच्या सतराव्या वर्षी यंगने केलेली ही कामगिरी भविष्यातील एका नव्या सुपरस्टारची नांदी म्हणावी अशीच आहे. यंग हिने वयाच्या आठव्या वर्षी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. बॅडमिंटनसोबत तिला सायकलिंगही आवडत होते. परंतु, सायकलिंग हा उन्हातील खेळ आहे. त्यामुळे त्वचेवर वाईट परिणाम होईल, असे सांगत पालकांनी तिला बॅडमिंटन खेळण्यास सांगितले. हे निमित्त ठरले. अॅन हिच्यात उत्कृष्ट बॅडमिंटनपटूचे गुण उपजतच होते. स्थानिक बॅडमिंटन प्रशिक्षकाने ते ओळखले. ‘मी सांगतो तसे खेळलीस तर तू देशातील अव्वल बॅडमिंटनपटू होऊ शकशील,’ अशी सूचना या प्रशिक्षकाने तिला केली. प्रशिक्षकावर विश्वास ठेवून यंगने बॅडमिंटनवर लक्ष केंद्रित केले. सप्टेंबर २०१८मध्ये हैदराबाद ओपन बॅडमिंटन स्पर्धा खेळण्यासाठी यंग भारतात आली होती. त्यावेळी जागतिक क्रमवारीत ती २४६व्या क्रमांकावर होती. केवळ एका वर्षात तिने जागतिक महिला क्रमवारीत १६व्या स्थानी झेप घेतली आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेतील विजेतपदापूर्वी यंग हिने अकिता मास्टर्स, कॅनडा ओपन आणि न्यूझीलंड ओपन या स्पर्धांमध्ये विजेतेपदे पटकावली आहेत. फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत मरीनवर मात करण्यापूर्वी यंगने साईना नेहवालचा पराभव केला. अन्य एका स्पर्धेत तिने पी. व्ही. सिंधूवरही मात केली होती. मागील वर्षी दक्षिण कोरियाला प्रतिष्ठेच्या थॉमस अॅण्ड उबर करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात यंगने निर्णायक भूमिका बजावली होती. कारकिर्दीच्या सुरुवातीला आक्रमक शैलीत खेळणारी यंग आता बचावावर अधिक भर देते. प्रतिस्पर्ध्याचे अत्यंत कठीण शॉट्स परतावून लावण्याचे कौशल्य आणि नेटजवळचा सहज वावर ही यंगच्या खेळाची वैशिष्ट्ये आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:बॅडमिंटन|दक्षिण कोरिया|अॅन से-यंग|South Korea|Badminton|ann se-young\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nत्यांना नकार पचवायला शिकवा\nग्रॅफिन: कार्बनचा विलक्षण अवतार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/redmi-note-8-pro-xiaomi-redmi-note-8-pro-sale-begins-in-india/articleshow/72256224.cms", "date_download": "2020-02-23T05:45:13Z", "digest": "sha1:IH6V3SPWRP7TA5VZJG7PW23BLY4LFHVR", "length": 12543, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Redmi Note 8 Pro : Redmi Note 8 Proचा आजपासून सेल - redmi note 8 pro xiaomi redmi note 8 pro sale begins in india | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nRedmi Note 8 Proचा आजपासून सेल\nशाओमी कंपनीने Redmi Note 8 Pro चा सेल आजपासून सुरू केला आहे. ग्राहक हा फोन mi.com शिवाय Amazon इंडियावरून खेरदी करू शकतात. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. यासोबतच अनेक उत्तम फिचर्सही आहेत. खास गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनवर आकर्षक लाँच ऑफर देण्यात आली आहे.\nRedmi Note 8 Proचा आजपासून सेल\nनवी दिल्लीः शाओमी कंपनीने Redmi Note 8 Pro चा सेल आजपासून सुरू केला आहे. ग्राहक हा फोन mi.com शिवाय Amazon इंडियावरून खेरदी करू शकतात. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. यासोबतच अनेक उत्तम फिचर्सही आहेत. खास गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनवर आकर्षक लाँच ऑफर देण्यात आली आहे.\nRedmi Note 8 Proच्या खरेदीवरील ऑफर\nRedmi Note 8 Pro या स्मार्टफोनची किंमत १४, ९९९ रुपये आहे. तीन प्रकारात हा फोन उपलब्ध आहे. ६ जीबी + 64 जीबी, ६ जीबी + 128 जीबी आणि ८ जीबी + १२८ जीबी अशा तीन प्रकारात हा फोन लाँच केला गेलाय. ग्राहकांना उत्तम ऑफर आणि डीलमध्ये आज हा फोन खरेदी करण्याची संधी आहे. अॅक्सिस बँकेच्या डेबिट आणि क्रेडिटवरून फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १० टक्क्यांचा डिस्काउंट आहे. एअरटेलने आपल्या ग्राहकांना २४९ आणि ३४९ रुपये रिचार्जवर डबल डेटा देऊ केला आहे. तसंच आज Redmi Note 8 Pro नो कॉस्ट ईएमआयवरही खरेदी करता येईल.\nरियलमी एक्स-२प्रोचा भारतातील पहिला सेल सुरू\nरेडमी नोट ८ प्रोची वैशिष्ट्य\n1080x2340 पिक्सल रिजॉल्युशनसोबत ६.५३ इंच फुल एचडी आणि एचडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अॅंड्रॉइड ९ वर आधारित MIUI 10 ओएसवर काम करतो. ह्या फोनमधील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यात दिला गेलेला कॅमेरा सेटअप.\nफोनच्या मागच्या बाजूला तुम्हाला ४ कॅमेरे मिळतील. यात ६४ जीबी मेगापिक्सलसह प्राइमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलची अल्ट्र��� वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचे डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सल मायक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी २० मेगापिक्सल कॅमेरा दिला गेलाय. ऑक्टा-कोर मीडियाटेक हिलिओ G90T प्रोसेसर दिला गेलाय. ४,५०० mAh एवढी फोनची बॅटरी आहे. ही बॅटरी १८ वॉटवर फास्ट चार्ज होते.\n ओप्पोचा A5s स्मार्टफोन आणखी स्वस्त\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'या' ५ स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजार गाजवला\nBSNLची प्रीपेड प्लान ग्राहकांसाठी 'ऑफर'\n७ हजारांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन्स\nSamsung MegaMonster : 64MP कॅमेरा; लवकरच येतोय फोटोंचा बाहुबली\nजिओकडून 'ही' स्वस्तातील ऑफर अखेर बंद\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nपबजी टास्कः हिमाचलचा मुलगा पोहोचला महाराष्ट्रात\n१.१० लाखाचा स्मार्टफोन १ तासात 'आउट ऑफ स्टॉक'\nNetflix चा झटका; फ्री सब्सक्रिप्शन बंद\n व्हाईस रेकॉर्डिंग केल्यास फेसबुक पैसे देणार\nBSNL ग्राहकांना गुड न्यूज, या प्लानच्या वैधतेत वाढ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनोकियाची ऑफर; मोबाइलवर ५ हजाराचे गिफ्ट कार्ड...\nवोडाफोनचे ३०० रुपयांत अनलिमिटेड प्रीपेड प्लान...\nमेसेज आपोआप डिलीट होणार, WhatsApp ची नवी अपडेट...\nरियलमी एक्स-२प्रोचा भारतातील पहिला सेल सुरू...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/nature-variety-its-life-for-animals-502652/", "date_download": "2020-02-23T04:48:55Z", "digest": "sha1:LW55GT6IBDB36BPZJNEMXQMO7M5VJSTU", "length": 24521, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वैविध्य पोसते जीवकुळींना | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदां��ी भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nजनुकांच्या, व्यक्तींच्या, आप्तांच्या, समुदायांच्या, संपूर्ण जीवकुळींच्या अशा नानाविध पातळ्यांवर साकारत राहणाऱ्या निसर्गनिवडीतून जीवसृष्टीचे वैविध्य खुलत राहते..\nजनुकांच्या, व्यक्तींच्या, आप्तांच्या, समुदायांच्या, संपूर्ण जीवकुळींच्या अशा नानाविध पातळ्यांवर साकारत राहणाऱ्या निसर्गनिवडीतून जीवसृष्टीचे वैविध्य खुलत राहते..\nमाझे गुरू, पक्षितज्ज्ञ सलीम अली लहानपणी मोठे शौकीन शिकारी होते. हरतऱ्हेच्या पक्ष्यांना मारून खुशीने भाजायचे, मटकवायचे. या शौकातूनच त्यांनी पक्षिजीवनाचे बारकाईने निरीक्षण सुरू केले, त्याची टिपणे ठेवायला लागले. अशी अगदी सुरुवातीची, सलीम अली शाळेत असतानाची, नोंद होती चिमण्यांची. एका चिमण्यांच्या घरटय़ावर त्यांनी रुबाबात मिरवणाऱ्या नरांची शिकार सुरू केली. एक नर खाल्ला, तर दुसऱ्या सकाळी आणखी एक त्याच्या जागेवर हजर. असे ओळीने चार नर बळी पडले. सलीम अलींनी नोंदवले आहे की याचा अर्थ असा की अनेक नरांना विणीची संधी मिळत नाही, ते अशी संधी मिळताच पुढे सरसावतात. ते काही आपखुशीने ब्रह्मचर्य पत्करत नाहीत. निसर्गनिवडीचा सिद्धांतही हेच सुचवतो. आपला जीव सांभाळणे, आपली वंशवेल फुलवणे, हीच प्रत्येक प्राण्याची प्रवृत्ती असणार. ब्रह्मचर्य स्वीकारले जाणार केवळ नाइलाजाने. पण याला आप्तनिवडीचा सिद्धांत पुस्ती जोडतो. आपल्या रक्ताच्या नातेवाईकांच्या प्रजननाला भरपूर फायदा होतो म्हणून मुंग्या-मधमाश्यांसारखे प्राणी आपखुशीने ब्रह्मचर्य स्वीकारतात. पण निसर्गनिवडीचा आवाका केवळ स्वहित व आप्तहित एवढाच मर्यादित आहे का आप्तपरिवारांसारख्या समूहांपलीकडच्या मोठय़ा समुदायाच्या पातळीवर निसर्गनिवड होऊ शकते का आप्तपरिवारांसारख्या समूहांपलीकडच्या मोठय़ा समुदायाच्या पातळीवर निसर्गनिवड होऊ शकते का अशा कोणकोणत्या आणखी वरच्या पातळ्यांवर निसर्गनिवड होऊ शकते\nया संदर्भात अलीकडेच एक मोठा रंजक अभ्यास झाला आहे पाण्यावरच्या लहरींनी प्रीतिसंदेश पाठवणाऱ्या पाणढांग्या या अफलातून कीटकाचा. पाण्याचा पृष्ठभाग एक ताणलेला पातळ पडदा असतो. त्याला बिलकूल न भोसकता आपल्या लांबलचक ढांगा टाकत हे पाणढांगे मजेत पाण्यावर बागडतात. डबक्यात, तळ्यांत, नद्यांच्या संथ पाण्यात पाणकिडय़ांची, अपघातकी पडणाऱ्या कीटकांची शिकार करत कंपू-कंपूने राहतात. नर-माद्या दोघेही आपापले टापू राखतात. कुणी घुसतेय असे दिसले तर पाय आपटत पाण्याच्या लहरींद्वारे बजावतात – दूर हटो ओ दुनियावालो, ये टापू हमारा है. पण प्रियाराधनाच्या दिवसांत वेगळेच संदेश धाडतात. या हंगामात नराच्या दूर हटोला उत्तर आले नाही, तर तो ओळखतो ही मादी आहे, आणि पुढे सरकत खालच्या पट्टीच्या कंपनांचा प्रीतिसंदेश धाडतो. मग काही माद्या कंपनांद्वारेच उत्तरतात : प्रेम मजला ना रुचे रे, प्रेम तुजचे राहू दे दुसऱ्या देतात मूकसंमती, अन् दुसऱ्या देतात मूकसंमती, अन्\nपण नेहमीच सगळे सुरळीत चालत नाही. काही नर उपजतच तापट, भांडकुदळ असतात. माद्यांच्या होकाराची वाट न पाहता त्यांच्यावर हल्ला चढवतात. दुसऱ्यांच्या तोंडातला घास हिसकावतात. स्पध्रेत असे तामस नर सरस ठरतात, त्यांना जोडीदारणी चटकन मिळतात. हे तामस गुण आनुवंशिक असल्याने दर पिढीत त्यांचे प्रमाण वाढतच राहते. पण म्हणून पाणढांग्यांच्यात सगळेच नर असे भांडोरे असतात असे बिलकूलच नाही. मवाळ नरही मोठय़ा प्रमाणात आढळतात. हे कसे ज्या कंपूंत तामसी वृत्ती बोकाळते, तेथून माद्या चक्क पलायन करतात, उडून जातात. मवाळांचे प्रमाण जास्त असलेल्या कंपूंना जाऊन मिळतात. अशा राजस कंपूंत प्रजोत्पादन भरपूर होते. साहजिकच समंजस नर तग धरून राहतात. म्हणजे निसर्गाच्या निवडीत वैयक्तिक पातळीवर जरी नरांच्या स्वार्थी प्रवृत्ती सरस ठरत असल्या, तरी माद्यांना मवाळ नरांचे समूह अधिक पसंत असल्यामुळे समूहांच्या पातळीवर संघर्षांला आवर घातला जातो, सामंजस्य टिकून राहते.\nहा झाला कीटकांच्या कंपूंच्या पातळीवर काही पिढय़ांतच परिणाम प्रगट होणाऱ्या वेगळ्या ढंगाच्या निसर्गनिवडीचा- संघनिवडीचा- आविष्कार. असाच खास आगळा आविष्कार उत्क्रांतीच्या लक्षावधी वर्षांच्या यात्रेत घडणाऱ्या जीवजातींच्या पातळीवरही बघायला मिळतो. जीवांच्या प्रजननाची आरंभीची रीत होती एका बॅक्टेरियाच्या पेशीचे दोनांत विभाजन होत राहून प्रजावळ निर्माण होण्याची. इथे नर-मादी, दोन जीवांचे मीलन असा काहीच खटाटोप नव्हता. अशा उपद्व्यापात पडणाऱ्या जीवजातींच्या प्रजोत्पादनाचा वेग निम्म्याने घटतो. कारण आता केवळ माद्याच पिलावळ निर्माण करू शकतात. हे केवळ प्राण्यांतच नाही, तर वनस्पतींतही बघायला मिळते. फुलाफुलांत अंडपेशी असत���त आणि परागही. पराग काही फुकट बनत नाहीत, ते बनवायचे म्हणजे वनस्पतींना अंडपेशींचे उत्पादन कमीत कमी निम्म्यावर घटवणे भाग पडते. वर परागीकरणासाठी, सावरकरांच्या शब्दांत ‘हय़ा पुष्पा वश त्या पुष्पी करवीत परोपरी घाली खेपा मधावरी मदनाचा दलाल हा घाली खेपा मधावरी मदनाचा दलाल हा ’ अशा मदनाच्या दलालांसाठी- परागीकरणासाठी सहकार्य करणाऱ्या कीटकांसाठी- मधाचा पुरवठा करायला पाहिजे. तरीही बहुतांश प्रगत जीवजातींत लैंगिक पुनरुत्पादन नजरेस येते. या जीवजातींना या प्रजननप्रणालीचा फायदा जीवांच्या वैयक्तिक पातळीवर नक्कीच मिळत नाही, उलट या पातळीवर प्रजननक्षमतेत घटच सोसावी लागते. मग लैंगिक पुनरुत्पादन कसे टिकून राहते\nवैयक्तिक पातळीवर प्रजननक्षमतेत घटच होत असल्याने अनेक सपुष्प वनस्पतींत अलैंगिक, केवळ मातृजनित प्रजननप्रणाली बळावू शकते. गवत, सूर्यफूल, गुलाबांच्या कुळांत अशा अनेक जाती आढळतात. पण त्यांचे अस्तित्व मर्यादित आहे. असे मातृजनित जीव समुच्चय मुख्यत: जाती-प्रजातींच्या पातळीवरच आढळतात, कोणतेही संपूर्ण कूळच्या कूळ मातृजनित असल्याची नोंद नाही. म्हणजे मातृजनित जाती उत्क्रांतीच्या ओघात निर्माण झाल्या तरी फार काळ तगून राहू शकत नाहीत. त्यांच्यातून आणखी नवनव्या जाती, प्रजाती घडत नाहीत. अलैंगिक जाती उद्भवतात आणि काही काळानंतर लयाला जातात. त्यांचा वंश फोफावत राहून त्यातून काही मोठय़ा शाखा निर्माण होत नाहीत. असे दिसते की पूर्ण कुळांच्या पातळीवरच्या चाळणीत लैंगिक समूहच तगून राहतात. जरी मातृजनित जीव नरांचे उत्पादन टाळतात, आणि दुप्पट वेगाने प्रसवू शकतात, तरी शेवटी लैंगिक पुनरुत्पादन करणाऱ्या जीवजातीच दीर्घ काळ टिकून कुळेच्या कुळे घडवू शकतात.\nलैंगिक पुनरुत्पादनच असे फत्ते का होते कारण वेगवेगळी गुणवैशिष्टय़े असलेल्या नर-माद्यांच्या संगमातून संततीत सतत नवनवे गुणधर्म प्रगट होत राहतात. साऱ्या जीवांपुढे परिस्थितीची नवनवी आव्हाने सतत ठाकत असतात. विशेषत: अगदी भरभर बदलत राहणाऱ्या बॅक्टेरियांच्या, विषाणूंच्या हल्ल्याला तोंड द्यावे लागते. या सूक्ष्म शत्रूंचा प्रतिकार करायला नवनवी शस्त्रे पाजळायला लागतात. ती कुठून निर्माण होणार कारण वेगवेगळी गुणवैशिष्टय़े असलेल्या नर-माद्यांच्या संगमातून संततीत सतत नवनवे गुणधर्म प्रगट होत राहतात. स��ऱ्या जीवांपुढे परिस्थितीची नवनवी आव्हाने सतत ठाकत असतात. विशेषत: अगदी भरभर बदलत राहणाऱ्या बॅक्टेरियांच्या, विषाणूंच्या हल्ल्याला तोंड द्यावे लागते. या सूक्ष्म शत्रूंचा प्रतिकार करायला नवनवी शस्त्रे पाजळायला लागतात. ती कुठून निर्माण होणार योगायोगाने उपजलेल्या म्युटेशन्समधून; अशा हरतऱ्हेच्या म्युटेशन्सच्या मिलाफांतून. लैंगिक प्रजननात दर पिढीत म्युटेशन्सचे असे अगणित नावीन्यपूर्ण मिलाफ अवतरत राहतात. त्यातील काही बॅक्टेरियांच्या, विषाणूंच्या नव्या अवतारांना समर्थपणे उत्तर देतात. अशाच लैंगिक पुनरुत्पादनाद्वारे सतत वैविध्यनिर्मिती करीत, त्याच्या बळावर चिकाटीने तगून राहणाऱ्या गोतावळ्यांतून नवी कुळे प्रगटू शकतात.\nफुला-फुलपाखरांचा सहकार, वनस्पतींचा-प्राण्यांचा आणि त्यांच्यावर हल्ला चढवणाऱ्या बॅक्टेरिया-विषाणूंचा संघर्ष अशा नानाविध संवादांतून जीवसृष्टी उमलत गेली आहे. अब्जावधी वष्रे घडत गेलेल्या परस्परसंबंधांतून जीवसृष्टीचे वैविध्य वाढत राहिलेले आहे. या जैववैविध्याच्या लीलेतूनच मानवकुळी उपजली; हे जैववैविध्य आपल्या पिढय़ान्पिढय़ांना खुलवत आले आहे. या अमोल ठेव्याला सांभाळणे ही मानवाची सर्वात मोठी नतिक जबाबदारी आहे\n* लेखक ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत. ईमेल : madhav.gadgil@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 परिवारापोटी प्राण घेतलं हाती\n2 आम्ही साऱ्या बहिणी जवळीच्या\n3 मिळती मिसळती परिस्थितीशी\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.aarogya.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%98%E0%A4%B8%E0%A4%BE/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95.html?tmpl=component&print=1&layout=default&page=", "date_download": "2020-02-23T04:59:53Z", "digest": "sha1:OVDG6ULZZTER2SYRLAQZDAG6B3WNRJ4X", "length": 4400, "nlines": 23, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "नाक - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nनाक खालील प्रकारची वेगवेगळी कार्ये करते\nश्वासावाटे आत घेतल्या जाणार्‍या हवेचे शुध्दीकरण करणे.\nश्लेष्मा आणि अश्रू नलिकेतून वाहून नेणे.\nनाकाचे भाग - नाकाची साधारणपणे विभागणी अशी\nअ. नाकाचा बाह्यभाग चेहर्‍यावरील त्याचे स्थान दर्शवितो.\nब. नाकाची पोकळी - यात दोन नाकपुड्या असतात, नाकपुड्यांना विभागणारा पडदा शंकूचा आकार इ.\nनाकातील मऊ गाठ/माळीण-नाकातील मऊ गाठ म्हणजे बरेच काळापासून नाकाच्या अस्तरावर झालेली ऍलर्जी. प्रथमावस्थेत साधारणपणे यावर औषधोपचार केला जातो पण बहुतेक शस्त्रक्रिया करून ही गाठ काढली जाते आणि त्यानंतर बरेच दिवस ऍलर्जी होऊ नये आणि पुन्हा गाठ निर्माण होऊ नये म्हणून औषधोपचार केला जातो.\nFess-Fess म्हणजे Functional Endoscopic Sinill surgesy. शरीराच्या इतर भागांप्रमाणे नाकाची पोकळीची शस्त्रक्रिया केली जाते. यात पोकळीला चीर देऊन नाकाच्या कार्याचा मार्ग मोकळा केला जातो.\nनाकातून रक्त येणे - वेगवेगळ्या कारणांमुळे नाकातून रक्त येते. उच्च रक्तदाब, बाह्ये पदार्थ, संसर्ग आणि टणू (ट्यूमर्स) तज्ञाकडे जाण्याआधीच जर नाकातून होणारा रक्तस्त्राव थांबवयाचा असेल तर नाकपुड्या चिमटीत घट्‌ट पकडून बर्फाने शेकावे.\nनाकाचे Inverted अस्तरपेशीचे टणू आणि नाकाच्या पुढल्या हाडातील पोकळी\nप्रोफेसर आणि Otrlarynigology विभागाचे प्रमुख,\nके. ई. एम हॉस्पिटल, पुणे ४११ ०११\nनाकाच्या अस्तरावरण आणि पुढल्या हाडातील पोकळी निर्माण झालेल्या टणूची वाढ होते त्यातून Invertedअस्तरपेशीचा टणू निर्माण होतो. रोगाशी संबंधित आणि सूक्ष्मदर्शकातून पेशींची रचना व कार्य यांची तपासणी केल्यावर त्यात नाकाच्या बाजूची भिंत दोन नाकपुड्यांना विभागणारा पडदा, कवटीच्��ा तळाशी असणारे हाड, वरच्या जबड्याचे हाड आणि कवटीच्या एका हाडातील पोकळी आणि कवटीचा तळ इ. चा समावेश असलेले दिसून येते. या प्रकारच्या ती केसेस पुढे दिल्या आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=12195", "date_download": "2020-02-23T04:26:14Z", "digest": "sha1:KVHEFKYIV7KU75JVCE5YKNHODVYC7NEQ", "length": 10124, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\n हिमांशु रॉय, शहीद पोलीस अधिकारी अशोक कामटे यांना नोटीस\n१४ पोलीस अधिकार्‍यांना मालमत्ता जाहीर करण्याच्या गृह विभागाच्या सूचना\nमुंबई: राज्याच्या गृह विभागाने १४ पोलीस अधिकार्‍यांना आपली मालमत्ता जाहीर करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांना आपली संपत्ती जाहीर करायची आहे अशा अधिकार्‍यांमध्ये शहीद पोलीस अधिकारी अशोक कामटे आणि आत्महत्या केलेले पोलीस अधिकारी हिमांशु राय यांचा समावेश करण्यात आला आहे. या बरोबरच या यादीत काही निवृत्त अधिकारी, तसेच काहींना पदावरून हटवण्यात आलेल्या अधिकार्‍यांचाही समावेश करण्यात आला आहे.\nगृह विभागाने गेल्या ऑक्टोबर महिन्यात एकूण १४ आयपीएस अधिकार्‍यांची यादी राज्य सरकारकडे पाठवली होती. यादीत समाविष्ट असलेल्या सर्व अधिकार्‍यांनी आपले वार्षिक उत्पन्न जाहीर केलेले नाही, असे विभागाने राज्य सरकारला कळवले आहे.\nआयपीएस आणि आयएएस अधिकार्‍यांना केंद्र सरकारपुढे आपली वार्षिक संपत्ती घोषित करावी लागते. विशेष म्हणजे ज्या अधिकार्‍यांनी तशी संपत्ती घोषित करायची आहे, अशा अधिकार्‍यांमध्ये विभागाने दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशु राय यांचा समावेश करण्यात आला आहे. रॉय यांनी मे २०१८ मध्ये आत्महत्या केली होती. तर, या यादीत माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. के. सहाय यांच्याही नावाचा समावेश आहे. सहाय यांचा २०१३ मध्ये जळून मृत्यू झाला होता. तसेच या यादीत २०१८ मध्ये निवृत्त झाल्यानंतर १५ दिवसांत मृत्यू पावलेले माजी पोलीस उपायुक्त आनंद मांड्या यांच्या नावाचाही समावेश आहे.\nया व्यतिरिक्त, निवृत्त आयपीएस अधिकारी भगवंतराव मोरे, तसेच २०१८ मध्ये लाच स्वीकारताना पकडले गेल्यामुळे नोकरी गमावलेले आपीएस अधिकारी विजय कृष्ण यादव, १२ वर्षांपर्यंत ड्युटीवरून गायब राहिलेल्या आणि २०१७ मध्ये निवृत्त झाल्याचे मानल्या गेलेल्या १९९१ च्या ���ॅचच्या आयपीएस अधिकारी मॅरी लुई फर्नांडीस यांचाही या यादीत समावेश आहे. तसेच, २०१८ मध्ये नोकरी सोडून राजकारणात जाणारे व्ही. व्ही. लक्ष्मी नारायण यांचे नावही या यादीत आहे.\n१४ जणांमध्ये केवळ ६ नोकरीत\nया यादीत एकूण १४ पोलीस अधिकार्‍यांची नावे असून त्यांपैकी फक्त ६ अधिकारीच सध्या नोकरीत आहेत. यात पी.एन. रासकर, दलबीर सिंह भारती, अजय कुमार बंसल, पी.एन. मगर, अंकित गोयल आणि हिरानी ए. मोहन कुमार यांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणीची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे गृह विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव संजय कुमार यांनी सांगितले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळ\nआदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हा\nभारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचा मुद�\nआसाममधील एनआरसी यादीवरून नवीन वाद\nओबीसींचे क्रिमीलेअर ८ लाखांवरून ११ लाखांवर नेणार\nगॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या २५ टक्के लाभार्थ्यांनी घे\nनीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव\nकाश्मीरात व्हीपीएन वापरण्यांवर चौकशीचा ससेमिरा\nब्राम्हणांसाठी राज्य सरकारच्या पायघड्या\nनायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स\nबाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्य�\nइंटरनेट बंदीने अर्थव्यवस्थेला ३ अब्ज डॉलर्सचा फटका\n १०० महिलांना विवस्त्र करत घेतली मेडिकल टेस्ट\n१५ कोटींचा ठेका तुला कुणी दिला तू कुणाकडे नोकरी करतोस\nभाजपच्या सांगण्यावरुन वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव\nभारतात अनु.जातीवर अत्याचारात वाढ, राज्य व केंद्र सरकार ढ�\n‘कोरोना’चे तब्बल २ हजार २३६ बळी\nनसबंदी करण्यात अपयश आल्यास वेतन कपात\n‘नथ्थ्या अजून जिवंत आहे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-auto-hypnotherapy-for-physical-disorders/", "date_download": "2020-02-23T04:17:36Z", "digest": "sha1:R57FHT6QLGNZOFFJCIUNOVSXYT3CWAD5", "length": 15799, "nlines": 352, "source_domain": "sanatanshop.com", "title": "शारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं श��स्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Marathi Books / आयुर्वेद आणि इतर / आपत्‍काळासाठी उपयुक्‍त उपाय\nशारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार\nप्रत्येक जण स्वतःचे कौशल्य, सामर्थ्य आणि व्यक्तिमत्त्व सुधारण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. या प्रयत्नांत संमोहनशास्त्राचा वापर करणे लाभदायक ठरते. प्रस्तूत ग्रंथात संमोहनशास्त्राचा वापर करून रुग्णावर किंवा स्वतःवर टप्प्याटप्प्याने उपचार कसे करायचे हे डोकेदुखी, स्थूलपणा, दमा, तोतरेपणा, मान वाकडी होणे, आकडी येणे, आदी विकार असलेल्या रुग्णांवर उपचार केल्याची सविस्तर उदाहरणे देऊन स्पष्ट करण्यात आले आहे.\nशारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार quantity\nCategory: आपत्‍काळासाठी उपयुक्‍त उपाय\nपरात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले (आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचार तज्ञ)\nBe the first to review “शारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार” Cancel reply\nप्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवर करायचे उपाय\nमनोविकारांवर स्वसंमोहन उपचार (भाग २)\nऔषधी वनस्पतींची लागवड कशी करावी \nहाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन (रिफ्लेक्सॉलॉजी)\nविकारांनुसार नामजप-उपाय (देवतांचे जप, बीजमंत्र, अंकजप इत्यादी)\nरक्तस्राव, जखम, अस्थीभंग आदींवरील प्रथमोपचार\nभीती, अपयश, व्यसनाधीनता आदी मनोविकारांवरील स्वसंमोहन उपचार\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष��टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/5g-network-and-media/", "date_download": "2020-02-23T04:49:52Z", "digest": "sha1:623YRLWRZSTTAIBK24NDSBF2UZMPVVED", "length": 24843, "nlines": 90, "source_domain": "shekharpatil.com", "title": "फाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री - Shekhar Patil", "raw_content": "\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nआपण करत असलेले कोणतेही काम हे काळाच्या ओघात बदलत जाते. हा बदल आपण नेमका कसा स्वीकारतो यावर बर्‍याच बाबी अवलंबून असतात. खरं तर आधी बदलाचा वेग हा कमी असल्याने याबाबत फारशी घाई गडबड होत नसे. आता मात्र सुसाट वेगाने बदल होत असल्याने याचा तातडीने अंगिकार करण्यात धांदल उडत असल्याचा आपण सर्वांचा अनुभव असेलच. हाच अनुभव मला पत्रकारिते आलेला आहे. मी डिसेंबर २००२ मध्ये पत्रकारितेत आलो तेव्हा काही महिन्यांपर्यंत मी सर्व बातम्या हातांनी कागदावर लिहून काढत असे. माझे तेव्हाचे संपादक सुभाष सोनवणे साहेब यांनी मला प्रत्येक बातमी लिहून काढल्यास माझी प्रगती वेगाने होईल असेही सुचविले होते. यानुसार मी झपाटून त्यांच्या सुचनांचे पालन केले. याचा मला खूप लाभ झाला. या नंतर मात्र बदल गतीमान झाले.\nखरं तर मी पत्रकारितेत आलो तेव्हा इंटरनेटची डायल-अप या प्रकारातील आवृत्ती उपलब्ध होती. आज १७ वर्षांमध्ये डायलअप नंतर ब्रॉडबँड, वन-टू-थ्री पासून ते फोर-जी नेटवर्क आणि फायबर-टू-होम या प्रकारात इंटरनेटची गती बदलली आहे. या सोबतच मी कामाचा वेगदेखील बदलला आहे. आधी कागदावर बातम्या लिहतांना नंतर मी टायपींग शिकलो. गेल्या अनेक वर्षांपासून मी बातम्या लिहण्यासाठी पेन वापरला नाही. किंबहुना बँकेच्या कामासाठी स्वाक्षरी करण्याशिवाय मी पेनदेखील कधी वापरत नाही. या पार्श्‍वभूमिवर, येत्या काही महिन्यांमध्ये फाईव्ह जी मोबाईल नेटवर्क कार्यरत होणार असल्याने मी आधीच माझ्या कामाचा गिअर बदलला असून माझे सहकारीदेखील याला बदलण्याच्या तयारीत आहेत. सध्या आपण वापरत असणार्‍या इंटरनेटच्या अनेक पटीने वेग मिळणार असल्याने जर कामाची गती तीच ठेवल्यास स्पर्धेत टिकाव धरणार तरी कसा हा प्रश्‍न मला पडला आहे.\nसध्या चांगले नेटवर्क असल्यास सरासरी ५० मेगाबाईट प्रति-सेकंद इतका इंटरनेटचा वेग मिळतो. तर फायबर-टू-होम या प्रकारातही शेअर्ड कंप्युटर असले तर जवळपास याच गतीने चांगल्या पध्दतीत इंटरनेटची गती वापरता येते. आता फाईव्ह जी नेटवर्क आल्यानंतर सर्वात लक्षणीय बदल हा अर्थातच इंटरनेटच्या गतीमध्ये होणार आहे. विद्यमान वेगाच्या किमान २० पट गतीने अर्थात जवळपास एक जीबी प्रति-सेकंद इतक्या गतीने डाटा वापरता येणार आहे. अर्थात, एका अक्षरश: एका सेकंदात फुल एचडी सिनेमा डाऊनलोड करण्याची क्षमता असणार्‍या वेगात आपण काम करणार आहोत. आता इंटरनेटच्या गतीचा आणि पत्रकारितेचा तसा फारसा संबंध असेल यावर बहुतांश पत्रकारांचा विश्‍वास बसणार नाही. तथापि, इंटरनेटची गती ज्या पध्दतीत वाढली अगदी त्याच प्रकारे पत्रकारितेची गतीसुध्दा वाढली. किंबहुना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मीडियाला गतीमान होणे भाग पडले. २०१० पर्यंत हा बदल फारसा जाणवला नाही. तथापि, यानंतर सोशल मीडियाचे प्रचलन तसेच थ्री-जी आणि फोर-जी इंटरनेटमुळे गतीमधील हा बदल लक्षणीयरित्या दिसून आला. या पार्श्‍वभूमिवर, मोबाईल नेटवर्कची नवीन पिढी उंबरठ्यावर उभी असतांना प्रसारमाध्यमांनीही बदलाची तयारी सुरू करणे क्रमप्राप्त आहे. तथापि, बदलांची ही दिशा नेमकी कशी असेल याची किमान प्राथमिक माहिती तरी आपल्याला असणे आवश्यक आहे. यात खाली नमूद केल्यानुसार साधारणपणे पाच प्रकारे फाईव्ह-जी नेटवर्क प्रसारमाध्यमांना बदलू शकते.\n१) स्मार्ट न्यूजरूम : खरं तर, फोर-जी नेटवर्कमुळे पारंपरीक मीडियातील न्यूज रूम ही थोड्या प्रमाणात तरी बदलली आहे. बदलाचा हा वेग फाईव्ह-जी नेटवर्कच्या आगमनानंतर गतीमान होण्याची शक्यता आहे. बहुतेक मीडिया हाऊसेसमध्ये स्मार्टफोन हा महत्वाचा घटक बनला आहे. माहितीच्या आदान-प्रदानाचा पहिला स्त्रोत स्मार्टफोनच बनलेला आहे. एकीकडे वाढीव रॅम आणि स्टोअरेजसह दर्जेदार कॅमेर्‍यांनी युक्त स्मार्टफोन्स बाजारपेठेत उपलब्ध होत आहेत. तर दुसरीकडे फाईव्ह-जी नेटवर्कच्या माध्यमातून माहितीचे वहन अतिशय वेगवान पध्दतीत होणार असल्याने स्मार्टफोनची उपयुक्तता वाढणार आहे. परिणामी कोणत्याही मीडिया हाऊसच्या न्यूजरूममधील स्मार्टफोनसह अन्य स्मार्ट उपकरणांचे महत्व अजू��च वाढणार आहे. पारंपरीक मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये स्मार्टफोनचा वापर वाढण्याची शक्यता आहे.\n२) ‘गो व्हिज्युअल’ : फोर-जी नेटवर्कच्या युगातच व्हिज्युअल नॅरेशनला खूप महत्व आलेले असून फाईव्ह-जी नेटवर्कमध्ये याला अजून गती मिळण्याची शक्यता आहे. निव्वळ शब्द वा प्रतिमांपेक्षा चलचित्रांच्या माध्यमातून मांडले जाणारे कंटेंट हे जास्त प्रमाणात वापरले जाईल. सद्यस्थितीत एचडी वा फार तर फुल एचडीचा वापर प्रचलीत असतांना फाईव्ह-जी नेटवर्कमुळे फोर-के क्षमतेच्या व्हिडीओजचा वापर विपुल प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अर्थात, दृश्य स्वरूपातील कंटेंटचा दर्जादेखील वृध्दींगत होणार आहे. यामुळे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या प्रमाणात प्रचंड वाढ होणार हे देखील उघड आहे. यात कौशल्य दाखविण्याचे आव्हान प्रत्येक मीडियाकर्मीला पेलावे लागणार आहे.\n३) कट द कॉर्ड : फाईव्ह-जी नेटवर्कमुळे आपली टिव्ही पाहण्याची सवय ही पूर्णपणे बदलून जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेसह अन्य प्रगत राष्ट्रांमध्ये आधीच कट द कॉर्ड ही मोहीम वेग धरू लागली आहे. यामुळे केबल आणि डीटीएच सेवांच्या माध्यमातून पाहिले जाणारे टिव्हीचे कार्यक्रम हे इंटरनेटचा वापर करून पाहिले जात आहेत. भारतातही अमेझॉन प्राईम व्हिडीओ, नेटफ्लीक्स, हॉटस्टार आदींसारख्या ओटीटी (ओव्हर द टॉप) सेवा लोकप्रिय झाल्या असल्या तरी हा प्रकार अद्यापही प्राथमिक अवस्थेत आहे. फाईव्ह-जी नेटवर्कमुळे याला गती मिळू शकते. यामुळे वृत्तवाहिन्यादेखील बर्‍याच प्रमाणात बदलू शकतात. फोर-जी नेटवर्कमुळे बर्‍याच ठिकाणी ओबी व्हॅनसारखी महागडी साधने कालबाह्य होण्याच्या मार्गावर असतांना याच्या पुढील आवृत्ती ही वृत्तवाहिनीचे स्ट्रक्चरच पूर्णपणे बदलू शकते. म्हणजे सॅटेलाईटच्या महागड्या आकारणीपेक्षा इंटरनेटच्या माध्यमातून वृत्तांचे प्रक्षेपण हे सोपे होणार आहे. यामुळे अर्थातच कमी मूल्यात इंटरनेटवर आधारित वृत्तवाहिन्यांचा वर्गदेखील अस्तित्वात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर काही वर्तमानपत्रे सुपरफास्ट इंटरनेटच्या मदतीने आपल्या मुद्रीत माध्यमाला डिजीटलची जोड देऊ शकतील. यासाठी अर्थातच कोणतीही महागडी साधने लागणार नाहीत. मुद्रीत आणि डिजीटल अशा संकरीत म्हणजेच हायब्रीड मीडियाला फाईव्ह-जी नेटवर्क गतीचे पंख प्रदान करण्याची शक्यता आहे.\n४) इमर्सिव्ह जर्नालिझम : पाचव्या पिढीतील इंटरनेटचा सुसाट वेग हा आभासी सत्यता अर्थात, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीला गती देण्याची शक्यता आहे. सध्या प्रसारमाध्यमांमध्ये हा प्रकार अतिशय मर्यादीत प्रमाणात वापरला जात आहे. फाईव्ह-जी नेटवर्कच्या प्रचलनामुळे ३६० अंशातील त्रिमीतीय (थ्रीडी) आणि अतिशय हाय रेझोल्युशनच्या इमेजेस व व्हिडीओजचा वापर प्रचलीत होणार ही बाब स्पष्ट आहे. कोणतेही वृत्त अथवा रिपोर्टमध्ये वाचक, प्रेक्षक वा युजरला थेट त्या ठिकाणी उपस्थित असल्याची अनुभूती यातून घेता येईल. अर्थात, या नेटवर्कमुळे इमर्सिव्ह जर्नालिझमला वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अतिशय भन्नाट प्रकार असून याबाबत मी लवकरच सविस्तर लिहतो.\n५) कृत्रीम बुध्दीमत्ता : वर नमूद केल्यानुसार स्मार्टफोन व मोबाईल इंटरनेटचा वेग हा सुसंगत पध्दतीत वाढत असतांना तंत्रज्ञानाच्या अन्य काही शाखांमध्येही मोठ्या प्रमाणात घडामोडी सुरू आहेत. यातील आर्टीफिशीयल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर पत्रकारितेत मोठ्या प्रमाणात सुरू होण्याची शक्यता आहे. खरं तर, थेट रोबो जर्नालिझमचे युग येण्यासाठी खूप अवकाश असला तरी एआय ने युक्त असणारे टुल्स हे पत्रकारितेत मोलाची भूमिका निभावतील. यात व्हाईस कमांड म्हणजे ध्वनी आज्ञावलीने कार्यान्वित होणार्‍या सेवा प्रामुख्याने पत्रकारितेत प्रचलीत होऊ शकतात. गुगल असिस्टंट वा अलेक्झा यांच्या मदतीने सध्यादेखील बातम्या ऐकता येतात. हा प्रकार फाईव्ह-जी वापरात आल्यानंतर अगदी हायपर लोकल अर्थात स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ शकतो. किंबहुना आपले कंटेंट हे व्हर्च्युअल असिस्टंटशी संलग्न असावे असा प्रत्येक मीडिया हाऊसचा प्रयत्न असेल. अर्थात, या माध्यमातून पुल जर्नालिझम कडून पुश जर्नालिझमचा प्रवास (याबाबत मी आधी लिहले असून आपण याला माझ्या ब्लॉगवर वाचू शकतात. ) हा अधिक गतीमान होऊ शकतो.\nया पाच महत्वाच्या क्षेत्रांच्या माध्यमातून फाईव्ह-जी नेटवर्कमुळे पत्रकारितेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. खरं तर या नेटवर्कच्या गतीमान इंटरनेटमुळे अनेकविध क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होणार असून याचे प्रतिबिंबदेखील पत्रकारितेत उमटणार हे निश्‍चित. जगातील काही ख्यातनाम मीडिया हाऊसेसनी फाईव्ह-���ी तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आपल्याला सज्ज केले असून याचे विपुल संदर्भ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. पत्रकारितेत काम करणार्‍यांनी आगामी कालखंडातील हा संभाव्य बदल लक्षात घेऊन पुढे आगेकूच करण्याची आवश्यकता आहे. असे झाल्यास आपण खर्‍या अर्थाने अपडेट राहू शकतात. अन्यथा फक्त सोशल मीडियात अ‍ॅक्टीव्ह असणे म्हणजे डिजीटल पत्रकारितेत पारंगत असणे असे नव्हे दर्जेदार व वर्तमानाशी सुसंगत कंटेंट क्रियेशन आणि याच्या अचूक डिलीव्हरीचे गणित जमले पाहिजे. मीडिया हाऊसेसच्या मालकांच्या लक्षात ही बाब आलेली आहे. आता पत्रकार मित्रांनी याला समजून घ्यावे हीच अपेक्षा.\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील...\nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kalnyachidrushy-news/artical-on-art-1148856/", "date_download": "2020-02-23T05:46:33Z", "digest": "sha1:XOR57J4TQ7I637G644NFJMKACBIX6QHK", "length": 23603, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "निर्मितीप्रक्रिया आणि फ्रॉईडचं भूत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nकळण्याची दृश्यं वळणे »\nनिर्मितीप्रक्रिय��� आणि फ्रॉईडचं भूत\nनिर्मितीप्रक्रिया आणि फ्रॉईडचं भूत\nआधुनिक विज्ञान मानवी मेंदू, त्याचं कार्य, त्याद्वारे घडणाऱ्या अनेक मानवी प्रक्रिया यांच्यावर नव्याने प्रकाश टाकत आहे.\nनिर्मितीप्रक्रिया आणि फ्रॉईडचं भूत\nआधुनिक विज्ञान मानवी मेंदू, त्याचं कार्य, त्याद्वारे घडणाऱ्या अनेक मानवी प्रक्रिया यांच्यावर नव्याने प्रकाश टाकत आहे. ज्यामुळे आपल्या डोळ्यांना एखादी वस्तू, प्रतिमा कशी दिसते इथपासून ते, एखादा चेहरा आपल्याला चंद्रासारखा का भासतो इथपर्यंत गोष्टी उलगडतील. परिणामी मानवी कृती, त्यामागील निर्मितीप्रक्रिया याचं नवीन ज्ञान आपल्याला होईल.\n‘कला’ म्हटलं की मनात ‘अभिव्यक्ती’ हा शब्द येतोच. अभिव्यक्ती ही सर्वसाधारणपणे भावनांची असाच समज असतो. भावनांची वेदना, तरंग हे सगळ्यांनाच आवडतात. भावनांच्या डोहात डुंबणे, झऱ्याबरोबर प्रवाही होणे, लाटांत चिंब होणे, आरूढ होणे यात आपण हरवून जातो. त्यामुळे कलेचा भावनांशी अगदी घट्ट संबंध तयार होतो. कलेविषयी विचार करताना कलाकार, बहुतेक रसिक भावनिक होतात. भावनिक होऊन, कलेद्वारे व्यक्त होणाऱ्या भावनांचाच विचार करतात. हे करण्यात बहुतेक वेळा कला बाजूलाच पडते. अशा प्रकारे विचार करण्याची सवय लागते. ही सवय इतकी तीव्र होते की, व्यसनी माणसाप्रमाणे आपण या भावनिक चक्रात पुन्हा पुन्हा अडकत राहतो.\nकलेचा भावनिक न होता, भावनांवर लक्ष न देता विचार करता येणं शक्य आहे का प्रश्न कदाचित कठीण जाईल. कारण भावनिक गोष्टीबद्दल आपल्याला शास्त्रीय पद्धतीने विचार करणं आवडत नाही, रुचत नाही, पटत नाही. मूड ऑफ, रंगाचा बेरंग झाल्यासारखं वाटतं.\nमाणसाच्या अनेक कृतींपैकी ‘कलाकृती’ घडवणे हीसुद्धा एक कृती आहे. आपण कृती करत असताना, ती कृती कशी करायची, कृतीचा अनुभव, तिचा परिणाम आदी गोष्टी आपल्याला माहीत असतात. त्यांचा अंदाज आपल्याला असतो. त्यानुसार आपण कृती करत असतो. कृती करण्याचा अनुभव, त्या आधारे कृतीविषयक विचार करणे, कृती करणे या संपूर्ण प्रक्रियेला शास्त्रीय धीरगंभीर भाषेत ‘निर्मितीप्रक्रिया’ म्हणतात.\nकलाकृती घडवणे म्हणजे एक सुंदर, आकर्षक दिसणारी वस्तू बनवणे असा आपला अर्थ असेल तर, आपण कलेचा कृतिजन्य विचार करतो असं म्हणावं लागेल. कृतीत मन, भावना, त्यांची अभिव्यक्ती यांचा काहीच संबंध नसतो. अशा कलाकृतींच्या घडणीमागे ‘निर्मितीप्रक्रिया’ नसते. तिथे फक्त ‘बनवण्याची कृती’ असते. त्यात एकामागोमाग एक क्रमाने आपण कृती करत राहतो. या कृती करताना आपण ठरवलेल्या कल्पनेनुसार कृतीचा परिणाम आपल्याला मिळतो आहे ना हे आपण पाहात असतो. एखादा खाद्यपदार्थ बनवण्याच्या कृतीला जशी सुरुवात व पूर्णता असते त्याप्रमाणे कलाकृती बनवणे होत असते.\nया बनवण्याच्या प्रक्रियेपेक्षा ‘निर्मितीप्रक्रिया’ काहीशी वेगळी असते. आपण एखादं बी रुजत घातलं की, आपल्या काळजी घेण्याबरोबरच ते ‘बी’ त्यातील ऊर्जेच्या आधारे, माती-पाणी-सूर्य प्रकाश आदींचा उपयोग करत ‘स्वयंप्रेरणेने’ वाढते तसं निर्मितीप्रक्रिया कलाकार-कलाकृती यांचं नातं आहे.\nकलाकार त्यांच्यावरील संस्कारांनुसार जरी कलाकृती बनवत असला, तरीही त्याच्या मनातील नैसर्गिक जडणघडणी यासुद्धा कलाकृती बनवत असताना त्याला, आकार, त्यांची मांडणी, रंगसंगती, पोत अशा अनेक गोष्टी उत्स्फूर्तपणे सहजपणे सुचवीत असतात. या नैसर्गिक प्रेरणांनुसार चित्र घडवण्याची कृती करायला चित्रकार शिकला, तर त्याच्यावर झालेल्या बाह्य़ संस्कारांपेक्षा तो वेगळी कलाकृती घडवतो.\nकलाकृतीचं वेगळेपण त्यालाही आश्चर्यचकित करतं. कलाकाराचा असा विश्वास बसतो की त्याच्या मनातील प्रेरणा, या त्याच्यावरील संस्काराप्रमाणेच कलाकृतीच्या ‘निर्मितीप्रक्रियेत’ महत्त्वाचं कार्य करतात. या प्रेरणांना कलाकार पूर्णपणे ओळखू, जाणू शकतोच असं नाही. मनाची जडणघडण, त्यातील नैसर्गिक प्रेरणा, त्यांद्वारे मिळणारे संकेत हे सर्व त्याला काहीसं गूढ वाटतं. त्याला असं वाटू लागतं की आपल्या शरीरात व मनात, आपण ज्याला पूर्णपणे समजू शकत नाही अशी एक काही प्रक्रिया आहे. (गोष्टींमध्ये ज्याप्रमाणे, गुहांमध्ये, विवरांमध्ये भूत-पिशाच, राक्षस, गंधर्व आदी असतात त्याप्रमाणे) कलाकार हळूहळू स्वत:मधील निर्मितीप्रक्रियेसह राहू लागतो; जगू लागतो.\nस्वत:मधील निर्मितीप्रक्रिया कळू शकत नाही म्हणून, अशा मानसिक प्रक्रियांची चर्चा ज्या शास्त्रांमध्ये होते, त्यांचा आधार कलाकार घेऊ लागतो. मग त्यात पाश्चात्त्य मानसशास्त्रांतील सिगमंड फ्रॉईड व त्याचे सुप्त मन, त्याची रचना व त्याचं कार्य या विषयीचं विवरण किंवा मग ज्ञानेश्वर, तुकाराम, सुफी संत, त्याचं साहित्य किंवा अजून थोडं पूर्वेकडे जाऊन भारतातूनच जपानमध्ये पोहोचलेला ‘झेन’ बुद्धीझम आदी.. गंमत याच्या पुढे आहे. कलाकाराला मानसशास्त्रात विचार करतात तितक्या शास्त्रीय पद्धतीने विचार करणं आवडतंच असं नाही. म्हणजे १०० तल्या ९५ जणांना, काही अपवाद असतील किंवा ज्ञानोबा, तुकारामाप्रमाणे साधकही व्हायचे नसते. (कलाकार काही विशेष माणसे असतात, पण शेवटी माणूसच) त्यांना सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एका मूडमध्ये, भावनांच्या तरंगात पडून राहायला आवडतं. त्यामुळे ते मानसिक प्रक्रियांचं विश्लेषण, विवरण करणाऱ्या शास्त्रांचा काहीसा आधार घेताना दिसतात. परिणामी चित्रकार (आपल्याकडील) जेव्हा-जेव्हा त्यांच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल बोलतात तेव्हा, वर उल्लेखिलेल्या साहित्याचा आधार घेत बोलतात. त्यातून काहीसं काव्यात्मक, गूढ असं काही भाष्य तयार होतं. महाराष्ट्रातील कलाकारांच्या अनेक पिढय़ा या प्रकारच्या साहित्यावर पोसल्या गेल्या आहेत. फ्रॉईडच्या सुप्त मनाच्या थेअरीचं भूत या पिढय़ांतील अनेक कलाकारांच्या मानेवर बसलं आहे. त्यामुळेच कलाकार हातवारे करून म्हणत राहतात, ‘चित्र असं आतून येतं वगैरे’ पण ते असो..\nमूळ मुद्दा असा की कलेची निर्मितीप्रक्रिया समजून घेण्याकरता शास्त्रीय पद्धतीने विचार करणं शक्य आहे का मी बऱ्याच वेळेला पाहतो की जे कलाकार सुप्त मनाची भुतं नाचवतात त्यांना जे. कृष्णमूर्तीचं लिखाण दर्शवले; ज्यामध्ये ते मनाचं पूर्ण निरीक्षण करणं याची चर्चा करतात व परिणामी सुप्त मन ही संकल्पनाच नाकारतात.. मग रंगाचा बेरंग होतो. कारण इथे भावनिक अवस्थेला बाजूला ठेवून, निर्मितीप्रक्रियेच्या मूलभूत घटकाकडे पाहण्याची पद्धत मांडली जाते; ज्याची आपल्याकडील कलाकारांना सवयच नाही..\nया सगळ्याची चर्चा इथे करण्याची गरज अशी की आधुनिक विज्ञान, मानवी मेंदू, त्याचं कार्य, त्याद्वारे घडणाऱ्या अनेक मानवी प्रक्रिया यांच्यावर नव्याने प्रकाश टाकत आहे. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा अर्थ लावत आहे. ज्यामुळे आपल्या डोळ्यांना एखादी वस्तू, प्रतिमा कशी दिसते इथपासून ते, एखादा चेहरा आपल्याला चंद्रासारखा का भासतो इथपर्यंत गोष्टी उलगडतील. परिणामी मानवी कृती, त्यामागील निर्मितीप्रक्रिया याचं नवीन ज्ञान आपल्याला होईल. फ्रॉईडच्यापेक्षा कदाचित जास्त स्पष्ट असं काही आपल्याला समजेल. आपण हे सगळं सम���ण्यासाठी आपलं मन मोकळं ठेवलं पाहिजे. मानवी मेंदू व त्या विषयीचं आश्चर्यचकित करणारं ज्ञान व त्या आधारे चित्र-दृश्यकला त्यामागील निर्मितीप्रक्रियेचं समोर येणारं रूप याविषयी पुढच्या वेळी बोलू.\n* लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत. त्यांचाई-मेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n3 अदृश्य = अमूर्त (\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ipl-2018-ipl-governing-council-announced-date-for-the-new-season-also-change-in-timing-of-the-match-1620896/", "date_download": "2020-02-23T04:59:47Z", "digest": "sha1:DMVSLA6ALBO34D32SWURJACXXTIXFIGW", "length": 11749, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2018 IPL Governing Council announced date for the new season also change in timing of the match | IPL 2018 अकराव्या हंगामाची तारीख ठरली सामन्यांच्या वेळातही बदल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nIPL 2018 – अकराव्या हंगामाची तारीख ठरली, सामन्यांच्या वेळातही बदल\nIPL 2018 – अकराव्या हंगामाची तारीख ठरली, सामन्यांच्या वेळात��ी बदल\n७ एप्रिल ते २७ मे दरम्यान रंगणार स्पर्धा\nआयपीएलच्या दहाव्या हंगामाचं विजेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्सचा संघ\nआयपीएलची पहिली १० पर्व यशस्वीपणे पार पडल्यानंतर, अकराव्या हंगामासाठीचा लिलाव काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. या लिलावात कोणता संघ कोणत्या खेळाडूला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेणार याची उत्सुकता असतानाच, अकराव्या हंगामाची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. ७ एप्रिल ते २७ मे या कालावधीत आयपीएलचा अकरावा हंगाम खेळवला जाणार आहे. यंदाच्या हंगामात सलामीच्या आणि अंतिम सामन्याचा मान मुंबईला देण्यात आलेला आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यासंदर्भात माहिती दिली.\nअकराव्या हंगामत आयपीएल सामन्यांच्या वेळात बदल करण्यात आलेली आहे. यंदाच्या हंगामात आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क स्टार स्पोर्ट्स या वाहिनीकडे देण्यात आलेले आहेत. वाहिनीने केलेल्या विनंतीवरुन संध्याकाळच्या सामन्यांची वेळ ही ५ वाजून ३० मिनीटांनी तर रात्रीच्या सामन्यांची वेळ ७ वाजता करण्यात आलेली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 – मैदानात वयापेक्षा तुमचा खेळ महत्वाचा, धोनीचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर\nचेन्नई विरुद्ध हैदराबाद अंतिम सामन्यात झालेले हे ५ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nआयपीएलमध्ये राशिद खानची गोलंदाजी माहित असल्याचा फायदा झाला – शिखर धवन\nIPL 2018 : फक्त तीन शब्दांत आटोपली होती चेन्नईची फायनलची मिटिंग…\nआयपीएलमुळेच मला कसोटी संघात जागा मिळाली – जोस बटलर\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या ��ौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 IPL 2018 – चेन्नई सुपर किंग्जच्या प्रशिक्षकपदी स्टिफन फ्लेमिंग\n2 IPL 2018 – मायकल हसी चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाजी प्रशिक्षक\n3 IPL 2018 Retetion : चेन्नईच्या संघात धोनीची वापसी; केकेआरमधून गंभीर बाहेर\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=12197", "date_download": "2020-02-23T04:38:24Z", "digest": "sha1:UTDPY43D6ZG2SYH6JJAG4BMG3JGETHUM", "length": 8924, "nlines": 77, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nकेरळी मुली ठरतायेत ‘लव्ह जिहाद’च्या शिकार\nसायरो-मलबार कॅथलिक चर्चचा दावा\nकेरळ: ‘राज्यातील ख्रिश्‍चन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जात असून त्यांना नंतर विदेशात नेण्यात येते, त्यांना एकापेक्षा जास्त व्यक्तिंबरोबर रहायला लागते व काही वेळा तर त्यांना सेक्स स्लेव्ह केले जाते’, असा आरोप केरळच्या एका कॅथलिक चर्चने केलाय. केरळमध्ये लव्ह जिहाद ही काल्पनिक घटना नसून ते वास्तव असल्याचं सायरो-मलबार चर्चने म्हटलं आहे. ज्या ख्रिश्चन मुलींना इस्लाममध्ये धर्मांतर करुन परदेशात नेण्यात आलंय त्या प्रतिष्ठित धार्मिक जीवन जागत नाहीयेत, उलट लैंगिक गुलाम होण्याची सक्ती त्यांच्यावर केली जातेय असा दावा देखील चर्चकडून करण्यात आला आहे.\n‘ख्रिश्चन मुलींचे धर्मांतर करुन परदेशात नेल्याचे अनेक प्रकार घडले. परदेशात गेलेल्या तरुणी खडतर जीवन जगतायेत. त्यांना बळजबरीने एकापेक्षा अधिक व्यक्तींसोबत राहण्यास भाग पाडलं जात आहे. काहींना तर सक्तीने लैंगिक गुलाम देखील बनवण्यात आलंय’, असा आरोप सायरो-मलबार चर्चने केला आहे. ख्रिश्चनांवर जगभरात होत असलेल्या हल्ल्यांचा संदर्भ देऊन सायरो-मलबार चर्चने चिंता व्यक्त केलीये आणि ‘लव्ह जिहाद’ ही केवळ कल्पना नसून तो प्रत्यक्षात अस्तिवात आहे, असंही चर्चने म्हटलंय.\n‘लव्ह जिहाद’वरून धर्मांमधील सलोखा कमी होऊ नये, यासाठी सरकारने हा विषय हाताळताना धार्मिक मुद्दा म्हणून नव्हे तर कायद्याशी संबंधित म्हणून हाताळावा, अशी विनंती चर्चने केली आहे. तसेच ‘आयएस’मध्ये नुकत्याच भरती केलेल्या २१ जणांचे ख्रिश्चन धर्मातून मुस्लिम धर्मात धर्मांतर करण्यात आले होते, हे डोळे उघडणारे आहे. पालक आणि मुलांनीही लव्ह जिहादमधील धोके ओळखण्याची गरज आहे, असे देखील चर्चने म्हटले आहे. प्रेमप्रकरणं याआधीही घडली आहेत. परंतु ख्रिश्चन मुलींना लक्ष्य करण्यात येत असेल व प्रेमाच्या नावाखाली त्यांचे खून करण्यात येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं चर्चनं म्हटलं आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळ\nआदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हा\nभारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचा मुद�\nआसाममधील एनआरसी यादीवरून नवीन वाद\nओबीसींचे क्रिमीलेअर ८ लाखांवरून ११ लाखांवर नेणार\nगॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या २५ टक्के लाभार्थ्यांनी घे\nनीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव\nकाश्मीरात व्हीपीएन वापरण्यांवर चौकशीचा ससेमिरा\nब्राम्हणांसाठी राज्य सरकारच्या पायघड्या\nनायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स\nबाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्य�\nइंटरनेट बंदीने अर्थव्यवस्थेला ३ अब्ज डॉलर्सचा फटका\n १०० महिलांना विवस्त्र करत घेतली मेडिकल टेस्ट\n१५ कोटींचा ठेका तुला कुणी दिला तू कुणाकडे नोकरी करतोस\nभाजपच्या सांगण्यावरुन वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव\nभारतात अनु.जातीवर अत्याचारात वाढ, राज्य व केंद्र सरकार ढ�\n‘कोरोना’चे तब्बल २ हजार २३६ बळी\nनसबंदी करण्यात अपयश आल्यास वेतन कपात\n‘नथ्थ्या अजून जिवंत आहे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7", "date_download": "2020-02-23T04:37:22Z", "digest": "sha1:3T4FWROEAWY5E24OVTQJH4ASUMSKTFQ2", "length": 23804, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "नातेसंबंध: Latest नातेसंबंध News & Updates,नातेसंबंध Photos & Images, नातेसंबंध Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहु��ली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\n२० फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nप्रसिद्ध अभिनेते अन्नू कपूर यांचा आज जन्मदिन आहे. अन्नू कपूर यांच्यासह जन्मदिवस असणाऱ्या सर्वांना वाढदिवसाच्या उत्तमोत्तम हार्��िक शुभेच्छा... आज वाढदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, यावर टाकलेला दृष्टिक्षेप...\nसई ताम्हणकरचा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'मीडियम स्पाइसी'\nगेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सई ताम्हणकर, पर्ण पेठे आणि ललित प्रभाकर यांचा ग्लॅमरस अंदाजातला एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोंत या तिघांचाही स्टायलिश अंदाज पाहायला मिळतोय.\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५दिवसाचा आठवडा....\n​मूलांक ४: प्रवासातून नव्या संधी\nबोनी कपूरांनी मान्य केलं सलमानशी बिघडले होते संबंध\nअभिनेता सलमान खान आणि निर्माते बोनी कपूर यांच्यात चांगली मैत्री होती. दोघांनी वॉन्टेड आणि नो एण्ट्री यांसारखे सुपरहिट सिनेमे एकत्र केले होते. मात्र २००९ मध्ये वॉण्टेड सिनेमानंतर दोघांनी एकत्र काम केलं नाही.\n‘मग्न तळ्याकाठी’ ने ‘भारंगम’चा शानदार समारोप\nआयुष्याच्या जोडीदारासाठी ९१ टक्के तरुणाईची 'मॅट्रिमोनी'वरच भिस्त\nमॅट्रिमोनी साइटच्या माध्यमातून भावनिक आणि आर्थिक फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे दाखल असताना, आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी ९१ टक्के तरुण याच साइट्सची मदत घेत असल्याचे समोर आले आहे. आजच्या व्हॅलेंटाइन डेनिमित्त एका प्रख्यात मॅट्रिमोनी साइटने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब अधोरेखित झाली आहे.\n९१ टक्के तरुणाईकडून होतोय वापर; सर्वेक्षणात उघड म टा...\nतुझिया माझिया प्रेमाची पावती साखरचुंबन...\nम टा विशेष प्रतिनिधी, नागपूर'येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील...\nविजयप्राप्ती हा तर अहंकार\nम टा विशेष प्रतिनिधी, मुंबईपुराणकथा ही रुपके आहेत या रुपकांतून मानवी नातेसंबंध उलगडतात...\nघरातील आणि बाहेरच्या बाईकडे मालकीची वस्तू, उपभोगाचे साधन म्हणून बघायची दृष्टी समाजच देत असतो. पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्थाही याला अपवाद नाही. आपल्या हाती असलेल्या सत्तेच्या जोरावर आपण काहीही करू शकतो, हा पुरुषांचा दृष्टिकोनच महिला अत्याचार आणि लैंगिक शोषणाला कारणीभूत ठरतो आहे. नाही मिळाले, तर ओरबाडा, ओरबाडता नाही आले तर नाहीसे करा, मला नाही तर कुणालाच नाही. ही मानसिकताच बलात्कार, अॅसिड अॅटॅक या घटनांना कारणीभूत आहे.\nमीनः नातेसंबंध दृढ होतील\nपरिचित व्यवस्थेचा अपरिचित चेहरा\n'जामतारा'मधून समोर येणारी फिशिंगची दुनिया, सर्वसामान्य प्रेक्षकाला अपरिचित आहे. ��र्थिक विवंचनेत असलेल्या माणसांना अचानक घबाड मिळाल्यानंतर, त्यांच्या मानसिकतेमध्ये झालेला बदल, त्यांचा वापर करून घेणारी राजकीय व्यवस्था आणि या व्यवस्थेला शरण गेलेले काही भ्रष्ट पोलीस अधिकारी, असा विस्तृत पट 'जामतारा'ला मिळालेला आहे.\nपरिचित व्यवस्थेचा अपरिचित चेहरा‘\nस्लग - नेटगृहांच्या पडद्यावरसंतोष पाठारे 'जामतारा'मधून समोर येणारी फिशिंगची दुनिया, सर्वसामान्य प्रेक्षकाला अपरिचित आहे...\nआमच्या संसारात सगळे काही आलबेल सुरू होते. अचानक नवऱ्याचे आणि शेजारी राहत असलेल्या माझ्या मैत्रिणीचे प्रेमसंबंध सुरू झाले. ते शारीरिक संबंधांपर्यंत पोहोचले. कालांतराने मला हे समजले. नवऱ्याला खडसावल्यानंतर त्याने ते संबंध माझ्यासमोर तोडले. माझ्या १३ वर्षांच्या मुलीची शपथ त्याने घेतली. काही दिवसांनी माझ्या मैत्रिणीने त्याला इमोशनल ब्लॅकमेल करणे सुरू केले.\nआपल्या जन्मतारखेवर आधारित योग्य रुद्राक्ष निवडा\nरुद्राक्ष, रुद्र म्हणजे साक्षात शिव आणि अक्ष म्हणजे अश्रू. शिवशंकराच्या अश्रूबिंदातून रुद्राक्षांची निर्मिती झाल्याचे मानले जाते. हे गूढ बीज शिवशंकरास अति प्रिय आहे व स्वतः महादेवाने विभूषित केले आहे.\nया व्हॅलेण्टाइन डेला, एमएक्स प्लेयर घेऊन आले आहे प्रेमाची अनोखी गुंतागुंत\nकमिटमेंटची भीती, की भीतीशी कमिटमेंट\nआजची पिढी नातेसंबंधांबाबत एकंदरितच गोंधळलेली दिसते. या गोंधळातूनच #कमिटमेंटइश्यूज्, #कॉम्प्लिकेटेड आणि #नोमोअरकमिटेड अशी सोशल मीडिया स्टेटस दिसू लागतात. मात्र, येणाऱ्या अनुभवांना गतकाळातील आठवणींचे मोजमाप न लावता आहे तो नवीन क्षण जगणे, प्रत्येक व्यक्ती आपल्याला फक्त दुःखच देते हा समज दूर करत, स्वतःला पुन्हा एक नवीन संधी देण्याचा विचार झाला पाहिजे.\nपालकसूत्र : सुजाण पालकांसाठी खास सर्व्हे\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\nमेष: धनलाभाचे प्रमाण वाढेल; वाचा राशीभविष्य\nउद्यापासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन\nसंत गाडगे महाराज जयंती; ��जचे मराठी पंचांग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/maharashtra/1mumbai/page/2227/", "date_download": "2020-02-23T04:53:43Z", "digest": "sha1:SOHVXUHRLHYQF4HYO43KQH2ZJALTJ7AE", "length": 15763, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुंबई | Saamana (सामना) | पृष्ठ 2227", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nलोकलच्या डब्यातील प्रवासी घटले…\nसामना ऑनलाईन, मुंबई मध्य रेल्वेच्या प्रवाशांची संख्या जरी वाढली असली तरी प्रत्येक डब्यामागील सरासरी प्रवाशांची संख्या मात्र आश्चर्यकारकरीत्या कमी झाली आहे. हार्बर आणि ट्रान्सहार्बरमार्गावरील गाड्या नऊ...\nखासगी शाळांच्या आवारातील शालेय वस्तूंच्या विक्रीवर बंदी\nसामना ऑनलाईन, मुंबई खासगी शाळांच्या आवारात खुलेआम शालेय वस्तू आणि पुस्तके विकून पालकांची लूट करणाऱ्या विक्रेत्यांना पालिकेने चांगलाच दणका दिला आहे. यापुढे खासगी शाळांच्या आवारात शालेय...\nफरहानशी घटस्फोटानंतर अधुनाकडे मुलांचा ताबा\n मुंबई बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना अख्तर यांनी १६ वर्षाच्या संसारानंतर सामंजस्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे....\nमहावितरणमध्ये वीज मीटर रीडिंगचा घोटाळा\nकृषिपंपाचे रीडिंग न घेताच खासगी एजन्सी लाटतायत कोट्यवधीचा मलिदा प्रतिनिधी मुंबई वीज बिल थकल्याने शेतकऱ्यांच्या नावाने बोंबलणाऱ्या महावितरणामध्येच कृषिपंपाच्या वीज मीटर रीडिंगचा घोटाळा सुरू आहे....\nमहाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयकासाठी विशेष अधिवेशन\n१७ मे रोजी विधान मंडळाचे विशेष अधिवेशन प्रतिनिधी मुंबई महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयकासह संबंधित इतर विधेयकांना मंजुरी देण्यासाठी महाराष्ट्र विधान मंडळाचे विशेष अधिवेशन...\nशेतकरीमित्र गांडुळाची तस्कराच्या तावडीतून सुटका\nसामना ऑनलाईन, मुंबई शेतकरीमित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्मिळ प्रजातीच्या गांडुळ सर्पाची पोलिसांनी आज तस्कराच्या तावडीतून सुटका केली. विरारहून एक इसम त्या गांडुळाला विकण्यासाठी भायखळा येथे आला...\nइमानचे वजन ५०० वरून १७१ किलोवर\n मुंबई जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान सध्या मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार घेत आहे. इमानला रुग्णालयात दाखल केल्यापासून तिचे वजन ५०० किलोंहून १७१ किलोंवर...\nपेट्रोलपंपाच्या मॅनेजरला पाच लाखांचा चुना\nसामना ऑनलाईन, मुंबई २००० व ५०० रुपयांच्या नोटा द्या मोबदल्यात १०० रुपयांच्या नोटा देतो. पाच लाख दिलेत तर सहा लाख मिळतील असे आमिष दाखवत दादर येथील एका पेट्रोलपंपाच्या...\nजीव धोक्यात घालून जखमीला शोधायला गेलेल्या कॉन्स्टेबलचा मृत्यू\nअपघातात एस. व्ही. पाटील यांचा मृत्यू अंधेरी स्थानकाजवळ दुर्दैवी घटना प्रतिनिधी मुंबई अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ एक जखमी पडलेला असल्याचे समजताच त्याचा शोध घेण्यासाठी स्टेशन मास्तर...\nबारावीच्या विद्यार्थ्यांना यापुढे ‘ग्रेस मार्क्स’ मिळणार नाहीत\nसीबीएसई बोर्डाचे नवे धोरण ऍडमिशनवेळी टक्केवारीतील स्पर्धा कमी करण्याचा हेतू प्रतिनिधी मुंबई कठीण प्रश्नांसाठी बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘ग्रेस मार्क्स’ देण्याचे लाड आता शिक्षकांना पुरवता येणार नाहीत. केंद्रीय...\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/category/anghan/page/53/", "date_download": "2020-02-23T04:30:52Z", "digest": "sha1:QB32FPLMUNDXN4ZWQFVLZ3NE2M26MWSY", "length": 15636, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "अंगण | Navprabha | Page 53", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nशौर्य आणि भक्तीचे संचित : अमृतसर\n(पायाला भिंगरी) – सौ. पूर्णिमा केरकर (भाग ३) ते दिवस चैतन्याने भारावलेले होते. देशासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी लोकांनी ठेवली होती. ‘देश हा देव’ आहे अशी भावना बाळगून ‘जिंकू किंवा मरू’ या ध्येय-ध्यासाने भारतीय लोकमानस स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी होत होते. स्वातंत्र्यप्रेमी जनतेत पारतंत्र्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्म���ण झाली होती. ब्रिटिश सरकारने तेजोभंग करण्यासाठी हर तर्‍हेचे प्रयत्न आरंभले होते. अशाच प्रयत्नांपैकी रौवलेट ...\tRead More »\nविमा उद्योगात थेट परदेशी गुंतवणुकीचा गुंता\n– शशांक मो. गुळगुळे विमा उद्योगातील परदेशी गुंतवणुकीची मर्यादा २६ टक्क्यांवरून ४९ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे विधेयक संमत करून घेण्यासाठी सध्या सत्तेवर असलेल्यांची धडपड चालू आहे. अगोदरच्या शासनाला थेट परदेशी गुंतवणुकीसंबंधीची विधेयके संमत करून घेण्यासाठी सध्या सत्तेवर असलेले तेव्हा ते विरोधी पक्षात असताना प्रचंड विरोध करीत होते. लोकसभेवर बहिष्कार टाकत, लोकसभेचे कामकाज ठप्प करत होते, लोकसभेला आखाड्याचे स्वरूप आणत होते. आणि आता ...\tRead More »\nसुतापुनव : एक सांस्कृतिक धारणा\n– विनायक विष्णू खेडेकर श्रावण पौर्णिमा. गोमंतकीय जनजीवनातलं नाव ‘सुतापुनव.’ नव्हे, पुनव कोंकणी नव्हे. लक्षात घेऊया एक नाट्यगीत- ‘उगवला चंद्र पुनवेचा.’ गोव्यातल्या तमामांना सुतापुनव म्हणून ठाऊक असलेला हा दिवस. पावसाळ्यात बंद असलेली मासेमारी नारळी पौर्णिमेला- म्हणजे याच दिवशी- समुद्राला नारळ अर्पण करून सुरू होते. त्याचं खवळलेपण कमी झाल्यानंतर पाण्यात होड्या सोडायच्या, त्या मच्छीमार बांधवांसाठी ही नारळी पौर्णिमा. याच दिवसाला आणखी ...\tRead More »\n– डॉ. प्रमोद पाठक दिवसेंदिवस इंधनाच्या वाढत्या किमती पाहता भारताला राष्ट्रीय स्तरावर पर्यायी ऊर्जा वापरण्याचे धोरण अमलात आणावेच लागेल. आजच्या घटकेला भारतात ज्या ठिकाणी मोकळ्या मैदानी जागा आहेत, तिथे सौर विद्युत ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होते आहे. ज्या ठिकाणी वार्‍याचा वेग एक विशिष्ट मर्यादेच्या वर आहे- जसे तामिळनाडू- तेथे मोठ्या प्रमाणावर वायुविद्युत प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पांची क्षमता अक्षरशः हजारो ...\tRead More »\nदार्जिलिंग : रत्नांची भूमी\nपायाला भिंगरी (भाग-२) – सौ. पौर्णिमा केरकर हिमालयाच्या डोंगरमाथ्यावर वसलेल्या थंड हवेच्या ठिकाणांत सम्राज्ञीच्या लौकिकास प्राप्त झालेले दार्जिलिंग पाहण्याचा योग गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आला. भारतीय लोकमानसाची हिमालयाचे भव्यत्व आणि दिव्यत्व अनुभवण्याची ओढ पूर्वीपासूनचीच. मलाही ती होतीच. माझ्यात असलेल्या इच्छेची तृप्ती दार्जिलिंगला गेल्याने पूर्ण झाली. पूर्वेकडचा हिमालय ही भारताची जीवनरेषा. ��काशाशी स्पर्धा करणार्‍या हिमालयाच्या पर्वतरांगा अनुभवताना तना-मनाला आगळावेगळा अनुभव प्राप्त होतो. ...\tRead More »\n– शशांक मो. गुळगुळे मानवाच्या ‘शीत, सूत व छत’ या तीन प्रमुख गरजा आहेत. यांपैकी सूत म्हणजे कपडे याबाबतीत भारतात तशी ओरड नाही. अगदी आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डपासून ते रस्त्याच्या कडेलाही ज्याला जसे परवडतील तशा दराने कपडे उपलब्ध आहेत. शीत म्हणजे अन्न. याबाबतही विशेष काळजीचे कारण नाही. देशात अन्नधान्य साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. अन्न सुरक्षा कायदा, शिधा वाटप विभाग यांच्यामार्फत गरिबांचीही ...\tRead More »\nस्वतःवर जिथं प्रेम आहे, तिथं आत्महत्या कशी\n– डॉ. व्यंकटेश हेगडे श्री. श्री. रविशंकरजींना एकदा विचारलं गेलं, ‘तुमच्याकडे सर्व त्रासांसाठी उत्तर आहे का’ श्री. श्री. म्हणाले, ‘होय’ श्री. श्री. म्हणाले, ‘होय कारण ९० टक्के त्रास हे मनामुळं असतात; आणि मनाबद्दल जागृती कशी असावी, विचारांचं, भावनांचं आणि ताणतणावांचं व्यवस्थापन कसं करावं ते मी शिकवितो.’ नव्वद टक्के त्रास मनामुळे होतात. आपले मन हे आमच्या जीवनातले एक महत्त्वाचे अंग. एखादी आत्महत्या घडते तेव्हा हे ...\tRead More »\n– सौ. लक्ष्मी ना. जोग श्रावण ओला श्रावण सृष्टीला लागलेला पाचवा महिना म्हणजे श्रावण पहिलटकरणीला पाचवा महिना लागला की तिच्या मुखावरून गर्भतेज निथळू लागते, तशीच या महिन्यात सृष्टीची अनेक रूपे मनमोहित करतात. चैत्र… विंझणवारा घालणारा मधुमास पहिलटकरणीला पाचवा महिना लागला की तिच्या मुखावरून गर्भतेज निथळू लागते, तशीच या महिन्यात सृष्टीची अनेक रूपे मनमोहित करतात. चैत्र… विंझणवारा घालणारा मधुमास वैशाख… वणवा पेटवणारा ज्येष्ठ… मेघगर्जना करत येणारा आषाढ… मेघमल्हार आळवीत सहस्रधारांनी धरेवर अभिषेक करणारा आणि ...\tRead More »\nसिक्किम : छोटा पण नेटका प्रदेश\n– सौ. पौर्णिमा केरकर (भाग-१) प्रवासाची आवड एकदा मनाला लागली की रिकामा वेळ खायला उठतो. दिवाळीची, उन्हाळ्यातली लांबलचक सुट्टी मग वाया घालवावीशी वाटत नाही. अशी एखादी नवी जागा, माणसे, तिथली संस्कृती अनुभवायची, तेथील वैविध्य नजरेने टिपायचे, सौंदर्यांची अनुभूती घ्यायची आणि जगणं समृद्ध करीत जायचे ही सवयच आता मनाला लागलेली आहे.\tRead More »\nमोकळे आकाश धोरणाची ‘सेकंड इनिंग’ यशस्वी होईल\n– शशांक मो. गुळगुळे भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत��र्यानंतरची काही वर्षे विमान प्रवास करणार्‍यांची संख्या फार कमी होती. टाटा उद्योग समूहाची प्रवासी विमान वाहतूक कंपनी होती. स्वातंत्र्यानंतरची काही वर्षे उद्योग हे शासनानेच चालवावेत असे आपले धोरण होते. परिणामी टाटा उद्योग समूहाची प्रवासी विमान वाहतूक कंपनी शासनाने आपल्या पंखाखाली घेऊन तिचे दोन कंपन्यांत रूपांतर केले. यापैकी एअर इंडिया या कंपनीची विमाने ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/the-burglary-session-begins-in-the-city/articleshow/72012840.cms", "date_download": "2020-02-23T05:54:23Z", "digest": "sha1:Y44Z2VZTLLAGLXN44BXJR3CUKMIGOYBK", "length": 13964, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad News: शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच - the burglary session begins in the city | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nशहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच\nम टा प्रतिनिधी, औरंगाबाद शहरात चोरीच्या घटना घडत आहेत या घटना कायम असून गेल्या दोन दिवसात शहरात तीन ठिकाणी चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे...\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nशहरात चोरीच्या घटना घडत आहेत. या घटना कायम असून गेल्या दोन दिवसात शहरात तीन ठिकाणी चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. यात चार दुकाने फोडले असल्याची नोंद दोन गुन्हे संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली.\nभोईवाडा येथील तिरुपती किराणा स्टोअर्स या दुकानात अज्ञात चोरट्याने नऊ नोव्हेंबरच्या रात्री दहा ते दहा नोव्हेंबरच्या पहाटे पाच वाजेच्या दरम्यान दुकानाचे शटर उचकटून प्रवेश केला. या दुकानातून ६५०० रोख रुपये व २५० रुपयांची चिल्लर चोरून नेली. या दुकानातून ६७५० रुपये चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणात बाळू उत्तमराव सावंत (रा. भोईवाडा) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अबुल खैर सलीम अहेमद उर्फ अखिल (वय ३८ रा. बीड बायपास, हुसैननगर) यांचे सातारा भागातील दुकानाचे व शेजारच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने दुकानात प्रवेश केला. नऊ नोव्हेंबरच्या रात्री आठ ते दहा नोव्हेंबरच्या सकाळी १०.१५ वाजेच्या दरम्यान दुकानातून शॅम्पू, बिस्कीटचे बॉक्स, गाय छाप तंबाखू, सिगारेटचे पाकिट, कॅडबरीच्या चॉकलेटच्या पाकिटसह २३ हजार २३० रुपयांच्या मालाची चोरी करण्यात आली. दुसऱ्या दुकानातील सिगारेटची २४२० रुपये किंमतीची पाकिटे, तसेच फातेमा डेली निड्स या दुकानातून बदामाची बरणी, तसेच नगदी सहा हजार रुपये, असा तीन दुकानांतून ३९ हजार ५० रुपयांच्या माल एका रात्रीतून चोरी करण्यात आला. याबाबत शेख अबुलखैर सलिम अहेमद यांच्या फिर्यादीवरून सातारा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n\\Bघरमालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा \\B\nहिरालाल पलाये (रा. हनुमाननगर, गारखेडा) यांच्या घरात कडुबा नाथ देवरे (रा. बाळापूर) हे राहत होते. त्यांना घरमालक पलाये यांनी देवरे कुटुंबाला घर रिकामे करून देण्याबाबत सांगितले. यानंतर घराला कुलूप लावून देवरे कुटुंब बीड बायपास रोडवरील बाळापूर फाटा येथे मुलीकडे राहण्यास गेले. काही दिवसांनी घराकडे आल्यानंतर घरातील सामान नसल्याचे दिसून आले. याबाबत पलाये यांना विचारले असता, तुमचे सामान मोकळ्या मैदानावर ठेवले होते. या मोकळ्या मैदानावर दिसून आले नाही. अज्ञात व्यक्तीने देवरे यांची हातगाडी, दीड हजाराचा लोखंडी रॅक, बंद पडलेली टीव्ही यासह डब्यात ठेवलेले दहा हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात हिरालाल पलाये याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमाझ्या बापाने रक्त आटवून पक्ष उभा केलाय; सुळेंची राडेबाजांना दमबाजी\nएसटीचालकावर टोळक्याचा हल्ला; लाठ्याकाठ्यांनी बदडले\n जालन्यात गतीमंद तरुणीवर बलात्कार\nऔरंगाबादेत भाजपला धक्का; 'हा' नेता शिवसेनेत\nऔरंगाबाद: भाजप नेत्याच्या घरावर दगडफेक\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्र���ाला गैरहजर राहणार\nपठाण हे औरंगजेबाचे 'वारिस'; मुनगंटीवारांची टीका\n‘हम लढेंगे, हम जितेंगे’\nLive अकोले बंद: इंदोरीकरांचे हजारो समर्थक भजन दिंडीत सहभागी\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nशहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच...\nओला चारा खाल्याने ११ जनावरे मृत\nजुलैपासून आतापर्यंत डेंगीचे १९४ रुग्ण...\nमंगळसूत्र चोरास चार महिन्यानंतर अटक...\nतीन वर्षांपासून अत्याचार; आरोपीला पोलिस कोठडी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/parbhani/page/12/", "date_download": "2020-02-23T04:36:34Z", "digest": "sha1:3BUY2YNTF4G4ED6YLVMRBGSBRBZSKMNF", "length": 8993, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "parbhani Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about parbhani", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nगंगाखेड पालिकेतील सत्तानाटय़ चिघळले...\nपरभणीतील प्राथमिक शिक्षकांचे थकीत वेतनासाठी धरणे आंदोलन...\nराष्ट्रवादीकडून फौजिया खान यांना ‘क्लिनचिट’...\nविधान परिषदेसाठी मराठवाडय़ातून फक्त रामराव वडकुते...\nपाथरी-अंधापुरी रस्त्यावर बस उलटून ९ जखमी...\nमृग नक्षत्र तोंडावर, तरीही उन्हाचा पारा तडकलेलाच\nपरभणीत १४४ जागांसाठी सहा हजारांवर अर्ज दाखल...\nमांडाखळीत वीज पडून दोन ठार, दोन जखमी...\nकडकडीत ‘बंद’ पाळून परभणीकरांची श्रद्धांजली...\nशिवसेनेच्या वतीने आज परभणी ‘बंद’...\nपरभणी बाजार समितीमध्ये ९ पासून कापूस खरेदी बंद...\n‘स्वतंत्र मराठवाडय़ासाठी संघटित आवाज उठवावा’...\nजीवनरेखा बालगृहातील मुलांची लातूरला रवानगी...\nविवाहितेच्या खुनामध्ये पतीसह सासरा ताब्यात...\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण��याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/special-report-on-eknath-khadse-may-leave-bjp", "date_download": "2020-02-23T05:57:18Z", "digest": "sha1:S3VKPRSGAZ3YRQAN4BJTURCWFVV4RIWX", "length": 6253, "nlines": 131, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "स्पेशल रिपोर्ट | भाजपतल्या असंतोषाचे जनक? एकनाथ खडसेंच्या मनात काय?", "raw_content": "\n“बिनकामी नेते गेल्याने पक्षावर परिणाम नाही, नवीन पदाधिकारी जोमाने कामे करतील”\nझेंडा बदलल्यानंतर ‘मनसे’ची नवी रणनीती, वर्धापन दिन सोहळा यंदा नवी मुंबईत\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nस्पेशल रिपोर्ट | भाजपतल्या असंतोषाचे जनक एकनाथ खडसेंच्या मनात काय\n“बिनकामी नेते गेल्याने पक्षावर परिणाम नाही, नवीन पदाधिकारी जोमाने कामे करतील”\nझेंडा बदलल्यानंतर ‘मनसे’ची नवी रणनीती, वर्धापन दिन सोहळा यंदा नवी मुंबईत\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\n“बिनकामी नेते गेल्याने पक्षावर परिणाम नाही, नवीन पदाधिकारी जोमाने कामे करतील”\nझेंडा बदलल्यानंतर ‘मनसे’ची नवी रणनीती, वर्धापन दिन सोहळा यंदा नवी मुंबईत\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर��च ऑपरेशन ‘फेल’\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शिवनेरीवर ‘फैसला ऑन द स्पॉट’\nइतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/category/batmya/page/860/", "date_download": "2020-02-23T05:42:52Z", "digest": "sha1:5BEBUKS2OJ6LS25C3EQFJ65HZBSCLABM", "length": 14263, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "बातम्या | Navprabha | Page 860", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nभारत-पाक लष्कर भिडले; सीमेवर तणाव वाढला\n४० भारतीय चौक्यांवर गोळीबार जम्मू काश्मीरात नियंत्रण रेषेवर काल पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यानंतर तणाव वाढला. भारत-पाकिस्तानचे लष्कर भिडल्याने भीतीने सीमेलगतच्या हजारो लोकांनी घरदार सोडून पलायन सुरू केले आहे. पाकिस्तानच्या बाजूने होत असलेल्या गोळीबारात भारतीय लष्करानेही आता चोख प्रत्युत्तर द्यायला सुरू केले आहे.\tRead More »\nविशेष राज्य दर्जा : सर्वपक्षीय शिष्टमंडळ गृहमंत्र्यांकडे नेणार\nकायदा समितीलाही बरोबर घेणार गोव्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी नोव्हेंबरमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ व कायदा समितीला नेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल मुव्हमेंट फॉर स्पेशल स्टेटस या संघटनेला दिले, अशी माहिती या संघटनेचे नेते प्रजल साखरदांडे यांनी काल दिली.\tRead More »\n४७ जणांच्या फसवणूक प्रकरणी अल्पवयीनाने केले आरोप मान्य\n१९ लाख पूजा शंकेला दिल्याची जबानी सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून ४७ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी अल्पवयीन संशयित आरोपीने आपण पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. मात्र त्याची साथीदार स��शयित आरोपी पूजा शंके (३३) हिने आपण एकही पैसा घेतलेला नसून आपण फक्त नोकरी करीत असल्याचे सांगितले. तथापि तिला १९ लाख रुपये पोहोचल्याचे अल्पवयीन आरोपीने काल मंगळवार दि. ७ ऑक्टोबर रोजी कुडचडे पोलिसांना ...\tRead More »\nओडिशा किनारपट्टीच्या दिशेने पुन्हा चक्रीवादळ घोंघावतेय\nओडिशाला संहारक फैलान वादळाने फटका दिल्यानंतर नेमक्या एका वर्षाच्या कालावधीनंतर आता या राज्यावर आणखी एक वादळ चाल करून येत असल्याची माहिती वेधशाळेतर्फे देण्यात आली आहे. ‘या वादळाची ओडिशाच्या किनारपट्टीच्या दिशेने वाटचाल सुरू असून तेनस्सरीत किनार्‍यासह अंदमानच्या सागरी भागात कमी दाबाचा पट्टा तयार होण्यास प्रारंभ झाला आहे. येत्या २४ तासात त्याची तीव्रता वाढणार आहे,’ अशी माहिती येथील भारतीय वेधशाळेचे संचालक सारत ...\tRead More »\nदहावी, बारावीच्या ऑनलाईन अर्जातील दोष सुधारावेत : राष्ट्रवादी\nगोव शालान्त मंडळाने यंदा दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याची सोय केलेली आहे. ती चांगली असली तरी या अर्जात विद्यार्थ्यांच्या वडिलांचे नाव भरण्यासाठी जी जागा ठेवण्यात आलेली आहे ती खूपच कमी असल्याने विद्यार्थ्यांपुढे समस्या निर्माण झालेली आहे, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत केला.\tRead More »\nशॅक उभारणीसाठी ८० टक्के जागा निश्‍चित\nपर्यटन हंगामात समुद्र किनार्‍यांवर शॅक उभारण्यासाठी ८० टक्के जागा निश्‍चित करण्याचे काम पूर्ण झाले असून पुढील तीन-चार दिवसांत उर्वरित २० टक्के जागा निश्‍चित केल्या जातील. निश्‍चित केलेल्या जागांवर शॅक उभारण्यास हरकत नसल्याचे पर्यटन खात्याचे संचालक अभ्यंकर यांनी शॅक मालक संघटनेच्या शिष्टमंडळाला सांगितले.\tRead More »\nखांडेपार पुलासाठी निविदा जारी\nसुमारे १८० कोटी रुपये खर्चाच्या खांडेपार पुलाची निविदा जारी केली असून जुवारी नदीवरील सहापदरी नव्या पुलाचा मार्ग जवळ जवळ निश्‍चित झाला असून दिवाळीनंतर डीपीआर केंद्राला पाठविणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल सांगितले. ढवळीकर यांनी या विषयावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.\tRead More »\nएफसी गोवाला चाहत्यांचा उत्तम पाठिंबा\nयेत्या १२ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या पहिल्या हीरो इंडियन सुपर लीग (आयएसएल)मधील आठ संघापैकी एक असलेल्या एफसी गोवाला आतापासूनच चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.\tRead More »\nपाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार चालूच; ५ मृत्युमुखी\nभारताकडून पुन्हा ताकीद आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने गोळीर चालूच आहे. सोमवारी पुन्हा जम्मू जिल्ह्यात पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या तुफान गोळीबारात पाच नागरीक मृत्युमुखी पडले तर २९ अन्य जखमी झाले. दरम्यान, पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन करण्याची घटना घडली.\tRead More »\nसहप्रवाशाला हेल्मेट सक्तीबाबत वाहतूक खात्याचे घुमजाव\nदुचाकीस्वारालाच हेल्मेट सक्ती : देसाई राज्यातील महामार्गांवरून दुचाकीस्वराच्या मागे बसून प्रवास करणार्‍यांना हेल्मेटची सक्ती करण्याचा जो निर्णय सरकारने घेतला होता तो मागे घेण्यात आलेला असून हेल्मेटची सक्ती ही फक्त दुचाकी चालवणार्‍यांसाठीच असेल असे वाहतूक खात्याचे संचालक अरुण यांनी काल सांगितले. जे दुचाकीचालक हेल्मेट न घालता महामार्गांवरून प्रवास करतील त्यांच्या दुचाक्या ताब्यात घेण्यात येतील व हेल्मेट आणल्यानंतरच दुचाक्या घेऊन त्यांना पुढच्या ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/Home/ViewNews/11452", "date_download": "2020-02-23T04:23:40Z", "digest": "sha1:4YICLCYPA5ZJZAUXGPGB275V3HEENQSO", "length": 20924, "nlines": 99, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nभारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांनी व्हीजन 2020 मध्ये एकविसाव्या शतकात भारत हा जगातील एक प्रबळ देश म्हणून उभारेल, असा आशावाद व्यक्त केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात दुसर्‍यांदा सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला प्रगती व राष्ट्रवाद या दोन मुद्द्यांवर जनतेने भरभरून ऐतिहासिक बहुमत दिले. पण, अलीकडे सीएए, एनआरसी व एनपीआर या कायद्यावरून सत्ताधारी व विरोधक पक्षात चाललेले राजकीय घमास��न पाहता देशाच्या प्रगतीऐवजी आपली व्होट बँक कशी घट्ट होईल, या दृष्टीने देशातील कायदे व निर्णय घेेत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच या कायद्याचे समर्थन करणारे सत्ताधारी व संविधान बचाव करणारे विरोधक यांच्यातील परस्परविरोधी आंदोलनाने देशात अराजकतेचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. देशातील सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास हे आंदोलने डॉ. अब्दुल कलाम यांच्या व्हीजन 2020 यांना हरताळ फासवणारे असून, देशाच्या प्रजासत्ताकाच्या 70 व्या वर्धापन दिन साजरा करताना अत्यंत चिंतनीय बाब आहे.\nभारताचे माजी राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांनी आपल्या व्हीजन 2020 च्या अनुषंगाने मत व्यक्त करताना 19 वे शतक युरोपाचे असेल तर विसावे शतक यूएसएचे असेल, तर एकविसावे शतक हे निश्‍चितच भारतीयांचे असेल, असा आशावाद व्यक्त करताना भारतातील लोक राज्यकर्ते, अर्थव्यवस्था, संरक्षणविषयी सामर्थ्यता व तंत्रज्ञानावर भर देऊन एकविसाव्या शतकात जगातील सर्वाधिक युवा पिढी ही भारतात असेल, या युवा पिढींना आधुनिकतेची व तंत्रज्ञानाची जोड देऊन भारत जगातील एक शक्ती म्हणून उभारेल, असा आत्मविश्‍वास त्यांनी व्हीजन 2020 मध्ये व्यक्त केला होता. त्यामुळेच सन 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या विचारांचे भांडवल या निवडणुकीत केले. त्यातील काही राजकीय मुद्दे सोडल्यास विदेशातील काळा पैसा, भ्रष्टाचार, रोजगार, महागाई व प्रत्येक भारतीयांच्या खात्यात पंधरा लाख रुपये यासारख्या मुद्द्यांवर आक्रमक भाषणे व गुजरात विकासाच्या मॉडेलचा देशभरात प्रभावी प्रचार यासारख्या मुद्द्यांवरुन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात स्थापन झाले. जीएसटी, नोटबंदी आदी कारणांमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळत असतानाही सन 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत सर्जिकल स्ट्राईकमुळे राष्ट्रवादाच्या वार्‍यावर स्वार झालेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला अभुतपूर्व ऐतिहासिक विजय प्राप्त झाला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील पहिल्या टर्ममध्ये नरेंद्र मोदी यांनी विदेशात न भुतो असा ऐतिहासिक दौरा करून विदेशात असणार्‍या भारतीयांमध्ये हे सरकार कसे प्रगत व भ्रष्टाचारविरहीत आहे व त्या अनुषंगाने कसे ध्येय धोरणे आहेत, याबाबतीत जाणीवपूर्वक प्रचार व प्रसार केला. देशासमोर कालबाह्य कायदे रद्द करणे कसे अनिवार्य आहे हे पटवून देताना केवळ मुस्लिम अल्पसंख्याक ही व्होट बँक जी की कधीच भारतीय जनता पक्षाची नव्हती अशा मुस्लिम समाजातील तिहेरी कलाकासंदर्भात कायदा करून मुस्लिम अल्पसंख्याकांच्या व्होट बँकमध्ये छेद देऊन या मुस्लिम समाजाच्या स्त्रियांना (महिलांना) आपल्याकडे आकृष्ट करण्याचा राजकीय डाव आखला. यात घटनेची स्त्री-पुरूष समानता याचे गोंडस आवरण देण्यात आले.\nत्यानंतर सन 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित युतीला ऐतिहासिक बहुमत मिळाल्यानंतर पुन्हा अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाला डोळ्यासमोर ठेवून व स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक चर्चेचा असलेला काश्मीरचा प्रश्‍न आपण राष्ट्रहितार्थ कसा सोडवत आहे, या दृष्टीकोनातून भारतीय घटनेने काश्मीरला दिलेल्या 370 कलम रद्द करून काश्मीरचे विभाजन करून देशाच्या अन्य राज्याच्या दर्जेप्रमाणे हा कायदा अस्तित्वात आणला. मोदी सरकारच्या या कायद्याचे देशातील सर्वच राजकीय पक्षांनी देशहितार्थ स्वागत केले. पण, यांच्या या कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात काही पक्षांनी आक्षेप घेतला. या निर्णयामुळे देशभरातील विशेषत: नव युवा पिढींनी स्वागत केले.\nएक देश, एक संविधान, एक कायदा हा आधुनिक राष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीने मोदी सरकारची पावले आहेत, असा संदेश देशभरात या निर्णयामुळे झाला. याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आयोध्येतील रामजन्मभूमीचा ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयाचाही लाभ मोदी सरकारने आपली हिंदुत्ववादी व्होट बँक बळकटीसाठी केला. या सर्व निर्णयाचे देशातील युवा पिढीमध्ये चांगले परिणाम दिसून येत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपण खरे राष्ट्रवादी आहोत या विचाराने हुरहुरून जाऊन हिंदुत्ववादी व्होट बँक अधिक घट्ट करण्याच्या उद्देशाने सीएए हा कायदा गृहमंत्री अमित शहा यांनी अस्तित्वात आणल्याची घोषणा केली. हा कायदा अस्तित्वात आणताना आपल्या शेजारील देशातील पाकिस्तान, अफगानिस्तान व बांगलादेश या देशातील हिंदुंना नागरिकत्व देण्याचीच तरतूद या कायद्यात देण्यात आली. वास्तविक पाहता, शेजारील श्रीलंकेतील अल्पसंख्याक तमिळ हिंदू यांच्यावर अतोनात अत्याचार झाल्याच्या घटना जग��समोर आलेल्या आहेत. तसेच ब्रह्मदेशातील हिंदुंचा यात विचार करण्यात आलेला नाही. तसेच हा कायदा भारतीय धर्मनिरपेक्षता यांचा भंग करणारा असल्याने या कायद्याविरोधात विरोधी पक्ष विशेषत: काँग्रेस पक्षाला आयतेच कोलित सापडले. केंद्र शासनाने पारित केलेल्या कायद्याच्या विरोधात न्याय मागण्यांची भारतीय संविधानाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तरतूद आहे. पण, सत्ताधारी भाजप प्रणित सरकार व विरोधक यांना सत्तेसाठी आपली व्होट बँक कशी मजबूत करता येईल यासाठी या देशात समर्थनार्थ व विरोधात या कायद्याच्या संदर्भात आंदोलने छेडून अराजकता निर्माण करण्याची असंविधानिक कृत्य सत्ताधारी व विरोधक करीत आहेत.\nराष्ट्रवाद व संविधान बचाव हे सत्ताधारी भाजप व विरोधक काँग्रेस यांचे आंदोलने हे केवळ व्होट बँक हा फॅक्टर डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत आहे. वास्तविक, घटनेने देशातील नागरिकांना दिलेल्या समानतेच्या हक्काला तडा देणारे कालबाह्य कायदे रद्द करणे हे प्रगत व एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करणार्‍या भारतीय राज्यघटनेतील घटना दुरूस्ती या अनिवार्य आहेत. त्या वेळोवेळी झालेल्या आहेत. तीन तलाक कायद्याप्रमाणे अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव जागेसंदर्भात संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहा वर्षांची मर्यादा दिली असताना या लोकप्रतिनिधींच्या राखीव जागेसंदर्भात सत्तर वर्षांनंतरही या समाजाला मागास ठरवून सर्वच राजकीय पक्षांनी विनाचर्चा हा कायदा संसदेत व विविध राज्यात सर्वच राजकीय पक्षांच्या सत्ताधार्‍यांनी विधिमंडळात मंजूर केला. तसेच अ‍ॅट्रासिटी कायद्याच्या जाचक अटीसंदर्भातही संसदेत सर्वच पक्षीयांनी व्होट बँक डोळ्यासमोर ठेवून हा कायदा विनाचर्चा मंजूर केला. त्यावेळी प्रगत व राष्ट्रवाद ही संकल्पना कुठे गेली होती.\nकायदे करताना आपल्या सोयीने विशिष्ट धर्म, जात डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रहितापेक्षात सत्ताहित जपले जात आहे. त्यामुळे डॉ. अब्दुल कलाम आझाद यांचे व्हीजन 2020 चे स्वप्न भंग होताना दिसत आहे. आज जगातील सर्वाधिक युवा पिढी ही आपल्या भारत देशात आहे. गेल्या सहा वर्षात बेरोजगारांची टक्केवारी देशातील इतिहासातील सर्वाधिक असल्याची नोंद शासकीय व नामांकित संस्थेच्या सर्वेक्षणातून पुढे आलेली आहे. या बाबीकडे राजकीय ��क्षांनी दुर्लक्ष करून केवळ नागरिकत्वाच्या मुद्द्यावर असंविधानिक पद्धतीने करण्यात येत असलेले आंदोलन हे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या प्रगतीबाबतची शोकांतिका आहे.\nदिल्ली निवडणुकीनंतरचे राजकीय गणित\nहुरहुन्नरी संशोधक : शांतीस्वरुप भटनागर देश पार\nआष्टीच्या लढाईत बापू धारातीर्थी\nस्त्रियांवरील अत्याचार रोखण्याची गरज\nएलईडी पर्सोनेटचा 300 मासेमारी बोटींना फटका भारत रांजणकर\nट्रेलरची धडक बसुन पादचारी महिला जखमी\nमुंढाणीमध्ये विकासाला विरोध करणार्‍यांचा बंदोबस्त करा...\nरोहात युवकांना आज किमान कौशल्य प्रशिक्षण\nजखमी दुर्मिळ गव्हाणी घुबडाला जीवदान\nअर्धवट घाटरस्त्याच्या हस्तांतरणाची एमएमआरडीएला घाई\nदुर्गम भागात फुलशेतीतून साधली उन्नती\nएक्सप्रेस वे वरील चोरट्याला अटक\nपोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्यांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/jayakwadi-dam-at-87-percent-big-relief-for-farmers-cities-and-midcs-99671.html", "date_download": "2020-02-23T03:38:03Z", "digest": "sha1:SC4Q4AFHWJNJTPUQY2XBPDD4NLAGPOZ6", "length": 17885, "nlines": 170, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "नाथसागराची शंभरीकडे वाटचाल, कोरड्याठाक मराठवाड्यात उमेदीची 'लाट' | Jayakwadi dam at 87 percent big relief for farmers, cities and MIDC's", "raw_content": "\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nनाथसागराची शंभरीकडे वाटचाल, कोरड्याठाक मराठवाड्यात उमेदीची 'लाट'\nहे धरण (Jayakwadi dam) एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असतं. याही दशकात हे धरण भरण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात उत्साहाचं वातावरण आहे.\nदत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद\nऔरंगाबाद : आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी (Jayakwadi dam) म्हणजेच ‘नाथसागर’ यावर्षी तब्बल 88.33 (सोमवारी सायं. 7 वा. पर्यंत) टक्के भरलंय आणि शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. हे धरण (Jayakwadi dam) एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असतं. याही दशकात हे धरण भरण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात उत्साहाचं वातावरण आहे. मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवली असताना या धरणामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली आहे. कारण, या धरणाचं लाभक्षेत्र संपूर्ण मराठवाड्यात पसरलेलं आहे.\n60 किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी धरणाची तब्बल 102 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.\nधरण भरत आल्यामुळे औरंगाबादकर खुश आहेत. औरंगाबादमधील जयभवानी नगरात राहणाऱ्या अनिता तांबे सांगतात, “धरणातच पाणी नसल्यामुळे आठ-आठ दिवस पाणी येत नव्हतं. शिक्षिका असल्यामुळे शाळेत जाण्याची घाई आणि पाण्याचं वेळापत्रकही निश्चित नसल्याने प्रचंड तारांबळ झाली. पण धरणात पुरेसा पाणीसाठी झाल्यामुळे एक दिवसाआड पाणी मिळतंय. पाण्यासाठीची कसरत आता संपली आहे.”\nधरण भरत आल्यामुळे शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. नाथसागरापासून काही अंतरावर शेती असलेले सय्यद अजहर सांगतात, “शेतात डाळिंब आणि इतर काही मोसमी पिकं घेतली जातात. डाळिंबासाठी शेतात चार विहिरी खोदल्या, एक शेततळंही आहे. पण धरणातच पाणी नसल्यामुळे शेती कशी टिकवायची असा प्रश्न होता. पण धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने आता समाधान आहे.”\nनाथसागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून असतात. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत. तर परळी इथलं वीजनिर्मिती करणारं थर्मल सुद्धा याच पाण्यावर अवलंबून असतं.\nजायकवाडी धरणाला उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत. या कालव्यातून मराठवाड्यातल्या पाचही जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडलं जातं. यातल्या डाव्या कालव्याची लांबी ही तब्बल 208 किलोमीटर आहे.\nजायकवाडी धरणातून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडलं जातं. याच धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन महानगराच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तब्बल 400 गावांची तहानही जायकवाडी धरण भागवतं.\nऔरंगाबादमधील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहती सुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत. त्यामुळे जायकवाडी धरण भरणं म्हणजे मराठवाड्याच्या आर्���िक विकासाला चालना मिळणे असंही समजलं जातं.\nजायकवाडी धरणात सध्या 33926 क्युसेकने आवक सुरु आहे. तर धरणातून उजव्या कालव्यात 900 क्युसेक्स, डाव्या कालव्यात 400 क्युसेक्स आणि पैठण जलविद्युत केंद्रातून 1589 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे या लाभक्षेत्रातील विहिरींनाही मोठा फायदा होणार आहे.\nमराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा कायम\nजायकवाडी भरलं म्हणजे मराठवाड्यातील एका महत्त्वाच्या क्षेत्राचा पाणीप्रश्न मिटतो. पण यामुळे संपूर्ण मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटला असं म्हणता येणार नाही. लातूर, उस्मानाबाद आणि बीड यांसारखे जिल्हे अजूनही प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. मराठवाड्याला आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.\nठाकरे सरकारविरोधात अवाक्षरही नाही : पंकजा मुंडे\nपंकजा मुंडेंची उपोषणाची हाक, फडणवीस, चंद्रकांत पाटीलही सहभागी होणार\nराज्यात पुढील आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता\nनाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, गोदावरी नदीला पूर\nमराठवाड्यातही अतिवृष्टीचा इशारा, राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार\nजायकवाडी 98.23 टक्के भरलं, धरणाखालील भागात सतर्कतेचा इशारा\nमुंबईत अतिवृष्टीचा इशारा, मराठवाड्यासाठीही पुढील 48 तास महत्त्वाचे\nपूर्णपणे ऊसबंदीवर मराठवाड्यातील बागायतदारांना काय वाटतं\nउद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर 'वर्षा'वर तातडीची बैठक, शरद पवार, अजित…\nअतिशय थंड डोक्याने प्लॅन करुन तुषारची हत्या, माझं मन हादरुन…\nफडवणीस दिल्लीत जाऊन चांगले काम करतील, त्यांना माझ्या शुभेच्छा :…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आधी CAA समजून घ्यावा, काँग्रेसचा सल्ला\n\"देवेंद्र फडणवीस फार काळ ना विरोध पक्षनेते राहतील, ना माजी…\nअखेर वारिस पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल\nLIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांची भेट,…\nराजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राला सहकार्य करा, उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nतृप्ती देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nवारिस पठाण औरंगज��बाचे ‘वारिस’, त्यांना 100 मावळेही अडचणीत आणतील : सुधीर मुनगंटीवार\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nतृप्ती देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शिवनेरीवर ‘फैसला ऑन द स्पॉट’\nइतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे\nकोरोनावर भारतातील पहिली लस पुण्यात विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/Home/ViewNews/10760", "date_download": "2020-02-23T04:10:18Z", "digest": "sha1:VCXOAJXEVVBCUJUCTMSOQIPCY3UBQCUL", "length": 8241, "nlines": 96, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nजिल्हा विकासाचा निधी वेळेत खर्च कर....\nजिल्हा विकासाचा निधी वेळेत खर्च कर....\nजिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत वार्षिक आराखड्यातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला असून जिल्हा नियोजन समितीचा निधी यंत्रणाकडून वेळेत खर्च होणे अपेक्षित आहे, असे निर्देश राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा आदिती तटकरे यांनी दिले.\nजिल्हा नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पालकमंत्री श्रीमती तटकरे यांच्यासह खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे,अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव तसेच सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.\nयावेळी पालकमंत्री श्री��ती तटकरे म्हणाल्या की, शासनाच्या विविध विभागांमार्फत लोकहिताच्या नाविण्यपूर्ण योजना राबविण्यात येत असतात. या योजनांना जिल्हा नियोजनकडून निधीची उपलब्धतता करुन दिली जाते. यासाठी विकास कामांना गती देण्याकरिता जिल्हा नियोजनकडून उपलब्ध करुन दिलेला निधी विहित मुदतीत खर्च झाला पाहिजे. जिल्हा नियोजनचा निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा सातत्याने अग्रेसर राहिला आहे. सन 2019-20 करिता शाळा, अंगणवाडी दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देऊन पावसाळा सुरु होण्यापूर्वी दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच जिल्ह्यातील पुलांचेही स्ट्रक्च्लर ऑडिट होणेही आवश्यक आहे. बैठकीचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी केले.\nठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही शरद पवार यांचे.....\nउद्धव ठाकरेंचे 7 मार्चला चलो अयोध्या\nसरकारी पदांची भरती एमपीएससीद्वारेच करा.....\nरायगडात आघाडी धर्माची ऐशी की तैशी\nभाजपवासीफ नेते राष्ट्रवादीत परतणार अन्न आणि नागरी पुरवठा....\nशालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे पुरवणार\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक व्हावी काँग्रेसनेते शशी....\nएलईडी पर्सोनेटचा 300 मासेमारी बोटींना फटका भारत रांजणकर\nट्रेलरची धडक बसुन पादचारी महिला जखमी\nमुंढाणीमध्ये विकासाला विरोध करणार्‍यांचा बंदोबस्त करा...\nरोहात युवकांना आज किमान कौशल्य प्रशिक्षण\nजखमी दुर्मिळ गव्हाणी घुबडाला जीवदान\nअर्धवट घाटरस्त्याच्या हस्तांतरणाची एमएमआरडीएला घाई\nदुर्गम भागात फुलशेतीतून साधली उन्नती\nएक्सप्रेस वे वरील चोरट्याला अटक\nपोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्यांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/Home/ViewNews/11453", "date_download": "2020-02-23T03:43:06Z", "digest": "sha1:KKFDNE6PNYDX37Z5GVGQDGOCDTBIHSGF", "length": 17818, "nlines": 97, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nराष्ट्रप्रेम ही व्यक्त करण्याची किंवा प्रदर्शन करण्याची बाब नसते. ती कृतीतून सिद्ध करावी लागते. पोलीस आणि लष्करात असणार्‍यांवर तर याबाबत मोठी जबाबदारी असते. तो त्यांच्या कर्तव्याचा भाग असतो; परंतु पैशासाठी इमान विकणारे अनेक असतात. त्यात आता संवेदनशील भागात काम करणारे पोलीस किंवा लष्करातील अधिकारीही असतात, हे वारंवार स्पष्ट होत आहे. काश्मीरमधील पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंग याचं प्रकरण त्यापैकीच आहे.\nपाकिस्तानला भारताविरोधात थेट युद्ध करता येत नाही. आतापर्यंत झालेल्या युद्धांमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे छुपं युद्ध (प्रॉक्सी वॉर) करण्यावर पाकिस्तानचा भर असतो. कधी पैसे तर कधी तरुणींचा वापर करून भारतीय पोलीस आणि लष्करी अधिकार्‍यांना फितवून आपल्याला हवं ते मिळवण्याचा प्रयत्न पाकिस्तानी यंत्रणा करत असतात. मध्यंतरी असाच हनी ट्रॅप रचून भारतीय लष्कराच्या हालचाली समजून घेण्याचा, त्यासंबंधीची कागदपत्रं मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. काश्मीर हे तर अतिशय संवेदनशील राज्य. तिथे पाकिस्तानी तसंच स्थानिक दहशतवाद्यांचा धुमाकूळ चालू असतो. अलीकडच्या काळात तर पाकिस्तानातून थेट येऊन भारतात दहशतवादी कृत्य करण्याऐवजी स्थानिक बंडखोरांना हाताशी धरुन पाकिस्तानकडून भारतात घातपात घडवण्याचा प्रयत्न सुरू असतो. हिजबुल मुजाहिद्दीन ही तर दहशतवाद्यांची कडवी संघटना. बुर्‍हाण वाणी आणि त्याचे दहा साथीदार मारले गेल्यानंतर ही संघटना संपली, असा कितीही दावा केला जात असला तरी या संघटनेचे दहशतवादी अधूनमधून दहशतवादी कृत्यं करत असतात.\nस्थानिक दहशतवाद्यांना काश्मीरमधला बंदोबस्त, तिथले पोलीस अधिकारी, लष्करी अधिकार्‍यांची माहिती असते किंवा तशी ती मिळवणं त्यांच्या दृष्टीनं फारसं अवघड नसतं. त्यामुळेच पोलीस आणि लष्करी अधिकार्‍यांना फार सावध राहणं आवश्यक असतं. काश्मीरमधील 370 वं कलम रद्द केल्यापासून पाकिस्तानचं पित्त खवळलं आहे. त्यापूर्वी भारतानं बालाकोटला घडवलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्याची पाकिस्तानची सुप्त इच्छा आहे. ती पूर्ण करता येत नसल्यानं आता दहशतवाद्यांच्या मदतीनं भारतात काही तरी अघटित घडवण्याचा कुटील डाव पाकिस्तान आखत आहे. प्रजासत्ताक दिन जवळ आला असताना असं काही तरी घडवण्यासाठी दहशतवाद्यांनी आखलेल्या कटात राष्ट्रपती पदक विजेता पोलीस अधिकारी सहभागी व्हावा, यासारखं मोठं दुर्दैव नाही. मुळात, आता येत असलेल्या बातम्या पाहिल्या, तर या अधिकार्‍याचे दहशतवाद्यांशी पूर्वीपासून संबंध आहेत आणि पैशासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे स्पष्ट दिसतं. अटक केलेल्यांबाबत बाहेर आलेली माहिती पाहिली तर ही घटना गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे.\nजम्मू-काश्मीरमधल्या कुलगाम इथे दहशतवाद्यांसोबत कारमधून जात असताना अटक करण्यात आलेला पोलीस अधिकारी देविंदर सिंग याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. ‘दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरहून दिल्लीत आणण्यासाठी 12 लाख रुपये मिळाले होते’ अशी कबुली त्याने दिली आहे. भारतात प्रजासत्ताकदिनी घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता. अटक करण्यात आलेल्या देविंदर सिंग याचं पोलीस विभागातून निलंबन करण्यात आलं आहे. सोबतच लष्करविरोधी कारवाई केल्यानं त्याला देण्यात आलेली सर्व पदकं काढून घेण्यात आली आहेत. आता देविंदर सिंगची गुप्तचर विभाग, रॉ आणि पोलीस अशा सर्व यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. देविंदरने श्रीनगरमधील आपल्या राहत्या घरात दहशतवाद्यांना राहण्यासाठी जागा दिली होती. त्याच्या घरी छापा मारला असता तीन एके-47 रायफल्स आणि पाच हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले. देविंदर गेली 25 वर्षे पोलीस दलात होता. त्याला आता पोलीस अधीक्षक पदावर बढती मिळणार होती. त्याअगोदरच ही घटना उघडकीस आली आहे. हिज्बुलचा म्होरक्या सय्यद नवीद मुश्ताक याच्यासोबत देविंदर होता. अफजल गुरूशीही या देविंदर सिंगचा संबंध होता. अफजल गुरूनं आपली कार विकत घ्यावी, असा आग्रह सिंग यानं धरला होता. तसंच पाच पाकिस्तानी अतिरेक्यांची व्यवस्था त्यानं केली होता, असा आरोप एका वकिलानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेत केला होता. अफजल गुरूची सुटका करण्यासाठी सिंग यानं एक लाख रुपयांची मागणी केली होती आणि आपण आपले दागिने विकून हे पैसे दिल्याचा आरोप गुरूची पत्नी तबस्सूम हिनं केला आहे. देशद्रोह्याच्या पत्नीच्या आरोपावर किती विश्‍वास ठेवायचा असा प्रश्‍न उपस्थित होत असला, तरी आता सिंग यानं दिलेली अतिरेक्यांना दिल्लीला आणून सोडण्यासाठी 12 लाख रुपये मिळाल्याची कबुली पाहता पैशासाठी सिंग कुठल्याही थराला जाऊ शकतो, हे स्पष्ट झाल्यानं आता तबस्सूम हिच्या आरोपाचीही चौकशी करायला हरकत नाही. अफजल गुरूला तर फाशी झाली आहे. त्यामुळे त्याची सुटका सिंग कसा करणार होता, त्यासाठी त्याचा काही कट होता का, हे ही आता तपासावं लागेल. पकडण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना आधी चंदीगड आणि नंतर दिल्लीला जायचं होतं. या दहशतवाद्यांना सिंग च���दीगड आणि दिल्लीला नेऊन सोडणार होता. दोन अतिरेक्यांसोबत त्याला अटक केल्यानंतर संसद भवनावरील हल्ल्याचा दोषी असलेल्या अफजल गुरूचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अफजल गुरूनं देविंदर सिंगच्या सूचनेनुसार दहशतवाद्यांना दिल्लीत नेलं होतं. अफजल गुरूनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटसोबत प्रशिक्षण घेतलं होतं; मात्र पाकिस्तानकडून भ्रमनिरास झाल्यानंतर त्यानं 1997 मध्ये भारतीय सुरक्षा दलासमोर शरणागती पत्करली होती. त्यानंतरही सुरक्षा यंत्रणेनं अफजल गुरूवर संशयित म्हणून पाळत ठेवली होती. एका हिंसाचाराच्या घटनेनंतर अफझलला अटकही करण्यात आली होती. ही अटक करणार्‍यांमध्ये देविंदर सिंगचाही समावेश होता.\nसिंगच्या बढतीची फाइल जम्मू-काश्मीरच्या गृह विभागाकडे प्रलंबित होती. पाकिस्तानमधून येणार्‍या सूचनांचं पालन सिंग करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुलवामातल्या अतिरेकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 42 जवान हुतात्मा झाले. तेव्हा सिंग पुलवामामध्ये पोलीस उपअधीक्षक पदावर होता. त्याची या हल्ल्यात काय भूमिका होती कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना या हल्ल्यात वापरण्यात आलेलं आरडीएक्स कुणी आणि कुठून आणलं कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना या हल्ल्यात वापरण्यात आलेलं आरडीएक्स कुणी आणि कुठून आणलं लष्कराच्या ताफ्यात आरडीएक्सनं भरलेली कार कुठून आली, असे प्रश्‍न आता उपस्थित केले जात आहेत.\nदिल्ली निवडणुकीनंतरचे राजकीय गणित\nहुरहुन्नरी संशोधक : शांतीस्वरुप भटनागर देश पार\nआष्टीच्या लढाईत बापू धारातीर्थी\nस्त्रियांवरील अत्याचार रोखण्याची गरज\nएलईडी पर्सोनेटचा 300 मासेमारी बोटींना फटका भारत रांजणकर\nट्रेलरची धडक बसुन पादचारी महिला जखमी\nमुंढाणीमध्ये विकासाला विरोध करणार्‍यांचा बंदोबस्त करा...\nरोहात युवकांना आज किमान कौशल्य प्रशिक्षण\nजखमी दुर्मिळ गव्हाणी घुबडाला जीवदान\nअर्धवट घाटरस्त्याच्या हस्तांतरणाची एमएमआरडीएला घाई\nदुर्गम भागात फुलशेतीतून साधली उन्नती\nएक्सप्रेस वे वरील चोरट्याला अटक\nपोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्यांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/traffic-signal-issue-in-solapur/", "date_download": "2020-02-23T05:27:30Z", "digest": "sha1:ARB2KSTXJJXSLQ2UEAMSYOH6W6EG5GYR", "length": 9069, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नियम धाब्यावर बसवून पंढरीत वाहतूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › नियम धाब्यावर बसवून पंढरीत वाहतूक\nनियम धाब्यावर बसवून पंढरीत वाहतूक\nपंढरपूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची निष्क्रियता, राजकीय नेत्यांचा दबाव आणि उद्धट वाहनधारक, वाहनचालकांची दमदाटी या सगळ्या प्रकारामुळे पंढरपूर शहर वाहतूक शाखेतील अधिकार्‍यांपासून ते कर्मचारीसुद्धा हतबल झालेले आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सुचनांना केराची टोपली दाखवून पंढरपूर नगरपालिका सुस्त बसत असल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीवर कसलाच इलाज चालत नसल्याची हतबलता एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने बोलून दाखवली.\nपंढरपूर शहरात वरचेवर वाहतुकीची कोंडी वाढत आहे. स्थानिक वाहनांबरोबरच बाहेरून येणार्‍या वाहनांची संख्या वाढत आहे. या वाहनांना शहरात पुरेशा प्रमाणात पार्किंगची जागा उपलब्ध नाही. ज्या जागा आहेत त्याठिकाणी ही वाहने लावली जात नाहीत. त्याकरिता पालिका आणि वाहतूक शाखेने मिळून जे प्रयत्न करणे अपेक्षीत आहेत ते केले जात नाहीत. त्यामुळे शहरात जागो-जागी कुठेही कसलीही हलकी आणि जड, अवजड वाहने उभी केलेली दिसून येतात.यामुळे शहरातून मोटारसायकलवरून फिरणेही तारेवरची कसरत ठरू लागले आहे. यासंदर्भात वाहतूक शाखेकडे नेहमीच बोट दाखवले जात असले तरी पंढरपूर नगरपालिका प्रशासन, राजकीय नेते मंडळी, वाहनधारक आणि वाहनचालकही तेवढेच जबाबदार असल्याचे निष्पन्न झालेले आहे. पंढरपूर शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. ही अतिक्रमणे हटवणे नगरपालिकेचे काम आहे. परंतु पालिका अतिक्रमण विरोधी पथक बेपत्ता असते. त्यामुळे शहरात दररोज अतिक्रमण वाढत असल्याचे दिसून येते. या वाढत्या अतिक्रमणामध्ये दिवसा ढवळ्या जिल्हाधिकार्‍यांचा मनाई आदेश डावलून घुसणारी अवजड वाहने आणखी भर घालत आहेत. शहरातील व्यापार्‍यांनी दिवसा अशी वाहने शहरात आणू नयेत अशा सूचना असताना राजरोसपणे ही वाहने व्यापारी घेऊन येतात. त्यांच्यावर कसलीही कारवाई होत नाही. कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर राजकीय नेत्यांकडून दबाव येतो आणि पोलिस कर्मचार्‍यांना मुकाट रहावे लागते असे पंढरीतील अनुभव आहेत. शहरात जड वाहने येऊ नयेत याकरिता प्रमुख मार्गावर बॅरेकेटिंग केले आहेत. हाईट गेज बसवले होते. मात्र हे बॅरेगेटिंग काढून, हाईट गेज तोडून वाहने शहरात घुसत आहेत. पंढरपूर-वेणेगाव मार्गे येणार्‍या वाहनांना जुना नाका येथून बायपास मार्गे वळवण्यात आलेले असले तरी जड वाहतूक करणारी वाहने त्याठिकाणी असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांशी हुज्जत घालून, त्यांच्यावर राजकीय दबाव आणून वाहने दामटून सरगम रेल्वे पुलाखालून शहरात घेऊन येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस उग्र बनत आहे. राजकीय नेत्यांचा दबाव बाजूला सारून नगरपालिका आणि शहर वाहतूक शाखेने योग्य ती कारवाई केल्याशिवाय या वाहतूक कोंडीला आळा बसणार नाही, असेही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.\nपंढरीत एच.आय.व्ही संक्रमितांचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात\nआता पंढरपुरात पासपोर्ट केंद्र\nपरळीतील वैद्यनाथ साखर कारखान्यात टाकी फुटली\nमोडनिंब येथे शेतकर्‍याची आत्महत्या\n बैलाची किंमत अडीच लाख\nबोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांवर व्यवस्थेचा आसूड\nचंदनतस्कर वीरप्पनच्‍या मुलीचा भाजपमध्‍ये प्रवेश\nनगर : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nडोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nNZvsIND : ‘विराट’कडून निराशा, भारत अडचणीत\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nकोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई\nमहापोर्टल बंद : नोकरभरतीची परीक्षा मात्र खासगी कंपन्यांकडेच ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/06/vruksh-lagvad.html", "date_download": "2020-02-23T04:09:01Z", "digest": "sha1:BXN3BZHXI5ATUSFB643QZ6L75T6POSRT", "length": 9705, "nlines": 63, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "नगरसेवकांच्या पुढाकारातून प्रभाग १ मध्ये हरित प्रभाग उपक्रमाचा शुभारंभ", "raw_content": "\nनगरसेवकांच्या पुढाकारातून प्रभाग १ मध्ये हरित प्रभाग उपक्रमाचा शुभारंभ\nवेब टीम : अहमदनगर\nमहापालिकेच्या प्रभाग क्र. १ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, मीनाताई चव्हाण, दिपाली बारस्कर यांच्या पुढाकारातून हरित प्रभाग उपक्रम राबविला जात असून त्याचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमात प्रभागातील सर्व रस्त्यांच्या कडेला, मोकळे भूखंड, नागरी वसाहतीतील उपलब्ध जागेवर वृक्षारोपण आणि त्��ांचे संवर्धन केले जाणार आहे. या साठी संपत बारस्कर यांनी स्वखर्चाने सुमारे १० लाख रुपयांची वृक्षांची रोपे आणली आहेत.\nप्रभागातील अहिल्यादेवी होळकर चौक, भिस्तबाग महाल रस्ता, आठरे पाटील पब्लिक स्कूल रस्ता, कॉटेज कॉर्नर, वडगाव गुप्ता रोड, तपोवन रोड, ढवण वस्ती, जुना पिंपळगाव रस्ता, डॉन बॉस्को रस्ता, संपूर्ण पाईपलाईन रस्ता, पंचवटी कॉलनी, कादंबरी नगरी, वाणी नगर परिसरात ही वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन केले जाणार आहे. या वृक्षांना पाणी देण्यासाठी खास टँकरही तयार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी आ. संग्राम जगताप, महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, नगरसेवक कुमार वाकळे, प्रा. माणिकराव विधाते, शिवाजी चव्हाण, बाळासाहेब बारस्कर, पोपट बारस्कर, बाळासाहेब पवार, अजिंक्य बोरकर, डॉ.अनिल आठरे, साधना बोरुडे, सचिन ठोसर, रंजना उकिर्डे, स्वप्निल ढवण, संकेत शिंगटे, देविदास बारस्कर, डॉ.संदीप अनभुले, गणेश रोडे, विजय भोसले, माऊली जाधव, सारंग पंधाडे, नितीन बारस्कर, अक्षय पांडे, रावसाहेब बारस्कर यांच्यासह गुरु प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.\nआमचे कार्यक्रम फोटो सेशनपुरते नसतात : आ. संग्राम जगताप\nवृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही काळाची गरज झालेली आहे, त्यामुळे वृक्षारोपण चळवळ ही लोक चळवळ व्हावी, यासाठी आमचे सर्व सहकारी नगरसेवक व पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत, आमचे हे वृक्षारोपण इतरांसारखे फक्त फोटो सेशन पुरते नसून ते कायम स्वरूपी टिकणारे आहे. हरित नगर करण्याची आमची संकल्पना असून ज्या ज्या ठिकाणी आमचे नगरसेवक आहेत ते सर्व नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच, इतर विकास कामे आणि वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करीत आहेत. नगरसेवक संपत बारस्कर यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणारा हा उपक्रम जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पथदर्शी ठरेल, असा विश्वास आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.\nप्रभाग १ मधील नगरसेवकांचा उपक्रम पथदर्शी : आयुक्त भालसिंग\nनगर शहरात महापालिकेच्या वतीने २२ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. हे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचे आहे. प्रभाग १ मधील नगरसेवकांनी सुरु केलेला उपक्रम पथदर्शी असून शहरातील सर्वच नगरसेवकांनी असा उपक्रम राबविल्यास आणि नागरिकांनीही त्यांना सहकार्य केल्यास संपूर्ण नगर शहर ह��� हरित शहर झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत आयुक्त भालसिंग यांनी व्यक्त केले.\nनगरसेवक संपत बारस्कर म्हणाले, प्रभागात आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामांबरोबरच सर्व नागरिकांना बरोबर घेवून सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा संपूर्ण प्रभाग समस्या मुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. हरित प्रभाग उपक्रमात प्रभाग १ मध्ये १० फुट उंचीच्या रोपांची लागवड केली जात आहे. त्यांना पाणी देण्यासाठी खास टँकरही उपलब्ध करण्यात आलेला आहे. हा उपक्रम नागरिकांच्या सहकार्यातून राबविला जात आहे. प्रभागातील प्रत्येक कुटुंबावर एका वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे हे सर्व वृक्ष जोपासले जाणार असून पुढील वर्षी या वृक्षांचा वाढदिवसही साजरा केला जाणार असल्याचे संपत बारस्कर म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/rti_application.php?Id=29", "date_download": "2020-02-23T04:00:56Z", "digest": "sha1:AFS2SUZDWKU34LDJM3CIH3JU5LTDNQO5", "length": 5353, "nlines": 122, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | विभाग", "raw_content": "\nक क्षेत्रीय कार्यालय विदयुत\nक क्षेत्रीय कार्यालय विदयुत\nनागरिकांकडून दाखल झालेले माहिती अधिकारतील अर्ज\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/rashi-bhavishya-of-8-december-2019/articleshow/72420053.cms", "date_download": "2020-02-23T05:34:23Z", "digest": "sha1:4HOKC6CF53FE3NXJGG42AGT5Z3RZNCOR", "length": 11690, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily rashi bhavishya News: Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ८ डिसेंबर २०१९ - rashi bhavishya of 8 december 2019 | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ८ डिसेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ८ डिसेंबर २०१९\nपं. डॉ. संदीप अवचट\nमेष : जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. प्रलंबित येणी येतील. घरातील वातावरण संमिश्र राहील.\nवृषभ : व्यवसायानिमित्त प्रवास घडतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.\nमिथुन : उदासीनता टाळा. प्रवासात दगदग शक्य. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल.\nकर्क : जोडीदाराच्या सहवासात आनंद मिळेल. गैरसमज दूर होतील. आर्थिक विवंचना सतावतील.\nसिंह : आर्थिक निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. जोडीदाराशी अविचारी वर्तन करू नका. शांत राहा.\nकन्या : महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील. आर्थिक स्थिती चांगली असेल. संततीमध्ये मन रमेल.\nतुळ : पैशांची चणचण भासेल. अवास्तव खरेदीचा मोह टाळा. आज तुम्हाला प्रेमाचा आनंद अनुभवता येईल.\nवृश्चिक : स्थावर मालमत्तेच्या खरेदीस उत्तम दिवस. नातेसंबंध दृढ होतील. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल.\nधनु : आज खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. जोडीदार काहीसा विचित्र वागेल. आध्यात्मिक प्रगती होईल.\nमकर : घरात डागडुजीची कामे करून घ्याल. व्यवसायात चढ-उतार जाणवेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.\nकुंभ : आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. वैवाहिक आयुष्यात वादाचे प्रसंग निर्माण होतील.\nमीन : एक प्रसन्न दिवस. उत्तरार्धात आर्थिक लाभ शक्य. दूरच्या नातेवाइकांकडून सुखद बातमी मिळेल.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nआजचं भविष्य:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nआजचे राशी भविष्य: दि. २१ फेब्रुवारी २०२०\nआजचे राशी भविष्य: दि. १७ फेब्रुवारी २०२०\nHoroscope Today आजचे राशी भविष्य: दि. १९ फेब्रुवारी २०२०\nHoroscope Today आजचे राशी भविष्य: दि. १८ फेब्रुवारी २०२०\nHoroscope Today आजचे राशी भविष्य: दि. २० फेब्रुवारी २०२०\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. २३ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी..\n२३ फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nआजचे मराठी पं��ांग: रविवार, २३ फेब्रुवारी २०२०\nToday Rashi Bhavishya - 22 Feb 2020 मकर: संततीच्या माध्यमातून धनलाभाची शक्यता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ८ डिसेंबर २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ७ डिसेंबर २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ६ डिसेंबर २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ५ डिसेंबर २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ४ डिसेंबर २०१९...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/ficci/", "date_download": "2020-02-23T03:50:00Z", "digest": "sha1:FNLQYWCUFUQZOKLZNLK2R6N77G7PXSWT", "length": 2878, "nlines": 61, "source_domain": "mpcnews.in", "title": "ficci Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : बचत गटाच्या महिलांसाठी ‘फिक्की फ्लो’कडून ‘घरोबार’चे व्यासपीठ\nएमपीसी न्यूज - ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे, बचत गटातील महिलांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या लेडीज ऑर्गनायझेशन अर्थात 'फिक्की फ्लो'…\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\nPune : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे चोरटे गजाआड; गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/90664-it-engineers-became-farmers-in-wakad-90664/", "date_download": "2020-02-23T04:14:04Z", "digest": "sha1:VNB6CHKOR5PSRFI3XTEPFKRBBWBPEVNM", "length": 10877, "nlines": 100, "source_domain": "mpcnews.in", "title": "Wakad : आयटी अभियंत्यांनी फुलविला सेंद्रिय शेतीशिवार - MPCNEWS", "raw_content": "\nWakad : आयटी अभियंत्यांनी फुलविला सेंद्रिय शेतीशिवार\nWakad : आयटी अभियंत्यांनी फुलविला सेंद्रिय शेतीशिवार\nएमपीसी न्यूज -वाढत्या प्रदूषणाचा सामना करीत असताना सेंद्रीय शेतीचा आग्रह धरीत वाकडमधील पलाश सोसायटीमधील रहिवाशांनी आपल्या गार्डनच्या जागेत शेतीशिवार फुलविला आहे. विशेष म्हणजे यामध्ये राबणारे बहुतेकजण आयटी क्षेत���रातील आहेत.\nपलाश सोसायटीमधील सारिका महाले-श्रीखंडे यांनी ‘लॅण्डमार्क फोरम’च्या विविध सामाजिक संकल्पनांतर्गत हा अनोखा उपक्रम साकारला. सेंद्रीय शेतीचा अनुभव स्वत:सह सोसायटीमधील कुटुंबांनी घ्यावा असा प्रयत्न यातून करण्यात आला. शेती म्हणजे नवनिर्मिती आणि ही नवनिर्मिती कशी होते, याची नव्या पिढीला माहिती व्हावी, या निर्मितीचा त्यांना आनंद अनुभवता यावा, या उद्देशाने असा प्रयोग करण्यात आला. यामध्ये सर्वप्रथम लहान मुलांना सहभागी करून घेण्यात आले.\nचिमुकल्यांमध्ये रुची निर्माण झाल्याने आपोआप त्यांचे कुटुंबीयही आनंदाने आले. सोसायटी परिसरातील या शेतीशिवारात राबणाऱ्या हातांमध्ये कोणीही शेतकरी किंवा शेतीची पार्श्वभूमी असलेले नाहीत. यातील बहुतांश जण पुणे परिसरातील आयटी पार्कमध्ये कार्यरत इंजिनीअर्स किंवा अन्य बड्या पदांवर कार्यरत असलेले पदाधिकारी आहेत. या उपक्रमामध्ये सुमित सपकाळ, दीपा सपकाळ, प्रितम फलक, शीतल तायडे, कल्पना गोस्वीमी, नीरु केदाई, आश्विनी तपस्वी, गौरी जोशी, रेश्मी मेंगाळे यांच्यासह सुमारे डझनभर लहान मुलांनी सहभाग घेतला.\nसाधारण दोन बाय चार फूट आकाराचे वाफे सोसायटीच्या गार्डनमध्ये आखण्यात आले. या मातीमध्ये सोसायटीमध्येच तयार केल्या जाणारे कंपोस्ट खत मिसळण्यात आले. त्यावर मेथी, कोथिंबीर, बीट, गाजर, मुळा, मिरची, टोमॅटो या भाज्यांची लागवड करण्यात आली. सोसायटीमधील वेगवेगळ्या व्यक्तींनी या रोपांची रोज निगा राखण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्याकडून रोपांमधील तण काढून टाकणे, पाणी मारणे अशी कामे रोज केली जात होती. सेंद्रीय पद्धतीने करण्यात आलेल्या या शेतीमधून पालेभाज्या काढण्यात आल्या आहेत.\nवाकड येथील पलाश सोसायटीतील सारिका महाले – श्रीखंडे म्हणाल्या, “रोपे कशी उगवितात, त्यांची निगा कशी राखावी लागते, रासायनिक खते न वापरताही छोट्याशा प्रमाणात शेती करता येते, याची शहरांमध्ये वाढणाऱ्या लहान मुलांना माहिती व्हावी, त्यांचा यात सहभाग वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविला. ‘पलाश’मध्ये अजूनही अन्य छोटी झाडे लावून हा उपक्रम पुढे असाच सुरू राहणार आहे”\nChikhali : भंगारच्या गोदामाला आग; 8 गोदामे जळून खाक\nChinchwad : तारांगणच्या विस्तारीकरणाचे काम दीड वर्षात पूर्ण होणार\nPimpri: सरकारने महापालिकेच्या कारभाराची चौकशी कराव��च; भाजप आमदाराचे खुले आव्हान\nChinchwad: पवना नदीतील जलपर्णी तत्काळ काढा; ‘एमपीसीबी’चा महापालिकेला आदेश\nPimpri: स्मार्ट सिटी अध्यक्षाविना; तीन वर्षांपासून स्वतंत्र ‘सीईओ’ देखील…\nPimpri: पवनामाई प्रदुषित करणा-या महापालिका प्रशासनावर कारवाई करा; खासदार श्रीरंग…\nPimpri : मालिकेचा कोणता भाग वगळायचा हा अधिकार सर्वस्वी वाहिनीचा – डॉ. अमोल…\nPimpri : सत्ताधा-यांचे सभाशास्त्रांचे अज्ञान अन् झोपलेल्या विरोधकांमुळे शहरवासीयांवर…\nPimpri: भाजपचे प्रभाग क्रमांक 8 आणि 17 वर ‘विशेषप्रेम’ \nPimpri: महापालिका करदात्यांना लुटत आहे; करवाढीवर नागरिकांचा संताप\nPimpri: मावळातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन, विकास करणार -आदित्य ठाकरे\nChinchwad : आयुक्तालय हद्दीतील 112 शिवमंदिरांजवळ पोलिसांचा खडा पहारा\nPimpri : अजितदादांचे शहराकडे दुर्लक्ष म्हणावे की भाजपच्या कारभाराकडे…\nPimpri : सोन्याच्या भावात पुन्हा मोठी वाढ, सोनं 43 हजारांवर \nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\nPune : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे चोरटे गजाआड; गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/11/Ahmednagar-rain.html", "date_download": "2020-02-23T03:54:41Z", "digest": "sha1:4XVAT4ZL2C2W4EYJWNF4DXVHN2HTESYU", "length": 4755, "nlines": 63, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "अहमदनगर जिल्ह्यात यंदा विक्रमी पावसाची होणार नोंद", "raw_content": "\nअहमदनगर जिल्ह्यात यंदा विक्रमी पावसाची होणार नोंद\nवेब टीम : अहमदनगर\nमागील वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणार्‍या नगर जिल्ह्यावर यंदा पावसाने चांगली कृपा केली मात्र सध्या जिल्ह्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.\nमागील 18 वर्षात यंदा जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद होण्याची चिन्हे निर्माण झाली असून 2017 मध्ये जिल्ह्यात 803 मि.मी. विक्रमी पावसाची नोंद झाली होती.\nयंदा जिल्ह्यात आतापर्यंत 781 मि.मि. पावसाची नोंद झाली असून अवकाळी पावसाचे वातावरण आणखी काही दिवस असेच राहिले तर 2017 च्या पावस���चा विक्रम यंदा मोडीत निघू शकतो.\nदरम्यान अवकाळी पावसाने नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील कधीही न भरणारी धरणे ही सध्या ओसंडून वाहत असून लहान-मोठे तलाव तर यापुर्वीच ओव्हर फ्लो झाले आहेत.\nजिल्ह्यातील भंडारदरा, मुळा, निळवंडे ही धरणे यंदाच्या पावसाळ्यात दोन पेक्षा अधिक वेळा ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे या धरणांमधून पाण्याचा नदीपात्रात सातत्याने विसर्ग केला जात आहे.\nतर दक्षिण भागातील मांडओहळ धरण ही यंदा ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पाण्यासाठी कायम आसुसलेले धाटशीळ धरणातील पाणीसाठा 41 टक्क्यांवर पोहोचला असून सीना धरण आतापर्यंत 70.83 टक्के भरले आहे.\nकायम मृतपाणी साठा असणार्‍या खैरी धरणात यंदा 21.95 टक्के पाणीसाठा झाला आहे. अवकाळीचा जोर आणखी काही दिवस असाच राहिल्यास ही धरणेही ओसंडून वाहू शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/then-we-will-support-devendra-fadnavis/", "date_download": "2020-02-23T03:48:44Z", "digest": "sha1:2R5GFD74SWRF6NW2DOMRNEWKUMHYFOMF", "length": 9519, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "...तर आम्ही पाठिंबा देऊ - देवेंद्र फडणवीस - Dainik Prabhat", "raw_content": "\n…तर आम्ही पाठिंबा देऊ – देवेंद्र फडणवीस\nऔरंगाबाद – मराठवाड्याचे पाणी आताचे सरकार पळवेळ अशी भीती वाटते. तुम्हाला काय श्रेय हवे आहे ते घ्या. पण आमच्या मराठवाड्याचे पाणी हिसकवून घेऊ नका आणि योजना बंद करू नका, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.\nमराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी भाजपच्या माजी नेत्या पंकजा मुंडे आज लाक्षणिक उपोषण करत आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.\nदेवेंद्र फडणवीस म्हणाले कि, आम्ही मराठवाड्यासाठी अनेक योजना आखल्या आहे. आताच्या सरकारला त्याचं क्रेडिट हवं असेल, तुम्हाला योजनांचं नाव बदलायचं असेल तर बदला पण योजना बंद करू नका. तसेच मराठवाड्याच्या पाण्याची काम पुढे नेली तर आम्ही तुम्हाला याबाबतीत पाठिंबा देऊ, असेही फडणवीसांनी म्हंटले आहे. मुंडे साहेबांच्या नेतृत्तावमध्ये मराठवड्याचं पाणी परत मिळालं पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.\nते पुढे म्हणाले, आमचे उपोषण मराठवाड्याच्या पाण्याकरता आहे. आम्हाला मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा आहे. त्यासाठी आम्ही अनेक योजनांवर काम करत आहोत. आमच्या योजना पुढे नेल्या नाहीतर मोठी लढाई उभारली जाईल, असा इशाराही फडणवीसांनी राज्य सरकारला दिला.\nबचत गटांना बाजारपेठा मिळवून देण्यात शासनाचा पुढाकार – ग्रामविकास मंत्री\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nजून अखेरीपर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार\nपुणे-नाशिक महामार्गावरील कोंडी सुटण्याची चिन्हे\nमंगळवारी भाजपच्या वतीने धरणे\nसफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना समान धोरण\nदयानंद ढोमे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान\nशहरातील रस्त्यावरील खड्डे पॅचिंगच्या कामात घोटाळा\nआवक घटल्याने मासळी तेजीत\nशिवसेना, भाजप, मनसेतर्फे वारीस पठाण यांच्या प्रतिमेचे दहन\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nआजचे भविष्य (शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२०)\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप ‘या’ मुद्द्यांवरून करू शकतं शिवसेनेची कोंडी\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nतारखांच्या घोळामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/34433?page=2", "date_download": "2020-02-23T05:54:59Z", "digest": "sha1:VEPDTEAYZANYQY43Q45SLA26FAVEG7TP", "length": 42924, "nlines": 232, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अरुणाचलप्रदेश १.......\"ईशान्यभारत - भारताचा एक दुर्लक्षित भाग\" | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अरुणाचलप्रदेश १.......\"ईशान्यभारत - भारताचा एक दुर्लक्षित भाग\"\nअरुणाचलप्रदेश १.......\"ईशान्यभारत - भारताचा एक दुर्लक्षित भाग\"\nअरुणाचल ......उगवत्या सूर्याचा प्रदेश. भारताच्या ईशान्येकडील अचंबित करणारे देखणे सौंदर्य. दर दहा कोसाला भाषा बदलते हे जर आजच्या जगात अनुभवायचे असेल तर नक्कीच अरुणाचलला गेले पाहिजे. भाषा, वेशभूषा, परम्परा, रीति यांमध्ये प्रचंड वैविध्य आपल्याला आजच्या युनिकोडच्या ज��ात पाहायला मिळते. उंच हिमालयाच्या कुशीत,घनदाट जंगलाचे पांघरून घेऊन सर्वदूर असलेल्या शांततेत मधुर संगीत निर्माण करत वाहणाऱ्या सरिता, जंगलातील जैविक संपत्तीबरोबर भूगर्भात दडलेले अपार भांडार, जलस्त्रोतांपासून हजारो मेगावॅट विद्युत निर्माण करण्याची क्षमता, इथल्या उंच पर्वतांमुळे संरक्षण दृष्ट्या अतिमहत्वाचा हा प्रदेश. एकूणच\nईशान्य भारत सर्वच दृष्टीने खूप महत्वाचा. या भागाची ९६% सीमा ही पाच देशांना लागून असलेली आंतरराष्ट्रीय सीमा. ३२ किमीच्या चिंचोळ्या भूभागाने तो आपल्या मातेशी जोडलेला. मग बलशाली ड्रॅगनची वाईट नजर नेहमीच त्याच्यावर असणार. १९६२ मध्ये या भागाच्या अर्ध्याच्या अधिक भूप्रदेशावर त्यांनी कब्जा केला. पण अतिप्राचीन परंपरेशी व संस्कृतीशी अतूट नाळ असलेल्या येथील लोकजीवनावर झालेल्या राष्ट्रप्रेमाच्या संस्कारामुळे,महामेरू हिमराजामुळे व महाविस्तीर्ण ब्रम्ह-पुत्रमुळे माओच्या पुत्रांना इथून जावे लागले.\nदांगेरीया बाबांची( शंकराची ),किरीतांची,हिडींबा,घटोत्कच, भीष्मक व रुक्मिणीची ही भूमी.. गुवाहाटीची कामाख्या ही कांचीकामकोटीच्या शंकराचार्यांची कुलदेवता. लाचीत बोर्फुकन (Lachit Borphukan) हा मुघलांशी मराठ्यांच्या छाव्यासारखा लढला.\nअरुणाचलची राज्यभाषा हिंदी. आजही जुने लोक एकमेकांना भेटल्यावर जय हिंद म्हणून वंदन करतात. इतिहासातील काही अक्षम्य चुकांमुळे शापित नंदनवनापेक्षा ह्या सप्त भगिनीच्या प्रदेशात आपल्या बांधवांना जास्त जीव द्यावे लागले.\nविवेकानंद केंद्राचे एक वर्षांचे कन्याकुमारीत प्रशिक्षण घेऊन मला अरुणाचलमधील अरुणज्योती प्रकल्पा साठी नियुक्त केले. मुंबईहून कोलकत्ता मग गुवाहटी व तेजपूर तेथून दिब्रुगड असा ७० तासांचा प्रवास करून केंद्राच्या “ब्रिझी मेडोझ” या वास्तुत पोहोंचलो. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेत ज्या पहिल्या घरात प्रवेश मिळाला त्याचे नाव होते “ब्रिझी मेडोझ”. केंद्राच्या अरुणाचल प्रदेशाचे प्रवेशद्वार म्हणजे हे कार्यालय. काही कारणास्तव मला अरुणाचलात जाण्यासाठी दीड महिना वाट पहावी लागली. पहिला प्रवास होता तेजूसाठीचा. प्रचंड पाऊस त्यात नदीतून केलेला अनोखा प्रवास. दिगारू,लोहितचे अजब पात्र. प्रीतम मारो, याबी, याकब, मालार दिग्ली असे अनेक अरुणाचलचे अप्पर सुभांशिरीन जिल्ह्यातील नव्य��� मित्रांबरोबर एक वेगळेच नाते जुळले.\n“A” for अमेरिका ते “A” for अरुणाचल हा बद्दल घडला ते “A” for अण्णा एक ज्ञानप्रबोधिनीचे द्वितीय संचालक श्री अण्णा ताम्हणकर व दुसरे अण्णा हजारे यांच्यामुळे. पण हा विवेक माझ्यात आला ते माझ्या विवेक कुलकर्णी सरांसोबतच्या “प्रचीती” मुळे. “A” for अंबाजोगाईचा मी ३००० किमी च्या दापोरीजो गावात केंद्राच्या कामासाठी पोहोंचलो मे महिन्यात. दापोरीजो हे अप्पर सुभांशिरीन जिल्ह्याचे मुख्यालय. कुपोरीजो हे दापोरीजो पासून रस्त्याने दहा किलोमीटरवर. दोन्ही गावांमधून वाहते सुभांशिरीन. कुपोरीजोला केंद्राची प्राथमिक शाळा, त्यात पहिले काही दिवस राहिलो. कृष्णकुमार हा मूळ केरळचा शिक्षक तिथे अरुणज्योतीचे काम करायचा. त्याच्या सोबत कामाचा अभ्यास सुरु झाला.\nपहिल्या एक दोन दिवसानंतर शाळेपाठीमागच्या दुगी बस्तीत गावच्या प्रमुखाच्या (गाव बुढा) मुलाच्या लग्नानंतरच्या शुभेच्छा समारंभासाठी शाळेतील सर्व शिक्षकांना जेवणासाठी बोलावले होते. मी सर्वांसोबत गेलो. अरुणाचली घर बांबू व जंगलात मिळणाऱ्या तोकु पत्त्याची (पानांची )बनवलेली असतात. घराच्या मध्यभागी चूल असते. त्याच्या भोवती बसून पंगत चालते. मला पहिल्या सहा महिन्यात एकदा पण मानवनिर्मित विजेचे दर्शन काही झाले नाही.\nआमची पंगत मस्त सुरु झाली. पहिल्यांदा “अपांग” म्हणजे Rice Beer, आपल्याकडे चहा जसा आतिथ्याचे प्रतीक आहे तसे सगळ्या अरुणाचल मध्ये “अपांग”. “अपांग” विशिष्ट पद्धतीने घेतली की ती चढत नाही. माझा “अपांग” पिण्याचा पहिलाच प्रसंग. मी “अपांग” बद्दल बरेच ऐकून होतो. जर्मनच्या जगमध्ये किंचित काळसर “अपांग” मला दिली गेली. पहिला घोट घेतला थोडी आंबूसचव. पहिले काही घोट घेतल्यावर मला चढल्यासारखे वाटू लागले. “अपांग” पिण्याचा बराच आग्रह होतो. पुढे मी पट्टीचा “अपांग” पिणारा झालो.\n“अपांग” नंतर जेवणाला सुरुवात झाली. भात, उकडलेली रस्साभाजी व मीठ असा मेनू. मस्त पोटभर जेवण झाल्यावर आम्ही दुगी परिवाराचा सस्नेह निरोप घेतला. कीर्र अंधारातून आम्ही चालत परत शाळेत निघालो. रातकिड्यांच्या आवाजाने आसमंत थोडे भय निर्माण करणारा होता. सोबत विजेरी गरजेची कारण पायामध्ये कोणते जंगली मित्र (साप, नाग, विंचू,इत्यादी ) येतील याची शाश्वती नाही. शेवटी आम्ही त्यांच्याच विश्वात राहत होतो. जाताना गप्पा चांग��्याच रंगल्या.\n“क्यूं प्रसादजी कैसी लगी “अपांग” ” एका शिक्षकाने विचारले.\n“ठीक रही” मी उत्तर दिले.\n“घुम रहा है क्या \n“नही तो” मी थोडे अधिकच विश्वासाने बोललो.\n“आपने जो आज सब्जी खाई वो कैसी लगी \n“पहले खाई है कभी \n“हां,बहुत बार खाई है”\n“आपको समझा क्या, किसकी सब्जी थी \n“सोयाबीन चंक्स की थी”\n“अरे सर, आपको थोडी गलतफहमी हुई ऐसा लगता है” शिक्षकाने थोडे हसतच उत्तरं दिले.\n“अरे प्रसादजी वो सुअर के मास की सब्जी थी” शिक्षक हसत बोलला. त्याच्या बरोबर सगळे शिक्षक हसले.\nमला मात्र अंबाजोगाईतील रस्त्यावर,गटारात असलेले डुकरे डोळ्यासमोर दिसत होती. मी एकदम शांत पणे माझ्या निवासस्थानी गेलो. पण मनातून आपण काय खाल्ले आहे हे काही जात नव्हते. नकळत मनातले तोंडात अवतरले. मळमळ सुरु झाली. दार उघडून आत सरळ स्वच्छता गृहात गेलो. एका पाठोपाठ एक अशा अनेक उलट्या झाल्या. पोटातले सगळे बाहेर पडले पण मनातले कसे निघणार खूप थकल्याने झोप लवकर लागली.\nसकाळचे चार वाजले असतील. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरु झाला. मला मात्र घडयाळ बंद पडले असे वाटले.\nसकाळच्या प्रात:स्मरणासाठी गेलो. शंकराचार्यांच्या स्तोत्राने एक स्फूर्ती मिळाली. मनातील किंतु परंतु निघून गेले. त्यानंतर मी पुढील चार वर्षं जे समोर येईल ते ब्रह्मार्पणम् म्हणून सेवन केले. त्यातून फक्त पोटाचा आयुष्यभराचा विकार जडला पण सूर्याला आई मानणाऱ्या अरुणाचलच्या बंधूंशी व भूमीशी एक अतूट नाते जुळले.\nकाही दिवस कृष्णकुमारबरोबर कुपोरीजोत राहून काम केले. मला लोकांमध्ये राहून काम करायचे होते. दापोरीजो येथील श्री.दाक्पे यांच्या घरी अरुण-ज्योतीचे कार्यालय होते तिथे मुक्काम हलवला. जानिया सोकी सारखे मस्त सहकारी भेटले. एका जोशात काम करत होतो.\nअरुणाचलमध्ये घराच्या अगदी मध्यभागी चूल असते व ती कायमची प्रज्वलित असते. त्यामुळे घरात बरेच धुराचे साम्राज्य. यामुळे फार लवकर डोळ्याचे विकार व वृद्ध लोकांमध्ये मोतीबिंदूचे प्रमाण खूप पहावयास मिळते. विवेकानंद केंद्रांनी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे अभियान अरुणाचलभर सुरु केले. आम्ही दापोरीजो मध्ये जिल्ह्यातील लोकांसाठी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले. जिल्ह्याची लोकसंख्या चाळीस हजाराच्या आसपास. आयोजनासाठी बऱ्यापैकी खर्च येणार होता. काय करणार आमच्���ा समोर मोठा प्रश्न होता.\nकेंद्राचे संस्थापक आ. एकनाथजींनी विवेकानंद शिलास्मारक उभे करताना मानसी एक रुपया स्मारकासाठी अशी योजना केली व त्यातून चार कोटी रुपये जमा झाली. आम्हाला चाळीस हजार पाहिजे होते. मी ज्या भागात होतो तेथे तागीन,आदी व हिल्समिरी जनजातीचे लोक होते. त्यांच्यात आजीला आने व आजोबाला आतो म्हणतात. आम्ही शाळेतून, महविद्यालयातून, शासकीय कार्यालयातून आवाहन केले की एका आने किंवा आतोच्या शस्त्रक्रियेसाठीचे एक हजार रुपये जमा करून त्यांनी एका आजी आजोबांना दत्तक घ्यावे. हे भावनिक आवाहन भावूक अरुणाचली बंधूंच्या हृदयाला भिडले. काही दिवसातच जिल्हाभरातून ४५ हजार रुपये जमले.\nनेत्र शिबिराचा व्याप फारच मोठा होता. आधी सर्व जिल्हाभर प्रचार मग दापोरीजो येथे नेत्र तपासणी. त्यातून मोतीबिंदू असणारे रुग्ण सापडणे व त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून पुढे सात दिवस त्यांची सगळी काळजी घेणे. खूप मनुष्यबळ व रचनाबांधणी आवश्यक होती. केंद्राचे अनेक ज्येष्ठ जीवनवृत्ती दापोरीजो मध्ये दाखल झाले. शिबिराच्या दिवशी जवळपास हजारच्यावर रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यातून ४७ जणांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायचे ठरले. महाविद्यालय व शाळेतील अनेक तरुण लोक मदतीला होती. आम्ही पूर्ण जिल्हारूग्णालयच ताब्यात घेतले. त्याचा पूर्ण कायापालट केला. एकदम टाप टीप झाले सगळे. दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया सुरु झाल्या. त्यानंतर आने व आतोंची काळजी घेणे फार महत्वाचे होते.\nजेवण, डोळ्यात औषध टाकणे, स्वच्छता इत्यादि २४ ‍‍‌‍बाय ७ असे कामाचे नियोजन करावे लागले. रात्री सर्व काम झाल्यावर गप्पा रंगत.\nसगळे कार्यकर्ते व अरुणाचली बंधू अगदी कुठलाही आड पडदा न ठेवता गप्पा मारत. तसे त्यांच्यात आणि आपल्यात त्यांनी कधीच पडदा निर्माण केला नाही पण आपल्याच अज्ञानामुळे आपण कधी नकळत तर कधी\nराज्यकर्त्यांच्या अक्षम्य चुकांमुळे पडदा निर्माण केला.\nचर्चेचा सूर होता .....\n“सर हम तो भारतीय ही नही है न जब भी हम लोग दुसरे राज्य मे जाते है तो लोग हमे चीनी, नेपाली,जपानी कहते है.... हम लोग तो बरसोंसे यही सुनते आये है. अगर बतायेंगे की हम लोग नॉर्थईस्ट से आये है तो वो कहते है, कहा है नॉर्थईस्ट जब भी हम लोग दुसरे राज्य मे जाते है तो लोग हमे चीनी, नेपाली,जपानी कहते है.... हम लोग तो बरसोंसे यही सुनते आये है. ���गर बतायेंगे की हम लोग नॉर्थईस्ट से आये है तो वो कहते है, कहा है नॉर्थईस्ट .....बहोत सारे लोगोंको यहा के राज्य के नाम भी मालूम नही है. राज्योंकी राजधानी तो दूर की बात. हमारे लोगोंकी भाषा, परंपरा, सभ्यता के बारेमे तो बहोत थोडे लोगोंको मालूम है. अरुणाचल से जादा तो सबको अमरीका के बारेमे मालूम है. बडे बडे लोगोंको भी बहोत साधारणसी बाते मालूम नही है न .....बहोत सारे लोगोंको यहा के राज्य के नाम भी मालूम नही है. राज्योंकी राजधानी तो दूर की बात. हमारे लोगोंकी भाषा, परंपरा, सभ्यता के बारेमे तो बहोत थोडे लोगोंको मालूम है. अरुणाचल से जादा तो सबको अमरीका के बारेमे मालूम है. बडे बडे लोगोंको भी बहोत साधारणसी बाते मालूम नही है न सर, फिर बताओ हम कैसे भारतीय है सर, फिर बताओ हम कैसे भारतीय है अपने घर के लोगोंकी तो पहचान नही ऐसा तो नही होता है न सर अपने घर के लोगोंकी तो पहचान नही ऐसा तो नही होता है न सर\nमी शांतपणे सगळे ऐकत होतो. काय बोलणार यावर हे बऱ्यापेकी सत्य होते.\n“फिर हमारे बच्चे ये सुनकर बिथर जाते है ....और गलत रास्ते पे जाते है. बंदूक और खून बहानेसे कूछभी नही होने वाला यह तो हम लोग भी जानते है. बाहर के देशके लोग तो उनको भडकाते रहते है.”\nआज ईशान्य भारतात ६०च्या वर अतिरेकी संघटना आहेत. एक कोटीच्या वर २५च्या आत येथे तरुण वर्ग आहे. तो अंमलीपदार्थांच्या सेवनांमुळे पोखरला जात आहे. आपल्या घरातील आपल्या मुलांची बरबादी आपण उघड्या डोळ्यांनी पाहणार का माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. आपले देशाबद्दलचे अज्ञान, एक मोठं राष्ट्रीय पापच नाही का माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. आपले देशाबद्दलचे अज्ञान, एक मोठं राष्ट्रीय पापच नाही का एक काळ असा होता की शत्रू दूर होता व आपल्याजवळ लांब पल्ल्याची अग्नी सारखे क्षेपणास्त्र नव्हती. आता ती आपण आपल्या ज्ञानाने निर्माण केली पण त्याबरोबर आपल्या अज्ञानामुळे घरातूनच शत्रू निर्माण होत आहेत.\nअस्वस्थ करणाऱ्या चर्चेने मन अस्थिर होई पण शरीर खूप थकलेले असल्याने कधी उष:काळ होई ते समजत नसे. मग परत नवीन प्राण व नवीन राग.\nसात दिवस कसे गेले ते समजले नाही. पण खूप काही शिकवून गेले. माझ्या सात पिढ्यांनी सुद्धा जे समजून घेतले नव्हते त्याची प्रत्यक्ष अनुभूती या सात दिवसात झाली. आजी आजोबांचा निरोप घेताना मन दाटून येत होते. पुढील काही दिवसांनी ��े चष्मे घेण्यासाठी येणार होते.\nआज सकाळपासूनच आमची लगबग सुरु झाली. सगळे कार्यकर्ते आजी आजोबांची वाट पहात होती. जिल्हा रुग्णालयात आम्ही दाखल झालो. सर्व व्यवस्था केली. चष्मा देणारा पण दिब्रुगडहून आला होता. अकरा वाजेपर्यंत बरेच आजी आजोबा आले. त्यांचे डोळे तपासून त्यांना चष्मा आम्ही देत होतो. प्रत्येक जण आता पाहू शकत होते. एक आजोबा तर उड्या मारत म्हणत होते,\n” (म्हणजे मला दिसतय).\nकाही आजींच्या डोळ्यातून पाणी येत होते. काही खूप खुश तर काही खूप शांत.\nमाझ्या मनात मात्र त्या विलोभनीय दर्शनामुळे निर्माण झालेल्या सार्थकतेची प्रसन्न शांतता होती...आतापर्यंत फार कमी अनुभवली होती मी ती\nआज मात्र सगळेजण हसत हसत आपल्या घरी गेले.\nबरोबर १७ दिवसानंतर रात्रीच्या जागरणामुळे मी थोडं जास्त वेळ व गुलाबी थंडीत उबदार रजईत निद्रा देवतेच्या संपूर्ण अधीन झालो होतो.\nखड खड खड खड कुणी तरी दरवाजा वाजवत असल्याच्या आवाज आला. मी बघतो तो चांगलेच उजाडले होते. मी दरवाजा उघडला तो समोर एक चष्म्यातल्या आजीबाई उभ्या. चेहऱ्यावर खूप सुरुकुत्या, अंगावर पारंपारिक तागीन कपडे.\nमी आजीला नमस्कार केला व म्हटले,\n“नो आने दोद्के” (आजी या बसा )\nतो पर्यंत जानिया सोकी उठला होता. त्याने आजीची विचारपूस केली. आजी दहा किलोमीटर वरून चालत आलेली होती. त्याने तिला हालहवाल विचारले व येण्याचे कारण पण.\nआजी आपल्या भाषेत माझ्याकडे म्हणाली, “लेका, तुमच्या मुळे मला आता दिसायला लागले. फार अवघड झालं होत. बाहेरच पडता येत नव्हत. सगळ आयुष्य परस्वाधीन पण आत्ता मला माझे सगळे काही करता येते. तुम्ही माझी सेवा केली एक रुपया पण घेतला नाही.” जानिया मला ती बोलत असलेली वाक्य डोळ्यात पाणी आणून सांगत होता. तो खुपच भावूक होता. लहानपणीच आई गेल्याने तो बराच हळवा होता.\n“जानिया सामाजिक कामोमें इतनी भावूता नही चलेगी.” मी बऱ्याच वेळी त्याला हे पालूपद सांगत असे.\nआजी उठली व तिने आपल्या जवळच्या कपड्यातून एक केळीच्या पानाची पुडी काढली व माझ्या हातावर ठेवत ती म्हणाली,\n“मी तुला काही फार मोठ देऊ शकत नाही पण आज तुझी आठवण झाली म्हणून हे तुझ्यासाठी घेऊन आले.” जानियानी मला तिच्या भावना सांगितल्या.\nमी केळीच्या पानाची पुडी उघडली. त्यात एक उकडलेले अंडे होते.\nआज आठवण झाली म्हणून सकाळीच दहा किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या आजीच्या चेहऱ्याकडे मी पहात होतो. माझ्या डोळ्यातून अश्रूचा निर्झर वाहत होता .........\nभारतरत्न राष्ट्रपतीच्या हाताने घेताना कोणत्या भावना असतात याचा अनुभव मला कधीही येणार नही. पण माझ्यासाठी ते अंडे भारतरत्नाच्या पदका पेक्षाही श्रेष्ठ होते ....\n@इथे छायाचित्रे कसे जोडायची ते मला माहित नाही .....पण वरील लेख छायाचित्रांबरोबर वाचला तर अधिक समजेल त्यासाठी जर आपल्या कडे वेळ असेल तर नक्की माझ्या ब्लॉगवर आपल्याला ते समजून घेता येईल...\nसुन्या मस्त “A” for\n“A” for अंबाजोगाईचा सेम पिंच...........म्हणजे आजून मस्त .....\nसुरश धन्यवाद रामकृष्ण मिशनचे\nरामकृष्ण मिशनचे काम खूप मोठे आहे.\nसह्याद्रीशी मैत्री असणाऱ्यांची हिमालयाशी मैत्री झाली की सगळे काम आपोआप फत्ते होईल.\nआसाम मधील आनंदालय ही संकल्पना सजवनाऱ्यान्मध्ये मी पण होतो.\nस्मितागद्रे खूप खूप धन्यवाद\nस्मितागद्रे खूप खूप धन्यवाद\nकल्पु |धन्यवाद .... अगदी\nअगदी भारतच्या स्वातंत्र्या पासून चीन हा भाग आपला मानतो. म्याकमोहन लाईन ही पूर्ण अरुणाचलातून जाते. २०० वर्षांपूर्वी मिशनरीज या भागात गेले. त्याबाबत इथे लिहावे की नाही हे मला माहित नाही ......अरुण शौरीचे मिशनरीज ऑफ इंडिया नक्की वाचा. आपण संपर्कात राहू कशा प्रकारे मदत करता येईल ते पाहू\nयावर्षी राष्ट्रपतीपदी पूर्वोत्तर भागातल्या एखाद्या राज्यातील व्यक्तीला निवडावे. निदान उपराष्ट्रपती तरी करावे. तेवढीच उर्वरीत भारताशी त्यांची मानसिक जवळीक वाढेल.\nमास्तुरे.. सिक्कीम ईशान्य भारतातल्या राज्यात नाही पकडत त्यामुळे ७च राज्य बरोबर आहेत...\nप्रसाद छान लेख.. अजून भरपूर लिहा..\nहिम्सकूल,धनश्री पाथक खूप खूप\nहिम्सकूल,धनश्री पाथक खूप खूप धन्यवाद.\nहिम्सकूल सिक्किम शासकीय दृष्ट्या नॉर्थ ईस्ट कॉन्सील मध्ये येते.\nही सर्व व्याख्याने ज्ञान\nही सर्व व्याख्याने ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात (टिळक रस्ता, महाराष्ट्र साहित्य परिषदेजवळ, पुणे) येथे आहेत.\nप्रसाद, खूप छान लिहिलाय लेख \nप्रसाद, खूप छान लिहिलाय लेख असेच लिहित राहा. त्या भागाबद्दल, तुमच्या कार्याबद्दल वाचायला आवडेल.\nह्यापुढील लेखाच्या सुरुवातीला ह्या लेखाची लिंक देता येता का बघा, तशी दिलीत तर वाचणार्‍यांना दोन्ही भाग एकत्रच वाचता येतील.\nप्रेरणादायी आणि प्रबोधनात्मक सुद्धा .. धन्यवाद \nप्रज्ञा१२३ धन्यवाद आपण सांगितल्या प्रमाणे मी प��ढील भागाच्या सुरुवातीस मागील सर्व भागांच्या लिंक देत जाईल.\nमस्त लेख. खुप आवडला.\nमस्त लेख. खुप आवडला.\nनॉर्थ-ईस्टबद्दल अन्य भारतीयांना खूप कमी माहिती असल्याची खंत व्यक्त करणारा जो (हिंदीतला) परिच्छेद आहे, तसाच सूर काश्मिरमधल्या स्थानिक (आणि विशेषत: तरूण) लोकांशी बोलताना आढळून येतो.\nललिता-प्रीति खूप खूप धन्यवाद\nकाश्मिरीमुलांमध्ये व अरुणाचलच्या मुलांमध्ये बराच फरक आहे. धर्म हा विषय अरुणाचल मध्ये फार कमी येतो .....त्यांना फक्त दुःख असते आम्हाला साधे भारतीय पण समजत नाहीत ......काश्मिरपेक्षा अरुणाचल मधील मुलांसोबत काम करणे खुपच सोपे असते. धर्मामुळे आलेला फुटीरता वाद नागालँड राज्यामध्ये जास्त आहे. माझ्या तिसऱ्या लेखात त्याचे सविस्तर लेखण केले आहे . नक्की वाचा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2019/04/blog-post_15.html", "date_download": "2020-02-23T03:57:27Z", "digest": "sha1:JT7T2XO3DBQPBELYDOJCYZDW5UKDFK2H", "length": 15879, "nlines": 67, "source_domain": "www.berkya.com", "title": "'सुंदर' जीवनाचा करुण अंत... ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nसोमवार, १५ एप्रिल, २०१९\n'सुंदर' जीवनाचा करुण अंत...\n१:५६ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nसुंदर लटपटे जेव्हा लोकपत्रचे संपादक होते तेव्हा त्यांची आणि माझी ओळख झाली, माझ्या हस्ते त्यांनी लोकपत्रच्या वेबसाईटचे उद्घाटन केलं आणि एका ग्रामीण पत्रकाराचा उचित सत्कार केला. तेव्हापासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो.\nपुण्यनगरीला असताना माझ्यासाठी त्यांना नोकरी सोडावी लागली. ६ सप्टेबर २०१६ रोजी उस्मानाबादच्या गावकरी कार्यालयावर हल्ला करून माझ्यासह तिघांवर खोटा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी तत्कालीन निष्क्रिय आणि भ्रष्ट पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना फोन करून खोटा गुन्हा दाखल का केला म्हणून जाब विचारला. त्यानंतर देशमुखने उस्मानाबादच्या काडीमास्टरला फोन केला. काडीमास्टने मालकाला फोन करून सुंदरबद्दल काडी केली. मालकाने विचारणा करताच, त्यांनी स्वाभिमानाने नोकरी सोडली पण लाचारी पत्करली नाही. मित्र असावा तर असा...\nते मला डिजिटल मीडियाबद्दल सतत प्रोत्साहन देत होते. मलाही वेबसाईट काढायची आहे, असे सांगत होते. पण गेले काही दिवस त्यांनी मोबाईल नंबर बदलल्याने संपर्क तुटला आणि काल धक्कादायक बातमी समजली.\nत्यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त जेव्हा समजलं, तेव्हा माझा विश्वास बसला न��ही.एक जिगरबाज पत्रकार आत्महत्या कसं काय करू शकतो, या विचारत मी पडलो. सुंदर लटपटे सर यांनी खूप यश पाहिले आणि अपयश सुद्धा. मी संकटातून पुन्हा नव्याने उभा राहिल्यानन्तर त्यांना कौतुक वाटत होते. सुनील तुम्ही कसं सहन करता असे ते मला एकदा विचारत होते.\nसुंदर लटपटे यांच्या आत्महत्येने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. करोडो रुपयाची उलाढाल सुरु असताना लोक कसे जवळ येतात संपादक असताना कसे पुढे पुढे करतात पण जेव्हा तो अडचणीत असतो, संकटात असतो तेव्हा कशी पाठ फिरवतात \nत्यांची एक्झिट मन सुन्न करणारी आहे. मी निशब्द झालो आहे.\nसुंदर जीवनाचा करुण अंत पाहून काळीज चर्रर्र झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...\nजेव्हा एकलव्य प्रकाशन काढलं होतं तेव्हा त्यांची करोडो रुपयाची उलाढाल होती, पण नंतर हे प्रकाशन बंद पडलं. महाराष्ट्र , काल, आज आणि उद्या हे साप्ताहिक त्यांनी काढलं होतं, त्यात त्यांना प्रचंड घाटा झाला ...\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुण्यातील हाय प्रोफाइल खंडणी प्रकरणी टीव्ही मीडिया झोपला \nपुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या हाय प्रोफाईल खंडणी प्रकरणाच्या बातम्या एकाही टीव्ही चॅनल्सवर अद्याप झळकल्या नाहीत, त्यामुळे पुणेकरां...\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये राजकारण जोरात \nमुंबई - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंग यांची बदली ...\nपोलीस मित्र गजाआड , आता पत्रकारांचा नंबर \nपुणे - ७५ लाखाच्या खंडणी प्रकरणी पोलीस मित्र जयेश कासट याला पोलिसांनी गजाआड केल्यानंतर आता लाचेत वाटेकरी होणाऱ्या पत्रकारांची ...\nखंडणी प्रकरणात पुण्यातील १४ पत्रकार अडकले \nपुणे - शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७...\nपत्रकारांना सोशल मीडियात ट्रोल करणे सोपे आहे. विशेष करून वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार हे ट्रोलर्सचे 'सॉफ्ट टार्गेट' असल्याचे दिस...\nदिव्य मराठीचा नवा प्रयोग संपादक संजय आवटे यांच्या अंगलट \nऔरंगाबाद - सकाळी ७.३० वाजता लगबगीने महाविद्यालयाकडे निघालेल्या एका २४ वर्षीय प्राध्यापिकेच्���ा अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भरर...\nदिव्य मराठीकडे 3 कोटी रुपयांची थकबाकी, पत्रकारांचा पीएफ थकवला...\nऔरंगाबाद - जोखीम पत्करून, जीवाची पर्वा न करता पत्रकारीता करणार्या पत्रकरांना हक्काच्या व्हेज बोर्डनुसार म्हणजे मजिठिया वेतन आयोगानुसार ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/international-t20-cricket-will-witness-2-vice-captains-in-match-1765472/", "date_download": "2020-02-23T05:49:16Z", "digest": "sha1:UOXXMFO3NJQIIMWKGMZPEPZ4XNDBN3JY", "length": 12367, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "International T20 cricket will witness 2 Vice captains in match | आंतरराष्ट्रीय टी२० च्या इतिहासात ‘हे’ प्रथमच घडणार… | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nआंतरराष्ट्रीय टी२० च्या इतिहासात ‘हे’ प्रथमच घडणार…\nआंतरराष्ट्रीय टी२० च्या इतिहासात ‘हे’ प्रथमच घडणार…\nभारतीय संघ नजीकच्या काळात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.\nभारतीय संघ नजीकच्या काळात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात नेतृत्वबदल करण्यात आला असून सलामीवीर ऍरॉन फिंच याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे या मालिकेत आंतरराष्ट्रीय टी२० च्या इतिहासात आजपर्यंत न घडलेली बाब घडणार आहे. ऑस्ट्रेलिया या संघात २ उपकर्णधार खेळवणार आहे.\nपाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ युएई��ध्ये टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात वेगवान गोलंदाज मिचेल मार्श आणि फलंदाज अलेक्स कॅरी या दोघांना उपकर्णधारपद देण्यात आले आहे. त्यामुळे या टी२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ १ कर्णधार आणि २ उपकर्णधार यांच्यासमवेत मैदानात उतरणार आहे.\nयाआधी झालेल्या कसोटी मालिकेतही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याला सहकार्य करण्यासाठी मिचेल मार्श आणि जोश हेजलवूड यांना उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले होते. हाच फॉर्म्युला टी२०मध्येही ऑस्ट्रेलियाने कायम ठेवला आहे.\nसंघ – अॅरॉन फिंच (कर्णधार), मिचेल मार्श (उपकर्णधार), अॅलेक्स कॅरी (उपकर्णधार), अॅस्टन अगार, नॅथन कुल्टर-नाईल, ख्रिस लिन, नॅथन लायन, ग्लेन मॅक्सवेल, बेन मॅकडरमॉट, डार्सी शॉर्ट, बिल्ली स्टॅन्लेक, मिचेल स्टार्क, अँड्र्यू टाय, अॅडम झम्पा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n१४२ वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये बदल, खेळाडूंच्या पोशाखावर नाव आणि नंबर\nMens Hockey World Cup 2018 : ‘पाकिस्तानपेक्षा भारतात आम्हाला जास्त मान’\nकसोटी क्रिकेटमध्ये नवीन पर्व, Ashes मालिकेपासून होणार ‘हा’ बदल\nWorld Cup 2019 : पाकिस्तानची बांगलादेशवर मात, मात्र स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात\nउपांत्य फेरीत भारतीय संघासमोर कोणत्या संघाचं असेल आव्हान\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 BWF World Tour Finals : सिंधूची पाचव्या स्थानावर घसरण\n2 कॅप���टन कोहलीचा धडाका सुरुच, विंडीजविरुद्ध शतकी खेळीची नोंद\n3 माहिती अधिकाराच्या कक्षेत येण्यास बीसीसीआयचा नकार\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/recipes/page/2/", "date_download": "2020-02-23T04:01:53Z", "digest": "sha1:TUES43YNBBKICEVRN4NNR7L2O3IBBRCM", "length": 5634, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "recipes Archives – Page 2 of 2 – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n…तर मी माफी मागतो; देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमहिला अत्याचाराची प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवावीत : सीमाताई आठवले\nकारंब्यातील गणवेश जगभरात ओळख मिळवतील : सुभाष देशमुख\nदिवाळी स्पेशल- पाकातले बेसन लाडू\nपाकातले बेसन लाडू– बेसन लाडू हा लहानापासून ते मोठ्यापर्यत सर्वांचा आवडा पदार्थ आहे. बेसन लाडू करीता जास्त सामान लागत नाही. बाकीच्या पदार्थांच्या तुलनेत...\nदिवाळी स्पेशल- मक्याचा चिवडा\nचिवडा हा असा पदार्थ आहे जो वर्षभर खाल्ला जातो. त्यामुळे दिवाळी व्यतिरिक्त चिवडा वर्षभर केला जातो. चिवड्याचे अनेक प्रकार बनविले जातात. जसे की मूरमुरे चिवडा...\nदिवाळी स्पेशल – गोड शंकरपाळे\nगोड शंकरपाळे- शंकरपाळे हा असा पदार्थ आहे जो दिवाळीच्या फराळातील अत्यंत महत्त्वाचा आहे. शंकरपाळ्याचे मुख्य दोन प्रकार पडतात एक गोड शंकरपाळे व दुसरे खारे किवां...\nअनारसे दिवाळीचा फराळ बनविताना ७० % महिलांचा एक पदार्थ हमखास चुकतो. तो म्हणजे अनारसे. अनारसे असा पदार्थ आहे जो एकदा का जमला की खूप भारी जमतो. पण एकदा का फसला की...\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असले��्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/punha-punha/", "date_download": "2020-02-23T05:06:20Z", "digest": "sha1:ZHF6CYBYYIXWNJWVGP6YQ4P4IHBUC23Q", "length": 7013, "nlines": 120, "source_domain": "nishabd.com", "title": "पुन्हा पुन्हा | निःशब्द", "raw_content": "\nघेऊन हाती तुझा हात\nडोळ्यात तुझ्या डोळे भरून\nमद मोहक तुझे यौवन\nगळ्यात तुझ्या मिठीची माळ\nओठी तुझ्या माझे श्वास\nसोबत तुझ्या माझे क्षण\nप्रीतीची तु सर जणू\nसरीत मनीचे अणु रेणू\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nएकमेकांच्या जीवात जीव गुंतलेला\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nवाढले आहे दोन ह्रदयांतील अंतर\nकुछ रहा ना तेरे मेरे दरमियाँ\nमेरी जिंदगी एक किताब पन्नों की\nकाश अपनी भी एक झारा हो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/swapn-mhanje/", "date_download": "2020-02-23T03:45:53Z", "digest": "sha1:HZK4PHCFKCSQZEQ4EH33WFAKLY6JJ6CY", "length": 7236, "nlines": 106, "source_domain": "nishabd.com", "title": "स्वप्न म्हणजे | निःशब्द", "raw_content": "\nby प्रतिक अक्कावार · 17 May, 2014\nस्वप्न म्हणजे दृश्य, मनाला सुखावणारं\nस्वप्न म्हणजे आकृती, दडलेल्या भावनांची\nस्वप्न म्हणजे प्रतिबिंब, इच्छा आणि अपेक्षांचं\nस्वप्न म्हणजे सावली, मनातल्या आकांक्षांची\nस्वप्न म्हणजे कल्पना, वास्तवापेक्षा सुंदर\nस्वप्न म्हणजे भ्रांती, हरवल्या जीवाची\nस्वप्न म्हणजे आठवण, पाणावल्या डोळ्यांची\nस्वप्न म्हणजे वेदना, तुटलेल्या हृदयाची\nस्वप्न म्हणजे आस, वेडावल्या मनाची\nस्वप्न म्हणजे ओढ, पलीकडल्या जगाची\nस्वप्न म्हणजे ध्येय, झोप उडवणारं\nस्वप्न म्हणजे लक्ष्य, बंद डोळ्यांनी दिसणारं\nस्वप्न म्हणजे भविष्य, आयुष्य घडवणारं\nस्वप्न म्हणजे सत्य, उद्याचा वर्तमान\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nजूळले विचार, जूळली मने\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nएक नातं शब्दांत गुरफटलेलं\nमेरी जिंदगी एक किताब पन्नों की\nकुछ रहा ना तेरे मेरे दरमियाँ\nखुद पे कर ले तू यकीन तो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manavvijay-news/gods-worship-1147258/", "date_download": "2020-02-23T05:26:59Z", "digest": "sha1:AWH4VFYKM7BQVHDFTSAAS3BS5VKED6MJ", "length": 29201, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नामस्मरण-नामसाधना | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nमला वाटते जगातील सगळी माणसं, आपापल्या पद्धतीने हेच करतात. म्हणजे ‘ईश्वराच्या कृपेने ठीक चाललंय’ असे म्हणतात.\nबहुतेक लोकांना असे वाटत असते की, ‘धार्मिक असणे म्हणजे चांगला माणूस असणे व म्हणून पुण्यवंत असणे.’ खरे तर तसे मानण्याचे काहीच कारण नाही. सतत देवाचे नाव घेणारा माणूस, जेवढा धार्मिक असण्याची शक्यता आहे, त्याहून तो दांभिक असण्याची शक्यता प्रत्यक्षात जास्त आहे,‘नामस्मरण’ म्हणजे नामोच्चाराने किंवा मनातल्या मनात ‘ईश्वराचे वारंवार स्मरण’ करणे होय. नामस्मरणाचा हा उपाय अनेक वेळा मनातील गोंधळावर किंवा भीतीवर, तात्कालिक मानसिक इलाज किंवा अगदी विरंगुळा म्हणूनसुद्धा वापरला जातो. उदाहरणार्थ कशाची भीती वाटली किंवा मोकळेपण असले तर रामनाम जप करणे वगैरे. ‘नामसंकीर्तन’ शब्दाचा अर्थ ‘ईश्वराचे सातत्याने नामोच्चारण किंवा स्तुतिगौरव करणे’ असा आहे. म्हणजे या दोन्ही शब्दांचे अर्थ साधारण सारखेच आहेत. अशा या नामसंकीर्तनाला आपल्या महाराष्ट्रात तरी, अध्यात्माचे अभ्यासक व गुरू पराकोटीचे महत्त्व देतात, कारण त्यांच्या मते ‘नामाइतकी ईश्वराने भरलेली दुसरी वस्तू नाही’. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने परिणामकारक अशी नामसंकीर्तनाची एक व्यवस्थित प्रक्रिया बनवून तिला ते ‘नामसाधना’ हे भारदस्त नाव देतात आणि अशी ही ‘‘नामसाधना हेच ईश्वरकृपा होण्याचे रामबाण साधन आहे,’’ असे ते म्हणतात. एवढेच नव्हे, तर नामसाधना करताना, आपला जीव त्यात गुंतविण्याचा अभ्यास (प्रत्यक्ष कृती) केली, तर त्यामुळे ईश्वरकृपा तर होतेच, शिवाय प्रत्यक्ष ईश्वरदर्शनही होऊ शकते, असा त्यांचा दावा आहे.\nपरंतु आम्हा बुद्धिप्रामाण्यवाद्यांना हे अति झाले असे वाटते, कारण आमच्या दृष्टीने ‘ईश्वर ही न वस्तू, न व्यक्ती, न शक्ती.’ (ईश्वर ही एक ‘युक्ती’ आहे असे मात्र म्हणता येईल.) ईश्वर ही फक्त एक ‘मानवी संकल्पना’ आहे व त्यामुळे ‘मला ईश्वर दर्शन झालेले आहे,’ असे जर कुणी म्हणत असेल आणि ते त्याला अगदी सत्य वाटत असेल तरीही प्रत्यक्षात ते सत्य नसून तो त्याचा आभासच होय, असे आमचे म्हणणे आहे. अशा दृष्टांत-दर्शनांविषयी व साक्षात्कारांविषयी मागील लेखात आपण काही चर्चा केलेली असल्यामुळे, या लेखात आपण फक्त नामस्मरणाविषयीच बोलू या.\nमहाराष्ट्रात (आणि भारतातही तसे असावे) एखाद्या कागदावर किंवा वहीत एक लाख वेळा ‘श्रीराम जयराम जयराम’ किंवा आणखी कुणा देवाचे नाव (किंवा मंत्र) लिहा, म्हणजे तुमच्या सर्व आधीव्याधी व दु:खे नष्ट होतील, असे सांगणारे गुरुबाबा किंवा महापुरुष आणि गंभीर चेहऱ्याने त्यांचा सल्ला घेणारे महाभाग इथे दिसून येतात. ‘आम्हाला या उपायाचा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे,’ असे ठासून सांगणारे महाभागही इथे भेटतात. बरोबर आहे. एकदा का ‘नामस्मरणासारख्या सोप्या उपायाने, जन्मजन्मांतरीच्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात’ हे भाबडय़ा जनांच्या मनावर बिंबवलेले असले किंवा बिंबवीत राहिले, की काहीही होऊ शकते हो शिवाय ज्या कुणाला आपला या जन्मीचा भ्रष्टाचार, पैशाच्या मोहापायी चालू ठेवायचा आहे, त्याला तसे करून हवी तेवढी पापे करायला मुभाही मिळते.\nमी मुंबईच्या उपनगरात राहतो, त्या परिसरांतील एक प्रौढ मुस्लीम सद्गृहस्थ, जाता-येता कधी समोरासमोर भेट झाली व मी त्यांना सहज ‘कसं काय चाललंय’ असे विचारले, तर ते थांबून आकाशाकडे पाहून, हात वर करून ‘ठीक है’ असे विचारले, तर ते थांबून आकाशाकडे पाहून, हात वर करून ‘ठीक है ऊपरवाले की दुवा है ऊपरवाले की दुवा है’ असे म्हणतात. मला वाटते जगातील सगळी माणसं, आपापल्या पद्धतीने हेच करतात. म्हणजे ‘ईश्वराच्या कृपेने ठीक चाललंय’ असे म्हणतात. असे करण्यात माणसाचे तीन हेतू असतात. ‘ठीक चाललंय’ हे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर, त्या ठीक चालण्याचे श्रेय स्वत:कडे न घेता ईश्वराला देणे हा दुसरा हेतू, आपण कसे नि:स्पृह आहोत हे दाखविण्यासाठी आणि तिसरा हेतू असा की, ‘मी आस्तिक, धार्मिक व सश्रद्ध आहे’ हे न विचारता सांगण्यासाठी. बहुतेक लोकांना असे वाटत असते की, ‘धार्मिक असणे म्हणजे चांगला माणूस असणे व म्हणून पुण्यवंत असणे.’ खरे तर तसे मानण्याचे काहीच कारण नाही. सतत देवाचे नाव घेणारा माणूस, जेवढा धार्मिक असण्याची शक्यता आहे, त्याहून तो दांभिक असण्याची शक्यता प्रत्यक्षात जास्त आहे, कारण स्वत:चे दोष झाकण्यासाठी धार्मिकता हा परिणामकारक बुरखा म्हणून वापरला जाण्याची शक्यता प्रत्यक्षात जास्त आहे आणि धार्मिकता याचा अर्थ ‘धर्माचे कर्मकांड आचरणे’ एवढाच असेल, तर ‘त्यामुळे मनुष्य चांगला ठरतो’, असे कसे म्हणता येईल’ असे म्हणतात. मला वाटते जगातील सगळी माणसं, आपापल्या पद्धतीने हेच करतात. म्हणजे ‘ईश्वराच्या कृपेने ठीक चाललंय’ असे म्हणतात. असे करण्यात माणसाचे तीन हेतू असतात. ‘ठीक चाललंय’ हे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर, त्या ठीक चालण्याचे श्रेय स्वत:कडे न घेता ईश्वराला देणे हा दुसरा हेतू, आपण कसे नि:स्पृह आहोत हे दाखविण्यासाठी आणि तिसरा हेतू असा की, ‘मी आस्तिक, धार्मिक व सश्रद्ध आहे’ हे न विचारता सांगण्यासाठी. बहुतेक लोकांना असे वाटत असते की, ‘धार्मिक असणे म्हणजे चांगला माणूस असणे व म्हणून पुण्यवंत असणे.’ खरे तर तसे मानण्याचे काहीच कारण नाही. सतत देवाचे नाव घेणारा माणूस, जेवढा धार्मिक असण्याची शक्यता आहे, त्याहून तो दांभिक असण्याची शक्यता प्रत्यक्षात जास्त आहे, कारण स्वत:चे दोष झाकण्यासाठी धार्मिकता हा परिणामकारक बुरखा म्हणून वापरला जाण्याची शक्यता प्रत्यक्षात जास्त आहे आणि धार्मिकता याचा अर्थ ‘धर्माचे कर्मकांड आचरणे’ एवढाच असेल, तर ‘त्यामुळे मनुष्य चांगला ठरतो’, असे कसे म्हणता येईल पूजा आणि कर्मकांड न करता, त्यासाठीचा वेळ सत्कृत्यांसाठी वापरणारा माणूस हा ‘जास्त चांगला माणूस’ नाही का पूजा आणि कर्मकांड न करता, त्यासाठीचा वेळ सत्कृत्यांसाठी वापरणारा माणूस हा ‘जास्त चांगला माणूस’ नाही का नामस्मरण, पूजा व कर्मकांडात मन व शरीर गुंतवून, आजूबाजूच्या दुर्दैवांकडे, दु:खांकडे डोळेझाक करणाऱ्या माणसाला खरेच का ‘चांगला माणूस’ म्हणता येईल\nम्हातारपणी शरीर साथ देईनासे झाले, उठणे, बसणे, लहानसहान कामे करणेसुद्धा कष्टप्रद झाले की फक्त ईश्वराचे नामस्मरण व होईल तेवढी पूजा-प्रार्थना करीत, देवाचे बोलावणे येण्याची वाट बघत जगायचे, असे अनेक वृद्धांना वाटत असते किंवा आपली तशी परंपराच आहे म्हणा ना; परंतु प्रत्येक वृद्धाच्या पाठी त्याचा आयुष्यभराचा अनुभव आणि व्यासंग असतो. आयुष्यात प्रत्येकाने काही न काही कौशल्ये आत्मसात केलेली असतात. तेव���हा नुसतेच हरी हरी करीत जगण्यापेक्षा ज्येष्ठांनी आपली ती कौशल्ये व तो अनुभव यांचा कुठल्या तरी प्रकारे समाजाला उपयोग होईल असे जगणे हे समाजहिताच्या दृष्टीने जास्त श्रेयस्कर आहे. हरी हरी करीत जगणे, हा काय त्याहून चांगला पर्याय आहे का असे म्हणताना कुणाचाही दोष दाखविण्याचा किंवा कुणाचाही अपमान करण्याचा माझा हेतू नाही. नामस्मरणात वेळ किंवा आयुष्य घालवण्यापेक्षा, समाजोपयोगी असे काही करणे शक्य असेल, तर ज्येष्ठांनी ते करणे चांगले एवढेच मी म्हणतो.\nमी जेव्हा शाळकरी मुलगा होतो, तेव्हा पुराणकथांतील काही भक्तांनी केलेल्या घोर तपस्यांच्या गोष्टी वाचून-ऐकून मलाही कधी कधी उत्साहित होऊन, आपणही एखाद्या मोठय़ा देवाची गाढ ‘तपश्चर्या’ करावी असे वाटत असे; पण तशी तपश्चर्या करण्याकरिता, भयानक जंगलात एकांतात दीर्घकाळ जाऊन बसणे आवश्यक होते आणि तपश्चर्या करायची म्हणजे काय, तर ईश्वरनामाचा सतत जप करीत राहायचे एवढेच मला ठाऊक होते. त्या नामस्मरणाने ईश्वर का व कसा प्रसन्न होईल त्याचा काही अंदाज मला तेव्हा करता येत नव्हता आणि अजूनही करता येत नाही. आता मी ८० वयाच्या आसपास पोहोचलेला असताना या वयात ‘मला अशा कशाचीच गरज उरलेली नाही,’ असेही म्हणता येईल. म्हणजे मला नको ईश्वरदर्शन, नको कृपा, नको स्वर्ग आणि नको तो मोक्षसुद्धा. चला बरे झाले. माझा जेव्हा व जसा मृत्यू होईल, तोच माझा मोक्ष. तेव्हा मी निसर्गनियमाने संपेन आणि मला अमर आत्मा नसल्यामुळे माझा ‘पुनर्जन्म’ही होणार नाही. माझा शेवट होईल व त्याचा मी आनंदाने स्वीकार करीन.\nमहाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांनी १९८२ साली ‘नामस्मरणाचा रोग’ या नावाचा एक लेख लिहिला होता. त्यात त्यांना सारांशाने असे म्हणायचे होते की, महात्मा गांधी, महात्मा फुले, सावरकर, आंबेडकर अशांसारख्या महान व्यक्तींचे आपण केवळ नाव घेतो म्हणजे त्यांचा नामोच्चार व नामस्मरण करतो आणि मग त्या महात्म्याने सांगितलेली तत्त्वे आचरणात आणण्याची आपली जबाबदारी संपली असे मानतो. हा लेख आपल्या आजच्या विषयाशी संबंधित असल्याने त्यातील तीन वाक्ये नमुन्यादाखल इथे देत आहे. (१) फुले मंडईत, महात्मा फुले जयंतीनिमित्त होणाऱ्या सार्वजनिक सत्यनारायणाविषयी :- ‘म्हणजे एकाच जागी फुल्यांचे नामस्मरण आणि ज्या भाकडकथांना फुल्यांनी आज���्म विरोध केला त्या सत्यनारायणाचेही नामस्मरण, तिथेच व तेव्हाच. (२) एकदा (एखाद्या महात्म्याचे) नामस्मरण सुरू झाले की त्या माणसाचा देव होतो आणि ‘बुद्धिनिष्ठ चिकित्सेची’ हकालपट्टी होते. (३) पूर्वी पंढरपूरच्या यात्रेत हजारो माणसे कॉलऱ्याने मरत असत. ते भयानक मरण लाखो लोकांनी केलेल्या नामाच्या गजराने थांबले नाही. ते थांबवले कॉलऱ्याची लस शोधून काढणाऱ्या वैज्ञानिकाने.\nअलीकडे काही आध्यात्मिक गुरूंनी, नामसाधना लोकप्रिय करून तिचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या पुस्तकांतून काही प्रमेये मांडली आहेत; पण ती सर्व प्रमेये श्रद्धामूलक व शब्दप्रामाण्यावर विसंबून आहेत असे दिसते. त्यांच्याविषयी आम्हा बुद्धिप्रामाण्यवाद्यांची निवडक निरीक्षणे खालीलप्रमाणे आहेत. (१) नामसाधनेने धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ (ध्येये) प्राप्त होतात, असे ते म्हणतात. त्यापैकी मधली अर्थ आणि काम ही अध्यात्माहून साफ वेगळी असलेली ध्येयेसुद्धा नामसाधनेने कशी प्राप्त होतील याचे बुद्धीला पटण्याजोगे उत्तर कुणी देऊ शकत नाही. (२) नामसाधनेने घडणाऱ्या प्रक्रिया व येणाऱ्या अनुभवांबाबत ज्यांना अनुभूती आहे त्यांच्यात एकवाक्यता मुळीच नाही. त्यात कुणी साधकाच्या विरक्तीला, कुणी अतिमानुषी संवेदनेला, तर कुणी योगप्रक्रियेला महत्त्व देतात, तर काही जण गूढवादाच्या आधाराने त्यांचे अनुभव सत्य असल्याचे पटविण्याचा प्रयत्न करतात. (३) काही जण ईश्वरकृपा झाली तरच ईश्वरदर्शन होईल, असे सांगतात, तर काही जण नामसाधनेने अनेक जणांना ईश्वरदर्शन प्रत्यक्ष झालेले आहे, असे म्हणतात. (४) काही जण ही प्रमेये वैज्ञानिक प्रमेयांप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करतात, पण त्यात इतकी गृहीते असतात की, शेवटी त्यांच्या सिद्धांतात ‘बिनशर्त सत्य’ असे काहीच उरत नाही. (५) प्रामाणिक नामसाधना करणाऱ्या मनुष्याचे सद्विचार आणि सदाचार यात कदाचित वाढ होईल, तो आध्यात्मिक बनेल, चिंतनमग्न राहील वगैरेंसारखे त्यांचे दावे, मान्य करता येतीलही; कारण या सर्व मानसशास्त्रीय प्रक्रिया आहेत; पण नामस्मरणाने कुणावर ईश्वरकृपा झाली असेल, ईश्वरदर्शन झालेले असेल, तर तो त्याचा अनुभव वस्तुनिष्ठ किंवा सार्वत्रिक नसल्यामुळे म्हणजे तो केवळ व्यक्तिनिष्ठ अनुभव असल्यामुळे व तो सिद्ध करता येत नसल्यामुळे, आम्हाला तो मान्य ह��ऊ शकत नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 दृष्टान्त, साक्षात्कार आणि चमत्कार\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/nanabhau-falgunrao-patole/articleshow/72341265.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-02-23T05:31:49Z", "digest": "sha1:HA7TDFXIQ2UJREUOJCSX62KKS2VXTHST", "length": 11815, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nanabhau Falgunrao Patole : लढवय्या - nanabhau falgunrao patole | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nशेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारकी आणि खासदारकी पणाला लावणाऱ्या नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून नवी कारकीर्द सुरू झाली आहे. बॅरि. शेषराव वानखेडे यांच्यानंतरचे पटोले हे विदर्भातील दुसरे विधानसभाध्यक्ष.\nशेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारकी आणि खासदारकी पणाला लावणाऱ्या नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून नवी कारकीर्द सुरू झाली आहे. बॅरि. शेषराव वानखेडे यांच्यानंतरचे पटोले हे विदर्भातील दुसरे विधानसभाध्यक्ष. पायदळ मोर्चा, बैलबंडी मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा काढून सरकार आणि प्रशासनाला धक्के देणाऱ्या पटोले यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली, भ��डारा जिल्हा परिषदेतील अपक्ष सदस्य म्हणून. ते वर्ष होते १९९२. १९९५मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून लाखांदूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविली. पराभूत झालेत. १९९९मध्ये ते काँग्रेसकडून लढले. पहिल्यांदा आमदार झाले. २००८ साली राज्यात आघाडीचे सरकार असताना आणि पटोले हे खुद्द काँग्रेसचे आमदार असताना त्यांनी धान उत्पादकांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. आमदारकीचा राजीनामा दिला. २०१७ साली शेतकरीप्रश्नांवरूनच भाजपचे खासदार असताना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करीत खासदारकीचा राजीनामा दिला. ते भाजपचेही आमदार होते. काँग्रेसमध्ये परतल्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांनी नागपुरातून नितीन गडकरी गडकरी यांना आव्हान दिले. विधानसभा निवडणुकीत साकोलीतून भाजपच्या परिणय फुके यांचा पराभव करीत ते यंदा चौथ्यांदा विधानसभेत आले. ओबीसी नेते ही पटोले यांची आणखी एक ओळख. सत्तास्थापनेची शक्यता मावळल्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप आणि ‘अपारंपरिक’ महाविकास आघाडी या दोहोंत आता विधानसभाध्यक्ष म्हणून पटोलेंना समन्वयाचा सूर आळवावा लागणार आहे. हे संयमाचे पद आहे. पटोले यांचा स्वभाव ठरला आक्रमक. पक्षाने त्यांना विधानसभाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय म्हणजे सभागृहातील एक लढवय्या आमदार वजा करणे आहे. आता सभागृहाचे कामकाज चालविताना पटोलेंना स्वभावातील आक्रमकता कौशल्याने वापरावी लागणार आहे. किंबहुना हे त्यांच्यासाठी आव्हान आहे आणि आव्हानांना भिडणे हा पटोलेंचा पिंड आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:विधानसभा अध्यक्ष|महाविकास आघाडी|नाना पटोले|Vidhan Sabha speaker|Nanabhau Falgunrao Patole\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nत्यांना नकार पचवायला शिकवा\nग्रॅफिन: कार्बनचा विलक्षण अवतार\nचीन-पाकिस्तान संबंधांत भारताचे स्थान\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/evolution-of-birds-1034650/", "date_download": "2020-02-23T05:06:07Z", "digest": "sha1:MSZ4V2ROXPX77GMSTFF43VK44UN3BS6W", "length": 24863, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आकाशी झेप घेती पाखरे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nआकाशी झेप घेती पाखरे\nआकाशी झेप घेती पाखरे\nपक्ष्यांची खासियत आहे त्यांचा उडाणटप्पूपणा. दिवसाकाठी आपल्या नित्यपरिचयाचे मना-राघू अगदी सहजी तीस-चाळीस किलोमीटरची भटकंती करतात, तर अल्बेट्रॉससारखे सागरपक्षी हजार-हजार किलोमीटरचे अंतर काटतात.\nध्रुव तारा तर ओळखतातच\nत्यांच्या मेंदूत एक दिशादर्शक\nहोकायंत्र बसवले गेले आहे\nपक्ष्यांची खासियत आहे त्यांचा उडाणटप्पूपणा. दिवसाकाठी आपल्या नित्यपरिचयाचे मना-राघू अगदी सहजी तीस-चाळीस किलोमीटरची भटकंती करतात, तर अल्बेट्रॉससारखे सागरपक्षी हजार-हजार किलोमीटरचे अंतर काटतात. बार-हेडेड गॉडविट हा पाणटिवळ्याचा छोटेखानी भाईबंद अलास्कात पिल्ले वाढवून अकरा हजार किलोमीटरचे न्यूझीलंडपर्यंतचे अंतर ओळीने न थांबता काटतो. या सगळ्या उनाडगिरीसाठी अंगात भरपूर जोम पाहिजे, सळसळते गरम रक्त पाहिजे. जोशिल्या मोरीमाशांच्या, शार्काच्या अंगातही गरम रक्त खेळते; पण त्यांचे तापमान खाली-वर होत राहते. आजमितीस सतत एका तापमानाच्या गरम रक्ताचे प्राणी आहेत पक्षी आणि आपल्यासारखे सस्तन पशू. पक्षी आणि सस्तन पशू डायनोसॉरांबरोबर सायनॉप्सिड पूर्वजांपासून तीस-बत्तीस कोटी वर्षांपूर्वी उपजले, तेव्हा असा अंदाज आहे की, डायनोसॉरांचे रक्तही गरम होते. या गरम रक्ताचे जसे अंगातला जोश वाढवण्यात फायदे आहेत, तसेच तोटेही. हत्तींना नुसते जगण्यासाठी रोज पंधरा-पंधरा तास चरत राहावे लागते. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी जेव्हा दख्खनच्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने आणि पृथ्वीवर एक प्रचंड उल्का आदळल्याने सगळे जग दीर्घकाळ अंधारात बुडून गेले तेव्हा हे गरम ��क्ताचे प्राणी अडचणीत आले. त्यातल्या डायनोसॉरांचा तर र्निवशच झाला; पण पक्षी, सस्तन पशू तगून राहिले. हजारो वर्षांची ही काळरात्र संपल्यावर पक्ष्यांचे, सस्तन पशूंचे फावले. आता त्यांचे आधीचे वरचढ स्पर्धक डायनोसॉर संपुष्टात आले होते, त्यांना नवनवे आहार-विहार उपलब्ध झाले होते. अशा वेगवेगळ्या आहार-विहारांशी मिळते-जुळते घेऊन पक्ष्यांचे, सस्तन पशूंचे वैविध्य फोफावले.\nआपल्या जलद हालचालींचा फायदा उठवत पक्षी ज्यांच्यावर जगणे इतर मंद प्राण्यांना अशक्य आहे अशी विरळ, विखुरलेली, काही विशिष्ट ऋतूंतच उपलब्ध असलेली संसाधने वापरू शकतात. सागरसंचारी अल्बेट्रॉस मासे, िझगे, माणक्यांसारखे खूप विखुरलेले भक्ष्य शोधत िहडतो. यासाठी त्याला दिवसाकाठी हजार-हजार किलोमीटरची भटकंती करायला लागते. या साऱ्या उड्डाणासाठी तो वाऱ्याची शक्ती मोठय़ा\nखुबीने वापरतो. वाळवंटात राहणारे घोडतित्तर किंवा सॅन्डग्राउज पक्षी गवताचे अगदी कोरडे बी खाऊन उदरनिर्वाह करतात. अर्थातच त्यांना सपाटून तहान लागते. वाळवंटात पाण्याचे अगदी मोजके साठे असतात. हजारो घोडतित्तर रोज सकाळ-संध्याकाळ साठ-साठ किलोमीटर दूरच्या पाणवठय़ांवर पोचतात आणि पुन्हा तेवढेच अंतर कापत अन्न, निवारा शोधायला लागतात. हवेत उडणाऱ्या कीटकांवर गुजराण करणाऱ्या आभोळ्या एकदा सकाळी पंख पसरले, की रात्री आपल्या निवाऱ्यावर परतल्यावरच मिटतात, तर रातवे अशाच पद्धतीने रात्री उडणाऱ्या किडय़ा-मकोडय़ांचा समाचार घेतात.\nइतर पक्षिजाती ऋतुमानानुसार भटकत राहतात. बगळे, ढोकरी, चाटू, ढोक हे पाणपक्षी कुठल्या तळ्यात, ओढय़ात, नद्यात पाणी आहे हे धुंडाळत फिरतात. उलट पिवळ्या गाठीची टिटवी आणि धावीक पक्षी कोरडय़ा जागा शोधत िहडतात. डोंगरी धनेश, मोठा अबलख धनेश हे हॉर्नबिल जंगलात कुठे, कुठली फळे पिकली आहेत याच्या मागावर फिरतात. हिमालयातले कावळे, तांबट, तित्तर, चुम्बू हिवाळ्यात पायथ्याकडे उतरतात, तर उन्हाळ्यात डोंगरमाथ्याकडे कूच करतात.\nपण खरी मोठी भटकंती करतात उन्हाळ्यात थंड प्रदेशात पिल्ले वाढवून हिवाळ्यात उष्ण कटिबंधात गुजराण करणारे पक्षी. पृथ्वीवर उत्तर गोलार्धात बरेच क्षेत्र जमिनीने व्यापलेले आहे, तर दक्षिण गोलार्धात पाण्याने. म्हणून हजारो पक्षिजाती आशिया, युरोप व उत्तर अमेरिका खंडांच्या उत्तरेकडच्या मुलुखांत किंवा हिमा���यासारख्या उंचावरच्या थंड पर्वतराजीत मार्च-एप्रिल ते सप्टेंबर-ऑक्टोबरच्या काळात कच्च्या-बच्च्यांचे लालन-पालन करतात आणि उरलेले महिने या खंडांच्या जास्त दक्षिणेकडच्या प्रदेशांत किंवा\nआफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया खंडांत व्यतीत करतात. ध्रुव प्रदेशातली कुररी (आíक्टक टर्न – स्पेलिंग टीईआरएन) पक्षीण उत्तर गोलार्धातल्या उन्हाळ्यात अमेरिका, युरोप व आशिया या तीनही खंडांतल्या उत्तर ध्रुवाला लागून असलेल्या प्रदेशांत पिल्ले पोसते. इथे जसे शिशिराचे आगमन होते तशी ती वीस हजार किलोमीटर दूरच्या अन्टाíक्टक खंडाकडे प्रयाण करते; पण सरळ रेषेत नव्हे, तर वाऱ्यांचा फायदा घेत घेत ती तीस-चाळीस हजार किलोमीटरचा प्रवास करते. मग दक्षिण गोलार्धात तिथल्या उन्हाळ्यात सागरी प्राण्यांचा फडशा पाडून ही पुन्हा उत्तर ध्रुवाकडे झेप घेते. इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा दर वर्षी लख्ख सूर्यप्रकाशात जास्त वेळ काढणारे हे पाखरू सरासरी वीस वर्षांच्या आयुष्यात पंचवीस लक्ष किलोमीटर भटकते.\nआपल्या महाराष्ट्रातही असे अनेक हिवाळी पाहुणे मुक्कामी येतात. मी शाळेत असताना आमच्या बागेतल्या हिरवळीच्या ओलसर तुकडय़ावर एक करडय़ा डोक्याची धोबीण नेमाने हजर व्हायची. जवळ जवळ दोन महिने आमच्याकडे मुक्कामाला असायची अन् मग पसार व्हायची. ती एप्रिल ते ऑगस्टदरम्यान कुठे तरी स्वीडन ते सायबेरिया या युरोप – आशिया खंडांच्या उत्तर सीमेवरील प्रदेशात एखाद्या नदीकाठी बीळ खोदून त्यात आपल्या चिल्लापिल्लांना वाढवून थंडीचे दिवस आले की ऊब, अन्नाच्या शोधात भारताकडे झेप घेत होती. भारतात आपल्या पसंतीच्या ठरावीक ठिकाणी, ठरावीक दिवस काढून उन्हाळ्याच्या तोंडाशी पुन्हा उत्तरागमन करत होती. तिच्या पायात वाळे घातले नव्हते म्हणून खात्रीने सांगता येत नसले तरी निदान सात-आठ वष्रे तरी दर वर्षी तीच धोबीण आमच्या बागेत मुक्कामाला येत असावी. एकोणिसशे बासष्ट ते चौसष्टच्या दरम्यान केरळात पायात वाळा घातलेल्या अशा चार धोबिणी चार ते सोळा महिन्यांनंतर सुमारे चार हजार किलोमीटरच्या अंतरावर मध्य आशियातल्या कझाकस्तानात आणि किíगझिस्तानात सापडल्या होत्या.\nया पक्ष्यांना एवढा लांबचा प्रवास कसा नेटकेपणे जमतो त्यांना बरोबर दिशा कशी समजते त्यांना बरोबर दिशा कशी समजते पुण्यातल्या एका घरातल्या ���िरवळीवर नेमके कसे पोचता येते पुण्यातल्या एका घरातल्या हिरवळीवर नेमके कसे पोचता येते पक्ष्यांची दृष्टी आपल्याहूनही तीव्र आहे. शिवाय त्यांना प्रकाशाच्या लहरींच्या कंपनपातळीची, पोलराइज्ड प्रकाशाची जाण असते. पोलराइज्ड प्रकाशातून सूर्य ढगांनी पूर्ण झाकला असला किंवा अस्ताला गेला असला, तरी त्याची दिशा समजू शकते. रात्री पक्षी उपजतच ध्रुव तारा ओळखतात आणि उत्तर दिशा ताडतात; पण कमाल म्हणजे पक्षी होकायंत्राच्या सुईप्रमाणे चुंबकीय क्षेत्र, त्याची दिशा, त्याची तीव्रता ओळखतात. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र वेळोवेळी दिशा पलटवते. जगभरच्या साऱ्या खडकांत ते जिथे जेव्हा बनले त्या वेळच्या चुंबकीय क्षेत्राची निशाणी असते. महाराष्ट्राचा काळा फत्तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून घडत असताना भारतीय भूखंड दक्षिण गोलार्धात होता. त्याचे चुंबकीय क्षेत्र व तीव्रता त्या वेळच्या परिस्थितीत ठरली, भारतातल्या दुसऱ्या फत्तरांहून वेगळी आहे. शिवाय हिच्यात स्थानिक खडकांच्या रचनेमुळे, रासायनिक घटनेमुळे सूक्ष्म फरक असतात. म्हणून जगभरच्या खडका-खडकांचे चुंबकीय क्षेत्र वेगवेगळे आहे. हे पारखत पारखत पक्षी हजारो किलोमीटर पार करून पुण्यातल्या हिरवळीसारख्या अगदी नेमक्या स्थळी नेटकेपणे पोचू शकतात. अशी आहे उत्क्रान्तीची अजब किमया\n*लेखक ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nउन्हाच्या चटक्याचा पक्ष्यांना फटका\nउन्हाच्या झळा आणि पतंगाच्या मांजाचा पक्ष्यांना त्रास\nघटलेल्या फटाके विक्रीने पक्ष्यांना जीवदान\nमान्सूनच्या आगमनाची वर्दी निसर्गाच्या वेधशाळेलाही\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आर���ग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 चंचल अमुची धरणीमाता\n2 चटकचांदण्या, विषकन्या आणि मायावती\n3 बुरसली अन् बहरली भूमी अशी\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2016/03/blog-post_24.html", "date_download": "2020-02-23T04:49:51Z", "digest": "sha1:D6LVOGVO3HOLN6SNRZ7TZOEOUDZQNXOC", "length": 16473, "nlines": 61, "source_domain": "www.berkya.com", "title": "भाऊनीही काढले 'मी' म्हणणा-या संपादकांचे वाभाडे ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्ह��ूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nगुरुवार, २४ मार्च, २०१६\nभाऊनीही काढले 'मी' म्हणणा-या संपादकांचे वाभाडे\n११:०४ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनीही,बंद पडलेल्या मी मराठी चॅनलच्या आणि सतत मी - मी म्हणणा-या संपादकांचे चांगेलच वाभाडे काढले आहेत.लंडनमधील डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेली इमारत खरेदी करायला निघालेल्या मालकांकडे इतका पैसा कुठून आला,हे विचारणा करण्याऐवजी त्यांची स्तुती करण्यात हे महाशय गर्क झाले होते,आता मालक जेलमध्ये गेल्यावर अवघ्या तीन महिन्यांत हे चॅनल बंद पडले,मग इतका पैसा कुठे गेला,याचे उत्तर हे महाशय मालकांना विचारतील का \nखरचं हा मालक ती इमारत विकत घेणार होता की संपादकांनी सोडलेली पुडी होती \nभाऊच्या ब्लॉगमधील अंशत: भाग -\nअनेकांना काहीही लिहीता येत नाही किंवा व्यासंगही नसतो. जाहिरातीच्या वा अन्य मार्गाने भांडवली कारभार भरभराटीला आणण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेतला जातो. किंबहूना त्यासाठीच अन्य व्यवसायातील पैसा माध्यमात गुंतवला जातो. एका मराठी वर्तमानपत्र व वाहिनीचा मालक सध्या अफ़रातफ़रीच्या आरोपाखाली तुरूंगात जाऊन पडला आहे. त्यामुळे चार महिने तिथल्या पत्रकार संपादकांना पगारही मिळू शकलेला नाही. छापायचे काय आणि प्रक्षेपित काय करायचे, याची भ्रांत आहे. परंतु त्याच वाहिनीच्या संपादकांच्या काही महिन्यापुर्वीच्या गमजा कोणी आठवून बघाव्यात. लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वा़स्तव्य झालेली इमारत राज्य सरकारने विकत घेतली नाही तर ह्या वाहिनीच्या मालकाने विकत घेण्याची घोषणा केली होती. त्याचा गौरव करण्यात त्याचे संपादक गर्क होते. तेव्हा त्यांना आपल्या मालकाकडे इतका पैसा कुठून आल���, असा साधा प्रश्न पडला नाही. आताही मालक गजाआड जाऊन पडला आहे, त्याविषयी अवाक्षर हे संपादक बोलणार नाहीत. ही आजकालच्या संपादक पत्रकारांची लायकी झाली आहे. पैशाला पासरी पत्रकार व संपादक विकत मिळतात. आपापल्या स्वातंत्र्याची द्रौपदी वस्त्रहरणाला सादर करण्यासाठी रांग लावून अनेक बुद्धीमान संपादक पत्रकार ताटकळत उभे आहेत. पुरेसे दु:शासन दुर्योधन पैसा ओतून बाजारात येत नाहीत, याचे अनेकांना दु:ख आहे. कारण आता वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे ही समाज प्रबोधनाचे साधन राहिलेल्या नाहीत. आपापले अजेंडे घेऊन लोकांच्या गळी मारणारी यंत्रणा म्हणून माध्यमे वापरली जातात. त्यासाठीचा येणारा अवाढव्य खर्च जो भागवणार, त्याचाच अखेरचा शब्द असेल ना\nकाय म्हणतात भाऊ ते त्यांच्या ब्लॉगवर वाचा....\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुण्यातील हाय प्रोफाइल खंडणी प्रकरणी टीव्ही मीडिया झोपला \nपुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या हाय प्रोफाईल खंडणी प्रकरणाच्या बातम्या एकाही टीव्ही चॅनल्सवर अद्याप झळकल्या नाहीत, त्यामुळे पुणेकरां...\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये राजकारण जोरात \nमुंबई - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंग यांची बदली ...\nपोलीस मित्र गजाआड , आता पत्रकारांचा नंबर \nपुणे - ७५ लाखाच्या खंडणी प्रकरणी पोलीस मित्र जयेश कासट याला पोलिसांनी गजाआड केल्यानंतर आता लाचेत वाटेकरी होणाऱ्या पत्रकारांची ...\nखंडणी प्रकरणात पुण्यातील १४ पत्रकार अडकले \nपुणे - शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७...\nपत्रकारांना सोशल मीडियात ट्रोल करणे सोपे आहे. विशेष करून वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार हे ट्रोलर्सचे 'सॉफ्ट टार्गेट' असल्याचे दिस...\nदिव्य मराठीचा नवा प्रयोग संपादक संजय आवटे यांच्या अंगलट \nऔरंगाबाद - सकाळी ७.३० वाजता लगबगीने महाविद्यालयाकडे निघालेल्या एका २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भरर...\nदिव्य मराठीकडे 3 कोटी रुपयांची थकबाकी, पत्रकारांचा पीएफ थकवला...\n��रंगाबाद - जोखीम पत्करून, जीवाची पर्वा न करता पत्रकारीता करणार्या पत्रकरांना हक्काच्या व्हेज बोर्डनुसार म्हणजे मजिठिया वेतन आयोगानुसार ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/trupti-desai-talk-on-indurikar-statement-marathi-news/", "date_download": "2020-02-23T05:23:26Z", "digest": "sha1:ETRRP2FBNVTZG3XDQAZKXETGKE6IYTD3", "length": 7486, "nlines": 92, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "इंदुरीकरांच्या मुसक्या आवळा- तृप्ती देसाई", "raw_content": "\nइंदुरीकरांच्या मुसक्या आवळा- तृप्ती देसाई\nपुणे | आपल्या कीर्तनातून भल्याभल्यांची भंबेरी उडवणारे आणि तुफान फॅन फोलोविंग असणारे ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्याच कीर्तनातील वक्तव्याने चांगलेच गोत्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.\nआधी संभाजी भिडे आणि आता इंदुरीकर महाराज. स्त्रियांबद्दल असं बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे इंदुरीकरांवर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.\nओझर येथे झालेल्या किर्तनात सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असा दावा इंदुरीकरांवर महाराजांनी केला होता.\nदरम्यान, महाराजांना केलेलं वकतव्य म्हणजे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. PCPNDT कायद्यानुसार कलम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला.\n-‘अर्जुन रेड्डी’ फेम विजय देवरकोंडाचं होणार बॉलिवूडमध्ये लॉन्चिंग\n-न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे; विजय सत्याचाच होईल- रोहीत पवार\n-‘तेरे दर पर सनम चले आये’; लालूंचा नितीश कुमारांना फिल्मी स्टाईल टोला\n-…म्हणून राज्य निवडणूक आयोगाने बजावली राज ठाकरेंना नोटीस\n-वडील चालवतात पंक्चरचं दुकान; अन् लेक झाला सलग दोन वेळा दिल्लीचा आमदार\nही बातमी शेअर करा:\nTagsbhumata bridhet Indurikar Maharaj Marathi News Trupti Desai तृप्ती देसाई निवृती महाराज इदुरीकर भूमाता ब्रिगेड मराठी बातम्या\nभाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटील\nरोहित पवार म्हणतात, न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे… विजय सत्याचाच\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nरोहित पवार म्हणतात, न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे… विजय सत्याचाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80/", "date_download": "2020-02-23T03:54:48Z", "digest": "sha1:Y6L7V4WJLYWTQEWXU2Z367BZ6XL3LPBA", "length": 2913, "nlines": 61, "source_domain": "mpcnews.in", "title": "अपंग कल्याण निधी Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : अपंग कल्याण निधी होणार थेट अपंगाच्या खात्यावर जमा\nएमपीसी न्यूज- अपंग कल्याण निधीमधून लोणावळा शहरातील नोंदणीकृत 104 अपंगाना प्रत्येकी 18 हजार प्रमाणे 18 लाख 72 हजार रुपयांचा निधी थेट त्याच्या खात्यात जमा केला जाणार आहे. 15 ऑगस्ट पूर्वी ही रक्कम खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती…\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच��या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\nPune : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे चोरटे गजाआड; गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/08/IAF-A-Cut-Above-game.html", "date_download": "2020-02-23T04:06:11Z", "digest": "sha1:5MPGCFDSQ4U4ZJSKUWMFMR3EUWLYJDRD", "length": 5402, "nlines": 62, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "विंग कमांडर अभिनंदन प्रमाणे तुम्हालाही करता येणार 'थेट हल्ला'", "raw_content": "\nविंग कमांडर अभिनंदन प्रमाणे तुम्हालाही करता येणार 'थेट हल्ला'\nवेब टीम : दिल्ली\nसर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानचा हल्ला परतवून लावतांना भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांनी शौर्याचे उदाहरण दिले होते. त्यांच्याप्रमाणेच शत्रूराष्ट्राच्या दहशतवादी स्थळांवर तुम्हालाही आता 'थेट हल्ला' करता येणार आहे. भारतीय वायुसेनेने ही संधी मोबाईल गेमच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध करून दिली आहे.\nभारतीय वायुसेना (Indian Air Force) यांनी Threye Interactive या डेव्हलपरसोबत भागीदारी करून इंडियन एयर फोर्स ए कट अबव्ह ही मोबाइल गेम सादर केली आहे. ही गेम अँड्रॉइड व iOS दोन्हीवर उपलब्ध झाली आहे. या गेममध्ये आपल्याला भारतीय वायुसेनेची विविध विमाने खास पर्याय वापरत उडवून गेममधील मिशन्स पूर्ण करता येतील\nही गेम सध्यातरी सिंगल प्लेयर असून येत्या काळात मल्टीप्लेयर मोडसुद्धा दिला जाऊ शकतो. ऑक्टोबर २०१९ पर्यंत ही गेम पूर्ण सुविधांसह अपडेट केली जाईल. त्यावेळी मल्टीप्लेयर मोडचा समावेश होईल. काही जणांच्या माहितीनुसार यामध्ये बालाकोट सर्जिकल स्ट्राइकवर आधारित मिशन सुद्धा जोडण्यात येणार आहे. IAF विंग कमांडर अभिनंदन यांना गेम कॅरक्टर रूपात समाविष्ट करण्यात आल्याचं तर ट्रेलरमध्येच दिसत आहे\n टच आधारित कंट्रोल्सद्वारे ही विमाने नियंत्रित करता येतील. या गेमच्या सुरुवातीला गेमबद्दल माहिती देणारं टयुटोरियल पाहायला मिळेल. विमानं कशी उडवायची, युद्ध कसं करायचं यासंबंधीत कंट्रोल्सचा कसा वापर करायचा हे शिकायला मिळेल. या गेमद्वारे तरुणांमध्ये वायुसेनेबद्दल उत्साह निर्माण व्हावा असा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/Home/ViewNews/10614", "date_download": "2020-02-23T05:11:54Z", "digest": "sha1:KVN7Q2DRAB3QWIYGPY4VGXY4KB6ISGFJ", "length": 6723, "nlines": 94, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nशिक्षक समितीच्यावतीने आदिती तटकरे यांचा सत्कार\nशिक्षक समितीच्यावतीने आदिती तटकरे यांचा सत्कार\nमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा कार्यकारणीच्या वतीने नवनिर्वाचित राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा भव्य सत्कार सुतारवाडी येथे केला. यावेळी जिल्हाध्यक्ष मारूती कळंबे , जिल्हा सरचिटणिस अनिल नागोठकर , कोकण विभागीय उपाध्यक्ष प्रसाद म्हात्रे , राज्य प्रतिनिधी पर्शुराम म्हात्रे , प्रकाश सुतार , जिल्हा क्रीडा व शिक्षण समिती सदस्य सुरेश चव्हाण , जिल्हा समन्वयक राजेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत मोंढे , जिल्हा कोषाध्यक्ष विकास घोगरे, कार्यालयीन चिटणिस ब्रिजेश भादेकर, जिल्हा संपर्क तथा प्रसिद्धी प्रमुख प्रसाद साळवी, सहसचिव मोहमद मोहसिन, सहसंपर्क प्रमुख आश्‍विनी पार्टे मडम, जिल्हा संघटक चंद्रकांत वरखले, महिला संघटक तन्वी गुरव, तालुकाध्यक्ष, सचिव व पदाधिकारी अजय कापसे, नारायण गायकर, किशोर जाधव, विद्या रोहेकर, संतोष यादव, किशोर पोळेकर, संतोष खलापकर, बालाजी राठोड, जयेश महाडिक, तालुकाध्यक्ष सुधाकर पालकर, रमेश उभारे, पराग जाधव, संतोष उभारे, तालुकाध्यक्ष आनंद पाटील उपस्थित होते.\nठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही शरद पवार यांचे.....\nउद्धव ठाकरेंचे 7 मार्चला चलो अयोध्या\nसरकारी पदांची भरती एमपीएससीद्वारेच करा.....\nरायगडात आघाडी धर्माची ऐशी की तैशी\nभाजपवासीफ नेते राष्ट्रवादीत परतणार अन्न आणि नागरी पुरवठा....\nशालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे पुरवणार\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक व्हावी काँग्रेसनेते शशी....\nएलईडी पर्सोनेटचा 300 मासेमारी बोटींना फटका भारत रांजणकर\nट्रेलरची धडक बसुन पादचारी महिला जखमी\nमुंढाणीमध्ये विकासाला विरोध करणार्‍यांचा बंदोबस्त करा...\nरोहात युवकांना आज किमान कौशल्य प्रशिक्षण\nजखमी दुर्मिळ गव्हाणी घुबडाला जीवदान\nअर्धवट घाटरस्त्याच्या हस्तांतरणाची एमएमआरडीएला घाई\nदुर्गम भागात फुलशेतीतून साधली उन्नती\nएक्सप्रेस वे वरील चोरट्याला अटक\nपोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्यांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/56581?page=1", "date_download": "2020-02-23T06:17:47Z", "digest": "sha1:EIUVKKKQLPKLUL4P67ZHV3GLUXHG2F3V", "length": 41756, "nlines": 263, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शाळेच्या आठवणी - ज्ञान प्रबोधिनी | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शाळेच्या आठवणी - ज्ञान प्रबोधिनी\nशाळेच्या आठवणी - ज्ञान प्रबोधिनी\nगणपतीत आठवणी लिहिताना शाळेच्या गणपती उत्सवाच्या आठवणी निघाल्या आणि वेगळा धागा काढुया असे बोलणे पण झाले. पण नेहमीप्रमाणे, बाकीच्या गडबडीत ते राहुनच जात होते.\nकाल माहेरी आवरा आवरी करताना ५ वीला प्रवेश मिळाल्याचे नलुताईंच्या स्वाक्षरीचे पत्र सापडले आणि पाठोपाठ काव्यदिंडीत इन्नाने लिहिलेली \"Let My Country Awake\" ही कविता वाचली आणि परत एकदा शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. मग मात्र आज धागा काढायचाच असा निश्चय केला.\nज्ञान प्रबोधिनीबद्द्ल - शाळा / संस्था - ज्यांना काही अनुभव, आठवणी लिहायच्या आहेत, त्यांच्यासाठी हा धागा.\nमाझे डझन्भर रुमाल. उद्या\nतुमचे खरोखर कौतुक वाट्ते,\nतुमचे खरोखर कौतुक वाट्ते, शाळेच्या इतक्या आठवणी मनात जपुन थेवल्या आहेत. खेद हा वाट्तो कि अश्या आठवणी माझ्याकडे नाहीत. नाही म्हणायला माझी शाळा नाशिक मधील नावाजलेली मराथी शाळा, पण आठवणी इतक्या कडवट आहेत कि, नाशिक गेल्यावर शाळेवरुन जाताना, गेट उघडुन आत देखील जावेसे वाटत नाही.\nशाळेच्या माजी विद्यार्थीचे गटग झाले, तेव्हा, शाळा सोडुन सर्व विश्यावर बोलणे झाले.\nमलाही प्रबोधिनितल्या तिन मुलींची पालक म्हणून खूप आठवणी लिहायच्या आहेत.प्रबोधीनीने मुलींच्याच नाही तर माझ्याही जडणघडणीत हातभार लावला. शब्दाली धन्यवाद असा धागा काढल्याबद्दल.\n तुमचेही अनुभव वाचायला आवडतील.\nशोभनाताई, माझे कसले धन्यवाद.\nशोभनाताई, माझे कसले धन्यवाद. उलट तुमचे अनुभव वाचायला खुप आवडतील, नक्की लिहा.\nमला सोलापुर प्रबोधिनी आणि\nमला सोलापुर प्रबोधिनी आणि तत्सम मंडळींचा फारसा चांगला अनुभव ऐकण्यात नाही. तरीही अनुभव वाचायला मजा येत आहे.\nजिज्ञासा, पायस, बॅच कोणती ते\nजिज्ञासा, पायस, बॅच कोणती ते पण लिहायचे का, म्हणजे वाचताना कोणते आधीचे हे नीट कळेल.\nमाझी सुरुवात - ५ वी प्रवेश\nपुण्यात येऊन ४-५ वर्षे झाली होती. तोपर्यंत मोठ्या आणि धाकटया बहिणीच्या शाळेचा प्रश्न सुटला होता. मी ज्या शाळेत होते ती शाळा ४ थी पर्यंतच होती त्यामुळे सहामाहीनंतर शोधाशोध सुरु झाली. आईने वर��तमानपत्रामधली प्रबोधिनी प्रवेश-परीक्षेची बातमी वाचली आणि चौकशी केली. जिज्ञासाने लिहिल्याप्रमाणे परीक्षा ४ थीच्या स्कॉलरशिपच्या अभ्यासक्रमावर आधारित होती. परंतु अस्मादिकांना आधीच्या शाळेने त्या पात्रतेचे (:फिदी:) समजले नसल्याने काहीही माहिती नव्हती.\nप्रबोधिनीच्याच ग्रंथालयातुन एक आठवड्यासाठी काही पुस्तके आणली आणि अभ्यास केला आणि परीक्षा पास झाले. मुलाखतीची वेळ आणि दिवस कळला आणि त्याच दिवशी ४ थीची तोंडी परीक्षा (वार्षिक) आहे हे पण कळले. वेळ पुढे-मागे करुन दोन्ही किल्ले सर झाले आणि ४ थी निकाल लागण्याआधीच ५ वीत प्रवेश मिळाल्याचे नलुताईंचे पत्र आले.\nपुढे, प्रवेश घेताना फक्त शनिवारी गणवेश घालायचा - तो पण पंजाबी ड्रेस, आठवड्यातुन ३ दिवस दल - ज्यासाठी संध्याकाळी परत दलाच्या ठिकाणी जायचे, पुस्तके वेगळी असतात आणि ती फक्त शाळेतच मिळतात अशा नवीन गोष्टी पण समजल्या, ज्या आत्तापर्यंतच्या शालेय अनुभवापेक्षा खुपच वेगळ्या होत्या.\nमजा येतेय वाचायला ... अजून\nमजा येतेय वाचायला ... अजून वाचायच्या उत्सुकतेत...\n<<शाळा को-एड नाही हे माहीत\n<<शाळा को-एड नाही हे माहीत नव्हतं.>>\nयाबाबत मला असे वाचलेले आठवतेय की,\nमहाराष्ट्र शासनाची मान्यता मिळण्यासाठी शाळा प्रयत्न करत होती. पण सरकारचे अनुदान शाळेला नको होते. कारण त्यातून सरकारी हस्तक्षेपाला सुरवात होणार होती.\nयाउलट शाळेने स्विकारलेले स्वतंत्र धोरण सरकारला मान्य नव्हते. यासाठी शाळेने अनुदान स्विकारायचे मान्य केले तरच सरकार शाळेला मान्यता द्यायला तयार होती.\nबरीच वर्षे हा वाद चालू होता. शाळेची पहिली बॅच ११ वी च्या परिक्षेला बसण्या अगोदर हा प्रश्न सुटणे आवश्यक होते. व सरकार या क्षणाचीच वाट पहात होते. पण....\nशाळेने महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेचा नाद सोडून देऊन सीबीएस्सी बोर्डाकडून मान्यता मिळवली. महाराष्ट्र शासनाच्या अधिकार्‍यांना / राजकारण्यांना हा फार मोठा धक्का होता. कारण सीबीएस्सी बोर्डाकडून मान्यता मिळवणे ही फारच अवघड गोष्ट समजली जात असे.\nशाळेशी संबंधीत असलेले याबाबत अधिक माहिती देतीलच.\nशाम भागवत, तुम्ही दिलेली\nशाम भागवत, तुम्ही दिलेली माहिती माझ्यासाठी नवीन आहे. धन्यवाद.\nपण को एड म्हणजे को एज्युकेशन, मुले आणि मुली ह्यांनी एकत्र शिकणे असं मला वाटत होतं. त्या दृष्टीने तुम्ही दिलेल्या मा���ितीचा परस्परसंबंध लावता आला नाही.\nहाहाहा मी एड (aid) चा अर्थ\nमी एड (aid) चा अर्थ अनुदान असा घेतला.\nशाळा को-एड का नाही याचे\nशाळा को-एड का नाही याचे स्पष्टीकरण आम्ही विद्यार्थी कदाचित नाही देऊ शकणार पण हा निर्णय घेण्यामागे बराच विचार झाला आहे हे नक्की प्रज्ञा मानस संशोधिकेत याविषयी संशोधनही झाले आहे. तिथल्या उषाताईच यामागे नक्की काय विचार आहे ते सांगू शकतील.\nशाळेबद्दल बरंच ऐकून होते,\nशाळेबद्दल बरंच ऐकून होते, पुण्यातल्या नातेवाईकांकडून. इथे वाचून नक्की काय ते कळतंय. फार सुंदर शाळा. एकेकाचे अनुभव पण छान.\n प्रबोधिनीचा प्रवेश हुकला (कशाने ते आठवत नाही. पण कमान टाकताना पाठ मोडली होती माझी .. असे होते का निवडप्रक्रियेत व का होते हे नक्की आठवत नाहीये) ह्याचे इतक्या वर्षांनंतर वाईट वाटते आहे .. असे होते का निवडप्रक्रियेत व का होते हे नक्की आठवत नाहीये) ह्याचे इतक्या वर्षांनंतर वाईट वाटते आहे किती छान लिहिता आहात सर्व किती छान लिहिता आहात सर्व माझी ड्रीमस्कुल होती ती माझी ड्रीमस्कुल होती ती पुढे प्रबोधिनीचे फ्रेंड्स मिळाल्यावर कळले.. त्यांच्यातला तो वेगळा स्पार्क दिसतोच दिसतो.\nप्रबोधिनी, हा माझ्या मी आहे\nप्रबोधिनी, हा माझ्या मी आहे तशी असण्याला कारणीभूत असा भाग आहे. चौथीच्या दुसर्‍या टर्म मधे प्रवेश चाचणी द्यायला गेले तेव्हा पासून चा अजूनही न सुटलेला ॠणानुबंध.\nआईबाबाना मला तिथे का पाठवावस वाटल , हे एकदा विचारल पाहिजे कारण माझी आधीची शाळा घरासमोरचा रस्ता ओलांडून समोर इतकी जवळ अन सोईची होती. चाचणी परिक्षा पण लख्ख आठवते. माझी आजी तेव्हा हॉस्पिटल मधे होती. बाबा मला प्रबोधिनीत चाचणीसाठी सोडून गेले . आजी गेली त्याच दरम्यान. अन मला शाळेत सोडलय हेच विसरून गेले सगळे धावपळीत. ह्या शाळेत आलीस तर साहित्यपरिषदेचा बस स्टॉप इथे आहे . चार नंबरची बस स्वारगेटपर्यंत आहे हे सगळ बाबांनी दाखवल होतंच . अर्थात त्याचा लगेचच उपयोग करावा लागेल अस वाटल नव्हत. वीस पैसे हाफ तिकिट होत . अन आठ आणे होते माझ्याकडे. चाचणीची सर्व मुल गेली हे पाहून मीही बहुधा कोणी येत नाहीये अस ठरवून अस्मादिन चार नंबर पकडून स्वारगेट अन नंतर चालत घरी. मला माझ्या स्वातंत्र्याची झालेली पहिली ओळख. अन प्रबोधिनीशीही . नंतरही स्वातंत्र्य अन प्रबोधिनीही सांगड कधिच उसवली नाही.\nआज दिवसभरात टाकीन अजून पोस्ट्स.\nत्यांच्यातला तो वेगळा स्पार्क\nत्यांच्यातला तो वेगळा स्पार्क दिसतोच दिसतो. >> +१\nइन्ना आणि शोभनाताई- आपल्या पोस्टींची वाट पहाते.\nइन्ना, बस प्रवास >>> ग्रेट\nइन्ना, बस प्रवास >>> ग्रेट आहेस\nमी आईला विचारले फोन करून.\nमी आईला विचारले फोन करून. त्यात कमान वगैरे प्रकरण होते. शारिरीक शिक्षण वगैरे असावे. शिवाय इंटरव्ह्यु झालेला. आईबाबा कॉमर्सचे तर मुलांचे सायन्सचा अभ्यास कसा जमेल वगैरे विचारले होते म्हणाली.\nएनीवे, तिथे असते तर मजा आली असती.. काही उपक्रम गरवारेत होते. ग्राउंडवर जमून ओंकारसाधना, पाठ करून गाणी म्हणणे इत्यादी.. पण एकतर ह्युज शाळा आहे ती. शिवाय बरेच उपक्रम करून घेणारे गाडगीळ सर घाबरवणारेच होते. जिज्ञासाने लिहिलेले वाचून सहीच वाटले मला तर आमच्या शाळेतून दिसणारा प्रबोधिनीचा तो घुमट( मला तर आमच्या शाळेतून दिसणारा प्रबोधिनीचा तो घुमट(\nअसो.. मी उगीच काहीही लिहिण्यापेक्षा वाचह्ते आता पोस्टी..\nलेकीच्या प्रवेश परिक्षेसाठी प्रबोधिनीमधे गेलो होतो त्यावेळी महेंद्रभाईंचे पालकांसाठी एक भाषण होते. त्यातला मला सगळ्यात आवडलेला एक किस्सा.\nआपण नेहमी म्हणतो एखादा गुण / दोष / स्वभावाचा पैलू हा रक्तात असावा लगतो. ह्यावरुन एका विद्यार्थ्याच्या मनात आले की माणसाच्या स्वभावाचा आणि रक्त गटाचा काही संबंध असेल का त्याने शिक्षकांना शंका ही विचारली तेव्हा त्याला स्वतःच उत्तर शोधण्यास सांगण्यात आले. वाटले तर त्याने वर्ग मित्रांची मदत घ्यावी.\nत्या मुलाने वर्ग मित्रांच्या मदतीने एक Questionnaire बनवली. माणसाचा स्वभाव समजेल अश्या तर्हेचे प्रश्ण त्यात विचारले होते. सोबत रक्त गटही लिहायचा होता. Questionnaire चा पहिला मसुदा शिक्षकांना दाखवला. त्यांनी काही बदल सुचवले. ट्रायल म्हणून वर्गातल्या सगळ्याकडुन Questionnaire सोडवली. सगळे व्यवस्थित जमते आहे म्हणल्यावर इअतर वर्गातली मुले, नातेवाईक, ओळखीपळखीचे लोक अश्या सगळ्याकडुन Questionnaire भरुन घेतली.\nनिष्कर्श काय आला हे माहीत नाही पण शंका निरसन करण्याची, त्यात इतरांना सामाऊन घेण्याची पद्धत मला फारच आवडली.\nअजुन पण काही किस्से आहेत पण ते नंतर\nमी प्रबोधीनीत आले तेव्हा\nमी प्रबोधीनीत आले तेव्हा पाचवीत पुस्तके अन सिलॅबस प्रबोधीनीत तयार केलेलं होतं.\nअसंख्य प्रयोग केले गेले प्रबोधिनीत शिक्षणाच्या बाबतीत. अन आम्ही सँपल.\nस्पोकन ��ंग्लीश , रिटन इंग्लिश, असे दोन इंग्रजीचे भाग होते. मी अन बहुतांश मराठी माध्यमातून आलेले होतो. एका बाजूला अल्फाबेट्स, अन एका बाजूला वयानुरुप व्होकॅब्युलरी असा दुहेरी प्रवास. लहान मुल नव्यानी भाषा शिकतं तेव्हा शब्द संपदा वाढते अन लहान वाक्य बोलत बोलत व्याकरण अंगवळणी पडत. त्याच प्रकारे देवनागरीत इंग्रजी लिहिलेली असंख्य गोष्टीची पुस्तकं वाचत बोली बाषा शिकत एका बाजूला इंग्रजी ची अल्फाबेट्स, स्पेलिंग्स करत, सहावी च्या दुसर्‍या सत्रा पर्यंत सायन्स अन गणित इंग्रजी माध्यमात सुरु झालं. हिंदी च भारती नावाच पुस्तक सातवी पर्यंत होतं. त्यानंतर सामाजिक शास्त्र ( इ भु नाशा) हिंदी माध्यमातून शिकल. हिंदी हा वेगळा विषय नव्हता मग त्यानंतर. मराठी मातॄभाषा आवांतर वाचनातून समॄद्ध करायची , त्यामुळे हाही विषय नव्हता. भाषा म्हणून इंग्रजी अन संस्कृत \nअर्थात प्रबोधिनीत जाउन अभ्यास पण केला , अस म्हणण्याइतकच रितसर अभ्यास करण्याच महत्व. इतर उद्योगच जास्त. ( खूप जास्त )\nइन्ना, मस्त, लिही लवकर. मी पण\nइन्ना, मस्त, लिही लवकर.\nमी पण थोड्या वेळाने माझ्या बसप्रवासाची गंमत लिहिते.\nस्वातंत्र्य म्हणजे काय हे मला\nस्वातंत्र्य म्हणजे काय हे मला खर्‍या अर्थानी दहावीनंतर प्रबोधीनीतून बाहेर पडाल्यावर कळाल. तोवर प्रबोधिनी म्हणाजे , प्रशाला , संत्रीका ( संस्कॄत संस्कृती संशोधिका) , प्रज्ञामानस संशोधिका, संचालक कार्यालय, रसमयी, ग्रंथालय, फिजिक्स , केमेस्ट्री , बायो लॅब्ज ,जनरेशन ३ कॉम्प्युटर असणारी कॉम्प रूम , शेजारचा परांडेवाडा, स्वैपाकघर , उपासना मंदिर, गावभर चालणाअरे उद्योग अस सगळ होतं . कुठेही कधीही जायला परवानगी लागत नव्हती. कधीही कोणतीही शंका अली की हवी तितकी पुस्तक शोधता यायची. प्रश्न विचारता यायचे. आपापली उत्तर शोधायची कशी हे कळेपर्यंत प्रश्न विचारायची लाज वाटली नाही. ह्याच श्रेय तिथल्या त्यावेळच्या शिक्षकांना आजही मला ह्याचा फार उपयोग होतो.\nइन्ना मस्त लिहित्येस असंच\nइन्ना मस्त लिहित्येस असंच लिही घाईघाईत उरकू नकोस\nइन्ना, मस्त पोस्ट्स. लिहित\nइन्ना, मस्त पोस्ट्स. लिहित राहा ( सर्वांनीच ) \nप्रज्ञा मानस संशोधिका हे माझ\nप्रज्ञा मानस संशोधिका हे माझ आवडतं ठिकाण.\nपाचवीत असताना आमच्या वर्गाच्या खालच्या मजल्यावर, संशोधिकेत एका टेरेस मागे एक सरदारजी संशोधक होते ( म��� आता नाव विसरले.) सरदारजी मेंदुशी निगडीत काम करतात ह्याच तेव्हा मला फार नवल वाटायच ( खुसुखुसु हसु यायच) मग एकदा मी डोकावले तिथे. त्यांनी मला एक बेस्ट तंत्र शिकवल तेव्हा . डायगोनल रिडिंग. स्पिड कंट्रोल करता येणारा एक अपारदर्शक फ्लॅप वाचायच्या पॅड वरून खाली सरकायचा. आपल्या वाचनाच्या स्पिडनुसार तो अ‍ॅडजस्ट करायचा. अन हळूहळू आपला वाचायचा स्पिड वाढवायचा. हे करताना नेमके कीवर्डस टिपत संपूर्ण वाक्य न वाचता नेमके शब्द वाचून तो स्पिड अजून वाढवायचा. अर्थात हे एक तंत्र आहे . वाचनाचा उद्देश काय ह्यावर हे तंत्र वापरायचे का नाही हे ठरवता येतच. अश्या लहान लहान इतक्या गोष्टी कळत नकळत शिकल्या तिथे , आज त्या सगळ्यांचा भरपूर उपयोग होतो.\nबुद्धीमत्तेचे असंख्य पैलू असतात. अन प्रचलीत शिक्षणपद्धतीतील मुल्यमापन ह्यातील काहीच पैलूंना मोजू शकतं. अस पाचवीत सांगितल . माझ्या दृष्टीनी ह्याचा अर्थ ; परिक्षेत मार्क कमी जास्त ( कमीच नेहेमी) असल्यानी काहीच बिघडत नाही , माझ्या लखलखित पैलूचा शोध लागला नसेल अजून. , असा होता . निव्वळ कंटाळा म्हणून संदर्भासहित स्पष्टीकरण लिहायच सोडून द्यायच अन निबंध सगळेच ३ लिहायचे आवडत म्हणून , हे उद्योग आठवी नववीच्या परिक्षेतही केलेत मी. ५०% ला उत्तिर्ण असा बेंच मार्क असल्यानी पेपरात नापास पण निबंध फलकावर लागायचे. आणि ह्यात काहिच गैर वाटायच नाही मला अन इतरानाही.\nहे विविध ब्लॉक्स, रुल्स, शिकण्यातले , शिकवण्यातले नसल्यानी शिकणे हा आनंद होता. नेसेसरी हॅझार्ड नव्हता कधिच.\nजिज्ञासा मस्त लिहिते आहेस\nजिज्ञासा मस्त लिहिते आहेस\nअभ्यासाशिवाय केलेल्या बर्‍याच उद्योगापैकी , सुरवात झाली स्वकष्टकमाईनी गुरुदक्षिणा देण्याची. मी जाई जुईचे गजरे करून सकाळी सारसबागेसमोर विकले होते. राख्या बनवून विकणे , राख्यांची किट्स विकणे, रसमयी नावाचा एक लघूद्योजिकांचा गट होता. सरबतं , लोणची मुरांबे , चटण्या बनवायच्या त्या. अन आम्ही विक्रीला मदत करायचो. ह्यातही गम्मत होती. पहिल्या एक दोन वेळेस कौतुकानी घेणारे शेजारी , नातेवाईक , ही दरच आठवड्याला कैतरी नविन घेउन येतेय म्हटल्यावर कंटाळाले , मग खरं शिक्षण सुरु झाल. पैसे हाताळाणे , हिशोब ठेवणे , मालाची ऑर्डर घेणे , नेउन देणे, जे विकतोय त्या वस्तूचे गुणदोष माहित करून घेउन त्याच मार्केटिंग करणे. फिडबॅक नोंदवणे, त्यानुसार बदल करवून घेणे. प्रसंगी नकार पचवणे. फार मस्त फेज होती ती माझ्या आयुष्यातली. अभ्यास तोंडीलावण्याएवढा होताच . आज व्यवसायात एखादी बाब / डिझाइन समोरच्याला पटवून देताना , ह्या लहानपणी वाढवलेल्या ईक्युचा किती तरी उपयोग होतो. ( हे आता कळतय )\nगुंजवणी खोर्‍यातली गावं प्रबोधिनीनी दत्तक घेतली होती. खेडशिवापुर चा वाडा त्याच केंद्र. विकासकामं करताना आधी करावा लागत ते डेटाकलेक्शन , अन त्यासाठी (अती) उत्साही कार्यकर्ते आम्ही विद्यार्थी. हे डेटा कलेक्शन , मग अ‍ॅनॅलिसीस अन त्यानंतर उपाययोजना , कार्यवाही ह्या प्रक्रियेचा, अ‍ॅनॅलिसीस पर्यंतचा भाग मी दहावीत असेतो झाला त्यानंतरचा कार्य्वाहीचा भाग अजूनही चालू आहे. अश्या २५-३० वर्षांचा रोडमॅप करून ठेवणे अन राबवणे द्रष्टेपणाचे आहे. अभिमान वाटतो मी ह्याचा भाग होते ह्याचा. गावच्या सरपंचाच्या नावे लिहिलेल पत्र घेउन दोन तिन दिवसाच्या दौर्‍यावर सहा सात जणींचा गट ह्या गावांत जायचा . तिथे महिला अन मुलांचे आरोग्य, युवकांचे गट , शेती , गुरं , साथीचे रोग, पाउस , विहिरी , पाण्याची पातळी, शाळा , शिक्षण ह्या सगळ्या बाबत गावातल्या लोकांशी बोलून मुलाखती घेणे , नोंदी करणे हे कामाच स्वरूप होतं. कधी कोणा गावकर्‍याच्या घरी , कधी देवळात , कधी खेडशिवापुरच्या वाड्यातून ये जा करून ही माहिती आम्ही मिळावली होती. आज ह्याचा विचार करूनही आश्चर्य वाटत. सातवी आठवीतल्या मुलींना अस अनोळखी गावात धाडणं पालकांनाही धाडसाच वाटल नव्हत प्रबोधिनीतल्याच मोठ्या लोकांच एक फिरतं पथक सतत व्हिजिलंट असायच . पण फक्त एका पत्राच्या आधारे लोकाना ऐकतं अन बोलतं करण , ह्याच शिक्षण अमुल्य प्रबोधिनीतल्याच मोठ्या लोकांच एक फिरतं पथक सतत व्हिजिलंट असायच . पण फक्त एका पत्राच्या आधारे लोकाना ऐकतं अन बोलतं करण , ह्याच शिक्षण अमुल्य अनेक अडचणी यायच्या , पोरींशी काय बोलायच असा पवित्रा घ्यायचे सरपंच. ह्यावर तोडगा काय काढावा ह्याचा खल पण आम्हीच केला अन गणपतीत कार्यक्रम सुरु झाले गावोगाव. गावात काय पटेल रुचेल त्या माध्यमातून प्रबोधन करुया अनेक अडचणी यायच्या , पोरींशी काय बोलायच असा पवित्रा घ्यायचे सरपंच. ह्यावर तोडगा काय काढावा ह्याचा खल पण आम्हीच केला अन गणपतीत कार्यक्रम सुरु झाले गावोगाव. गावात काय पटेल रुचेल त्या माध्यमातून प्रबोधन करुया तेव्हाच��� आम्हा सगळ्यां चा माईंडसेट , आणा काय ते प्रश्न, सोडवून दाखवू , आणा काय तो डोक्याला खुराक , अजून हवय ,अजून हवय असा काहीसा होता.\nजिथे जायचे ठरवू तेथे आम्ही जाउच जाउ हे समुहगीत पहिल्याच वर्षी शिकल्यानी बहुतेक, एकदा ठरवल्यावर अडचणी येणारच अन त्या सोडवून पुढेही जाणारच. प्रश्न सोडवण्यासाठी सल्ला मुबलक पण उत्तर आपापलीच शोधाय्ची सवय इथेच लागली.\nजमल्यास प्रचितीबद्दल पण लिहा कोणीतरी.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/category/batmya/page/833/", "date_download": "2020-02-23T04:25:15Z", "digest": "sha1:4U3WRL62ZSBFYYSJXGSRXR7F3OOC3QBK", "length": 13451, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "बातम्या | Navprabha | Page 833", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\n‘सुरय’ तांदळांच्या गिरणीस मान्यता\nशेतकर्‍यांना ‘सुरय’ तांदूळ उत्पादनाची सुविधा मिळणार राष्ट्रीय कृषी विकास योजनेखाली धारगळ येथे खाजगी तत्वावर गोवा कोल्ड स्टोरेज या कंपनीला सुरय तांदळांसाठी गिरण घालण्यास मान्यता दिली असून या प्रकल्पाचे कामही चालू असल्याची माहिती कृषी संचालक अर्नाल्ड रॉड्रिगिस यांनी दिली.\tRead More »\nसर्वोत्तम देण्यासाठी शिक्षण उत्तम साधन : मुख्यमंत्री\nआनंददायी बालशिक्षण अधिवेशनाचा समारोप सर्वोत्तम ते देण्यासाठी आपल्याजवळ शिक्षण हे उत्तम साधन आहे. त्यामुळे बालवयात मुलांना देण्यात येणारे शिक्षण चांगल्या पध्दतीने देण्याचे कर्तव्य शिक्षकाला पार पाडायचे आहे. त्याचप्रमाणे पालकांनीही आपल्या मर्जीनुसार मुलांच्या डोक्यावर शिक्षणाचे ओझे देऊ नये. तसे झाल्यास मुलांचे भविष्य कालवंडण्याची भीती असते असे विचार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे व्यक्त केले.\tRead More »\nभाजपशी युतीसाठी घाई नाही : उध्दव ठाकरे\nमहार���ष्ट्रात भाजपशी युती करण्याची शिवसेनेला घाई नसून या संदर्भातील निर्णय येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल असे वक्तव्य शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल येथे केले. विधानसभा निवडणुकानंतर ठाकरे काल येथे आले आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील वक्तव्य केले.\tRead More »\nपाकिस्तानात आत्मघाती बॉंब हल्ल्यात ५५ ठार\nभारत-पाकिस्तान वाघा सीमेनजीक पाकिस्तानच्या हद्दीत कार आत्मघाती बॉंबहल्ल्यात किमान ५५ जण ठार व २०० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आला.वाघा सीमेजवळील पार्किंग विभागात हा हल्ला झाल्याची माहिती पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने दिली आहे.\tRead More »\nहिंदू मतदारांना आकर्षित करण्याचे पीडीपीचे प्रयत्न\nप्रादेशिक भेदभाव व धर्ननिरपेक्षता याविषयीच्या मुद्द्यांद्वारे जम्मू काश्मीरमधील विरोधी पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीने हिंदू मतदारांना भुलविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.\tRead More »\nखाण पॅकेजला पंतप्रधानांची तत्त्वत: मान्यता : मुख्यमंत्री\nपायाभूत सुविधांसाठी १५०० कोटी रु.चा केंद्रासमोर प्रस्ताव सादर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाण पॅकेज देण्यास तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. राज्यात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १५०० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रासमोर ठेवला असल्याचेही ते म्हणाले.\tRead More »\nएक कि. मी. ‘बफर झोन’वर सहमती\nत्या खाणींचे भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या हाती अभयारण्यापासून एक किलोमीटर ‘बफर झोन’ निश्‍चित करण्याच्या प्रस्तावास पर्यावरण आणि वन मंत्रालयाने मान्यता दिली आहे. दरम्यान, अभयारण्यातील खाणी रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरच अवलंबून असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.\tRead More »\n‘मोप’ हवाच : पर्रीकर\nसध्या दाबोळी विमानतळावर वर्षाकाठी साडेचार लाख प्रवाशी हाताळले जातात. या विमानतळाची क्षमता जास्तीत जास्त ४० लाख प्रवाशी हाताळण्याची आहे. २०२० साली प्रवाशांची संख्या ७० ते ७० लाख इतकी होईल, त्यामुळे मोप विमानतळ आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.\tRead More »\nएफसी गोवाचा आयएसएलमध्ये पहिला विजय\nऑस्ट्रेलियन स्ट्रायकर टोल्गे ऑझ्बेने सामन्याच्या अंतिम क्षणात नोंदविलेल्या प्रेक्षणीय गोलाच्या जोरावर एफसी गोवा संघाने दिल्ली डायनामोज एफसीवर २-१ अशी मात करीत हीरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. दिल्ली डायनामोजतर्फे मॅड्‌स जंकरने ७व्या मिनिटाला आघाडीचा गोल नोंदविला होता. तर शेख जेवेल राजाने ७२व्या मिनिटाला एफसी गोवाला बरोबरी साधून दिली होती. तर सामन्याच्या अंतिम क्षणात राखीव खेळाडू ...\tRead More »\nपेडणे महाविद्यालयात ‘आयआयटी’ची व्यवस्था\nपेडणे सरकारी महाविद्यालय इमारतीचा विस्तार सुरू आहे. तेथे आयटीचे वर्ग सुरू केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. आयआयटी संस्थेसाठी जागा शोधण्याचे काम चालू आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याबरोबर बैठक निश्‍चित झाल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. सध्या कोलवाळ येथे कमी खर्चात २५०० फ्लॅट बांधण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन इमारतींचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेऊन तेथे आयआयटी विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/tag/trust/", "date_download": "2020-02-23T04:15:07Z", "digest": "sha1:ONXZVANBCJ2NM23PPPTF2HVTSKJTJL46", "length": 5661, "nlines": 79, "source_domain": "nishabd.com", "title": "trust Archives | निःशब्द", "raw_content": "\nपाणावलेले डोळे करतील स्वागत तुझे पण तुला हसताना पाहण्यासाठी मी थोडा हसेलही मला पाहून हसायचं कि नाही ते तु ठरव नेहमीसारख्याच रंगाव्या गप्पा असा माझा प्रयत्न असेल पण जुन्या-नव्या तक्रारीँवरुन तुझ्यावर रागवेलही माझ्या अशा...\nबोलतांना ज्या शब्दांनी करायचीस तु माझ्या हृदयावर प्रेमाचे घाव तो प्रत्येक शब्द माझ्या मनाच्या भिंतीवर कोरलाय मी ऐकून ज्या हृदयाचे शब्द खेलायचीस तु माझ्या मनाशी प्रेमाचा लपंडाव त्या हृदयाचा एक तुकडा तुझ्या नकळत चोरलाय...\nजूळले विचार, जूळली मने\nजूळले विचार जूळली मने पण विश्वासाची नाती कधी जूळलीच नाही चिंब भिजली ती माझ्या मैत्रीत पण माझ्या मैत्रीची खोली तिला कळलीच नाही\nलेखक / कव��� बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nअजून ही आठवतं मला\nके नैना तरस गए\nखुद पे कर ले तू यकीन तो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/chief-minister-uddhav-thackeray/page/3/", "date_download": "2020-02-23T05:16:37Z", "digest": "sha1:SDL7Y6TJZ4YXG4C3VK23M4SOJHHVTQZW", "length": 31456, "nlines": 278, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Chief Minister Uddhav Thackeray – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Chief Minister Uddhav Thackeray | Photos & Videos | लेटेस्टली - Page 3", "raw_content": "\nरविवार, फेब्रुवारी 23, 2020\nनंदुरबार: विहीरीत पडलेल्या बिबट्याची तब्बल 7 तासानंतर सुटका; 23 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nAkole Band: अहमदनगर जिल्ह्याचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण अकोले बंद\nIND vs NZ 1st Test: विराट कोहली ने मोडला सौरव गांगुली चा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांमध्ये 'या' टेस्ट यादीत मिळवले 6 वे स्थान\n'जागतिक मुद्रण दिन 2020' निमित्त जाणून घ्या 'मुद्रण' कलेचा इतिहास\nजालना: बारावीची प्रश्नपत्रिका पुन्हा फुटली.. एका शिक्षकासह 8 जणांना अटक\nकुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला सेनेगलमध्ये अटक, आज आणणार भारतात\nMumbai Mega Block On Sunday: मध्य,पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक, असा करा प्रवास\nIND vs NZ 1st Test 2020: वेलिंग्टनमध्ये इशांत शर्मा ने 5 विकेट घेत झहीर खान ची 'या' एलिट यादीत केली बरोबरी, मिळवले दुसरे स्थान\nवेस्ट इंडिजचा टी-20 विश्वचषक वि���ेता कर्णधार डैरेन सैमी बनणार पाकिस्तानी नागरिक, देशातील सर्वात मोठ्या नागरी सन्मानाने होणार गौरव\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nAkole Band: अहमदनगर जिल्ह्याचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण अकोले बंद\nMumbai Mega Block On Sunday: मध्य,पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक, असा करा प्रवास\nअकोला: वंचित बहुजन आघाडीत मोठा भूकंप; माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांच्यासह 48 सदस्यांनी दिला सामूहिक राजीनामा\nमुंबई: अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची केली हत्या; प्रियकरासह पत्नीला अटक\nनंदुरबार: विहीरीत पडलेल्या बिबट्याची तब्बल 7 तासानंतर सुटका; 23 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभारतमाता की जय या घोषणेचा राजकीय जहाल फायद्यासाठी अतिरेकी वापर: मनमोहन सिंह\nसर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण संबंधित विरुद्ध उद्या भीम आर्मी कडून भारत बंदची हाक: चंद्रशेखर आझाद\nसर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण संबंधित निर्णयाच्या विरुद्ध भीम आर्मी कडून 23 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक, चंद्रशेखर आझाद ; 22 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या 36 तासांच्या भारत दौऱ्यावर सुरक्षेसाठी 100 कोटींचा खर्च; 25 हजार पोलिस तैनात\nCoronavirus in Italy: इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे एकाचा मृत्य; इतर अनेक देशांत पोहोचले विषाणू\nजपान: 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवरील 2 वयोवृद्ध प्रवाशांचा कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू\nअमेरिका: डोनाल्ड ट्र्म्प यांनी भारत दौर्‍यापूर्वी दिले व्यापार कराराबाबत मोठे संकेत; भारत- अमेरिकेदरम्यान होऊ शकते मोठे डील\nभारतामधील नेटफ्लिक्स युजर्सना झटका; बंद झाले पहिल्या महिन्यातील Free Subscription\nSamsung Galaxy Z Flip ची प्री बुकिंग आजपासून सुरु, किंमत ऐकून तुमचे ही डोळे चक्रावतील\n'Family Safety Mode' या नव्या फिचरसह आता मुलांच्या TikTok अकाऊंट राहणार पालकांचा कंट्रोल\nRedmi Note 7 Pro वर ग्राहकांना 6 हजार रुपयापर्यंत सूट, जाणून घ्या अधिक\n2021 पर्यंत मुंबईत 200 तर, संपूर्ण देशात 700 चार्जिंग स्टेशन उभारण्याचे Tata Power चे लक्ष्य\nRenault ने दक्षिण आफ्रिकेत लाँच केली 'मेड-इन-इंडिया' Triber कार; चेन्नईमधून 600 गाड्या एक्सपोर्ट\n Hyundai ची बंपर सवलत ऑफर; Grand i10 वर 75 हजार, तर i10 NIOS वर मिळवा 55 हजाराची सूट, जाणून घ्या ���िंमत आणि वैशिष्ठ्ये\nऑटोमोबाईल इंडस्ट्रीला Corona Virus चा विळखा; बंद पडली जगातील सर्वात मोठी कार निर्माण कंपनी, 25 हजार कामगार सक्तीच्या रजेवर\nIND vs NZ 1st Test 2020: वेलिंग्टनमध्ये इशांत शर्मा ने 5 विकेट घेत झहीर खान ची 'या' एलिट यादीत केली बरोबरी, मिळवले दुसरे स्थान\nवेस्ट इंडिजचा टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार डैरेन सैमी बनणार पाकिस्तानी नागरिक, देशातील सर्वात मोठ्या नागरी सन्मानाने होणार गौरव\nIND vs NZ 1st Test Day 3: इशांत शर्मा ने केला कहर; Lunch पर्यंत न्यूझीलंड पहिल्या डावात 348 धावांवर ऑलआऊट, घेतली 183 धावांची आघाडी\nडोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'आयुष्मान खुराना याचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' सिनेमा आहे ग्रेट'; पहा ट्वीट\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील कुठलाही भाग वगळला नाही' असे सांगत डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले स्पष्टीकरण\nKhatron Ke Khiladi 10: 'खतरों के खिलाडी 10' आजपासून सुरु; छोट्या पडद्यावरील सर्वात साहसी शोमध्ये अमृता खानविलकरसह सहभागी होणार 'हे' 10 सेलेब्ज\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राजांवरील छळाचा भाग रद्द, डॉ. अमोल कोल्हे यांनी अर्जुन खोतकरांना दिली माहिती\n'जागतिक मुद्रण दिन 2020' निमित्त जाणून घ्या 'मुद्रण' कलेचा इतिहास\nराशीभविष्य 23 फेब्रुवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHot Sex Positions: बेडवर सुखद अनुभव टिकवण्यासाठी हळू हळू करायच्या 'या' सेक्स पोझिशन करतील मदत\nSant Gadge Baba Jayanti 2020: शिक्षण, स्वच्छता आणि समाजसेवेची कास धरणारे संत गाडगे बाबा यांचे प्रेरणादायी विचार\n 40 वर्षांपूर्वी अमेरिकेत लिहिलेल्या पुस्तकात आढळला Corona Virus चा उल्लेख; शत्रू देशांचा नाश करण्यासाठी चीनने बनवले होते जैविक शस्त्र\nकॅनडा: चक्क शिमला मिर्चीत सापडला बेडूक; पहा व्हायरल फोटो\nजेव्हा अंधेरी स्थानकावर सरकता जिना अचानक उलट्या दिशेने सरकतो: पहा व्हायरल व्हिडिओ\n 'बुलाती है मगर जाने का नही' या शायरीवर टिकटॉक व्हिडिओ बनवणे पडेल महागात; कारण घ्या जाणून\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nठाकरे सरकार घेणार बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरआढावा; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या Dream Project ला लागणार ब्रेक\nमहाविकासआघाडी सरकारच्या खातेवाटपाचा पुढील दोन तीन दिवसांत निर्णय होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती\nआदित्य ठाकरे याने विश्वासदर्शक ठरावात उच्चारलेल्या केवळ 4 शब्दांवर नेटकरी झाले खुश; पहा काय म्हणतायत\nMaharashtra Floor Test: महाविकास आघाडीचा विश्वासदर्शक ठराव मंजूर; ठाकरे सरकारने सिद्ध केले बहुमत, तब्बल 169 आमदारांचा पाठींबा\nMaharashtra Floor Test: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बहुमत चाचणीत गदारोळ; हे अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप\nMaharashtra Government Formation: नव्या सरकारची आज 'सत्वपरीक्षा'; सिद्ध करावे लागणार बहुमत\nउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, मंत्रालयात प्रशासनाची लगबग सुरु\nमुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी घेतले 'हे' महत्वाचे निर्णय; सहा मंत्र्यांसह पार पडली पहिली कॅबिनेट बैठक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार\nआज बाळासाहेब असते तर असे घडले नसते; उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर #SorryBalasaheb हॅशटॅग ट्रेंड\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळातील नेते आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा राजकीय प्रवास\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांचा राजकीय जीवनप्रवास\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री जयंत पाटील यांचा राजकीय जीवनप्रवास\nUddhav Thackeray Maharashtra CM Swearing Live Streaming: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा 'इथे' पहा लाईव्ह\nMaha Vikas Aghadi सरकारचा किमान समान कार्यक्रम जाहीर; शेतकरी, बेरोजगारी, सर्वधर्मसमभाव, सर्वसामान्य जनता आदी मुद्द्यांना प्राधान्य\nसत्ता आली पण पत्ता गेला; उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री ते सिल्व्हर ओक' प्रवासावर सुमित राघवन चा निशाणा ; पहा ट्विट\nउद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार उपमुख्यमंत्री-मीडिया रिपोर्ट\nउद्धव ठाकरे शपथविधी: निमंत्रित म��न्यवरांसाठी मुंबई पोलिसांनी जाहीर केल्या Advisory, शिवाजी पार्कवर 'अशी' असेल प्रवेश व्यवस्था\nशिवतीर्थावर पार पडणार उद्धव ठाकरे यांचा भव्य शपथविधी सोहळा; देशभरातील तमाम नेत्यांना निमंत्रणे, सुरक्षेसाठी 2000 पोलीस तैनात\nआदित्य ठाकरे व सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट; उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी दिले खास निमंत्रण\nउद्धव ठाकरे यांचा शपथविधी असणार ग्रँड; पाहा काय करण्यात आली आहे विशेष तयारी\nउद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्री; एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह या दिग्गज चेहऱ्यांना मिळू शकते संधी\nMaharashtra Government Formation: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री कोण\nलासलगाव जळीत कांड: पिडीतेचा उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू; मुख्य आरोपीची कसून चौकशी सुरु\nअकोला: प्रहार जनशक्तीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू\nजम्मू-काश्मीर: अनंतनाग मध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त\nMumbai Local Mega block on 23rd February: मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे लाईन दुरुस्तीच्या कामांमुळे उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, येथे पाहा वेळापत्रक\nमहाविकास आघाडीच्या मंत्र्यांसाठी मुंबईमध्ये उभारले जाणार 18 मजली अलिशान टॉवर; जाणून घ्या काय असेल खास\nIND vs NZ 1st Test: रॉस टेलर ने टाकले विराट कोहली ला मागे, टेस्ट क्रिकेटमध्ये केल्या सर्वाधिक धावा\nनंदुरबार: विहीरीत पडलेल्या बिबट्याची तब्बल 7 तासानंतर सुटका; 23 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nAkole Band: अहमदनगर जिल्ह्याचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण अकोले बंद\nIND vs NZ 1st Test: विराट कोहली ने मोडला सौरव गांगुली चा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांमध्ये 'या' टेस्ट यादीत मिळवले 6 वे स्थान\n'जागतिक मुद्रण दिन 2020' निमित्त जाणून घ्या 'मुद्रण' कलेचा इतिहास\nजालना: बारावीची प्रश्नपत्रिका पुन्हा फुटली.. एका शिक्षकासह 8 जणांना अटक\nHappy Maha Shivratri 2020 Images: महाशिवरात्र निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या शिवभक्तांना पावन पर्वाच्या शुभेच्छा\n टिक-टॉक करिता धावत्या रेल्वेतून जीवघेणी स्टंटबाजी करणे पडले महागात; थोडक्यात बचावला तरूणाचा जीव\nCoronavirus Effect: कोरोना व्हायरसमुळे भारतासमोर नवीन समस्या; पॅरासिटामॉलसह 70 टक्क्यांनी वाढल्या आवश्यक औषधांच्या किंमती\nDadasaheb Phalke Awards 2020: हृतिक रोशन सर्वोत्कृष्ट अभिनेता तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान ‘सुपर 30’ ला; पहा सन्मानित कलावंतांची यादी\nदिल्ली में शाहीन बाग के बाद अब जाफराबाद में CAA के खिलाफ महिलाओं का धरना प्रदर्शन: 23 फरवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nSL vs WI 1st ODI 2020: श्रीलंका ने वेस्टइंडीज को 1 विकेट से हराया\nIND vs NZ 1st Test Match Day 3: विराट कोहली ने टेस्ट क्रिकेट में सौरव गांगुली को छोड़ा पीछे, बने भारत के छठवें सफल बल्लेबाज\nDance Plus 5 Winner: डांस प्लस 5 के विजेता बने रुपेश बाने, इनाम में मिली चमचमाती ट्रॉफी और 15 लाख रूपए\nभारत दौरे से पहले राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने शेयर किया अपने बाहुबली अवतार वाला वीडियो, कहा- भारत में दोस्तों से मिलने के लिए बेकरार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/samsung-galaxy-m40-gets-rs-2000-discount-check-new-price-offers/articleshow/72473859.cms", "date_download": "2020-02-23T05:54:10Z", "digest": "sha1:VA2BRIHA77KWN47JBC7SXAKTJN4DJR7V", "length": 13079, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samsung galaxy m40 : सॅमसंग गॅलेक्सी M40 वर २ हजारांचा डिस्काउंट - samsung galaxy m40 gets rs 2000 discount check new price offers | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nसॅमसंग गॅलेक्सी M40 वर २ हजारांचा डिस्काउंट\nसॅमसंगचा पंच होल कॅमेरा आणि क्वॉलकाम स्नॅपड्रॅगन ६७५ प्रोसेसरचा स्मार्टफोन असलेला सॅमसंग गॅलेक्सी M40 वर २ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. या फोनची लाँचिंगवेळी १९ हजार ९९९ रुपये इतकी होती. परंतु, आता हा फोन सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोर आणि अॅमेझॉन इंडियावर केवळ १७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकणार आहे.\nसॅमसंग गॅलेक्सी M40 वर २ हजारांचा डिस्काउंट\nनवी दिल्लीः सॅमसंगचा पंच होल कॅमेरा आणि क्वॉलकाम स्नॅपड्रॅगन ६७५ प्रोसेसरचा स्मार्टफोन असलेला सॅमसंग गॅलेक्सी M40 वर २ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. या फोनची लाँचिंगवेळी १९ हजार ९९९ रुपये इतकी होती. परंतु, आता हा फोन सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोर आणि अॅमेझॉन इंडियावर केवळ १७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकणार आहे.\nअॅमेझॉन इंडियावर ग्राहकांना गॅलेक्सी M40 खरेदी केल्यानंतर एचएसबीसी बँक कार्डवरून खरेदी केल्यानंतर ५ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआय आणि एक्���चेंजवर खरेदी केल्यास ७ हजार ४५० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. सॅमसंग लवकरच भारतात गॅलेक्सी M40 चे अपग्रेडेड स्मार्टफोन लाँच करू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी M40 चे अपग्रेडेड गॅलेक्सी M50 असणार आहे. सॅमसंगने याआधीच स्पष्ट केले आहे की, भविष्यात गॅलेक्सी M सीरिज स्मार्टफोनला ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर उपलब्ध केले जाणार आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन ऑनलाइन एक्सक्लूसिव्ह सीरिज नसणार आहे.\nसॅमसंग गॅलेक्सी M40 चे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ६.३ इंचाचा फुल एचडी पिक्सल आहे. एलसीडी इनफिनिटी ० डिस्प्ले देण्यात आला आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर पाठीमागे ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्यासोबत ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम आणि ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६७५ प्रोसेसर दिण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ३,५०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फास्ट चार्जिंगसाठी १५ व्होल्टेजची चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.\nरिलायन्सने हटवला ₹४९चा प्लान; आता ₹७५ पासून रिजार्च सुरू\n६४ मेगापिक्सलचा रेडमी K30 लाँच, पाहा किंमत\nदीड कोटींची PUBG टूर्नामेंट 'या' चौघांनी जिंकली\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'या' ५ स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजार गाजवला\nBSNLची प्रीपेड प्लान ग्राहकांसाठी 'ऑफर'\n७ हजारांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन्स\nSamsung MegaMonster : 64MP कॅमेरा; लवकरच येतोय फोटोंचा बाहुबली\nजिओकडून 'ही' स्वस्तातील ऑफर अखेर बंद\nइतर बातम्या:सॅमसंग गॅलेक्सी M40|सॅमसंग|गॅलेक्सी m40|samsung galaxy m40|Samsung|galaxy m40\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nपबजी टास्कः हिमाचलचा मुलगा पोहोचला महाराष्ट्रात\n१.१० लाखाचा स्मार्टफोन १ तासात 'आउट ऑफ स्टॉक'\nNetflix चा झटका; फ्री सब्सक्रिप्शन बंद\n व्हाईस रेकॉर्डिंग केल्यास फेसबुक पैसे देणार\nBSNL ग्राहकांना गुड न्यूज, या प्लानच्या वैधतेत वाढ\nमट�� न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसॅमसंग गॅलेक्सी M40 वर २ हजारांचा डिस्काउंट...\nरिलायन्सने हटवला ₹४९चा प्लान; आता ₹७५ पासून रिजार्च सुरू...\n'या' स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही\nआता तीन दिवसात मोबाइल नंबर पोर्टेबल होणार...\n६४ मेगापिक्सलचा रेडमी K30 लाँच, पाहा किंमत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%9F", "date_download": "2020-02-23T04:54:32Z", "digest": "sha1:LEERPBG6G5W3OC2DWLYASLVG4RY54WUJ", "length": 24417, "nlines": 316, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "राष्ट्रपती राजवट: Latest राष्ट्रपती राजवट News & Updates,राष्ट्रपती राजवट Photos & Images, राष्ट्रपती राजवट Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nकेजरीवाल आणि 'व्हॅलेंटाइन डे'चं अनोखं कनेक्शन\nआम आदमी पक्षाने आज बहुमत गाठल्यास दिल्लीच्या राजकीय पटलावर नवा इतिहास घडणार आहे. प्राथमिक कल लक्षात घेता दिल्लीत सलग तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे सरकार येण्याची दाट शक्यता आहे.\nजटील कथेचे अनिश्चित भविष्य\nकाश्मिरी पंडितांनी खोरं सोडल्याला, नुकतीच तीस वर्षं पूर्ण झाली; त्यानिमित्ताने तत्कालीन परिस्थिती आणि सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाचा घेतलेला मागोवा.\nजटील कथेचे अनिश्चित भविष्य\nआमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचलंय: प्रकाश आंबेडकर\n'सीएए, एनआरसीच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीनं घेतलेली भूमिका लोकांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळं आजच्या महाराष्ट्र बंदला राज्यात चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.\nCAA ला राज्यांचा विरोध राजकीय पाऊल : शशी थरुर\nविविध राज्यातील सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (सीएए) जो प्रस्ताव मंजूर केला आहे, तो एक राजकीय पाऊल आहे. कारण, नागरिकत्व देण्यामध्ये राज्यांची कोणतीही भूमिका नाही, असं काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत केरळ आणि काँग्रेसशासित पंजाब सरकारने सीएएविरोधात विधानसभेत प्रस्ताव मंजूर केला आहे. तर पश्चिम बंगालनेही विधानसभेत प्रस्ताव मंजूर करणार असल्याचं सांगितलं आहे.\nCAA विरोधी राज्यांत राष्ट्रपती राजवट लागू करा; कोर्टात याचिका\nनागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) विरोध करणाऱ्या व या कायद्याविरुद्ध ठराव संमत करणाऱ्या राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.\nम टा प्रतिनिधी, पुणेछत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण संशोधन व मानव विकास संस्थेची (सारथी) स्वायत्तता अबाधित राहील, प्रधान सचिव जे पी...\nम टा प्रतिनिधी, पुणेछत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण संशोधन व मानव विकास संस्थेची (सारथी) स्वायत्तता अबाधित राहील, प्रधान सचिव जे पी...\n‘सारथी’वरील निर्बंध रद्द करा\nतर, अशा मोर्चांना परवानगीच देऊ नका\nहिंदू राष्ट्र सेनेची मागणीम टा प्रतिनिधी, नगर 'नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला महाराष्ट्रासह देशभरात विविध राज्यांमध्ये विरोध होत आहे...\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालय सुरू\nअजित अनंतराव पवार हे नाव आतापर्यंत राष्ट्रवादी\nअजित अनंतराव पवार हे नाव आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तरुण पिढीचे नेते म्हणून ओळखले जात होते...\nसरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला; फडणवीसांची टीका\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार होते. पण त्यांनी शब्द फिरवला. केवळ दोन लाखांची कर्जमाफी देऊन या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. या सरकारने शेतकऱ्यांना एक नवा पैसाही दिला नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.\n...तर राज्यातील सरकार बरखास्त होणार\nसंसदेत नुकतेत मंजूर झालेल्या सुधारीत नागरिकत्व कायद्यावरून देशभरात आणि विशेषत: ईशान्य भारतात आंदोलनाची लाट उसळली आहे. केरळ, पंजाब, पश्चिम बंगाल या बिगर-भाजप राज्यांनी हा कायदा राज्यात लागू करणार नसल्याचे जाहीर केले आहे.\nनाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल; कांबळींची अधिकृत घोषणा\nअखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी अखेर प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नाट्यसंमेलनाचं हे १००वं वर्ष असल्याने नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. यापार्श्वभ���मीवर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी आज पटेल यांच्या नावाची घोषणा केली.\nआधी भूमिपुत्रांकडे लक्ष द्या'अपेक्षांचे ओझे कसे पेलणार'अपेक्षांचे ओझे कसे पेलणार' हा प्रताप आसबे यांचा ८ डिसेंबरच्या संवाद पुरवणीतील लेख, नव्या सरकार पुढील समस्यांचे ...\n‘सारथी’बाबत निर्णय राष्ट्रपती राजवटीत\n‘सारथी’ फेलोशिपच्या आडकाठीने संताप\n\\Bम टा प्रतिनिधी, औरंगाबाद\\B'सारथी' संस्थेची फेलोशिप बंद होण्याची साशंकता निर्माण झाल्याने फेलोशिपधारक विद्यार्थ्यांनी बैठक घेतली...\n‘सारथी’च्या अस्तित्वावर टांगती तलवार\nराज्यभर निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चांनंतर मराठा आणि कुणबी-मराठा समाजातील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शाहू ...\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\nमेष: धनलाभाचे प्रमाण वाढेल; वाचा राशीभविष्य\nउद्यापासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/lonavala-ramkrushna-more-college-first-in-inter-college-cricket-competition-124320/", "date_download": "2020-02-23T04:55:33Z", "digest": "sha1:A6COVI3PWUKBYOSTPPRQJVNCTUPRL2HJ", "length": 8987, "nlines": 97, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala : आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत रामकृष्ण मोरे महाविद्यालयाला विजेतेपद - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत रामकृष्ण मोरे महाविद्यालयाला विजेतेपद\nLonavala : आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत रामकृष्ण मोरे महाविद्यालयाला विजेतेपद\nप्रतिभा कॉलेज चिंचवड उपविजेते\nएमपीसी न्यूज- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी यांनी विजेतेपद तर प्रतिभा कॉलेज चिंचवड यांनी उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेत पुणे जिल्हा ग्रामीण विभागातून 40 संघांनी सहभाग घेतला होता.\nसदर स्पर्धा सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल सायन्सेस आणि निवृत्ती बाबाजी नवले कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयाने संयुक्तरित्या आयोजित केली. या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा ग्रामीण विभागातून 40 संघांनी सहभाग घेतला. सहभागी संघातील खेळाडू आणि संघ व्यवस्थापक यांच्या जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था सिंहगड संकुल लोणावळा मध्ये करण्यात आली होती.\nया स्पर्धेचे उद्घाटन संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सिंहगड फार्मसी, कॉमर्स, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट आणि बी.एड. कॉलेजचे प्राचार्य, पुणे जिल्हा क्रीडा विभागाचे सचिव डॉ. गिरीश धमाले यांची उपस्थिती होती. प्राथमिक फेरीतील सामने १२ व १५ ओव्हर्सचे घेण्यात आले. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स लोणावळा यांचे प्राचार्य डॉ. मोरेश्वर महाजन आणि पुणे जिल्हा क्रीडा विभागाचे सचिव डॉ. गिरीश ढमाले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.\nCricketInter college cricket competitionSinhagad College Lonavalaआंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धारामकृष्ण मोरे महाविद्यालयसिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स\nChinchwad : वाहन चोरीचा सपाटा कायम; सव्वा लाखांची तीन वाहने चोरीला\nLonavala : शिलाटणे गावाच्या रस्त्यावर बसविले पथदिवे\nPune : टायफून्सने पटकावले पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धचे विजेतेपद\nLonavala : सिंहगड महाविद्यालयात सिंहगड करंडक टेक्निकल फेस्टिवल साजरा\nLonavala : सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या 21 महाविद्यालयांचा पदवीग्रहण समारंभ उत्साहात\nLonavala : सिंहगड महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nTalegaon Dabhade: आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी हर्षवर्धन काकडे…\nLonavala : क्रिकेट खेळताना एका खेळाडूचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू\nChinchwad : शहरात उद्या रंगणार दृष्टिहीन मुलींचा क्रिकेट सामना\nLonavala : सरजु भवानी क्रिकेट सामन्यात देना बँक संघ विजयी\nLonavala : सरजु भवानी किक्रेट सामन्यांना सुरुवात\nNigdi : आयबीएस क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये वसंत जाग्वारने पटकाविले विजेतेपद\nPimpleSaudagar : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आमदार चषक’ क्रिकेट…\nLonavala : क्रांतीज्योती सावित्रीबाई जयंतीनिमित्त नवले महाविद्यालयात पालक सभा\nPune : 50 हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक लेखा परीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2019/05/blog-post_25.html", "date_download": "2020-02-23T03:28:40Z", "digest": "sha1:QEKLWGXXG4UEUWHPV3B2UEGQ7DHRMN2W", "length": 8162, "nlines": 81, "source_domain": "www.impt.in", "title": "इस्लाम | IMPT Books", "raw_content": "\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन\n- प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकी प्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आ...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता संब...\n- सय्यद अबुल आला मौदूदी\n इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता संबंध आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता संबंध आहे या श्रद्धेचा स्वीकार केल्यास त्यापासून हित कोणते आहे आणि तिचा अस्वीकार केल्यास कोणती हानी आहे या श्रद्धेचा स्वीकार केल्यास त्यापासून हित कोणते आहे आणि तिचा अस्वीकार केल्यास कोणती हानी आहे या प्रश्नांचा उहापोह या ग्रंथात करण्यात आला आहे.\nया ग्रंथाचे जगातील इतर 65 भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. मराठीतील ही पंधरावी आवृत्ती आहे. यावरून या ग्रंथाचे संदर्भ महत्त्व व मौलिकता कळून येते. विद्यार्थ्यांची गरजपूर्तीसाठी हा ग्रंथ लिहिण्यात आला. धार्मिक शिक्षणाच्या जुन्या पद्धतीहून भिन्न व प्रचलित काळास हितकारक अशा नवीन पद्धतीने धार्मिक शिक्षण या पुस्तकाद्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून नवीन शिक्षण पद्धतीचा मार्ग प्रशस्त होईल.\nआयएमपीटी अ.क्र. 05 -पृष्ठे - 144 मूल्य - 50 आवृत्ती - 19 (2013)\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन\n- प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकी प्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आ...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता संब...\nकुरआन आणि आधुनिक विज्ञान\n- डॉ. मॉरिस बुकाले या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधुनिक ...\n- अबुल आला मौदूदी कुरआन अध्ययन कर्त्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शकाच्या स्वरूपात आहे. कुरआन हा ईशग्रंथ असल्याने तो इतर ग्रंथांसारख...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष्टी ...\n- नसीम गाझी फलाही या पुस्तकाद्वारे कुरआन व इस्लाम विषयी पसरविण्यात आलेले गैरसमज दूर करण्यात आले ज्यामुळे लोकांना इस्लामचे खरे ज्ञान प्...\n- सय्यद अबुल आला मौदूदी मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी 10 मे 1947 रोजी दारूस्सलाम पठाणकोट येथे एका जाहीर सभेत हे भाषण द...\nदहशतवाद कारणे व उत्तेजना\nसिराजूल हसन आणि इतर जागतिक स्तरावर हिंसाचार व दहशतवादाचे वावटळ सध्या घोंघावत आहे. त्याच्या तडाख्यात गरीब व श्रीमंत जाती व देश साप...\nपैगंबर मुहम्मद (स.) संक्षिप्त परिचय\nमुहम्मद अहमद या पुस्तिकेत पैगंबर (स.) यांचा संक्षिप्त परिचय करून दिला आहे. अल्लाहने मनुष्याला जीवनोद्देश सांगण्यासाठी, मनुष्य जीवन सु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.aarogya.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.html?tmpl=component&print=1&layout=default&page=", "date_download": "2020-02-23T04:30:58Z", "digest": "sha1:PJKMWDYGYQSIAZ3ZG5GEEGWCASQVU5PC", "length": 11027, "nlines": 38, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "शरीररचना आणि शरीरक्रिया शास्त्र - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "शरीररचना आणि शरीरक्रिया शास्त्र\nमूत्रपिंड शरीराच्या कोणत्या भागात असते\nउदरपोकळीत छातीच्या समोर आणि पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूला मूत्रपिंड असतात.\nमूत्रपिंडाची सरासरी लांबी आणि वजन किती असते\nप्रत्येक प्रौढ व्यक्तीच्या मूत्रपिंडाचे वजन १३०-१७० ग्रॅम्स असते आणि लांबी साधारणपणे १०-१२ सेंटीमीटर असते.\nमूत्रपिंडाचे दोन भाग केल्यास ते कसे दिसेल\nजर मूत्रपिंडाचे दोन भाग घेतले तर आतील भागाला मेड्युला म्हणतात आणि बाहेरच्या भागाला कोर्टेक्स म्हणतात आतील भाग - मेड्यूला १२ ते१८ त्रिकोणकृती गोळ्यांना बनलेला असतो त्याला पिरॅमिड म्हणतात. पिरॅमिडचे आरंभस्थान पोकळीतील गराच्या (Medulla) शेवटी आणि टेक ओटीपोटाच्या दिशेला असते. मूत्रपिंडामधील महत्वाचा कार्यगट जो गाळणीचे कार्य करतो तो बहुतांशी कोर्टेक्स मध्ये असतो.\nमूत्रपिंडांना रक्ताचा पुरवठा कशाप्रकारे होतो\nप्रत्येक मूत्रपिंडाला एका रोहिणीद्वारे रक्तपुरवठा केला जातो, ती रोहिणी पाठीच्या बाजूला असणार्‍या मोठ्या रोहिणीमधून निघालेली असते. नंतर ही रोहिणी वेगवेगळ्या शांखांमध्ये विभागली जाऊन आतील बाजूस रक्त पोहचविते. तिचा शेवट केशवाहिन्या मध्ये होतो तिला Glomerulus (मूत्रपिंडातील महत्वाचा कार्यगट) या नावाने ओळखले जाते.\nमूत्रपिंडाचे कार्य करणारा घटक म्हणजे नेफ्रॉन. प्रत्येक व्यक्तीच्या मूत्रपिंडात साधारणपणे १,२०,००० नेफ्रॉन्स असतात. प्रत्येक नेफ्रॉन मूत्रपिंडातील महत्वाचा कार्यगट (Glomerulus) बोमॅन्स संपुट यांनी बनलेला असतो आणि छोट्या नळीला जोडलेला असतो. या छोट्या नळीत काही वेगवेगळे कार्य करणारे खंड असतात त्यांना (Proximal Tubule) जवळच्या छोटया नळ्या म्हणतात.\nमूत्रपिंडाचे Mesangium म्हणजे काय\nकेशवाहिन्यामधील जाळीमध्ये जे अंतर असते त्याला Mesangium असे म्हणतात.\nमूत्रपिंडात मूत्र कसे तयार होत\nमूत्रपिंडामध्ये शरीरातील रक्तापैकी २५ टक्के रक्त हृदयातील येते किंवा १.१ लिटर रक्त दर मिनिटाला येते. ते रक्त रोहिणीमधून केशवाहिन्यांमध्ये येते आणि तेथून मूत्रपिंडातील महत्वाचे कार्य करणार्‍या केशवाहिन्यांमध्ये जाते. येथे जो दाब निर्माण होतो त्याला द्रव स्थैतिक दाब (Hydrostatic Pressure) म्हणतात. याचा परिणाम बोमॅन्स संपुटातील केशवाहिन्यांमधील रक्त गाळण्यात होतो. याला Glomerularfiltration म्हणतात.\nबोमॅन्स संपुटातून नंतर ते छोट्या नळ्यांमध्ये जाते. या नळ्या मुख्यत: पाणी शोषून घेणे, आयन्स ची अदलाबदल याच्याशी संबंधित असतात. या सगळ्यांचा अंतिम परिणाम मूत्रनिर्मितीत होत��.\nमूत्रपिंड कोणते कार्य करते\nशरीरातील द्रव पदार्थाचा समतोल राखण्याचे मध्यवर्ती कार्य मूत्रपिंड करते, त्याला Homeostasis असे म्हणतात.\nशरीरातील विद्युत अपघट्याचे (Electrolyte) पोषण. शरीरातील रक्तदाब नियंत्रित करणे, चयापचय क्रियेतील निरूपयोगी पदार्थांचे उत्सर्जन करणे उदा. लघवीत आढळणारे पांढर्‍या रंगाचे स्फटिक (Urea), मूत्राम्ल, क्रिटिनिन, सल्फेट, फॉस्फेट इ. विषारी पदार्थांना बाहेर टाकणे, त्यांचा विषारीपणा दूर करणे, औषधे आणि त्यांचे चयापचय. इरीथ्रोपोटीला नावाच्या संप्रेरका मध्ये वाढ करून लाल रक्तपेशींचे उत्पादन नियंत्रित करणे, कॅल्शियम आणि फॉस्फरस यासारख्या खनिज पदार्थांचे नियंत्रण.\nयूरिया आणि क्रिटेनिन म्हणजे काय\nनेत्रयुक्त पदार्थांच्या चयापचय क्रियेतील यूरिया हा निरूपयोगी पदार्थ आहे. स्नायूंमध्ये जी प्रथिनं असतात. त्यांना क्रिटेनेन म्हणतात. त्यापासून क्रिटेनेन बनते आणि त्याचे मूत्रात उत्सर्जन होते.\nरक्तात क्रिटेनेन आणि यूरिया यांची पातळी सामान्यपणे किती असते\nयूरिया - १५-४० mg/dl\nक्रिटेनिन - ०.२-१.३ mg/dl\nक्रिटेनिनेचे वाढलेले प्रमाण काय दर्शवते\nजेव्हा मूत्रपिंडाचे कार्य थांबते, तेव्हा रक्तातील क्रिटेनिनची पातळी वाढते. रक्तजन क्रिटेनिन मूत्रपिंडाच्या कार्याचे मापक म्हणून वापरले जाते.\nशरीरातील कॅल्शियमचे प्रमाण नियंत्रित करण्यात मूत्रपिंडाची कशी मदत होते\n‘ड’ जीवनसत्वाचा सक्रिय भाग मूत्रपिंडात तयार होतो. आतड्यातील कॅल्शियमचे शोषण नियंत्रित करणे हे त्याचे कार्य आहे.\nमूत्रपिंडाचा आजार (Rrenal Failure) असणार्‍या रूग्णांमध्ये रक्ताल्पता का आढळते\nErythropoeitin नावाचे संप्रेरक मूत्रपिंडाचे तयार होते. या संप्रेरकामुळे लाल रक्तपेशींची निर्मिती होते. मूत्रपिंडाला आजार असणार्‍यांमध्ये या संप्रेरकाचे उत्पादन घटते आणि त्यामुळे या रूग्णांमध्ये रक्ताल्पता आढळते.\nरेनिन - लॅन्जिओटेन्सिन पध्दती म्हणजे काय\nजेव्हा रक्तदाब सतत कमी होतो, तेव्हा मूत्रपिंडाला कमी रक्तपुरवठा होतो, तो मूत्रपिंडातील रेनिन (मूत्रपिंडात सापडणारे एन्जाइम) चे प्रमाण कमी करतो. हे रेनिन Angiotensin मध्ये परावर्तित होते.\nAngiotensin चे परिणाम खालीलप्रमाणे:\n१) ते रक्तवाहिन्यांना संकुचित करते, विशेषत: नसांना.\n२) सोडियम आणि पाण्याला थांबविण्यासाठी, रोखण्यासाठी Aldosteronewhich ची मदत होते. त्यांचे प्रमाण वाढविणाय्साठी Angiotensin प्रेरित करते. अशा प्रकारे रक्तदाब नियंत्रित होतो.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/chemical-poisoning-in-river-drains/articleshow/72281446.cms", "date_download": "2020-02-23T05:42:19Z", "digest": "sha1:IIEVZ4HLP4VP73AOPGTZKFC5CVTF3YH4", "length": 12400, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: नदीपात्रात मिसळणाऱ्या नाल्यांत ‘केमिकल’चे विष - chemical poisoning in river drains | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nनदीपात्रात मिसळणाऱ्या नाल्यांत ‘केमिकल’चे विष\nम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक\nगोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीतील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ स्तरावरील पाचपैकी एका उपसमितीने औद्योगिक परिसरात केलेल्या पाहणीत दोन नाल्यांत केमिकलयुक्त पाणी आढळून आले आहे.\nशहरातील नदीपात्रांत मिसळणाऱ्या सात नाल्यांची तपासणी केल्यानंतर सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींतील दोन नाल्यांत केमिकल सोडल्याचे समितीला आढळले. गुरुवारी या समितीने अनेक उद्योगांना भेट दिली असून, तेथील सांडपाण्याचे व्यवस्थापनही तपासले. गोदावरी आणि दारणा नद्यांच्या प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या कंपन्यांची अकस्मात तपासणी करण्यासाठी या समितीने भेटी देण्याचे नियोजन केले आहे. त्याअंतर्गत ही तपासणी करण्यात आली.\nदोन दिवसांच्या या भेटीत आज, शुक्रवारी (दि. २९) शहरातील नंदिनी, वालदेवी, वाघाडी या नद्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक महापालिका क्षेत्रातील मलःनिस्सारण केंद्रांना भेटी देऊन गोदावरीतील पाण्याचीही पाहणी करणार असल्याची माहिती या समितीच्या सदस्यांनी दिली. गोदावरी प्रदूषण नियंत्रण आणि उपनद्यांचे पुनरुज्जीवन याचिकेंतर्गत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी प्रदूषण नियंत्रण समिती स्थापना करण्यात आली होती. त्यात पाच विविध स्तरांवरील उपसमित्या गठित गेल्या होत्या. त्यातील एका समितीने ही पाहणी केली. या पाहणीनंतर आता पुढे काय कारवाई होते हे महत्त्वाचे ठरणार आहे. या समितीत प्रदूषण मंडळ, पोलिस, एमआयडीसी, महापालिका यांच्यासह याचिकाकर्ते राजेश पंडित व निशिकांत पगारे यांचा समावेश आहे.\nसमितीने केलेल्या पाहणीत दोन नाल्यांत केमिकलयुक्त पाणी आढळले असून, ही बाब खूपच गंभीर आहे. विशेष म्हणजे पावसाळी गटारीमध्ये हे पाणी आढळले. पहिल्या दिवशी सात नाल्यांची तपासणी केल्यानंतर या दोन नाल्यांत केमिकल सोडल्याचे समितीला आढळले. शुक्रवारी महापालिका क्षेत्रात पाहणी होणार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCAA: 'शाहीनबाग'ला पाठिंबा देण्यासाठी नाशकात 'सादिकबाग'\nसारा लंडन ठुमकदा... 'लंडन फॅशन वीक'मध्ये नाशिकची संस्था\nनाशिकमध्ये एसटी-रिक्षाचा भीषण अपघात; २० ठार\nतरुणाच्या छळामुळेच 'त्या' तरुणीची आत्महत्या\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांचे हजारो समर्थक भजन दिंडीत सहभागी\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनदीपात्रात मिसळणाऱ्या नाल्यांत ‘केमिकल’चे विष...\nती झाली भटक्या कुत्र्यांची अन्नपूर्णा\n७८ कोटींच्या मदतीचे वाटप...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2020-02-23T05:45:13Z", "digest": "sha1:TLW7L7DNZ7QDQWM73J7IOV4GJXTRWZRV", "length": 4725, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कल्याण नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nकल्याण नदी ही महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एक नदी आहे.\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • प���ंच • वाळकी • कोयना\nकल्याण नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जुलै २०१४ रोजी २३:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-diseases-silkworm-23839?tid=118", "date_download": "2020-02-23T03:24:57Z", "digest": "sha1:QNPJSEUVHYCHNGKXPHRXIXMB6D5UZAJ5", "length": 25548, "nlines": 237, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in Marathi, diseases on silkworm, | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरेशीम कीटकावरील रोगांचे नियंत्रण\nरेशीम कीटकावरील रोगांचे नियंत्रण\nडॉ. बी. बी. गायकवाड, डॉ. डी. बी. कच्छवे, डॉ. गरुड एच. एस.\nरविवार, 6 ऑक्टोबर 2019\nवर्षभर रेशीम कीटक संगोपन चालू ठेवल्याने रोगजंतू व किडींना जीवनक्रम चालू ठेवणे शक्य होते. परिणामी, रोगजंतू व किडींची संख्यात्मक वाढ होऊन अधिकाधिक प्रसार होतो. शेतकऱ्याकडील कोषांचे उत्पादन व दर्जात घट होते.\nरेशीम कीटकास प्रामुख्याने होणारे रोग ः\n१) ग्रासरी २) फ्लॅचरी ३) मस्कार्डीन\nरेशीम कीटकांना होणाऱ्ऱ्या विविध रोगांपैकी जवळपास ३३ ते ५५ टक्के वाटा ग्रासरी रोगाचा आहे. हा रोग सर्वच रेशीम उत्पादक देशांमध्ये आढळून येतो. त्याचा प्रादुर्भाव वर्षभर होत असला तरी अधिक प्रादुर्भाव उन्हाळा व पावसाळा या दोन ऋतुंमध्ये जाणवतो.\nरोगग्रस्त अळ्ऱ्यांची त्वचा फाटून दुधासारखा द्रव बाहेर येत असल्याने ग्रासरी रोगास दुध्या रोग असेही म्हणतात. किंवा रोगग्रस्त अळ्या रॅकवर अथवा चंद्रिकेवर डोके खाली करून उलटे लटकलेल्या आढळतात, त्यामुळे ग्रासरी रोगाला लटक्या रोग असे म्हणतात.\nहा रोग विषाणूपासून होतो.\nग्रासरी रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या रेशीम अळ्यांची ���्वचा फाटून त्यातून पांढऱ्या रंगाचा द्राव बाहेर येतो.\nतो रॅक, तुती पाने, कीटक संगोपन साहित्य आणि जमिनीवर सांडतो. या पांढऱ्या द्रवामध्ये असंख्य विषाणू असतात. अशा रोगजंतूचा प्रादुर्भाव झालेली तुतीची पाने निरोगी रेशीम अळ्यांच्या खाण्यात आल्यास अळ्या ग्रासरी रोगास बळी पडतात.\nएकमेकांचे कीटक संगोपन साहित्य (उदा. चॉकी ट्रे, चंद्रीका, इत्यादी) वापरल्यामुळेही रोगाचा प्रसार होण्यास मदत होते.\nरोगजंतूंचा रेशीम अळ्याच्या शरीरात प्रवेश झाल्यानंतर पाचव्या ते सातव्या दिवशी रोगाची लक्षणे दिसण्यास सुरवात होते.\nरेशीम अळ्यांच्या त्वचेचा रंग नेहमीपेक्षा वेगळा दिसतो. रोगाचा जोर वाढत जाताना अळीच्या सर्व वलयांवर सूज पसरते.\nसुजेमुळे शरिराची त्वचा ताणली जाऊन त्वचा फाटते. दुधासारखा पांढऱ्या रंगाचा द्रव बाहेर येतो.\nअळ्या कातीवर बसण्यापूर्वी अळ्याच्या त्वचेला चकाकी येते. अळ्या कातीवर बसत नाहीत.\nअळ्यांची भूक व हालचाल मंदावते.\nरेशीम अळ्यांना हा रोग प्रामुख्याने जिवाणूमुळे होतो. रोगाचा प्रादुर्भाव होण्याच्या ठिकाणानुसार या रोगाचे तीन प्रकार पडतात.\nकीटक संगोपनगृहात जास्त तापमान, आर्द्रता असणे.\nनिकृष्ट तुती पाला अळ्यांना खाद्य म्हणून देणे, तो प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी प्रमाणात असणे.\nवेळेवर स्पेसिंग न देणे, बेडमध्ये रेशीम अळ्यांची प्रमाणाबाहेर गर्दी असणे.\nहा रोग प्रामुख्याने रेशीम अळ्यांच्या रक्तात होतो.\nरेशीम अळ्यांच्या रक्तामध्ये स्ट्रेप्टोकोकाय बॅसीलाय या जिवाणूच्या वाढीमुळे हा रोग होतो.\nहे जिवाणू जमिनीत, हवेत, तुती पाल्यावर, कीटक संगोपनगृहात कीटकसंगोपन साहित्यावर मुक्त संचार करीत असतात. त्यांना योग्य तापमान मिळाल्यास ते क्रियाशील बनून आपली कामगिरी बजावतात. रेशीम अळ्यांचा नाश करतात.\nतुती पाल्याला चिकटलेले जिवाणू अळ्यांना झालेल्या जखमेतून अळीच्या शरिरात प्रवेश मिळवतात. रोगाचा प्रसार होतो.\nरेशीम अळ्यांची हालचाल, भूक मंदावते.\nशरीर ताठ होऊन त्वचा मऊ पडते. पोटाकडील वलये आंकुचन पावतात. तसेच, डोक्यामागील वलयांना सूज येते.\nरोगीष्ट अळ्या ओकारी करतात. त्यांची विष्ठा हिरवट मण्यासारखी दिसते.\nहा रोग स्ट्रोप्टोकोकाय बॅसीलाय नावाच्या जिवाणूमुळे होतो.\nया रोगाचे जंतू रेशीम अळीच्या पचनसंस्थेवर हल्ला करून पचनसंस्थेतील पाचक रसातील रोगप्रतिकारक क्षमता कमी करून उतींचा नायनाट करतात.\nअळीची विष्ठा हिरवट, मऊ व मण्यांच्या माळेप्रमाणे असते.\nअळीची भूक व हालचाल मंदावून वाढीचा वेग कमी होतो.\nरोगग्रस्त अळ्यांची तुती पाल्याखाली जाऊन बसण्याची प्रवृत्ती दिसून येते.\nशेवटच्या अवस्थेतील रेशीम अळ्यांना या रोगाची बाधा झाल्यास कीटक कोष न बांधता चंद्रिकेवर फिरत राहतात. चंद्रिकेवरच मरतात.\nजिवाणूद्वारे तयार होणाऱ्या विषाच्या सान्निध्यात रेशीम अळी आल्यास या रोगाचा प्रादुर्भाव होतो.\nहे जिवाणू हवेत असतात.\nबॅसिलस थुरिंजीएन्सीस या जिवाणूचा काही पिकांमध्ये जैविक कीडनाशक म्हणून वापर केला जातो. पिकावर फवारणी करतेवळी बाजूला तुतीची बाग असल्यास तुती पानांवर नकळत हवेमुळे फवारणी होऊ शकते. अशी तुती पाने अळ्यांच्या खाण्यात आल्यास रेशीम अळ्यांना या रोगाची बाधा होते.\nहे जिवाणू रेशीम अळ्यांच्या जखमेतून प्रवेश मिळवून विषारी द्रव शरीरात सोडतात, ज्यामुळे अळ्यांची चेतासंस्था निकामी होऊन अळ्यांना लकवा होतो.\nरोगग्रस्त अळी अचानकपणे तुती पाला खाणे कमी करतात.\nडोके लुळे पडून शरीरास लकवा होऊन अळी रॅकवरून खाली पडून मरते.\nमृत रेशीम अळीचे शरीर काळे पडते, त्वचा नाजूक होऊन फाटते. त्यातून गडद तपकिरी रंगाचा दुर्गंधीयुक्त द्रव बाहेर पडतो.\nरेशीम अळ्यास जिवाणू, तसेच विषाणूमुळे देखील फ्लॅचरी रोग होतो.\nहा रोग परजीवी बुरशीमुळे होत असून, रोगाचा प्रादुर्भाव हिवाळ्यात तसेच पावसाळ्यात दिसून येतो.\nया रोगात रेशीम अळीच्या मृत शरिराचा रंग पांढरा होतो. आपल्या देशात पांढरा मस्कार्डीनचे प्रमाण अधिक आहे.\nहा रोग प्रामुख्याने बिव्हेरिया बॅसियाना या बुरशीमुळे होतो.\nकीटक संगोपनगृहातील कमी तापमान व जास्त आर्द्रता या बुरशीच्या वाढीस कारणीभूत ठरते.\nअळ्यांची भूक कमी होऊन हालचाल मंदावते.\nरोगाचा प्रादुर्भाव झालेल्या अळ्याचे मृत शरीर कडक होऊन पांढऱ्या खडूसारखे दिसते.\nरोगग्रस्त अळ्या दिसताच गोळा करून लगेच जमिनीत पुरणे.\nकीटक संगोपनगृहाचे व साहित्याचे निर्जंतकीकरण करावे.\nकीटक संगोपनगृहातील तापमान व आर्द्रता संतुलित ठेवावे.\nरेशीम कीटकावरील रोग नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य तापमान व आर्द्रता खालीलप्रमाणे असावी.\nअळीची अवस्था तापमान (अंश सें.) आर्द्रता (टक्के)\nनिर्जंतुकीकरणाच्या वेळा व प्रमाण\n���ेशीम कीटक निर्जंतुक वापरण्याच्या वेळा १०० अंडी पुंजासाठी प्रमाण\nपहिल्या वेळी कात टाकल्यानंतर एकदा ६० ग्रॅम\nदुसऱ्या वेळी कात टाकल्यानंतर एकदा १२० ग्रॅम\nतिसऱ्या वेळी कात टाकल्यानंतर एकदा ५८० ग्रॅम\nचौथ्या वेळी कात टाकल्यानंतर एकदा ९६० ग्रॅम\nपाचव्या अवस्थेत चौथ्या दिवशी १५४० ग्रॅम\nअशाप्रकारे योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाय केल्यास रोगाचा प्रसार कमी होतो.\nः डॉ. बी. बी. गायकवाड, ९४२०४५९८०८\nः डॉ. डी. बी. कच्छवे, ९४२३७००७३०\n(कृषी विज्ञान केंद्र, खामगाव)\nखामगाव khamgaon शेती कृषिपुरक रेशीम शेती\nतयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे बनविण्याचे...\nसध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार खाद्यपदार्थांकडे\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार...\nअकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत देण्यात येणारे कर्ज\nव्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणी\nभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली.\nशेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम घ्यावा ः डॉ....\nअकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम घेऊन बियाणे तयार करीत त्याचा\nड्रॅगन फळापासून प्रक्रिया पदार्थ\nड्रॅगन फ्रूट या फळाचे मध्य अमेरिका, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका येथे व्यावसायिक उत्पादन केले जात\nव्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणीभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत...\nकृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...\nऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...\nजैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...\nजनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये...दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली...\nमेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...\nमत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...\nवयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...\nफळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...\nजनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...\nज���णून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...\nशेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...\nमेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...\nअसे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...\nव्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...\nआरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...\nबहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...\n..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...\nसंगोपनगृहातील रेशीम कीटकांची काळजीसध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...\nमत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/10/Police-cop-arrested-for-bribe.html", "date_download": "2020-02-23T03:48:42Z", "digest": "sha1:PUS4SOU5V2J3NZMWO27JLHFGFAH5KXRX", "length": 4281, "nlines": 63, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "5 हजारांची लाच घेताना पोलिस सापडला लाचलुचपतच्या जाळ्यात", "raw_content": "\n5 हजारांची लाच घेताना पोलिस सापडला लाचलुचपतच्या जाळ्यात\nवेब टीम : अहमदनगर\nदाखल गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी व जामीन लवकर होन्यासाठी तक्रारदाराकडून 5 हजार रुपये लाच घेताना नगर तालुका पोलिस ठाण्याचा पोलिस लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला.\nसंजय सूर्यभान डाळिंबकर, (वय-46, पोलिस नाईक, नगर तालुका पोलिस स्टेशन) असे लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.\nनेहमीच विविध कारणाने वादग्रस्त ठरलेले नगर तालुका पोलीस स्टेशन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.\nसविस्तर असे की, तक्रारदार व त्यांची पत्नी आणि आई वडील यांचे विरुद्ध दाखल गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी व जामीन लवकर होईल अशी मदत करण्यासाठी पोलिस नाईक डाळींबकर यांनी दि. 29 रोजी लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचा समक्ष तक्रारदार यांच्या कडे 8 हजार रुपये लाचेची मागणी केली.\n5 हजार रुपये लाचेची मागणी करून 29 रोजी नगर तालुका पोलीस स्टेशन आवारात आयोजित लाचेच्या सापळा दरम्यान पंचा समक्ष 5 हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारली.\nहा सापळा हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आला होता.\nश्याम पवरे, पोलीस निरीक्षक ला.प्र. वि. अहमदनगर, दीपक करांडे, पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि अहमदनगर यांनी यशस्वी कामगिरी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:InterWiki_MarathiUsers", "date_download": "2020-02-23T05:37:35Z", "digest": "sha1:DB5WE7RWUXLMXRGGZ2U3ZAYRJBBW6DBA", "length": 3150, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा चर्चा:InterWiki MarathiUsers - विकिपीडिया", "raw_content": "\nया व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे,\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०१७ रोजी २०:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2020-02-23T05:20:26Z", "digest": "sha1:NSQHKZ554UK7SKBO6TZTN262JLT7CZ6H", "length": 16555, "nlines": 80, "source_domain": "shekharpatil.com", "title": "विक्रमादित्याची उपेक्षा - Shekhar Patil", "raw_content": "\nचालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nहा दोष प्रसारमाध्यमांचाच नव्हे तर विज्ञानाकडे उपेक्षेने पाहणार्‍या भारतीय जनतेचादेखील आहे. अर्थात काहीही असले यामुळे वेंकटरमन रामकृष्णन यांची महत्ता थोडीच कमी होणार आहे\nआपल्या पॉप कल्चरमध्ये प्रत्येक क्षेत्रांमधील नायकांना वलय मिळते. अगदी तंत्रज्ञानाचा विचार केला असता सत्या नादेला, सुंदर पिचाई आदींसारख्या व्यक्तीमत्वांचे गोडवे आपण कायम गात असतो. त्यांच्या भारतीयत्वाला विशेष करून गौरवाने नमुद करण्यात येते. मात्र याचप्रमाणे विज्ञान क्षेत्रातील मान्यवरांच्या पदरी पहिल्यापासूनच खूप उपेक्षा आहे. आज देशातील आघाडीच्या वैज्ञानिकांची नावे कुणालाही विचारली तरी चार-पाच लोकप्रिय नावांच्या पलीकडे आपली पोहच जात नाही. अगदी जागतिक पातळीवर विख्यात असणार्‍या भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांबाबतही हीच बोंब आहे. या पार्श्‍वभुमिवर विश्‍वविख्यात शास्त्रज्ञ तथा ‘नोबेल’ विजेते वेंकटरमन रामकृष्णन यांची ब्रिटनमधील ‘रॉयल सोसायटी’च्या अध्यक्षपदी झालेली निवडही फारशी लक्षवेधी ठरली नसल्याबाबत कोणतेही नवल वाटले नाही.\nआता वेंकटरमन रामकृष्णन यांची ही निवड किती महत्वपुर्ण आहे यासाठी काही बाबी सांगणे क्रमप्राप्त आहे. ‘रॉयल सोसायटी’ ही जगातील ही जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्था आहे. १६६० साली स्थापन झालेल्या या संस्थेची धुरा आजवर ६० विश्‍वविख्यात शास्त्रज्ञांनी सांभाळली आहे. यामध्ये आयझॅक न्यूटन, हंप्रे डेव्ही, अर्नेस्ट रूदरफोर्ड आदींसारख्या मानवी इतिहासाला नवीन वळण लावणार्‍या उत्तुंग व्यक्तीमत्वांचा समावेश आहे. आता याच उज्ज्वल परंपरेची ‘गादी’ चालविण्याची जबाबदारी रामकृष्णन यांच्यावर आली आहे. रामकृष्णन यांच्या अफलातून अकॅडमीक करियरकडे नजर टाकल्यानंतर त्यांच्या महत्तेचा अजून दुसरा पैलू समोर येतो. तामिळनाडूतल्या चिदंबरम जिल्ह्यातील मूळ रहिवाशी असणार्‍या रामकृष्णन यांनी पदार्थविज्ञानातून पदवी मिळविली. बडोद्यातील राजा सयाजीराव विद्यापिठातून फिजीक्समध्येच स्नातकोत्तर अध्ययन पुर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतल्या ओहियो विद्यापीठातून याच विषयात पीएच.डी. केली. अर्थात याच शाखेत ते उत्तम करियर करू शकले असते. मात्र असे न करता त्यांना नव्यानेच रस वाटू लागलेल्या जीवशास्त्राची पदवी त्यांनी संपादन केली. आणि बायोकेमिस्ट म्हणून प्रयोगशाळेत नोकरी पत्करली. म्हणजे फिजीक्सचा विद्यार्थी हा बायोलॉजीचा संशोधक बनला अन् त्यांना रसायनशास्त्राचे ‘नोबेल’ मिळाले आता बोला सजीव पेशीचा अविभाज्य आणि अत्यंत महत्वाचा घटक असणार्‍या ‘रायबोसोम’वरील त्यांचे संशोधन ख्यातप्राप्त ठरले आहे. यासोबत त्यांच्या अन्य संशोधनांनाही मान्यता मिळाली आहे. मात्र ही वाटचाल पाहिजे तितकी सोपी नव्हती. रामकृष्णन हे आयआयटीच्या प्रवेशासाठीची ‘जेईई’ तसेच वैद्यकीय महाविद्यालयासाठीची प्रवेश परिक्षा चक्क अनुत्तीर्ण झाले होते. अर्थात देश एका टेक्नोक्रॅट वा कुशल डॉक्टरला मुकला असला तरी यातूनच एका वैज्ञानिकाचा जन्म झाला. अशा अनेक कठीण परिक्षांमधून तावून-सुलाखून निघत वेंकटरमन रामकृष्णन हे आज जगातल्य��� सर्वात प्रतिष्ठीत संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. पुढील पाच वर्षे ते यावरच काम करणार आहेत.\nभारतात मुलभुत संशोधनाविषयी प्रचंड अनास्था आहे. विज्ञान क्षेत्राचा विचार केला असता आपल्या समाजात तंत्रज्ञ, डॉक्टर वा इंजिनिअर होण्याकडे सर्वांचा कल आहे. मात्र संशोधनाकडे कुणी वळू इच्छीत नाही. यामागे अनेक अडचणी आहेत. उत्तम दर्जाच्या प्रयोगशाळा, त्यांना लागणारा निधी, यासाठीचे नियोजन या सर्व बाबी अडथळा ठरणार्‍या आहेत. अर्थात यामुळे या क्षेत्रात उत्तम करियर होऊ शकेल की नाही याबाबत बहुतांश प्रतिभावान तरूण साशंक असतात. मात्र या सर्व अडथळ्यांवर मात करून रामकृष्णन शिखरावर विराजमान झाले आहेत. त्यांनी भारताला वारंवार भेटी देऊन विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरित करण्याची दिलेली ग्वाही ही या दृष्टीने अत्यंत आश्‍वासक अशीच आहे. आज वयाच्या अवघ्या ६३व्या वर्षी रामकृष्णन यांनी आयुष्यातील सर्व शिखरांना स्पर्श केला आहे. ‘नोबेल’, ब्रिटीश सरकारचा ‘नाईटहूड’, भारत सरकारच्या ‘पद्मभुषण’ आदींसह अनेक पारितोषिके त्यांनी पटकावली आहेत. भविष्यात ‘भारतरत्न’ही त्यांना मिळण्याची शक्यता आहेच. मात्र असे असूनही भारतीय प्रसारमाध्यमांनी त्यांनी फारशी दखल घेतली नाही. परिणामी या महान व्यक्तीमत्वाच्या देदीप्यमान कामगिरीचीही फारशी वाखाणणी होत नसल्याचे दिसून आले आहे. हा दोष प्रसारमाध्यमांचाच नव्हे तर विज्ञानाकडे उपेक्षेने पाहणार्‍या भारतीय मानसिकतेचादेखील आहे. अर्थात काहीही असले यामुळे वेंकटरमन रामकृष्णन यांची महत्ता थोडीच कमी होणार आहे\nआता थोडा गमतीशीर योगायोग. कधी काळी भारतावर हुकुमत गाजविणार्‍या ब्रिटनचा दरारा कधीच ओसरणीला लागला आहे. आता तर खुद्द ब्रिटनमध्येच भारतीयांचा डंका वाजू लागला आहे. तेथील धनाढ्यांच्या यादीत मित्तल आणि हिंदुजांसारखी भारतीय नावे अग्रस्थानी झळकू लागली आहेत. प्रत्येक क्षेत्रातील भारतीयांचे वर्चस्व पाहता आगामी काळात इंग्लंडचा पंतप्रधान भारतीय वंशाचा नागरिक होण्याची भाकिते वर्तविण्यात येत आहेत. अलीकडेच भारतावर राज्य गाजविणारी ईस्ट इंडिया कंपनीदेखील भारतीय व्यक्तीने खरेदी केली आहे. आणि आता विज्ञानातील सर्वोच्च संस्थेची धुरादेखील एका भारतीयाच्या हातात आली आहे. ही जितकी भारतीय प्रतिभेची महत्ता आहे तितकाच काळाने उगविलेला सूड तर नव्हे\nयुध्दच नव्हे तर तहदेखील जिंकणारा महानेता \nमिट्टी का तन, मस्ती का मन\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nमंथनाचे वर्तुळ पुर्ण व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/babri-masjid-case/", "date_download": "2020-02-23T04:00:53Z", "digest": "sha1:JC2VR73O72VZMCZB4J7VMFIKI7BPMIQJ", "length": 9242, "nlines": 131, "source_domain": "www.saamana.com", "title": "babri masjid case | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत, ऐतिहासिक सोहळ्याची तयारी जोरात\nचिंता नाही, सरकार पाच वर्षे टिकणार – शरद पवार\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\nअ��ोध्येत साडेतीन वर्षांत राममंदिर\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nबाबरी मशीद प्रकरण : कल्याण सिंह यांना सीबीआय न्यायालयाचे समन्स\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\nभय इथलं संपत नाही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/-/articleshow/15538809.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-02-23T05:28:16Z", "digest": "sha1:FGY4DHDTTOZP7YGOCUMDRJKGXEZE5BXR", "length": 12558, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: ईशान्य भारतीयांची परतीची वाट - | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nईशान्य भारतीयांची परतीची वाट\nमुंबईतील ईशान्य भारतीयांना धोका असल्याच्या अफवांचे पीक आले आणि या नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या या लाखो मंडळींना कोणी लक्ष्य केले नसले तरी मनातल्या धास्तीने या मंडळींनी गड्या आपला गाव बरा म्हणत परतीची वाट धरली आहे.\nमुंबईतील ईशान्य भारतीयांना धोका असल्याच्या अफवांचे पीक आले आणि या नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या या लाखो मंडळींना कोणी लक्ष्य केले नसले तरी मनातल्या धास्तीने या मंडळींनी गड्या आपला गाव बरा म्हणत परतीची वाट धरली आहे. त्यामुळे कुर्ला टर्मिनसवरून सुटणाऱ्या गुवाहाटी एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी जास्तच गर्दी दिसून आली.\nआसाम, पूर्वांचल भागात जाण्यासाठी मुंबईहून गुवाहाटी एक्स्प्रेस, कामाक्ष्य एक्स्प्रेस या गाड्या सुटतात. आसामनंतर बेंगळुरू, पुण्यातील स्थितीमुळे मुंबईतीलही आसामी आणि ईशान्य भारतीय प्रचंड धास्तावल्याचे चित्र होते. गर्दी वाढल्याने मध्य रेल्वेने गुवाहाटी एक्स्प्रेसमधील एक जनरल डबा वाढवण्याचा निर्णय घेतला.\n*परतणाऱ्यांपैकी बरेचसे गरीब स्तरातील आहेत. कौटुंबिक दबावामुळे आणि भीतीमुळे घर गाठण्यासाठी या मंडळींची लगबग सुरू होती. नोकरीधंदा पुन्हा मिळेल, पण घरच्यांची काळजी महत्त्वाची असल्याची प्रतिक्रिया सुबंतो मोहंतोप्रमाणे बहुतेकजण व्यक्त करतात. सुबंतो प्रमाणे अनेकजण मंुबईत रोजंदरीवर काम करतात.\n*आझाद मैदान येथे मुस्लिम संघटनांच्या आंदोलनात उसळलेल्या दंग्यामुळे आणखीनच भीती निर्माण झाली आहे. शनिवारच्या दंगलीने चिंता वाटून अनेक परतीच्या वाटेवर आहेत. तिथेही सबकुछ आलबेल नसले तरी कुटुंबियांसह राहायला मिळेल, ही भावना या लोकांच्या मनात आहे.\n*सकाळची आठ वाजून पाच मिनिटांनी सुटणारी ही गाडी पकडण्यासाठी बऱ्याचजणांनी रात्री उशीरापासून कुर्ला टर्मिनसमध्ये ठाण मांडले होते. त्यासाठी रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवानही बंदोबस्तात होते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुंबईतील वाइन शॉपवाल्याची कमाल; १२१ खंडणीबहाद्दरांना खायला लावलीय जेलची हवा\nछत्रपती शिवाजी महाराज की जय...\nपठाणांच्या चिथावणीला मनसे, भाजपचे 'हे' प्रत्युत्तर\nसरपंच निवड: महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचा धक्का\nराज ठाकरेंची मोठी कारवाई; मनसेच्या 'या' जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nईशान्य भारतीयांची परतीची वाट...\nसीआयएसएफचे २२ अधिकारी निलंबित...\nआगाऊ मालमत्ता कर भरा, सवलत मिळवा\nसामाजिक जाणिवांचा पहिला दिवस...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3&search_api_views_fulltext=%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4", "date_download": "2020-02-23T04:17:58Z", "digest": "sha1:Q3EPQEBKNVRFK7AEFOYOHMTOALZKZ4JB", "length": 3472, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nग्रामपंचायत (1) Apply ग्रामपंचायत filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nडोंबिवली (1) Apply डोंबिवली filter\nभिवंडी (1) Apply भिवंडी filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nभिवंडीत केमिकल्सचा साठा असलेल्या गोडाऊनला भीषण आग\nभिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड इथं वेदांता ग्लोबल गोडावू���ला भीषण आग लागलीय. अग्निशमन दलाकडून आगीवर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=12321", "date_download": "2020-02-23T04:34:19Z", "digest": "sha1:MULNATN2QRLKYGFGFZOEJVLFLI3VCBET", "length": 12343, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\n१३ जानेवारीचे शाहीनबागमधील वामन मेश्राम यांचे ‘आज तक’च्या डोळ्यात अंजन घालणारे भाषण\nएससी, एसटी,ओबीसी आंदोलनात नाहीत हीच कमतरता-वामन मेश्राम\nनवी दिल्ली: सीएए व एनआरसीविरोधात शाहीनबागमध्ये आंदोलन करून मुस्लीम महिलांनी देशात वातावण बनवले आहे. या आंदोलनाने देशात चांगला संदेश गेला आहे. तुमच्याकडून लढण्याची प्रेरणा मिळाली असे प्रशंसोद्गार काढतानाच येथे केवळ मुस्लीम लढताना दिसत आहेत. परंतु ज्यांची खरी गरज आहे ते एससी, एसटी,ओबीसी लढताना दिसत नाहीत, हीच मोठी आंदोलनाची करतरता असल्याची खंत बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी व्यक्त केली.\nआसाममध्ये १९ लाख लोकांना एनआरसीमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना डिटेंशन कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. म्हणजे १९ लाख लोकांना नागरिकता अधिकारापासून वंचित करण्यात आले आहे. १९ लाख लोकांपैकी ५ लाख मुस्लीम सोडले तर १४ लाख एससी, एसटी, ओबीसीचे लोक आहेत. म्हणजेच मुस्लीमांपेक्षा तीनपट जास्त एससी, एसटी, ओबीसी आहेत. देशातील संघ व भाजपा परिवार, तमाम संस्था, संघटना, मीडिया हा केवळ मुस्लीमांचा मुद्दा आहे असे सांगत आहेत. परंतु ते साफ खोटे आहे. आपल्यासारख्या महिला जागृत झाल्या आनंदाची बाब आहे. महिलांनी याविरोधात मोर्चा खोलला अशाप्रकारची उदाहरणे कमी आहेत. परंतु यामध्ये दु:खाची बाब एवढीच आहे की, एससी एसटी, ओबीसी मैदानात नाही, ही मोठी गंभीर बाब आहे अशी खंत मेश्राम यांनी व्यक्त केली.\nसीएए, एनआरसी, एनपीआरच्याविरोधात मुस्लीम लढत आहेत. आपल्यासारख्या महिला गेल्या तीन आठवड्यांपेक्षा जास्त आंदोलन करत आहात. तरीही दिल्लीत बसलेल्या शासकाने त्याची दखल घेतली नाही. सरकारने गॅझेट प्रकाशित करून सीएए लागू केले आहे. याचा अर्थ तुमच्या आंदोलनाला सरकार मानत नाही. या आंदोलनाने प्रेरणा जरूर मिळाली परंतु त्यामध्ये कमतरता आहे. सीएए, एनआरसीविरोधात मुस्लीम जास्त लढत आहेत. एससी, एसटी, ओबीसी लढताना दिसत नाही. त्याने लढले पाहिजे असे मेश्राम यांनी सूचित केले.\nमी २६ जून २०१९ पासून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा काढली आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा करून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले आहेत. ईव्हीएम चोर आहे तर निवडणूक आयोग चोरांचे सरदार आहे. तर नरेंद्र मोदी महासरदार आहेत. यांच्या हौसला का वाढला आहे याची कारणमीमांसा सांगताना ईव्हीएममध्ये घोटाळा करून सरकार बनवले जाऊ शकते. त्यामुळे लोकांच्या मतांची आम्हांला गरज नाही असे त्यांना वाटते. सीएए व एनआरसीविरोधात एससी, एसटी, ओबीसी रस्त्यावर उतरला नाही तर आंदोलनाला सफलता मिळणार नाही अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. आम्ही २० डिसेंबरला ५०० जिल्ह्यात धरणे आंदोलन केले. ८ जानेवारीला देशभरात जिल्हा मुख्यालयात प्रदर्शन रॅली केली. त्यामध्ये १ हजार, २ हजार ते २.५ लाख लोकांनी सहभाग नोंदवला. सीएए व एनआरसीविरोधात २९ जानेवारीला भारत बंद केला जाणार आहे. हा बंद एससी, एसटी, ओबीसींच्या माध्यमातून केला जाईल. केवळ मुस्लीम लढत आहेत. एससी, एसटी, ओबीसीने मैदानात यायला हवे. मुस्लीमांसहित एससी, एसटी, ओबीसीने भारत बंदचे नेतृत्व करायला हवे असे त्यांनी सांगितले.\nशाहीनबाग म्हणजे भारत नाही. भारत फार मोठा देश आहे. याविरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन उभे करावे लागणार आहे. त्यासाठीच ही तयारी सुरू आहे. येथील महिलांनी एक प्रेरणा दिली. त्यांचे नाव इतिहासात नोंदले गेले आहे. एससी, एसटी, ओबीसी व मायनॉरिटीने राष्ट्रव्यापी आंदोलन निर्माण केल्यास आपण यशस्वी होऊ शकतो असा विश्‍वास मेश्राम यांनी दिला.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळ\nआदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हा\nभारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचा मुद�\nआसाममधील एनआरसी यादीवरून नवीन वाद\nओबीसींचे क्रिमीलेअर ८ लाखांवरून ११ लाखांवर नेणार\nगॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या २५ टक्के लाभार्थ्यांनी घे\nनीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव\nकाश्मीरात व्हीपीएन वापरण्यांवर चौकशीचा ससेमिरा\nब्राम्हणांसाठी राज्य सरकारच्या पायघड्या\nनायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स\nबाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्य�\nइंटरनेट बंदीने अर्थव्यवस्थेला ३ अब्ज डॉलर्सचा फटका\n १०० महिलांना विवस्त्र करत घेतली मेडिकल टेस्ट\n१५ कोटींचा ठेका तुला कुणी दिला तू कुणाकडे नोकरी करतोस\nभाजपच्या सांगण्यावरुन वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव\nभारतात अनु.जातीवर अत्याचारात वाढ, राज्य व केंद्र सरकार ढ�\n‘कोरोना’चे तब्बल २ हजार २३६ बळी\nनसबंदी करण्यात अपयश आल्यास वेतन कपात\n‘नथ्थ्या अजून जिवंत आहे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kalnyachidrushy-news/specific-brain-function-behind-paintings-creation-1158184/", "date_download": "2020-02-23T05:00:31Z", "digest": "sha1:RRZBTYB2PJVNKL5HEAQCQEC7JX752NCO", "length": 26940, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मेंदूच्या किमया आणि चित्रकला | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nकळण्याची दृश्यं वळणे »\nमेंदूच्या किमया आणि चित्रकला\nमेंदूच्या किमया आणि चित्रकला\nमेंदूचा अभ्यास आपल्याला अनेक सूक्ष्म, तरल कार्यप्रणालीचं भान देत ज्या चित्रकलेशी निगडित आहे,\nमहेंद्र दामले and महेंद्र दामले | November 7, 2015 12:52 am\nचित्रं-शिल्पं आदी कलांच्या निर्मितीमागे, मेंदूच्या आठ विशिष्ट कार्यप्रणाली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे.\nडॉ. रामचंद्रन हे मानवी मेंदूच्या अद्भुत कार्यप्रणाली समजण्याच्या प्रक्रियेत मानवी कलांचा, विशेष करून चित्रं-शिल्प आदी कलांचा अभ्यास करतात. चित्रं-शिल्पं आदी कलांच्या निर्मितीमागे, मेंदूच्या आठ विशिष्ट कार्यप्रणाली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. या आठ कार्यप्रणाली उमगण्यानं त्यांना आशियाई-भारतीय शिल्पकलेकडे पाहण्याची ‘खरी’, ‘अर्थपूर्ण’ दृष्टी प्राप्त झाली..\nगेल्या लेखात आपण डॉ. व्ही. एस. रामचंद्रन यांच्या कामाला, अभ्यासाला समजून घेण्यास सुरुवात केली. रामचंद्रन मेंदूचा अभ्यास करतात. त्याकरिता ते असंख्य प्रकारच्या पेशंट्सवर उपचार करतात, त्यांच्या अवस्था (आजार) समजून घेतात. या पेशंट्समध्ये काही कारणाने हात-पाय आदी अवयव कापावे लागलेले, परिणामी कापलेल्या अवयवांमध्ये असह्य़ वेदना अनुभवणारे किंवा मेंदूच्या ठरावीक भागाला इजा पोहोचल्याने वाचू, बोलू, लिहू शकणारे पण स्वत:ची किंवा स्वत:चे मित्र, नातेव��ईक आदी कोणालाही न ओळखू शकणारे किंवा असे पेशंट्स ज्यांच्या मेंदूला समोरचं दृश्यं हे व्हिडीओ क्लीपप्रमाणे काळाच्या ओघात दिसत नाही. म्हणजे ही व्यक्ती ग्लासमध्ये पाणी भरत असेल तर या व्यक्तीचा मेंदू या कृतीच्या सुरुवातीचं दृश्य कॅमेऱ्याप्रमाणे टिपतं पण त्यापलीकडे काही नोंदवत नाही. टीव्ही, फोन, संगणक हँग झाल्यावर एकच दृश्यक्षण फार काळ दिसत राहतो तसं होतं. परिणामी पाणी भरणं कधी थांबवायचं ते कळत नाही. काहींना अक्षरं, आकडे यांच्या चिन्हांमध्ये ठरावीक रंग दिसतात. काहींचा मेंदू साधं शर्टाचं बटण लावणं इतकं साधं कार्य करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया करू शकत नाही, पण त्याच वेळेला हे पेशंट लिओनार्दो-दा-विन्सीच्या तोडीस तोड चित्रं रेखाटू शकतात.\nअशा विविध प्रकारच्या पेशंट्सची जी अवस्था (आजार) असते, त्यांचा मेंदू ज्या प्रकारे कार्य करत असतो किंवा करत नसतो, त्या कार्यप्रणालींचा रामचंद्रन अभ्यास करतात. याखेरीज मानवी मेंदूच्या प्रक्रिया ज्यामुळे आपण जीवनातील अनेक गोष्टी करत असतो. उदा. वस्तू पाहणं, ओळखणं, त्याचा अर्थ लावणं, त्यामुळे भावनारूपी प्रतिसाद निर्माण होणं, त्या भावनेआधारे शारीरिक कृती करणं, दुसऱ्यांच्या भावना, वेदना समजणं, अनुभवणं, अंतर्मुख होणं अशा प्रक्रियांचाही रामचंद्रन अभ्यास करत असतात. आजारी, अपघात झालेल्या व निरोगी, नैसर्गिक मेंदू एकाच मानवी कृतीबद्दल वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतात. त्याचं स्वरूप कधी कधी परस्परविरोधीही असू शकतं. या परस्परविरोधी प्रतिसादांचा अभ्यास करत रामचंद्रन मेंदूची रचना, त्यातील विविध भाग, त्यांचे कार्य या बाबतीत काही निरीक्षणं नोंदवतात, तर्क मांडतात, शक्यतांची चर्चा करतात. यातूनच त्यांनी रुग्णांच्या उपचारासाठी काही कल्पक उपचारपद्धती तसंच शास्त्राच्या पातळीवर काही संकल्पना मांडतात. ‘कॅपग्रस’ आभास, मीरर न्यूरॉन्स, मीरर न्यूरॉन्सचा ऑटिझम या आजारातील सहभाग, सिनेस्थेशिया (विविध संवेदनानुभवांचं मिश्रण, संबंध) व त्यातून सुचणाऱ्या ‘लवचीक प्रतिमा’ ज्यांना आपण साहित्यिक व्याकरणात ‘उपमा’ असं म्हणतो त्याबाबतीतील त्यांची थेअरी, मिरर बॉक्स आदी रामचंद्रन यांची निर्मिती आहे.\nकुठच्याही विषयाचा इतिहास हा मानवी इतिहासाशी, उत्क्रांतीशी जोडला जातो. मेंदूचा अभ्यासही मानवी उत्क्रांतीशी जोडला जातो. आपण मेंदूच्या उत्क्रांती संदर्भात जेवढा विचार करतो तेवढा तो किती अद्भुत आहे हे आपल्याला कळतं, कळू शकतं. बघा ना, एका गोष्टीवर नजर स्थिर करणं, डोळ्यांनी पाहणं, कानांनी ऐकणं, नाकाने वास घेणं यांचा एकमेकांशी संबंध जोडणं, एखाद्या गोष्टीवरची हाताची पकड घट्ट-सैल करणं, आपल्या शारीरिक कृतीचा वेग मर्यादित करणं वाढवणं, भावना अनुभवणं, स्मृती तयार करणं, चेहऱ्यांचे विविध हावभाव करणं, नाचणं, सौंदर्यानुभव जाणणं, संख्याभाव, अंतर्मुख होणं, विचार करून कृती करणं, दुसऱ्याच्या भावना-संवेदना (अनुकंपा) यांना अनुभवणं, त्यांची वेदना समजणं अशा कित्येक गोष्टी आपण आपला मेंदू उत्क्रांतीच्या टप्प्यात शिकलाय. यातूनच आपण बोलीभाषा, लिखित भाषा, चित्र-दृश्यभाषा तयार केल्या.विविध संस्कृती विकसित झाल्या. जगभरात सांस्कृतिक पातळीवर धर्म, भाषा, कला, सवयी, आचार-विचार आदींबाबतीत कितीही विविधता असली तरीही त्यांच्यामागे जागतिक पातळीवर एक समान गोष्ट आहे ती म्हणजे मानवी मेंदू, त्याची उत्क्रांती, त्यातून विकसित झालेल्या कार्यप्रणाली व त्यातून भाषा, गणित, कला, शास्त्र, नियम, समाजजीवनातील व व्यक्तिजीवनात विकसित झालेल्या अनेक गोष्टींच्या निर्मितीची क्षमता असा मेंदूचा अभ्यास आपल्याला याही अर्थी ‘आत्मभान’ देईल\nरामचंद्रन मानवी मेंदूच्या अद्भुत कार्यप्रणाली समजण्याच्या प्रक्रियेत मानवी कलांचा, विशेष करून चित्रं-शिल्प आदी कलांचा अभ्यास करतात. चित्रं-शिल्पं आदी कलांच्या निर्मितीमागे, मेंदूच्या आठ विशिष्ट कार्यप्रणाली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. या आठ कार्यप्रणाली रामचंद्रन यांना उमगण्यानं त्यांना आशियाई-भारतीय शिल्पकलेकडे पाहण्याची ‘खरी’, ‘अर्थपूर्ण’ दृष्टी प्राप्त झाली. रामचंद्रन यांना ते केवळ भारतीय वंशाचे आहेत म्हणून भारतीय प्राचीन शिल्पकला आवडते असं नाही. वास्तविक मेंदूच्या कार्यप्रणाली व प्राचीन भारतीय शिल्पकला हा संबंध कळण्याअगोदर, ते प्राचीन भारतीय शिल्पांकडे युरोपियन, ब्रिटिश दृष्टिकोनातून पाहायचे, ज्या दृष्टिकोनाने या अद्वितीय शिल्पांना चक्क आदिम, आदिवासी कला म्हणून म्हटले होते. कल्पना करा, वेरुळ, खजुराहो, चोल वंशातील नटराज मूर्ती यांना आदिम-आदिवासी कला म्हणायचे मेंदूचा अभ्यास केल्याने, त्यांची स्वत:ची पूर्वग्रहदूषित दृष्टी कशी नाहीशी झाली व त्यांना भारतीय प्राचीन शिल्पांच्या निर्मितीमागील शिल्पकाराची दृष्टी, त्याची कलाभाषा, दृश्यभाषासमज कळली. हे यूटय़ूबवर Biology, Psychology & Art हा व्हिडीओ पाहिल्यास हे सर्व रामचंद्रन यांच्या शब्दांत ऐकण्यात जास्तच मजा येईल. चित्रकलेच्या क्षेत्रात निर्मितीप्रक्रियेचा विचार हा अभिव्यक्तीच्या अंगानेच जास्त होतो. त्या विचाराची सुरुवात व शेवट चित्रकाराच्या, ‘मला असं वाटतं की..’ या विधानात होते. मेंदूचा अभ्यास चित्रकाराच्या या वाटण्याकडे पाहण्यासाठी अजून एक पर्यायी दृष्टी देते. कारण चित्रकारांचे ‘वाटणे’ हे सवयी, संस्कार, पूर्वग्रह, अंधश्रद्धा आदी कारणांतूनही असू शकते.\nमेंदूचा अभ्यास आपल्याला अनेक सूक्ष्म, तरल कार्यप्रणालीचं भान देत ज्या चित्रकलेशी निगडित आहे, उदा. वस्तूंच्या कडांमध्ये प्रत्यक्षात नसलेली रेषा दिसणं, सभोवतालच्या वास्तवाला हवं तेव्हा सपाट व हवं तेव्हा घन, त्रिमित पाहता येणं, रंगाने भरलेल्या प्रत्येक दृश्याला काळ्या व पांढऱ्या रंगाच्या छटांमध्ये रूपांतरित करून कोळसा, पेन्सिल यांच्या साहाय्याने शेडिंग करून चित्रं काढणं, दोन वेगवेगळ्या स्रोतांपासून प्राप्त झालेल्या आकार, रंग, पोत, हालचाली आदींमध्ये साम्य दिसणं, या साम्याचा भावना-विचार आदींशी संबंध जोडून अर्थवाही, लवचीक प्रतिमा ‘उपमा’ म्हणून वापरणे इत्यादी.. या गोष्टी इतक्या नित्याच्या वापराच्या झाल्यात, की त्यांमागील मेंदूच्या क्षमतेविषयी आश्चर्य वाटणं बंद झालंय.\nपरंतु अशा मेंदूंच्या प्रक्रियांतूनच आपल्यामध्ये ‘दृश्यभाषासमज’ विकसित होते. ही ‘समज’ आपल्या चित्रात प्रतिबिंबित होते. इतकंच काय, अशा दृश्यजाणिवांच्या भाषेच्या समज, भानातून स्वच्छता, टापटीपपणा, नीटनेटकेपणा, मांडणी व रंगसंगती आधारित, क्रमयुक्त आकर्षक दृश्यानुभव, आकारसौंदर्य, अनेक संवेदनानुभव एकत्र होऊन तयार झालेला एक सुखानुभव जो शारीरिक व वैचारिक पातळीवरही आनंद देतो, तो विकसित होतो. ज्याला आपण सौंदर्यानुभवही म्हणतो. सर्व चित्रकार स्वत:ची दृश्यभाषा व दृश्यभाषासमज याला समजण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. मेंदूच्या अभ्यासाने ही ‘दृश्यभाषासमज’ कळण्यास मदत मिळू शकते. दृश्यभाषासमज आपल्याला नेहमीच्या शैली किंवा चित्ररूपाधारित चित्रविषयक विचारापलीकडे घेऊन जाऊ शकते. आपण वास��तववादी, अमूर्त, विवेचनवादी, आलंकारिक अशी विभागणी न करता आपण कलेचा भाषा म्हणून विचार करू, जो केवळ भाषेचा वापर, अभिव्यक्तीवर आधारित नसेल.\n* लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत. त्यांचाई-मेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमेंदूची हानी करणाऱ्या फेफऱ्यावर औषध\nमेंदूतील चेतापेशींच्या संदेशातही संगीतासारखा ताल\nसुख म्हणजे नक्की काय\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 चित्रकला आणि मेंदूच्या प्रक्रिया\n2 निर्मितीप्रक्रिया आणि फ्रॉईडचं भूत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2020-02-23T05:38:36Z", "digest": "sha1:HA5WZDTMUJP7DG5F57RXZOMFAYTS77YU", "length": 15022, "nlines": 192, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (37) Apply ���र्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (34) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (37) Apply बातम्या filter\nसरकारनामा (37) Apply सरकारनामा filter\nस्पॉटलाईट (1) Apply स्पॉटलाईट filter\n(-) Remove राष्ट्रवाद filter राष्ट्रवाद\nकाँग्रेस (17) Apply काँग्रेस filter\nनिवडणूक (14) Apply निवडणूक filter\nलोकसभा%20मतदारसंघ (14) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nमहाराष्ट्र (11) Apply महाराष्ट्र filter\nनरेंद्र%20मोदी (8) Apply नरेंद्र%20मोदी filter\nराष्ट्रवादी%20काँग्रेस (8) Apply राष्ट्रवादी%20काँग्रेस filter\nप्रकाश%20आंबेडकर (5) Apply प्रकाश%20आंबेडकर filter\nमुख्यमंत्री (4) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (4) Apply राजकारण filter\nसोलापूर (4) Apply सोलापूर filter\nअभिजित%20पवार (3) Apply अभिजित%20पवार filter\n'चित्रा वाघ यांनी घाबरून पक्ष सोडला'- शरद पवार\nपुणे : चित्रा वाघ यांचे पती किशोर यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्या घाबरल्या होत्या. त्याबाबत वाघ मला भेटल्या आणि बचावासाठी...\nराज ठाकरे आणि सोनिया गांधी भेट.. दिल्लीत 'राज'कीय खलबतं \nनवी दिल्ली : दिल्ली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी...\nराजीनामा देण्यावर राहुल गांधी ठाम\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे न घेण्यावर ते ठाम आहेत....\n'जय भवानी जय शिवाजी' म्हणत खासदारांनी शपथ घेताना केले मराठी बाण्याचे प्रदर्शन\nनवी दिल्ली : 'जय भवानी जय शिवाजी', \"छत्रपती शिवाजी महाराज की जय...' अशा जयघोषात महाराष्ट्रातील खासदारांनी सोमवारी लोकसभेत...\nराधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आमदारकीचा राजीनामा\nमुंबई : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (मंगळवार) आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. त्यांनी काही...\nलोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आता राष्ट्रवादीची आज चिंतन बैठक\nमुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या (ता. १) सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर...\nमुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आज (गुरुवारी) मतमोजणीच्या सुरवातीलाच भाजप-शिवसेना युतीचे...\nविदर्भात पुन्हा भाजपचाच डंका \nनागपूर : पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज (गुरुवारी) हो��...\nपुण्यात कोण मारणार बाजी \nपुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट...\nयुतीला सुरवातीच्या कलानुसार 21 जागांवर आघाडी\nमुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, युतीला सुरवातीच्या कलानुसार 21 जागांवर आघाडी आहे. तर,...\nएक्झिट पोलच्या अंदाजानुसार पश्‍चिम विदर्भात शिवसेनेची पाटी कोरी राहणार\nअकोला : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व शेवटच्या टप्प्प्यातील मतदान आटोपले. त्यासोबतच निकालासंदर्भातील अंदाजही वर्तविले जाऊ लागले....\n#SakalSaamExitPolls : मुंबईत भाजप, शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी 02 जगा\nएक्झिट पोल 2019 : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आज संपली. देशातील सात राज्ये आणि एका...\n#SakalSaamExitPolls : कोकणात भाजप 1 शिवसेना 4 राष्ट्रवादी 1 जागा\nएक्झिट पोल 2019 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणचा बालेकिल्ला पुन्हा एकदा युतीलाच साथ देणार असल्याचे स्पष्ट चित्र 'सकाळ' आणि...\nSakalSaamExitPolls : मराठवाड्यात युतीला 05 तर आघाडीला 03 जागा\nएक्झिट पोल 2019 : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आज संपली. देशातील सात राज्ये आणि एका...\nसत्तेत आल्यावर जीएसटी प्रणाली बदलणार : राहुल गांधी\nप्रश्‍न : तुम्ही सत्तेवर आलात तर हे सगळे बदलाल उत्तर : निश्‍चितच जीएसटी बदलला जाईल. सध्याची जीएसटी प्रणाली भारताला कमजोर करणारी...\n\"कार्यकर्त्यांनो संपले इलेक्शन, आता जपा रिलेशन\"\nनाशिक : लोकसभा निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी प्रचाराच्या रणधुमाळीत एकमेकांवर शाब्दीक हल्ले करुन समाचार घेतला. आता निवडणुका संपल्या...\nLoksabha 2019 :पिंपरी चिंचवड मध्ये उन्हाचा पारा घसरला; मतदानाचा टक्का वाढणार\nपिंपरी - गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा पारा 43 अंशापर्यंत चढलेला पारा 38 अंशापर्यंत घसरल्याने मतदानाची टक्केवारी शक्‍यता निर्माण...\nनात आणि जावयासह शरद पवारांनी केले मुंबईत मतदान : Loksabha 2019\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (सोमवार) मतदान करून तातडीने दुष्काळी पाहणी दौऱ्यावर रवाना झाले. त्यांनी आज...\nकल्याणमध्ये सकाळपासून मतदानास सुरवात, सकाळी 11 पर्यंत 5. 31 टक्के मतदानाची नोंद\nमुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघामध्य��� शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांच्यात चुरशीची लढत आहे...\nठाण्यात सकाळी नऊपर्यंत 5.98 टक्के मतदानाची नोंद\nठाणे : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील गडात शिवसेनेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान आहे. विद्यमान खासदार राजन विचारे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=12322", "date_download": "2020-02-23T03:47:55Z", "digest": "sha1:ILTKH7OZAIUQCQFKQCPC7OC2QBUFNBBE", "length": 11032, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nसीएए, एनपीआरच्या स्थगितीस नकार देत सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला पाठबळ\nचार आठवड्यात भूमिका मांडण्याचे निर्देश, १४० याचिकांवर सुनावणी\nनवी दिल्ली: सीएए, एनआरपी संदर्भात चार आठवड्यात निर्देश देण्यात आले असले तरी या कायद्याला स्थगितीस नकार देत एकप्रकारे सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या भूमिकेला पाठबळ दिले आहे अशा संतप्त प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत आहेत.\nदेशात लागू करण्यात आलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं ‘सीएए’ला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर न्यायालयानं केंद्र सरकारला चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे.\nकेंद्र सरकारने नागरिकत्व कायद्यात दुरूस्ती केल्यानंतर सुधारित नागरिकत्व कायदा देशभरात लागू करण्यात आला. या कायद्याला अनेक राज्यांसह संघटना आणि नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. सुधारित नागरिकत्व कायदा घटनाबाह्य असल्याचं सांगत अनेकांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. या प्रकरणात तब्बल १४० याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिकांवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर सुनावणी झाली.\nसुनावणी सुरू झाल्यानंतर याचिकर्त्यांच्या वतीनं बाजू मांडताना अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, उत्तर प्रदेशमधील अनेक कुटुंबांच्या नागरिकत्वावर संशय व्यक्त करण्यात आला. यालाच जोडून कपिल सिब्बल यांनी भूमिका मांडली सिब्बल म्हणाले,सीएए आणि एनपीआरच्या प्रक्रियेमुळे त्या लोकांच्या मताचा अधिकारच जाणार आहे. कोणताही नियम तयार करण्यात आलेला नसताना ४० लाख लोकांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. हे उत्तर प्रदेशातील १९ जिल्ह्यात हे घडलं आहे. त्यामुळे आमची न्यायालयाला विनंती आहे की, या प्रक्रियेवर स्थगिती आणण्यात यावी. स्थगिती दिल्यानं हा सगळा गोंधळ आणि असुरक्षितता थांबणार आहे, असं सिब्बल यांनी न्यायालयाला सांगतिलं.\nत्यावर केंद्र सरकारची भूमिका समजून घेतल्याशिवाय सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार नाही, असं सांगत न्यायालयानं स्थगिती देण्यास नकार दिला. त्याचबरोबर हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याचे संकेत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी दिले. या संपूर्ण याचिकांसंदर्भात भूमिका मांडण्यासाठी न्यायालयानं केंद्र सरकारला चार आठवड्याचा वेळ दिला आहे. केंद्राने उत्तर दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय स्थगिती देण्याबद्दलचा निर्णय घेईल, असं न्यायालयानं सांगितलं.\nउच्च न्यायालयात सुनावणी नाही\nसीएए आणि एनपीआर संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं महत्वाचा निर्णय दिला आहे. सीएए संदर्भातील याचिकांवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळ\nआदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हा\nभारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचा मुद�\nआसाममधील एनआरसी यादीवरून नवीन वाद\nओबीसींचे क्रिमीलेअर ८ लाखांवरून ११ लाखांवर नेणार\nगॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या २५ टक्के लाभार्थ्यांनी घे\nनीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव\nकाश्मीरात व्हीपीएन वापरण्यांवर चौकशीचा ससेमिरा\nब्राम्हणांसाठी राज्य सरकारच्या पायघड्या\nनायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स\nबाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्य�\nइंटरनेट बंदीने अर्थव्यवस्थेला ३ अब्ज डॉलर्सचा फटका\n १०० महिलांना विवस्त्र करत घेतली मेडिकल टेस्ट\n१५ कोटींचा ठेका तुला कुणी दिला तू कुणाकडे नोकरी करतोस\nभाजपच्या सांगण्यावरुन वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव\nभारतात अनु.जातीवर अत्याचारात वाढ, राज्य व केंद्र सरकार ढ�\n‘कोरोन���’चे तब्बल २ हजार २३६ बळी\nनसबंदी करण्यात अपयश आल्यास वेतन कपात\n‘नथ्थ्या अजून जिवंत आहे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE/16", "date_download": "2020-02-23T05:30:10Z", "digest": "sha1:3SZQ42MAX67WW4YW7CPQ4KPYLENR3SW2", "length": 28701, "nlines": 316, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "गोपनीयता: Latest गोपनीयता News & Updates,गोपनीयता Photos & Images, गोपनीयता Videos | Maharashtra Times - Page 16", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसं��ेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nनाशिक शहरात होणाऱ्या घरफोडी, चेन स्नॅचिंग, वाटसरुंना लुटणे हे प्रकार ग्रामीण भागातही पोहोचले आहेत. इतकेच नव्हे तर थेट एटीएम फोडणे तसेच बँकांवर दरोडा टाकण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांत लक्षणीयरित्या वाढले आहे.\nज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येचा तपास करताना कोल्हापूर पोलिसांना यश येणार असा विश्वास पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांना होता. सहा महिन्यांपूर्वी संशयितावर टेक्निकल सर्व्हेलन्स (तांत्रिक पाळत) ठेवला होता.\nराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या २५० हून अधिक छात्रांना अपचनाचा त्रास झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. या छात्रांनी गुरुवारी एनडीएच्या कॅडेट मेसमध्ये नाश्ता व जेवण घेतल्यानंतर हा त्रास झाला.\nसुरक्षित व कायदेशीर गर्भपाताचा हक्क बजावण्याचा अधिकार सार्वजनिक आरोग्ययंत्रणांमध्ये मिळतो, असे वारंवार सांगितले जात असले, तरीही प्रत्यक्षात मात्र गर्भपाताचा टक्का हा खासगी हॉस्पिटलांमध्ये वाढता आहे.\nमुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार याकूब मेमन फाशीच्या दोरीपासून बचाव करण्यासाठी अखेरची धडपड करीत असतानाच त्याला नागपुरातच फाशी द्यायची, त्यावर राज्य सरकारने ठाम निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.\n...तर मुश्रीफांनाच २५ लाखाचे बक्षीस देऊ\nज्येष्ठ नेते, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे असल्यास आरोपींची माहिती घेण्यासाठी एसआयटीचे पथक जाईल. मारेकऱ्यांची इत्यंभूत माहिती दिल्यास जाहीर केलेले २५ लाखाचे बक्षीसही मुश्रीफ यांनाच दिले जाईल, असे एसआयटीचे प्रमुख संजयकुमार यांनी शनिवारी स्पष्ट केले.\n'गोपनीयता' हा मूलभूत हक्क नाही\n''प्राइव्हसी' अर्थात गोपनीयता हा नागरिकांचा मूलभूत हक्क नाही. भारतीय राज्यघटनेत तसं कुठ���ही नमूद करण्यात आलेलं नाही,' असं केंद्र सरकारच्या वतीनं आज सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आलं.\nशाहिद कपूरचं लग्न काय ठरलं, त्याच्या चाहत्या असलेल्या जगभरातल्या त्याच्या लाखो तरुणींची हृदयं कडाकडा तुटली. शाहिद जुलै महिन्यात बोहोल्यावर चढणार असून हा विवाहसोहळा बियास नदीच्या काठावर त्यांच्या धर्मगुरूंच्या आशीर्वादानं होणार असल्याचं समजतं.\nकन्नड लेखक यू. आर. अनंतमूर्ती आणि ज्येष्ठ अभिनेता विनोद खन्ना यांची पुण्यातील भारतीय चित्रपट व चित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा का नाही विद्यार्थ्यांनी आंदोलने केली\nमाझ्या तुरुंगवारीची वाटच पाहतोय\n‘माझ्यासह राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना हे सरकार कधी तुरुंगात टाकणार आहे, याची मी वाटच पाहतोय’, असा टोला गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना हाणला.\nनेटबँकिंग सुविधेचा गैरवापर कसा होतो, असे प्रत्येकालाच वाटते; सुरक्षितचे उपाय असतानाही अनेकदा ग्राहकाच्या अज्ञानाचा वापर हॅकरकडून केला जातो आणि हॅकिंगसारखे प्रकार घडून ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लगतो.\nबंद लिफाफा; पाच बडे मासे\nआयपीएल क्रिकेटचा सट्टा चालवणाऱ्या सहा पैकी पाच बड्या माशांना गुन्हेशाखेच्या आठ पथकांनी अत्यंत गोपनीयता बाळगत गुरुवारी रात्री एकाच वेळी उचलले. ही पथके बुधवारी रात्री नऊपासून त्यांच्या मागावर होती. बंद लिफाफ्यामध्ये त्यांना कोणाला उचलायचे, याची माहिती दिली होती.\nएका बाजूला रोजची आंदोलने, नेते आणि वरिष्ठांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची, दुसरीकडे संशयितांकडे तपास आणि त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी प्रश्न तयार करायचे, अशी दुहेरी कसरत होती. सुरवातीला खूप त्रास झाला, पण लिंक लागत गेली आणि संपूर्ण घटनाक्रम पुराव्यांनिशी समोर आला.\nदिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॅरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पांतर्गत शेंद्रा-बिडकीन मेगा इंडस्ट्रिअल पार्क उभारण्याची घोषणा सरकारने केली खरी, मात्र या प्रकल्पासाठीचे भूसंपादनच गेल्या तीन वर्षांपासून सुरू असल्याने प्रत्यक्षात कारखाने कधी येतील, हे सांगणे सध्यातरी अवघड आहे.\nव्हॉटस् अॅप, FB होतोय गैरवापर\nगेल्या काही दिवसांपासून व्हॉट्स अॅप, फेसबुकवर बोर्डाच्या उत्तरपत्रिक फिरत आहे. यात काही विद्यार्थ्यांनी गाणे लिहून ठेवले तर काहींनी सिनेमाच्या स्टोरीज. काहींनी चलनी नोटा लाऊन त्याखाली आपले मोबाईल क्रमांक लिहीले.\n‘ऑल्युकेम छापा’ खरा की खोटा\nभुदरगड तालुक्यातील शेळोली येथील ऑल्युकेम कंपनीवर टाकलेला छापा हा तब्बल एक महिन्यापूर्वी प्रांताधिकारी यांनी टाकला होता. तो मंगळवारी उजेडात आला. त्यामुळे तालुक्यात आता या छाप्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.\nसरोगेट मातृत्वाचा विचार करताय\nगर्भधारणेची कोणतीही आशा नसलेल्या जोडप्यांसाठी थर्ड पार्टी रिप्रॉडक्शन या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सरोगट मातृत्वाचा पर्याय स्वीकारणाऱ्या जोडप्याने या उपचार पध्दतीबद्दल सल्ला घ्यायला हवा तसेच कौन्स‌िलिंग करून घ्यायला हवे.\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांवर दीर्घकाळ पाळत ठेवल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर यासंदर्भातील गोपनीय फाइल्स उघड करण्याची मागणी नेताजींच्या नातेवाइकांनी केलेली असतानाच, या फाइल्सच्या अनुषंगाने कार्यालयीन गोपनीयता कायद्याचा फेरआढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे.\nसर्वत्र वार्षिक परीक्षांचा हंगाम सुरू झालेला आहे. परीक्षा, पेपरफुटी आणि नक्कल यासारखे गैरप्रकार हे न सुटणारे समीकरण बनू पाहात आहे. सकाळी वृत्तपत्र उघडल्यावर परीक्षा, पेपरफुटी, कॉपीबहाद्दरांचे पराक्रम आणि परीक्षांच्या संबंधातील वेगवेगळे गैरप्रकार, याबाबतची काही ना काही बातमी हमखास असतेच. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सुचविण्यात आलेले काही पर्याय...\nदेवनार डंम्पिंग ग्राऊंड परिसरात मागील दोन आठवड्यांपासून वारंवार आगी लागत असल्याने पुन्हा एकदा देवनार चर्चेत आले आहे. देवनारच्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे डंम्पिंग ग्राऊंडच्या परिसरात दमा, टीबी आणि इतर श्वसनाच्या विकारात वाढ होत असतानाच, आता आगीच्या धुराने चेंबूर, मानखुर्द, गोवंडीपर्यंतच्या नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. देवनारसह कांजूर आणि मुलुंड डंम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद झाल्यास या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकल्पांचा मांडलेला लेखाजोखा.\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nरवी पुजारीला सेनेगलमध्��े अटक;आज भारतात\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\nमेष: धनलाभाचे प्रमाण वाढेल; वाचा राशीभविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.cnlongtai.com/mr/", "date_download": "2020-02-23T05:08:26Z", "digest": "sha1:G5LVVNZCIQ67FN6RS5Z7BA4PZD53UHKV", "length": 6199, "nlines": 165, "source_domain": "www.cnlongtai.com", "title": "साधने मापन, हाताचा साधने, स्तर, स्क्वेअर, बॉक्स विभाग स्तर - Longtai", "raw_content": "जिन्हुआ Longtai साधने कंपनी, लिमिटेड स्वागत\nलघुमापक व्हर्निअर सरकपट्टी दोन टोके असलेले चिमट्यासारखे उपकरण\nव्यावसायिक उत्पादने गुणवत्ता लक्ष केंद्रित\nआम्ही एक सुरक्षित आणि निरोगी कार्यरत वातावरण आहे आणि सक्षम आणि आमच्या कर्मचारी विकसित. विजय-विजय साध्य करण्यासाठी ग्राहकांना एकत्र विकसित करा.\nजमा अनेक वर्षांनी, आम्ही साधने मोजण्यासाठी अनुभव आणि कौशल्य संपत्ती जमा आहेत.\nआमची सर्व उत्पादने खाजगी रचना आणि मूस, विविध शैली, आपल्या भिन्न रचना बरेच आहेत निवडा.\nउच्च गुणवत्ता आणि स्पर्धात्मक किंमत.\nकोणतीही लहान समस्या सर्वात संकेत वेळी निराकरण केले जाईल.\nउत्पादने कठोर गुणवत्ता नियंत्रण काळजीपूर्वक आणि तंतोतंत प्रक्रिया केली जाते.\nवैशिष्ट्य यादी व संकुल आपल्या गरज व वेळ निर्यात वर उपलब्ध आहे.\nJinpan विकास न्यू झोन, जिन्हुआ, Zhejiang.China\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nटिपा - हॉट उत्पादने - साइटमॅप - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल © Copyright - 2010-2019 : All Rights Reserved.\nआत्मा पातळी शासक पेन , पाण्याची पातळी शासक , तीन बबल पातळी शासक, पातळी शासक मापन , पातळी स्क्वेअर शासक , आत्मा पातळी शासक,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी Esc Enter दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Afloods&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%A8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80&search_api_views_fulltext=floods", "date_download": "2020-02-23T05:30:33Z", "digest": "sha1:IGE2DTLQRWJOCEFG6SWN53QRBL4E7UAU", "length": 5440, "nlines": 147, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\n(-) Remove अमरावती filter अमरावती\nकृष्णा%20नदी (1) Apply कृष्णा%20नदी filter\nकोयना%20धरण (1) Apply कोयना%20धरण filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nचंद्रपूर (1) Apply चंद्रपूर filter\nठिकाणे (1) Apply ठिकाणे filter\nनागपूर (1) Apply नागपूर filter\nमेळघाट (1) Apply मेळघाट filter\nरेल्वे (1) Apply रेल्वे filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nविमानतळ (1) Apply विमानतळ filter\nशिवाजी%20महाराज (1) Apply शिवाजी%20महाराज filter\nसंगमेश्‍वर (1) Apply संगमेश्‍वर filter\nसिंधुदुर्ग (1) Apply सिंधुदुर्ग filter\nपावसामुळे गावांचा संपर्क तुटला\nपुणे- मॉन्सूनच्या पावसाने राज्यात चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असून, उर्वरित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/special-report-on-zilla-parishad-election-result-may-shock-bjp", "date_download": "2020-02-23T04:48:58Z", "digest": "sha1:LZGX7QFHHLUWM4T6U3LXHV5DGNWQCE4W", "length": 6418, "nlines": 131, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "स्पेशल रिपोर्ट | राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला उतरती कळा", "raw_content": "\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nस्पेशल रिपोर्ट | राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला उतरती कळा\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शिवनेरीवर ‘फैसला ऑन द स्पॉट’\nइतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/cityscan/kdmc-it-park/articleshow/49975343.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-02-23T05:44:04Z", "digest": "sha1:CAEYX6RDJWFKZSLMJPWL5HSMJMFK6IAZ", "length": 19863, "nlines": 183, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Cityscan News: ई-गव्हर्नन्स पालिकेला आयटी पार्कची प्रतीक्षा - kdmc it park | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nई-गव्हर्नन्स पालिकेला आयटी पार्कची प्रतीक्षा\nकम्प्युटरयुगाचा उदय होत असतानाच कल्याण डोंबिवली महापालिकेने २००२साली तयार केलेल्या ‘महापालिका सॉफ्टवेअर’चा राज्यभरात चांगलाच गवगवा झाला. साहजिकच पहिली कम्प्युटराइज्ड महापालिका बनण्याचा मान कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाला मिळाला आहे. मात्र त्यानंतर मागील १३ वर्षांच्या काळात महापालिकेच्या या सॉफ्टवेअरमध्ये फारसा बदल झाला नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.\nकम्प्युटरयुगाचा उदय होत असतानाच कल्याण डोंबिवली महापालिकेने २००२साली तयार केलेल्या ‘महापालिका सॉफ्टवेअर’चा राज्यभरात चांगलाच गवगवा झाला. साहजिकच पहिली कम्प्युटराइज्ड महापालिका बनण्याचा मान कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाला मिळाला आहे. मात्र त्यानंतर मागील १३ वर्षांच्या काळात महापालिकेच्या या सॉफ्टवेअरमध्ये फारसा बदल झाला नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. मात्र आता ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून पालिकेत आयटी सेक्टरचा विकास करण्याची संधी महापालिका प्रशासनाला उपलब्ध झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कल्याण शहरात आयटी पार्क उभारून शहर समृध्द करण्याबरोबरच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.\nकेंद्र सरकारने कल्याण डोंबिवली महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश केल्यानंतर शहर स्मार्ट करण्यासाठी पालिका प्रशासनाने विविध स्तरावर सूचना आणि अभिप्राय मागविले आहेत. यात ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून शहरात कोणत्या सुविधा निर्माण करता येतील, याबाबत सूचना मागविण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने कल्याण डोंबिवली शहराचा आयटी सेक्टरच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रकल्प तयार करत मिळणाऱ्या निधीतून शहर समृध्द करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.\n२००२ साली तत्कालीन आयएएस आयुक्त श्रीकांत सिंह यांनी भविष्याची गरज ओळखून कल्याण डोंबिवली महापालिकेत कम्प्युटर प्रणाली राबविण्याचा निर्णय घेत केवळ दोन वर्षांच्या कालावधीत हा प्रयोग यशस्वी केला. महापालिकेने ही प्रणाली केवळ स्वतःपुरती न ठेवता, राज्यभरातील महापालिकांनाही विकून त्यांच्या कम्प्युटराइजेशनमध्ये महत्त्वाची भूमिका वठविली आहे. मागील १२ वर्षे महापालिका प्रशासन या प्रणालीच्या मध्यमातून कामकाज करत आहे. ही प्रणाली अद्ययावत करण्यासाठी दोन जादा क्षमतेचे सर्व्हर नव्याने खरेदी केले आहेत यातून महापालिकेची सात प्रभाग क्षेत्र कार्यालये मुख्यालयाशी जोडली जाणार आहेत. पालिकेचे संपूर्ण कामकाज पेपरलेस केले जाणार असून प्रत्येक विभागाची माहिती आयुक्तांना तातडीने ऑनलाइन उपलब्ध व्हावी, अशा सूचना प्रत्येक विभागाला देण्यात आल्या आहेत. याशिवाय निविदा प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी दोन लाखांपेक्षा जास्त रकमेच्या निविदा ऑनलाइन करण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र केवळ कम्प्युटराइज्ड महापालिका या बिरुदावलीवर समाधान न मानता शहराला आयटी सेक्टरने समृध्द केल्यास शहराचा चेहरामोहरा बदलू शकणार असल्याने पालिका प्रशासनसुद्धा या प्रस्तावावर विचार करत आहे.\nराज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमधून दरवर्षी रस्ते, पाणी, मलनिस्सारण वाहिन्या, शाळा, हॉस्पिटल्स यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्यामुळे शहरात या योजना मागील पाच वर्षांपासून राबविल्या जात आहेत. यामुळेच स्मार्ट सिटीच्या माध्यमातून येणाऱ्या ५०० कोटी रुपयांच्या निधीतून कल्याण डोंबिवली शहराला आयटी सेक्टरमध्ये बदलता येऊ शकते. संपूर्ण पालि���ा परिसर वायफायने जोडण्याचा प्रस्ताव तयार करून पालिका प्रशासनाने तीन वर्षांपूर्वीच केंद्र सरकारकडे पाठविण्याला होता. यात कोलकाता आणि कल्याण-डोंबिवली ही दोन शहरे संपूर्ण वायफाय करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला होता. मात्र त्यानंतर हा प्रकल्प रेंगाळला असला, तरी आता स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून ही कनेक्टिव्हीटी देणे शक्य होणार आहे.\n१९९८च्या विकास आराखड्यात पालिका क्षेत्रात १८२ बगीचे आणि उद्यानांसाठी आरक्षित भूखंड होते. यातील ३० टक्के भूखंडांवर उद्याने आणि बगीचे विकसित झाले असले, तरी आजही कितीतरी आरक्षित भूखंड अद्याप विकसित झालेले नाहीत. यामुळे या भूखंडावर पालिका प्रशासनाला आयटी सेक्टर उभारणे शक्य होऊ शकेल.\nमागील पाच वर्षांत कल्याण-डोंबिवली शहराची लोकसंख्या पाच लाखांपेक्षा अधिक वाढली असून येथील तरुंणांना नोकरीसाठी शहराबाहेर जावे लागते. शहरातच आयटी सेक्टर निर्माण केल्यास तरुणांना नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकणार आहेत. त्यातच कल्याण आणि लगतच्या ठाकुर्ली स्टेशनात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असल्याने कल्याण टर्मिनस आणि ठाकुर्ली येथे आरपीएफचे देशातील पहिले अद्ययावत ट्रेनिंग सेंटर रेल्वे प्रशासनाकडून उभारले जाणार आहे. त्यामुळे आयटीच्या माध्यमातून तयार होणाऱ्या तरुणांना रोजगाराचा नवा सोर्स उपलब्ध होऊ शकणार आहे. आयटी सेक्टरमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतील. माहितीची देवाणघेवाण करण्याबरोबरच शहरातील आणि शहराच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व स्तरातील नव्या पिढीला शहरात रोजगार उपलब्ध होऊ शकेल.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांबद्दल हे माहीत आहे का\nट्रम्प यांची 'ही' ब्रीफकेस करेल जगाचा विनाश\n३९व्या षटकात उतरला मैदानात आणि...\nतेव्हाचे लिटिल चॅम्स सध्या काय करतात\n'या' कारणांसाठी डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुत��्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nत्यांना नकार पचवायला शिकवा\nग्रॅफिन: कार्बनचा विलक्षण अवतार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nई-गव्हर्नन्स पालिकेला आयटी पार्कची प्रतीक्षा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%B8/", "date_download": "2020-02-23T03:31:51Z", "digest": "sha1:7YA5HSNPUIX4UWPIFP2QNSWOTPL5MXYI", "length": 15638, "nlines": 102, "source_domain": "shekharpatil.com", "title": "राजकारण आणि प्रेम...सेम टू सेम ! - Shekhar Patil", "raw_content": "\nराजकारण आणि प्रेम…सेम टू सेम \nअसचं आहे. भाजप म्हणा की कॉंग्रेस-राष्ट्रवादी फरक नाहीच. तोच भ्रष्टाचार, तोच अहंकार, तीच मग्रुरी, तोच उग्रपणा. फक्त पक्षाचे निशाण आणि लोक बदलतात. प्रवृत्ती तीच.\n‘‘अहो हे भाजपवाले विरोधात असतांना किती सोज्वळ वाटत होते किनई\nमी- ‘‘ हो ना…अगदी चारित्र्यवान, देशप्रेमी, भ्रष्टाचारविरोधी, स्वच्छ प्रतिमेचे, खर्‍या अर्थाने निती-नियमांची चाड असणारे बरं एक सांग तुला तेव्हा केंद्रातील युपीएचे नेते तसेच राज्यातील आघाडीचे पुढारी कसे वाटत होते बरं एक सांग तुला तेव्हा केंद्रातील युपीएचे नेते तसेच राज्यातील आघाडीचे पुढारी कसे वाटत होते\nबायको- ‘‘ ते तर अगदी उन्मत्त वाटत होते हो सत्तेच्या नशेत धुंद. मग्रूर, अहंकारी, भ्रष्टाचारी, जनतेच्या समस्यांपासून कोसो दूर, स्वत:च्या तोर्‍यात मग्न, सत्तालोलुप.’’\nमी- ‘मग आता भाजपवाले तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले कसे वाटतात\nबायको- ‘‘ भाजपवाल्यांचं काय सांगाव बाई…अरे ‘अच्छे दिन’ची आशा आम्ही कधीच सोडलीय …अरे ‘अच्छे दिन’ची आशा आम्ही कधीच सोडलीय मात्र दैवाने दिलेय ते तर सांभाळा. आहे ती सत्ता नीट तर राबवा. घोटाळ्यांमागून घोटाळे करताहेत…आणि घोळ केल्यानंतर सपशेल नकारच देताहेत…बेताल बडबड काय करताहेत… हो सत्तेची चटक त्यांनाही लागली बरं. म्हणजे व्हिआयपी कल्चर, उध्दटपणा, सत्तेची हवा डोक्यात जाणे आता स्पष्ट उमटू लागले आहे. आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते तर चक्क एकदम झुंजार, आदर्श जनसेवक, ���्वच्छ, पारदर्शक, अगदी सदगुणांचे पुतळे वाटतात हो मात्र दैवाने दिलेय ते तर सांभाळा. आहे ती सत्ता नीट तर राबवा. घोटाळ्यांमागून घोटाळे करताहेत…आणि घोळ केल्यानंतर सपशेल नकारच देताहेत…बेताल बडबड काय करताहेत… हो सत्तेची चटक त्यांनाही लागली बरं. म्हणजे व्हिआयपी कल्चर, उध्दटपणा, सत्तेची हवा डोक्यात जाणे आता स्पष्ट उमटू लागले आहे. आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते तर चक्क एकदम झुंजार, आदर्श जनसेवक, स्वच्छ, पारदर्शक, अगदी सदगुणांचे पुतळे वाटतात हो\nमी-‘‘ बाई असचं आहे. रिश्ता वोही सोच नई भाजप म्हणा की कॉंग्रेस-राष्ट्रवादी भाजप म्हणा की कॉंग्रेस-राष्ट्रवादी फरक नाहीच. तोच भ्रष्टाचार, तोच अहंकार, तीच मग्रुरी, तोच उग्रपणा. फक्त पक्षाचे निशाण आणि लोक बदलतात. प्रवृत्ती तीच फरक नाहीच. तोच भ्रष्टाचार, तोच अहंकार, तीच मग्रुरी, तोच उग्रपणा. फक्त पक्षाचे निशाण आणि लोक बदलतात. प्रवृत्ती तीच\nबायको-‘‘ आपलेच चुकते हो. स्वप्न खरी होत नसतात. उगाच मोदीबाबा आणि ‘अच्छे दिना’च्या मागे लागलो. आता बसा बोंबलत’’\nमी-‘ तसं नाही गं बाई, जीवन हे असेच आहे. अगदी आपलेदेखील.’’\nबायको-‘‘ मला समजले नाही\nमी- ‘‘ आता हेच बघ ना आपण प्रेमात असतांनाचे क्षण आठवून बघ. म्हणजे तुला पाहिल्यावर माझ्या मनात ‘कुछ कुछ’ व्हायचे तर तुझ्या गालांवर गुलाब फुलायचे. एकमेकांच्या डोळ्यात पाहतांना मोहरून येत असे. सालं मले तं एकदम ‘पहला नशा’ गाण्यातल्या आमिरखानसारखे स्लो मोशनमध्ये नाचावसं वाटायच. काय दिवस होते ते आपण प्रेमात असतांनाचे क्षण आठवून बघ. म्हणजे तुला पाहिल्यावर माझ्या मनात ‘कुछ कुछ’ व्हायचे तर तुझ्या गालांवर गुलाब फुलायचे. एकमेकांच्या डोळ्यात पाहतांना मोहरून येत असे. सालं मले तं एकदम ‘पहला नशा’ गाण्यातल्या आमिरखानसारखे स्लो मोशनमध्ये नाचावसं वाटायच. काय दिवस होते ते मंतरलेले…स्वप्नाळू सालं असं वाटायचं लग्न केल्यावर जगातलं सर्वात सुखी जोडपं आपणच असू. म्हणजे अगदी ‘फुलो के शहर मे है घर अपना’प्रमाणे राजा-राणीचा संसार असेल…वगैरे-वगैरे.’’\nपत्नी हसली. तिच्या डोळ्यांमध्ये हरवून जातांना परत एकदा ‘नजरे मिलती है…जाम मिलते है’’ या ओळी अनुभवल्या.\nमी-‘‘ आताची स्थिती काय खरं सांग\nवरील चर्चेचा सार…‘‘सारे सपने कही खो गये…हाय हम क्या से क्या हो गये’’ म्हणजेच…‘‘गेले ते दिवस राहिल्या त्या आ��वणी\nमी-‘‘ अगं हे असचं आहे बरं का. विरोधी पक्ष म्हणजे आयुष्यातील प्रेम प्रकरण. आजवरचा प्रत्येक विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते आपल्याला आपलेसे वाटतात. कारण ते आपल्या आशा-आकांक्षा पुर्ण करतील असे वाटते. प्रेमात आकंठ बुडालेल्यांना जशी संसारातील खाचखळग्यांची जाणीव होत नाही त्याचप्रमाणे विरोधी पक्ष हा आपल्याला सर्वगुणसंपन्न वाटतो. आपल्या विवाहानंतरच्या सुखी संसाराप्रमाणेच विरोधी मंडळी सत्तेत आल्यानंतर किती उत्तम प्रकारे सरकार चालेल हे स्वप्न पाहण्यात आपण मश्गुल होतो. मात्र सत्ताधारी पक्ष हा संसारासारखा असतो. अगदी वास्तववादी. घर चालवायचे तर काम करावे लागेल. याची आर्थिक बाजू सांभाळावी लागेल. उत्पन्न चांगले असेल तरच खर्च करता येईल. भाऊबंदकीचे कट-कारस्थान तसेच बाहेरील दुश्मनांचे हल्ले परतून लावण्याची जबाबदारीही असतेच. प्रत्येक घरात काही बच्चेमंडळी असते. याचप्रमाणे सरकारमधील खट्याळ व उपद्रवी मंडळींनाही सांभाळावे लागते. म्हणून काही दिवसांपुर्वी जनतेचे प्रेम प्रकरण भाजप होते तर आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी आहे. पहिल्यांदा आघाडी शत्रू होती तर आता भाजप संतापाला कारणीभूत ठरत आहे.’’\nबायको अगदी मनापासून हसली. म्हणाली, ‘‘अहो किती साध्या-सोपेपणाने तुम्ही फरक सांगितला हो’’\nमी- ‘‘हो ना. च्या मायला…मला तर तामिळनाडूची जनता आवडते. एकदा द्रमुकला तर दुसर्‍यांदा अद्रमुकला संधी. त्यातही विजयी करणार तर प्रचंड बहुमताने; पराजीत म्हणजे अक्षरश: भुईसपाट करणार. याचप्रमाणे आपण भाजप (एनडीए) आणि कॉंग्रेसला (युपीए) आलटून-पालटून सत्ता दिली तर कोणीच उतरणार नाही…मातणार नाही….घेतला वसा टाकणार नाही. यातून प्रेम आणि संसार यातील बॅलन्सही साधला जाईल’’\nबायको पुन्हा एकदा हसली. लागलीच दुसर्‍या खोलीत असणार्‍या एफएमवरून गाणे ऐकू आले….‘बडा लुफ्त था जब कुंवारे थे हम-तुम’’ पत्नी गुणगुणू लागली ‘‘ बडा लुफ्त था जब अपोझिशनमे थे तुम’’ हे गाणे तिच्या आवडत्या पक्षाला म्हणजे भाजपला उद्देशून होते हे सांगणे नकोच. अर्थात सत्तेच्या अहंकारात तल्लीन झालेल्या भाजपेयींच्या कानावर तिचा हा स्वर जाणार नसल्याची जाणीव त्या बिचारीला नव्हती. इकडे मलाही सपान पडलं. पाहतो तो काय शुध्द, सात्विक, जनहिताची कळकळ असणारे, स्वच्छ प्रतिमेचे भासणारे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे एकेक नेते म��ा २०१९ नंतर ‘अच्छे दिन’ येतील असे सांगू लागले. अन् मी बापडा हरवून गेलोय…वास्तवापेक्षा असली स्वप्नेच बरी\nआता रंगणार खरा मुकाबला \nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nहा हा हा …………..\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-fertilizer-management-sugarcane-14988?tid=126", "date_download": "2020-02-23T03:43:17Z", "digest": "sha1:4KJ5V5CCJFHWQGEAXBLNAXUGNGQIAGHQ", "length": 20698, "nlines": 173, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, fertilizer management for sugarcane | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमशागतीशिवाय ऊस खोडव्याचे व्यवस्थापन\nमशागतीशिवाय ऊस खोडव्याचे व्यवस्थापन\nमशागतीशिवाय ऊस खोडव्याचे व्यवस्थापन\nमंगळवार, 25 डिसेंबर 2018\nखोडवा उसामध्ये बाळ बांधणी, मोठी बांधणी करू नये. सलग पाचट आच्छादन आणि पहारीने छिद्रे घेऊन मुळांच्या सान्निध्यात खते दिल्यास उत्पादनात घट न येता कमीतकमी खर्चात खोडवा पीक घेता येते. पट्टापद्धतीमध्ये फक्त जोड ओळीतील एकाच सरीला पाणी द्यावे म्हणजे पाण्याची बचत होते.\nखोडवा उसामध्ये बाळ बांधणी, मोठी बांधणी करू नये. सलग पाचट आच्छादन आणि पहारीने छिद्रे घेऊन मुळांच्या सान्निध्यात खते दिल्यास उत्पादनात घट न येता कमीतकमी खर्चात खोडवा पीक घेता येते. पट्टापद्धतीमध्ये फक्त जोड ओळीतील एकाच सरीला पाणी द्यावे म्हणजे पाण्याची बचत होते.\nमशागतीशिवाय खोडवा उसाचे किफायतशीर उत्पादन घेणे शक्य आहे. या पद्धतीत ऊस तुटून गेल्यानंतर पाचट सलग सर्व सऱ्यात आहे तसेच पडू द्यावे. खोडक्यावर पडलेले पाचट बाजूला सारून खोडक्या मोकळ्या कराव्यात. जमिनीच्या वर दिसणाऱ्या खोडक्या धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्याव्यात. २.५ लिटर द्रवरूप पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धक ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रतिहेक्टरी पाचटावर फवारावे. याचबरोबरीने हेक्टरी १२५ किलो युरिया आणि १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट पाचटावर समप्रमाणात पसरावे. त्यानंतर सर्व सऱ्यांना पाणी द्यावे.\nरासायनिक खताची मात्रा ही पहारीने उसाच्या जवळ पहारीने छिद्रे पाडून मुळांच्या सान्निध्यात द्यावी. ऊस तुटून गेल्यानंतर १५ दिवसांत शिफारशीत खतमात्रेच्या निम्मी मात्रा उसाच्या ओळीच्या एका बाजूला एक फूट अंतरावर १० सें.मी. खोलीची भोके पहारीने घेऊन द्यावी.\nबाळ बांधणी, मोठी बांधणी यांसारखी कोणतीही आंतरमशागत करू नये. कोणत्याही मशागतीशिवाय सलग पाचट आच्छादन आणि पहारीने छिद्रे घेऊन मुळांच्या सानिध्यात खते दिल्यास उत्पादनात घट न येता कमीतकमी खर्चात खोडवा पीक घेता येते.\nनत्र, स्फुरद व पालाश शिफारशीत मात्रा युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश या खतामधून एकत्रित दिल्यास प्रतिछिद्रामध्ये साधारण २० ते २५ ग्रॅम खत द्यावे.\nअवर्षण परिस्थितीत खोडवा पीक व्यवस्थापन\nपारंपरिक लागवड पद्धतीने लागवड केलेल्या खोडव्यात सरी आड सरी पाचटाचे आच्छादन करावे. बगला फोडू नयेत यामुळे पाण्याची बचत होते.\nजोडओळ पट्टा पद्धती (३ फूट बाय ६ फूट पट्टा) मध्ये पट्ट्यात पाचटाचे आच्छादन करावे किंवा रुंद सरी (४ फूट ते ५ फूट) पद्धतीमध्ये सर्व सऱ्यात पाचटाचे आच्छादन करावे. बुडख्यावरील पाचट बाजूला सारावे.\nनेहमीच्या व रुंद सरीतील लागणीच्या खोडव्यात एक आड एक सरी पाणी देण्याचे नियोजन करावे. पट्टा पद्धतीमध्ये फक्त जोड ओळीतील एकाच सरीला पाणी द्यावे म्हणजे पाण्याची बचत होते.\nखोडवा पिकास पाण्याचा ताण असेल त्या वेळी २ टक्के म्युरेट ऑफ पोटॅशची फवारणी करावी (२० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रतिलिटर पाणी). एकवीस दिवसांचे अंतराने ३ ते ४ फवारण्या ���राव्यात. यामुळे खोडवा पीक पाण्याचा ताण सहन करते.\nखोडवा पिकास जेव्हा पाण्याचा ताण बसतो त्या वेळी हेक्टरी १२५ किलो म्युरेट ऑफ पोटॅशची जादा मात्रा मुळाच्या सान्निध्यात द्यावी. यामुळे खोडवा पीक पाण्याचा ताण सहन करते. खर्च थोडा वाढतो पण पीक जगते.\nम्युरेट ऑफ पोटॅश फवारणीला दुसरा पर्याय म्हणून ६ टक्के केओलीनची फवारणी फायद्याची ठरते. यासाठी ६० ग्रॅम केओलीन प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हेक्टरी १००० लिटर पाणी लागते. १५ दिवसाचे अंतराने ३ ते ४ फवारण्या कराव्यात.\nपाचट जाळलेले असल्यास हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून घ्यावे. याचा आच्छादन म्हणून वापर करावा. ऊस तुटल्यावर एक महिन्यांनी हिरवळीच्या पिकाची टोकण पध्दतीने लागवड करुन पीक दीड महिन्याचे झाल्यावर आच्छादनासाठी वापर करावा.\nपाचट आच्छादन न केलेल्या शेतकऱ्यांनी एक आड एक सरी पाण्याचे नियोजन करावे आणि पुढच्या पाण्याच्या वेळी सरी बदलावी.\nपाणी उपलब्ध असल्यास खतांचा पहिला व दुसरा हप्ता देऊन पाणी द्यावे. एकाच वेळी पाणी देणे शक्य असल्यास फक्त खतांचा पहिला हप्ता देऊनच पाणी द्यावे.\nपाणी उपलब्ध नसल्यास रासायनिक खते जमिनीत देऊ नयेत, खते फवारणीद्वारे द्यावीत. बगला फोडू नयेत.\nपावसाळा सुरू झाल्यावर खताचा शेवटचा हप्ता देऊन पाणी द्यावे.\nखोडवा उसाच्या शेता भोवती दाट शेवरीची लागवड असल्यास गरम हवेचा झोत अडविला जाऊन उसाच्या पानातील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन पीक वाळत नाही.\nपी. व्ही. घोडके, ९८२२०१३४८२\n(कृषिविद्या विभाग(कृषिशास्त्र व तंत्रज्ञान)वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.),जि. पुणे)\nसिंगल सुपर फॉस्फेट रासायनिक खत म्युरेट ऑफ पोटॅश हिरवळीचे पीक शेती ऊस\nतयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे बनविण्याचे...\nसध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार खाद्यपदार्थांकडे\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार...\nअकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत देण्यात येणारे कर्ज\nव्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणी\nभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली.\nशेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम घ्यावा ः डॉ....\nअकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम घेऊन बियाणे तयार करीत त्याचा\nड्रॅगन फळापासून प्रक्रिया पदार्थ\nड्रॅगन फ्रूट या फळाचे म��्य अमेरिका, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका येथे व्यावसायिक उत्पादन केले जात\nसुधारित पद्धतीने खोडवा उसाचे व्यवस्थापन खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच...\nसुरु उसाला द्या शिफारशीत खतमात्रा रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये...\nउसासाठी सेंद्रिय खत, सूक्ष्म...जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके...\nउसाला द्या शिफारशीनुसार खतमात्रारासायनिक खते जमिनीवर पसरून न देता चळी घेऊन किंवा...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nऊस पीक सल्ला१) साधारणपणे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत...\nगुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ...सध्या कापूस पीक हे फुलोरा ते बोंडे लागण्याच्या...\nकपाशीतील बोंड सडणे विकृतीचे व्यवस्थापनमागील दोन वर्षांपासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nनारळ बागेत मसाला पिकांची लागवड नारळ बागेमध्ये नारळाच्या...\nगुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकात्मिक...गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी...\nआडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...\nऊस बियाणे निर्मितीसाठी ‘सुपरकेन नर्सरी...अलीकडे प्रो ट्रे किंवा पिशव्यांमध्ये उसाची रोपे...\nदुष्काळाशी लढा देत हळदीची उत्कृष्ट शेतीअमळनेर (जि. जळगाव) येथील अश्पाक मुनीर पिंजारी व...\nडाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...\nखरीप कांदा लागवड तंत्रज्ञानविशेषतः विदर्भात रब्बी हंगामातील कांद्याचे...\nखरीप नियोजन : कपाशीतील असमतोल वाढ,...गेल्या काही वर्षांमध्ये कपाशी लागवड समस्यांत वाढ...\nऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...\nऊस पीक व्यवस्थापन सध्याच्या काळात जमिनीतील ओलावा टिकवणे, पाण्याचा...\nदर्जेदार कृषी उत्पादनासाठी...आपण शेती उत्पादनामध्ये बऱ्यापैकी स्वयंपूर्ण झालो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ipl-2020-extra-no-ball-umpire-but-no-power-player-for-time-being-psd-91-2009099/", "date_download": "2020-02-23T05:52:25Z", "digest": "sha1:6S6ZT53DWYRNMEPF6P77LS6IVMZO3DI2", "length": 13166, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2020 Extra no ball umpire but no Power Player for time being | Power Player चा निर्णय तूर्तास रद्द, No-Ball साठी स्वतंत्र पंच | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nPower Player चा निर्णय तूर्तास रद्द, No-Ball साठी स्वतंत्र पंच\nPower Player चा निर्णय तूर्तास रद्द, No-Ball साठी स्वतंत्र पंच\nIPL गव्हर्निंग काऊन्सिल बैठकीत निर्णय\nआयपीएलच्या आगामी हंगामात नवीन बदल पहायला मिळणार आहेत. नवीन आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची मुंबईत बैठक पार पडली. यामध्ये No-Ball साठी स्वतंत्र पंच ठेवण्याबाबत चर्चा झाली असून, Power Player बद्दलचा निर्णय तूर्तास रद्द करण्यात आला आहे. गेल्या हंगामात आयपीएलमध्ये पंचांची खराब कामगिरी चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे या हंगामात असे प्रकार टाळण्यासाठी No-Ball करता स्वतंत्र पंचांची नेमणूक करण्याचा गव्हर्निंग काऊन्सिलचा विचार आहे.\nकाही दिवसांपूर्वी आयपीएलमध्ये Power Player या संकल्पनेअंतर्गत बदली खेळाडूला संघात स्थान देण्याच्या निर्णयबाबद्दल चर्चा सुरु होती. यासाठी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत हा प्रयोग राबवण्यात येणार होता. मात्र वेळेच्या अभावामुळे हा निर्णय तूर्तास रद्द करण्यात आलेला आहे. याचसोबत गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत खेळाडूंची अदलाबदल, परदेशी खेळाडूंची उपलब्धता आणि अन्य विषयांवर चर्चा झाली.\n“सर्व गोष्टी सुरळीत पार पडल्या तर आगामी हंगामात No-Ball साठी स्वतंत्र पंच पहायला मिळेल. ही संकल्पना थोडीशी विचीत्र आहे, पण गेल्या हंगामातील चुका पाहता यावर चर्चा होणं गरजेचं होतं. यासाठी तंत्रज्ञानाचाही वापर केला जाईल. या पंचाला दुसरं कोणतंही काम देण्यात येणार नाही, तो फक्त No-Ball आहे की नाही एवढच काम करेल.” गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्याने पत्रकारांना माहिती दिली.\nआयपीएलच्या गतहंगामात पंच एस. रवी यांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला आ��ेला संताप सर्वांनी अनुभवला आहे. इतकच नव्हे तर कॅप्टन कूल नावाने परिचीत असलेला धोनीही गेल्या हंगामात पंचांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे मैदानात येऊन वाद घालताना पहायला मिळाला होता. त्यामुळे आगामी हंगामात अशा चुका पहायला मिळणार नाही अशी आशा क्रिकेट प्रेमी करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL : धोनी चेन्नईची साथ सोडणार, पुन्हा लिलावात उतरण्याची तयारी\nनिवृत्तीबद्दल धोनीने घेतला अंतिम निर्णय, IPL नंतर क्रिकेटला रामराम करण्याच्या तयारीत\nIPL 2020 : अश्विनने दिलं फलंदाजांना ‘ओपन चॅलेंज’\n…म्हणून रहाणे आणि आश्विनला संघात घेतलं – रिकी पाँटींग\nIPL Video : राजस्थानने ‘अजिंक्य’ खेळाडू गमावला, आता पुढे काय\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 ‘आयपीएल’मध्ये ‘नो-बॉल’साठी अतिरिक्त पंच\n2 आयपीएलचा लिलाव १९ डिसेंबरला कोलकातामध्ये\n3 जगज्जेती सिंधू सलामीलाच गारद\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/sharad-pawar-on-bhima-koregaon-nia-inquiry-171827.html", "date_download": "2020-02-23T03:41:05Z", "digest": "sha1:DNFM4PFKNEW7AONXBWFTXQ6AYMOTL3NY", "length": 18651, "nlines": 173, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "SIT चौकशीच्या मागणीनंतर पाच तासात केंद्राने तपास काढून घेणं संशयास्पद : शरद पवार Sharad Pawar on Bhima Koregaon NIA inquiry", "raw_content": "\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nSIT चौकशीच्या मागणीनंतर पाच तासात केंद्राने तपास काढून घेणं संशयास्पद : शरद पवार\nसत्य बाहेर येण्याच्या भीतीतून केंद्राने घाईने भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास 'राष्ट्रीय तपास यंत्रणे'कडे सोपवला, असा आरोप शरद पवारांनी केला\nविनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी, मुंबई\nमुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी ‘एसआयटी’ चौकशीची मागणी केल्यानंतर पाच तासात केंद्र सरकारने राज्य सरकारकडून तपास काढून घेतला, यातून केंद्र सरकारची भूमिका संशयास्पद वाटते, असा घणाघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Bhima Koregaon NIA inquiry) यांनी केला आहे.\nमहाराष्ट्रातील ‘त्या’ मुख्यमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) विधानसभेत एक स्टेटमेंट केलं, त्यावेळी त्यांनी माओवादी हा उल्लेख केला नव्हता. ते गृहमंत्रीही होते. तेव्हा त्यांना जाणवलं नाही हे माओवादी आहेत, असा टोला शरद पवारांनी लगावला.\nज्या चौकश्या केल्या, त्यात माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत म्हणाले, मी जे बोललो नाही ते स्टेटमेंट माझ्या नावावर केलं. म्हणून याबाबत चौकशी करायची गरज होती. म्हणून मी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं. अनेकांना अटक झाली, खटले भरले, त्याची चौकशी झाली पाहिजे, असं शरद पवार म्हणाले. ‘सिल्व्हर ओक’मधील निवासस्थानी शरद पवारांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.\nकेंद्र सरकारचं कृत्य संशयास्पद आहे. सत्य बाहेर येण्याच्या भीतीने घाईने ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’कडे केंद्राने भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास सोपवला. केंद्रामुळे सत्य बाहेर येण्याची प्रक्रिया प्रभावित होण्याची भीती शरद पवारांनी व्यक्त केली.\nआधी आर आर पाटील, आता जयंत पाटील संभाजी भिडेंच्या बचावाला : प्रकाश आंबेडकर\nराज्य सरकारकडून तपास काढून घेणं, चुकीचं आहे. कायदा आणि सुव्यवस्था हा अधिकार घटनेने राज्याला दिला आहे. राज्य सरकार खोलात चौकशी करणार होतं. प्राथमिक पावलं टाकली असताना त्यात हे करण्याचं कारण काय असा सवालही शरद पवार���ंनी विचारला.\nकेस गेली तरी अधिकाऱ्यांनी काय उद्योग केले आणि त्यासंबंधी राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत नाही हा संदेश गेला पाहिजे. केंद्राला अधिकार आहे, पण तो गाजवायचा नसतो, हस्तक्षेप करायचा नसतो, असा इशाराही शरद पवारांनी दिला.\nफोन टॅपिंग होत असल्याचं सगळ्यांना माहित होतं. आम्ही याकडे काही गांभीर्याने पाहिलं नाही. माझ्या माहितीनुसार फोन टॅपिंग ऑर्डर काढायचे अधिकार राज्यमंत्र्यांना नसतात. दीपक केसरकर राज्यमंत्री होते, त्यांना कितपत अधिकार होते, मला माहित नाही, त्यावर मला भाष्य करायचं नाही, इस्रायलला कोणी अधिकारी गेला का, हे माहित नसल्याचंही पवार म्हणाले.\nकोरेगावमधील भाषणात नेत्यांनी केवळ अन्यायावर भाष्य केलं होतं. अन्यायाला वाचा फोडली होती. मात्र अन्यायाविरोधात बोलणं म्हणजे नक्षलवाद नाही, असंही शरद पवार म्हणाले.\nअधिकाराचा गैरवापर करत अधिकाऱ्यांनी गैरमार्गाने खटले भरले. एल्गार परिषदेसंदर्भातील खटले खोटे आहेत, त्यामुळे संशयाला जागा आहे, असा दावाही शरद पवारांनी केला.\nकोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र : शरद पवार\nभीमा कोरेगाव हिंसाचार हे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र आहे. या प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी केली होती. त्यानंतर चौकशी होणार असल्याची ग्वाही मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती.\nशरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानांचं पत्र लिहिलं आहे. या पत्रात पवारांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.\nभीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची गरज आहे. कारण देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेचा चुकीचा वापर केला. फडणवीस सरकारने माध्यमांनाही चुकीची माहिती दिली. तसेच पोलिसांच्या मदतीने हे घडविलेले षडयंत्र होते. मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचा डाव होता, असा आरोप पवारांनी केला होता.\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात,…\nउद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर 'वर्षा'वर तातडीची बैठक, शरद पवार, अजित…\nपक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारलाय, पैठणमध्ये राडेबाज कार्यकर्त्यांना सुप्रिया…\nतुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करा आण�� मशीद बांधा, मुनगंटीवारांचं पवारांना उत्तर\nपाण्याचा पुन्हा बारामती पॅटर्न, फडणवीसांनी रद्द केलेला निर्णय ठाकरे सरकारने…\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले 'भाजपवासी' नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nशरद पवार मैदानात, पुन्हा संसदेत जाणार\nएल्गारचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय काळजी वाढवणारा : बाळासाहेब थोरात\nपक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारलाय, पैठणमध्ये राडेबाज कार्यकर्त्यांना सुप्रिया…\n22 वर्षीय सुवर्ण पदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या, क्रीडा प्रबोधिनीतच गळफास\nओवेसींसमोर पाकिस्तान समर्थनार्थ नारे, तरुणीवर देशद्रोहाचा खटला\nशिल्पा शेट्टी 44 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई\n15 कोटी काय, त्यांच्यामागे 15 जण आले तरी सत्कार करेन,…\nएकट्या भाजपमध्येही मतभेद, मग तीन पक्षांच्या सरकारमध्ये मतभेद साहजिकच :…\nमंत्रालयातील टॉप मोस्ट पाच सनदी अधिकाऱ्यांची बदली\nउद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधानांची भेट घेणार, सोनिया गांधींसोबतही चर्चा\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nतृप्ती देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nवारिस पठाण औरंगजेबाचे ‘वारिस’, त्यांना 100 मावळेही अडचणीत आणतील : सुधीर मुनगंटीवार\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nतृप्ती देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शिवनेरीवर ‘फैसला ऑन द स्पॉट’\nइतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे\nकोरोनावर भारतातील पहिली लस पुण्यात विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/nagpur-akola-dhule-palghar-washim-nandurbar-zp-election-live-updates-162742.html", "date_download": "2020-02-23T05:52:33Z", "digest": "sha1:WUX452BVQ6YQDOMONUB3WVORRMV7KCCY", "length": 28911, "nlines": 222, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "जिल्हा परिषद निवडणूक लाईव्ह ZP Election Live Updates", "raw_content": "\n“बिनकामी नेते गेल्याने पक्षावर परिणाम नाही, नवीन पदाधिकारी जोमाने कामे करतील”\nझेंडा बदलल्यानंतर ‘मनसे’ची नवी रणनिती, वर्धापन दिन सोहळा यंदा नवी मुंबईत\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nनागपूर, अकोला, पालघरसह 6 जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा, सर्व माहिती एका क्लिकवर\nपालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आज (मंगळवार 7 जानेवारी) पार पाडणार आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर सत्तानाट्याचा धुरळा खाली बसतो, तोच अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आज (मंगळवार 7 जानेवारी) पार पाडणार आहेत. तर अनेक ठिकाणी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत दिग्ग्जांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बऱ्याचशा ठिकाणी थंडीचा जोर असूनही सकाळपासूनच मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. निवडणुकांचे निकाल उद्या म्हणजेच 8 जानेवारीला (ZP Election Live Updates) हाती येतील.\nपालघरमध्ये सेना vs भाजप vs काँग्रेस-राष्ट्रवादी\nपालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी 229 उमेदवार आहेत. तर आठ तालुक्यांतील पंचायत समितीच्या 114 जागांसाठी 434 उमेदवार नशिब आजमावणार आहेत. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण 10 लाख 44 हजार 888 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.\nपालघर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढत आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप आणि बहुजन विकास आघाडी हे ‘महाआघाडी’ करुन लढा देत आहेत.\nपालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसाठी निश्चित केलेल्या सदस्यांची संख्या 57 असून पंचायत समितीसाठी सदस्य संख्या 114 इतकी आहे.\nतलासरी- 5 गट आणि 10 गण\nडहाणू- 13 गट आणि 26 गण\nविक्रमगड- 5 गट आणि 10 गण\nजव्हार- 4 गट आणि 8 गण\nमोखाडा- 3 गट आणि 6 गण\nवाडा- 6 गट आणि 12 गण\nपालघर- 17 गट आणि 34 गण\nवसई- 4 गट आ��ि 8 गण\nनागपूरचा गड राखण्यासाठी भाजपची कसरत\nनागपूर जिल्हा परिषदेच्या 58 गटांसाठी 270 उमेदवार रिंगणात आहेत. तर 13 पंचायत समित्यांच्या 116 गणांसाठी मतदान होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील 1828 मतदान केंद्रांवर आज मतदान होत आहे.\n2012 मधील पक्षीय बलाबल\nनागपूरमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 12 पैकी 11 जागा मिळाल्या होत्या, तर फक्त एक जागा काँग्रेसला मिळाली होती. मात्र 2019 मध्ये चित्र पालटलं. काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून पाच जागा मिळवल्या. भाजपचा जनादेश अर्ध्यावर आल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमध्ये जोश दिसत आहे. नागपूर जिल्हा परिषद जितकी भाजपला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाची आहे, तेवढीच काँग्रेस-राष्ट्रवादीलाही ती जिंकायची आहे.\nनंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी 225 उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या 112 जागांसाठी 359 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत\n2013 मधील नंदुरबार जिल्हा परिषदेचं संख्याबळ – 56\n2013 मध्ये काँग्रेसचा वरचष्मा राहिला, मात्र 2008 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत नंदुरबार जिल्हा परिषदेवर\nराष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. त्यामुळे भाजपला नंदुरबार जिल्हा परिषद खेचून आणण्यासाठी दमछाक करावी लागणार आहे.\nराज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही तिन्ही पक्षांनी एकत्र यावं, अशी तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांची इच्छा होती. मात्र वाशिम जिल्ह्यात महाविकास आघाडीचं समीकरण जुळलं नसून काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी वाशिम जिल्हा जनविकास आघाडी स्थापन केली आणि वंचित आघाडीसोबत काही ठिकाणी युती केली. भाजपनेही मित्रपक्षासोबत घरोबा केला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षांनी वाशिम विधानसभा मतदारसंघ वगळता इतर दोन मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना खासदार भावना गवळी, जनविकास आघाडीचे नेते आणि माजी काँग्रेस खासदार अनंतराव देशमुख, भाजप आमदार राजेंद्र पाटणी, राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुभाष ठाकरे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. जिल्ह्यात एखाद-दुसरा अपवाद वगळता सर्वच पक्ष स्वबळावर जि.प. निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात बहुरंगी लढती होण्याची चिन्हं आहेत.\nवाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागा, तर सहा पंचायत समितीच्या 104 जागांसाठी मतदानास होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात 852 मतदान केंद्रांवर 7 लाख 45 हजार 76 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.\nजिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी 263 उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीच्या 104 जागांसाठी 461 उमेदवार मैदानात आहेत. वाशिम जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा सत्ता राहिली. जि.प. बरखास्त होण्यापूर्वी अध्यक्षपदी काँग्रेसच्या हर्षदा देशमुख, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे चंद्रकांत ठाकरे हे विराजमान होते. वाशिम जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचे 17, राष्ट्रवादीचे 8, शिवसेनेचे 8, भाजपचे 6, अपक्ष 6, तर भारिपचे 3 सदस्य होते. 52 सदस्यांपैकी 27 महिला सदस्या होत्या.\n1) वाशिम तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 10 गटांमध्ये 50 उमेदवार, तर पंचायत समितीच्या 20 गणांमधून 77 उमेदवार\n2) मालेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 9 गटांमध्ये 53 उमेदवार, तर पंचायत समितीच्या 18 गणांमध्ये 88 उमेदवार\n3) रिसोड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 9 गटांमध्ये 37 उमेदवार, तर पंचायत समितीच्या 18 गणांमध्ये 72 उमेदवार\n4) मानोरा तालुक्यात जिल्हा पषिदेच्या 8 गटांमध्ये 39 उमेदवार, तर पंचायत समितीच्या 16 गणांमध्ये 82 उमेदवार\n5) मंगरुळपीर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 8 गटांमध्ये 35 उमेदवार, तर पंचायत समितीच्या 16 गणांमध्ये 70 उमेदवार\n6) कारंजा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 8 गटांमध्ये 49 उमेदवार, तर पंचायत समितीच्या 16 गणांमध्ये 72 उमेदवार\nअकोल्यात वंचितसमोर चौरंगी आव्हान\nगेल्या पंधरा वर्षांपासून अकोला जिल्हा परिषदेवर भारिप म्हणजे आताच्या वंचित बहुजन आघाडीची सत्ता होती. या वेळेस थोडंसं वेगळं चित्र दिसत आहे. कारण या वेळेस महाविकास आघाडी झाल्याने आणि भाजपचे चार, तर शिवसेनेचा एक आमदार निवडून आल्याने चित्र थोडं वेगळं दिसून येत आहे. संजय धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर या दोन्ही दिग्गज नेत्यांनी आपापले उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये उभे केले आहेत. त्यामुळे या दोघा दिग्गजांची कसोटी पाहायला मिळणार आहे….\nअकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रथमच भाजप-शिवसेना स्वतंत्रपणे लढत असताना या परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या 53 गट आणि 105 गणांत केवळ भाजपनेच शंभर टक्के उमेदवार रिंगणात आ���ले आहेत. त्याचवेळी जिल्ह्यात पाळेमुळे रोवलेल्या भारिप-बमसंला अनेक गणांत ऐनवेळी उमेदवारी देणे कठीण गेले. काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेची अनेक गट, गणांतही उमेदवार देताना दमछाक झाली आहे. जिल्ह्यात चौरंगी लढतीचे चित्र असताना भारिप-बमसंच्या उमेदवारांना किमान 15 गट, गणांतील स्वपक्षीय बंडखोर आणि अपक्षांच्या साखळीने आव्हान दिल्याने निकालाचे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण गेल्या 15 वर्षांपासून जिल्हा परिषदेची सत्ता भारिपकडेच असल्याने यावेळचे चित्र सांगणे कठीण आहे\nअकोला जिल्हा परिषदेसाठी 277 तर पंचायत समितीसाठी 492 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 1 हजार 19 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून 8 लाख 46 हजार 057 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.\nअकोला जिल्हा परिषद निवडणुकीत 53 गट, तर 106 गण आहेत.\n1) तेल्हारा – गट – 8, उमेदवार – 42, तर गण – 16, उमेदवार – 78\n2) अकोट – गट – 8, उमेदवार – 49, तर गण – 16, उमेदवार – 79\n3) बाळापूर – गट – 7, उमेदवार – 33, तर गण – 14, उमेदवार – 68\n4) अकोला – गट – 10, उमेदवार – 55, तर गण – 20, उमेदवार – 87\n5) मूर्तिजापूर – गट – 7, उमेदवार – 30, तर गण -14, उमेदवार – 58\n6) पातूर – गट – 6, उमेदवार – 31, तर गण -12, उमेदवार – 54\n7) बार्शीटाकळी – गट – 7, उमेदवार – 37, तर गण -14, उमेदवार – 68\nधुळ्यात अनिल गोटे विरुद्ध भाजप\nधुळे जिल्हा परिषद निवडणूक भाजपचे माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांच्यासह नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेले माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार अनिल गोटे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यामुळे, तसंच धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जबाबदारी गोटेंच्या खांद्यावर सोपवल्यामुळे या निवडणुकीत गोटे विरुद्ध भाजपचे माजी मंत्री असाच सामना पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे.\nजिल्हा परिषदेच्या 51 गटांसाठी 216 उमेदवार, तर 110 गणांसाठी 397 उमेदवार रिंगणात आहेत.\n\"बिनकामी नेते गेल्याने पक्षावर परिणाम नाही, नवीन पदाधिकारी जोमाने कामे…\nसंघाच्या अंगणात जाऊन चंद्रशेखर आझाद यांचं संघप्रमुखांना खुलं आव्हान\nफडणवीसांच्या भाग्यात फार काळ विरोधीपक्ष नेतेपद नाही, भय्याजींच्या वक्तव्याचा नेमका…\nनागपूरमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून 4 महिला मजुरांचा मृत्यू\nवारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया\nयू-ट्यूबवरून चोरीचं प्रशिक्षण, गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी 'रेसिंग बाईक'ची चोरी\nभूकंप साक्षरतेच्या नावाखाली जीवाशी खेळ, विद्यार्थ्यांना चक्क आगीतून चालण्याचं प्रशिक्षण\n22 वर्षीय सुवर्ण पदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या, क्रीडा प्रबोधिनीतच गळफास\nपक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारलाय, पैठणमध्ये राडेबाज कार्यकर्त्यांना सुप्रिया…\n22 वर्षीय सुवर्ण पदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या, क्रीडा प्रबोधिनीतच गळफास\nओवेसींसमोर पाकिस्तान समर्थनार्थ नारे, तरुणीवर देशद्रोहाचा खटला\nशिल्पा शेट्टी 44 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई\n15 कोटी काय, त्यांच्यामागे 15 जण आले तरी सत्कार करेन,…\nएकट्या भाजपमध्येही मतभेद, मग तीन पक्षांच्या सरकारमध्ये मतभेद साहजिकच :…\nमंत्रालयातील टॉप मोस्ट पाच सनदी अधिकाऱ्यांची बदली\nउद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधानांची भेट घेणार, सोनिया गांधींसोबतही चर्चा\n“बिनकामी नेते गेल्याने पक्षावर परिणाम नाही, नवीन पदाधिकारी जोमाने कामे करतील”\nझेंडा बदलल्यानंतर ‘मनसे’ची नवी रणनिती, वर्धापन दिन सोहळा यंदा नवी मुंबईत\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\n“बिनकामी नेते गेल्याने पक्षावर परिणाम नाही, नवीन पदाधिकारी जोमाने कामे करतील”\nझेंडा बदलल्यानंतर ‘मनसे’ची नवी रणनिती, वर्धापन दिन सोहळा यंदा नवी मुंबईत\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शिवनेरीवर ‘फैसला ऑन द स्पॉट’\nइतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/supreme-court-rejects-petition-against-maratha-reservation/", "date_download": "2020-02-23T04:44:05Z", "digest": "sha1:QO56SFAMNRXOP5ZIHP6N5KXT52FC46A6", "length": 8920, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Supreme Court rejects petition against Maratha reservation", "raw_content": "\nमहिला अत्याचाराची प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवावीत : सीमाताई आठवले\nकारंब्यातील गणवेश जगभरात ओळख मिळवतील : सुभाष देशमुख\nशेतकऱ्यांच्या नावावर राज्यात सत्तेत आलेलं ‘महाविकास आघाडी’ सरकार ‘शेतकरीविरोधी’ : राजू शेट्टी\n जे ब्रिटिशांचे भाट होते, गांधीहत्येनंतर मिठाया वाटल्या; संघावर टीकास्त्र\n अधिकाऱ्यांना दिली तंबी ,यापुढे ‘कामचुकारपणा’ बंद\nगोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला ‘बळी’ पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं ‘भलतंच’\nसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका फेटाळली\nटीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका फेटाळली आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने अध्यादेश काढला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. यामुळे मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असू पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.\nउच्च न्यायालाने याचिका फेटाळताच याचिकेतील मुद्दे विचारात घेतले नसून केवळ सर्वोच्च न्यायालयाचा जुना आदेश ग्राह्य़ धरला. त्यामुळे ही याचिका विचारात घेऊन अध्यादेश रद्द करण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचा प्रवेश खोळंबला होता. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलने करत आरक्षणाची मागणी लावून धरली होती. यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढत मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मोकळा करून दिला होता. मात्र खुल्या प्रवर्गातील इतर नाराज घटकांनी याविरोधात न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिका फ���टाळली आहे.\nदरम्यान मराठा आरक्षण लागू होण्याआधीच राज्यात वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती आणि कायदा नंतर लागू झाला होता. त्यामुळे यावर्षी प्रवेश होऊ नये, अशी याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या निर्णयाची चालू वर्षापासून अंमलबजावणी करण्यास नकार देत वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली होती. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेद्वारे आव्हान दिले होते. यानंतर, सरकारने अध्यादेश काढत आरक्षणाचा मार्ग मोकळा केला होता.\nमहिला अत्याचाराची प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवावीत : सीमाताई आठवले\nकारंब्यातील गणवेश जगभरात ओळख मिळवतील : सुभाष देशमुख\nशेतकऱ्यांच्या नावावर राज्यात सत्तेत आलेलं ‘महाविकास आघाडी’ सरकार ‘शेतकरीविरोधी’ : राजू शेट्टी\nमहिला अत्याचाराची प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवावीत : सीमाताई आठवले\nकारंब्यातील गणवेश जगभरात ओळख मिळवतील : सुभाष देशमुख\nशेतकऱ्यांच्या नावावर राज्यात सत्तेत आलेलं ‘महाविकास आघाडी’ सरकार ‘शेतकरीविरोधी’ : राजू शेट्टी\n...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/umar-khalid-criticized-on-narendra-modis-conformance/", "date_download": "2020-02-23T04:57:58Z", "digest": "sha1:DTYTLZ47HRQJLD4W3VX4U2IAQCZIZVUR", "length": 7841, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "umar khalid criticized on narendra modis conformance", "raw_content": "\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक : उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nजालना : बारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\nतुम इतना जो घबरा रहे हो, क्या पाप हैँ जिनको छुपा रहे हो : उमर खालीदचा मोदींना टोला\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यातील प्रचाराची शुक्रवारी सांगता झाली. यावेळी भाजप कडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. त्यामुळे ही पत्रकार परिषद लक्षणीय ठरली.\nया पत्रकार परिषदेमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले. त्यामुळे आता मोदी-शहा पत्रकार परिषदेवर मोठ्या प्रमाणात टीका टिपण्णी होताना दिसत आहे. तर आता उमर खालीदने देखील मोदींच्या मूक पत्रकार परिषदेवर टीका केली आहे. तुम इतना जो घबरा रहे हो, क्या पाप हैँ जिनको छुपा रहे हो, असे ट्विट करत खालीदने मोदींवर निशाणा साधला असून पत्रकार परिषदेची ही कोणती पद्धत आहे. असा खोचक सवाल त्याने विचारला आहे.\nचेहरे पर पसीना, चुप्पी लबों पे,\nयह कैसा प्रेस कॉन्फ्रेंस चला रहे हो\nतुम इतना जो घबरा रहे हो,\nक्या पाप हैँ जिनको छुपा रहे हो\nदरम्यान मोदींनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेला मोदी उपस्थितीच का राहिले अशी चर्चा होत आहे. मोदींच्या या भूमिकेवर राजकीय स्तरातून जोरदार टीका केली जात आहे. तर देशातील अनेक नेत्यांनी मोदींच्या पत्रकार परिषदेची खिल्ली उडवली आहे.\nबिचारे पत्रकार प्रश्नांची वाट पाहत बसले आणि ‘शिस्तबद्ध सैनिक’ शांतच बसून राहिले : अखिलेश यादव\nपंतप्रधान मोदींचे ऐतिहासिक व धाडसी पत्रकार परिषदेबद्दल अभिनंदन ; जयंत पाटलांचा टोला\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक : उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nजालना : बारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक : उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nजालना : बारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\n...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव��हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/fasionpasion/", "date_download": "2020-02-23T04:32:05Z", "digest": "sha1:BLXSMFIGSWAY4RWKH6YSIZJ7NJWUNJX3", "length": 16697, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "फॅशन पॅशन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nऑफिस, पार्टी, गेटटूगेदर अशा वेगवेगळ्या वेळी योग्य घडय़ाळ कसे निवडावे\nमाझ्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि त्यासाठी मलाही एक हेअर अ‍ॅक्सेसरीज घालायची आहे.\nमला जॅकेट्स, श्रग घालायला आवडतात, पण आपल्याकडे उष्ण वातावरण असल्यामुळे असे कपडे घातल्याने गरम होतं.\nमाझं काम बऱ्यापैकी फिरतीचं असतं. त्यामुळे दिवसभर केस सांभाळणं कठीण जातं.\nदरवेळी कपडय़ांच्या खरेदीला जाताना रंगांबद्दल माझा खूप गोंधळ उडतो. माझा रंग सावळा आहे. त्यामुळे वेगवेगळे रंग मला साजेसे दिसतील की नाही याबद्दल मला भीती असते.\nउंच दिसण्यासाठी काय करू \nमी उंचीला थोडी बुटकी आहे. कित्येकदा ड्रेस घातल्यावर मी अजूनच बुटकी दिसते. अशा वेळी मी कोणत्या स्टाइलचे कपडे घातल्यास थोडी उंच वाटू शकेन\nमला वेगवेगळ्या हेअरस्टाइल्स करायला आवडतात. पण, कित्येकदा काही हेअरस्टाइल्स माझ्या चेहऱ्याला सूट होत नाहीत. आपल्या चेहऱ्याच्या आकारावर केसांचं पार्टिशन अवलंबून असतं का\nपावसाळ्यात लेदर बॅग्ज नकोतच\nपावसाळ्यात हॅण्डबॅग्जमध्ये पाणी जातं. त्यामुळे सगळं सामान भिजतं. पावसाळ्यामध्ये कोणत्या हॅण्डबॅग्ज वापरता येतील\nफ्रेशर पार्टीत कूल दिसायचंय\nआमच्या सीनियर्सनी आमच्यासाठी कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी आयोजित केली आहे. पण त्या दिवशी नक्की काय घालायचं हे लक्षात येत नाही. पार्टी कॉलेजमध्ये संध्याकाळी आहे. मी कोणता ड्रेस घालू शकते\nमला नवीन टॅटू करायचा आहे. त्याची डिझाइन निवडताना काही काळजी घ्यायची असते का यंदा मी कॉलेजच्या फायनल वर्षांला आहे. पण पुढच्या वर्षी मी नोकरी करत असेन. त्या दृष्टीने काही\nपावसाळ्यात डेनिम्स घालता येत नाहीत. स्कर्ट���ससुद्धा सांभाळणं कठीण होतं. मी ड्रेसेस वापरत नाही. अशा वेळी पावसाळ्यासाठी वेगळे पर्याय कोणते आहेत\nअँकलेट्स इन फोकस आणण्यासाठी काय करता येईल. ते पायात घातल्यावर छान दिसतात, पण इतर अॅक्सेसरीजप्रमाणे उठून दिसत नाहीत. त्यासाठी काय करता येऊ शकते\nफॉर्मल्समध्ये योग्य टायची निवड महत्त्वाची असते असे म्हणतात. मी टाय निवडताना शक्यतो माझ्या शर्टच्या रंगाचा विचार करतो.\nवन पीस ड्रेस कसा निवडायचा\nमला वन पीस ड्रेस घालायची इच्छा आहे, पण फिटेड ड्रेस घातल्यावर माझं पोट दिसतं. त्यामुळे असे ड्रेस घालायची भीती वाटते. अशा वेळी मी कोणते ड्रेस निवडावेत\nलेहेंगा साडी कशी निवडावी\nमागच्या दोन वर्षी लग्नाच्या सीझनमध्ये अनारकली ड्रेसेसना प्रचंड मागणी होती. पण यंदा त्यावर पर्याय शोधले जाऊ लागले आहेत. त्यातीलच एक पर्याय म्हणजे लेहेंगा साडी.\nउन्हाळ्यात कॉटन पँट्स बाजारात पाहायला मिळतात. पण कित्येकदा त्या पातळ असतात. प्रवासादरम्यान कित्येकदा फाटण्याची भीती असते. यासाठी कोणती काळजी घ्यावी\nउन्हाळ्यामध्ये लांब केसांची हेअरस्टाइल करणे, हे त्रासदायक काम असते. प्रवास करताना केस सुटे ठेवता येत नाहीत, घामामुळे केस चिकट होतात. अशा वेळी झटपट, सोप्या पण छान दिसतील अशा कोणत्या\nसध्या सेलेब्रिटीज फ्रिन्जेस हेअरस्टाइल्स मिरवताना दिसताहेत. फ्रिन्जेस देताना कोणती काळजी घेतली पाहिजे\nनेहमीच्या निळ्या आणि काळ्या डेनिम्स वगळता मुलांसाठीसुद्धा वेगवेगळ्या रंगांच्या डेनिम्स आणि ट्राऊझर्स सध्या बाजारात पाहायला मिळतात, पण त्या घातल्यावर मात्र खूप रंगीत ड्रेसिंग केल्यासारखं\nनेल आर्ट घरी करता येईल\nमला नेलपेंट लावायला आवडतं. पण वेगवेगळ्या ओकेजन्सला वेगवेगळे कलर्स कसे निवडावे. तसंच नेलआर्ट घरच्या घरी करता येऊ शकतं का कारण दरवेळी पार्लरला जाणं खर्चीक असतं.\nबाजारात सध्या सुंदर जंपसूट्स पाहायला मिळतात. पण एकाच पद्धतीने एकच जंपसूट सतत घालता येत नाही, म्हणून हे जंपसूट्स वेगवेगळ्या पद्धतीने कसे घालता येतील\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्ट��र होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/diwakar-rawat-will-interact-with-farmers-today/articleshow/72114277.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-02-23T05:11:56Z", "digest": "sha1:PFPHFN2C67S3UQYAT7NH7JYLMQGLRQYQ", "length": 10279, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad News: दिवाकर रावते आज शेतकऱ्यांशी संवाद साधणार - diwakar rawat will interact with farmers today | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nदिवाकर रावते आज शेतकऱ्यांशी संवाद साधणार\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादशिवसेना नेते दिवाकर रावते मंगळवारी (१९ नोव्हेंबर) औरंगाबाद जिल्ह्यात येत आहेत...\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nशिवसेना नेते दिवाकर रावते मंगळवारी (१९ नोव्हेंबर) औरंगाबाद जिल्ह्यात येत आहेत. ते शेतकरी मदत केंद्रांना भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर आमदार उदयसिंह राजपूत, रमेश बोरणारे, अब्दुल सत्तार, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी असतील, असे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी कळविले आहे. दिवाकर रावते सकाळी नऊ वाजता गंगापूर तालुक्यातील अंमळनेर येथे भेट देणार आहेत. दहा वाजता लासूरस्टेशन, साडेदहा वाजता लासूर गाव, साडेअकरा वाजता गारज, साडेबारा वाजता औराळा, दुपारी दोन वाजता हतनुर, साडेतीन वाजता सुलतानपुर, साडेचार वाजता सिल्लोड येथे शेतकरी मदत केंद्रांना भेट देणार असून शेतकऱ्यांशी संवाद साधण���र आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमाझ्या बापाने रक्त आटवून पक्ष उभा केलाय; सुळेंची राडेबाजांना दमबाजी\nएसटीचालकावर टोळक्याचा हल्ला; लाठ्याकाठ्यांनी बदडले\n जालन्यात गतीमंद तरुणीवर बलात्कार\nऔरंगाबादेत भाजपला धक्का; 'हा' नेता शिवसेनेत\nऔरंगाबाद: भाजप नेत्याच्या घरावर दगडफेक\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\n'ओला, सुका कचरा वेगळा करा'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nदिवाकर रावते आज शेतकऱ्यांशी संवाद साधणार...\nमोबाईल दिला नाही म्हणूुन विद्यार्थ्याची आत्महत्या...\nशेतकऱ्यांना भरपाईसाठी ६४ कोटी अपेक्षित...\nसिल्लोड तालुक्यात अतिवृष्टीचा चौथा बळी...\nनर्मदेच्या जीवनशाळांना हवा मदतीचा हात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Schashagen+de.php", "date_download": "2020-02-23T04:52:46Z", "digest": "sha1:DD4GO4MSIYGK4BPZK2ZH2GAGPTZRBPIU", "length": 3420, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Schashagen", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Schashagen\nआधी जोडलेला 04564 हा क्रमांक Schashagen क्षेत्र कोड आहे व Schashagen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Schashagenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Schashagenमधील ए��ा व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 4564 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनSchashagenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 4564 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 4564 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%95%2520%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Aadministrations&search_api_views_fulltext=%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%95%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2020-02-23T05:41:02Z", "digest": "sha1:2446IHDOLHHGUDPIMGODMRP7OAJ33D2E", "length": 3735, "nlines": 110, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove दीपक%20सावंत filter दीपक%20सावंत\nजिल्हाधिकारी%20कार्यालय (1) Apply जिल्हाधिकारी%20कार्यालय filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nध्वजारोहनप्रसंगी दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न\nविभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते ध्वजवंदन सुरु असतानाच एकाने आयुक्त परिसरात तर दुसऱ्याने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%AE%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Ademocracy&search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%AE%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2020-02-23T03:39:32Z", "digest": "sha1:ARSLKP4BM4MIOOJHF5SMSWDTY5QJPCHI", "length": 5147, "nlines": 133, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove पूनम%20महाजन filter पूनम%20महाजन\n(-) Remove राष्ट्रवाद filter राष्ट्रवाद\nअमरावती (1) Apply अमरावती filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nनवीन%20पटनाईक (1) Apply नवीन%20पटनाईक filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nबिजू%20जनता%20दल (1) Apply बिजू%20जनता%20दल filter\nममता%20बॅनर्जी (1) Apply ममता%20बॅनर्जी filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nरक्षा%20खडसे (1) Apply रक्षा%20खडसे filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nलोकसभा%20मतदारसंघ (1) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\n\"राजकारणातील महिलांची संख्या फारशी वाढलीच नाही\"\nदेशाच्या लोकसंख्येच्या निम्म्याने असलेल्या महिलांना ३३ आणि ४१ उमेदवारीची घोषणा अनुक्रमे बिजू जनता दल आणि तृणमूल काँग्रेसने केली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/rajdhanivar-marathi-mohora/", "date_download": "2020-02-23T05:39:49Z", "digest": "sha1:D6FNBIA5R2GDN2PKRKPYG5T6ICHUP3WA", "length": 23389, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "राजधानीवर मराठी मोहोर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nकाकासाहेब गाडगीळांच्या कन्या म्हणून दिल्लीशी सुरेखा पाणंदीकरांचा परिचय जुना, पण या शहरातून त्यांनी सुरू केलेल्या बालग्रंथालय चळवळीची पाळेमुळे आता युनेस्कोपर्यंत पोहोचली आहेत. त्याबद्दल सांगताना साने गुरुजी कथामालेचाही उल्लेख आवर्जून\nशल्यचिकित्सकाची- सर्जनची बोटे निपुण असावीच लागतात, पण पंतप्रधानांच्याच बोटांवर शस्त्रक्रिया करणे किंवा अंगठा नसलेल्यांना तो जोडणे..\nस्वरसंपन्न ऊर्जेचा ‘अक्षय’ ठेवा\nपंडित रविशंकर यांच्यासोबत दहा वर्षे काढण्याचे भाग्य लाभलेले सतारवादक परिमल सदाफळ हे शिक्ष���ाने एम्.टेक. आहेत आणि कमी खर्चात अक्षय ऊर्जा-साधने गरिबांहाती पोहोचवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे..\nप्रा. अश्विनी देशपांडे म्हणजे प्रसिद्ध नाटककार प्रा. गो. पु. देशपांडे यांच्या कन्या. विद्यार्थिदशेत डॉक्टर होण्याचे एकमेव ध्येय त्यांनी बाळगले होते. मात्र नंतर त्या वळल्या अर्थशास्त्राकडे. सरकारी प्रशासन, उत्तरदायित्व, सामाजिक\nसर्वोच्च न्यायालयात केरळच्या अबकारी कायद्यावर, कोईम्बतूरमधील गाजलेल्या हत्याकांडाचा तसेच लाल किल्ल्यावर हल्ला करणाऱ्या अतिरेक्याला फाशी देण्यासारखे महत्त्वपूर्णनिकाल न्या. विकास श्रीधर सिरपूरकर यांनी दिले. वरोरा आणि विदर्भावर मनापासून\nज्येष्ठ सनदी अधिकारी सुजाता दाणी-चतुर्वेदी यांना सामाजिक न्यायात महाराष्ट्रातील संतपरंपरेच्या भूमिकेचा अर्थ बिहारमध्ये गेल्यावर उमगला. त्यामुळे समाजात किती फरक पडतो, हे लक्षात आले. महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत उत्तर प्रदेश आणि\nनॅसकॉमचे अध्यक्ष असताना प्रसिद्धीझोतात आलेले किरण कर्णिक त्याही आधीची चार दशके भारतातील तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांचे एक शिल्पकार होते आणि या बदलांचा लोकांवर काय परिणाम होतो, याचे साक्षीदारही. डॉ. विक्रम\nमोठमोठय़ा पदांमुळेच जिथे माणसे ओळखली जातात त्या शहरात, दिल्ली सरकारने स्थापन केलेल्या ‘सामुदायिक विकास समिती’च्या सदस्य, ही शांता वाघ यांची सध्याची ओळख.. यापेक्षा महत्त्वाचे आहे ते त्यांचे समाजकार्य आणि\nसनदी सेवेची चार दशके\nमराठी लोक हुशार आहेत, त्यांचे शिक्षण चांगले असते. त्यांनी सनदी सेवेत यायला हवे, देशाची सेवा करायला हवी. तामिळ, मल्याळी कुठेही जाऊन काम करतात. पण आपले लोक कचरतात. त्यांना मुंबई,\nडॉक्टरी पेशात यशस्वी कारकीर्द करणारे, परंतु ‘सामान्यांप्रमाणेच जगणारा’ असा स्वत:चा आवर्जून उल्लेख करणारे डॉ. अनिल कार्लेकर हे अ‍ॅनेस्थेशियोलॉजीचे तज्ज्ञ. परंतु त्यांना भूल घालणारे वाटते ते आज सुधारलेले वैद्यकीय तंत्रज्ञान\nगेल्या पाच वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सर्वाधिक प्रकरणे हाताळणारे वकील असा शिवाजी जाधव यांचा लौकिक आहे. महिन्याकाठी सुमारे ५० नवी प्रकरणे त्यांच्याकडे येतात. ३० ज्युनियर्स आणि साहाय्यक यांच्या मदतीने हे\nआंतरराष्ट्रीय साहित्य क्षेत्रात तसेच भारतात दुसऱ्या फळीच्या लेखकांमध्ये गणना होणारे मकरंद परांजपे ‘हिंदूस्थानीपणा न सोडता आधुनिक होऊन पाश्चात्त्य वर्चस्वाला प्रत्युत्तर देता येईल’असे संस्कृतीच्या अभ्यासातून म्हणतात, तेव्हा जेएनयूतले हे परांजपे\nपरराष्ट्र सेवेत असताना अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्ध, जर्मनीचे एकीकरण, सोवियत संघाचे विघटन, श्रीलंकेतील वांशिक हिंसाचार, वाजपेयी सरकारची पोखरण अणुचाचणी अशा आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळून काढणाऱ्या घडामोडींचे साक्षीदार असा विलक्षण अनुभव पाठीशी\nशंकर श्यामराव भुसारी यांनी कॉ. डांगे यांच्यापासूनची साम्यवादाची वाटचाल जवळून पाहिली. आजही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ‘अजय भवन’या कार्यालयाचे काम पाहण्याचा क्रम त्यांनी सोडलेला नाही.. महाराष्ट्रीयांबद्दल आणि कम्युनिस्टांबद्दलही त्यांची मते\nअंबरीश सात्त्विक हे भारतातील अवघ्या ७० निष्णात व्हॅस्क्युलर सर्जन्सपैकी एक. मराठीभाषक असूनही जन्माने दिल्लीकर, पण शिक्षण आणि उमेदवारीचा काळ महाराष्ट्रात. वैद्यकीय व्यवसायात नैपुण्यातून येणारे समाधान आणि ‘व्यावसायिक यश’ या\nदिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रात रामचंद्र हेजीब १९६१ पासून होते, त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या गेल्या ५० वर्षांच्या सांस्कृतिक वाटचालीचे साक्षीदार होता आले.. पण त्यानंतरही ‘बृहन्महाराष्ट्रातील गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्र उत्सव’ हे सूत्र\nसर्वोच्च न्यायालयात लौकिक कमावल्यानंतर वेगवान जीवनशैलीतही संयम आणि समाधानी चित्तवृत्ती यांच्याद्वारे व्यवसाय आणि व्यक्तिगत जीवन यांतील सुवर्णमध्य उदय लळित यांना साधला आहे. प्रवाही पाण्यातले राफ्टिंग आणि संथ पाण्यातील पोहण्यासारख्या परस्परभिन्न\nचार्टर्ड अकाउंटन्सीचा व्यवसाय दिल्लीत राहून वाढवताना जग हेच कार्यक्षेत्र मानणारे; परंतु उत्तर भारतीयांशी आणि दिल्लीवाल्यांशी कसे वागावे याची नीट कल्पना असलेले विजय काळे आज यशाचे धनी आहेत.. त्या यशामागे\nलेखक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अमरावतीहून लक्ष्मण शिरभाते दिल्लीत येतात.. चार दशकांनंतर लेखक होतातही, पण चहाची टपरी सांभाळून आणि स्वतची पुस्तके स्वतच प्रकाशित करून, विकून दिल्लीने त्यांना वैफल्य आणि पुढे\nबडय़ा खत-कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि भारतीय खत-उद्योगाच्या संघटनेचे सहअध्यक्ष असलेल्या शरद नांदुर्डीकर यांचा पिंड अभियंत्याचा. माहिती-तंत्रज्ञान वा वित्तीय क्षेत्रांपेक्षा उत्पादनक्षेत्र महत्त्वाचं आहे, अशा विश्वासानिशी त्यांची वाटचाल सुरू आहे..\nवैज्ञानिकांसाठी प्रतिष्ठेच्या शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळवलेले राजेश गोखले अगदी पहिलीपासून दिल्लीत शिकले. दिल्लीच्या क्रिकेटविश्वातून ‘आउट’होऊन अभ्यासाला लागले आणि पुढे दिल्लीपासून १५ वर्षे दूर राहून, संशोधकवृत्ती अंगी\nश्रीराम भालेराव, श्रीकांत बापट, वीरेंद्र उपाध्ये आणि विजय बिबीकर या चौघांनी एक कंपनी स्थापली.. तिचा विस्तार चारही महानगरांत झाला आणि दिल्लीची जबाबदारी वीरेंद्र उपाध्ये यांच्यावर आली.. ती पार पाडून\nबावीस्करांच्या दिल्लीच्या घरात श्रीमंती नव्हती, पण सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासाला पोषक वातावरण.. भावंडांप्रमाणेच अर्थशास्त्रात बीए झालेल्या अमिता बाविस्कर पुढे कॉर्नेल विद्यापीठात शिकल्या. अनेक परदेशी विद्यापीठांत शिकवूही लागल्या आणि दिल्लीत परतून\nसर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मदन लोकूर यांचा महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांशी कौटुंबिक संबंध. दिल्लीत बालपणापासून रुळलेले न्या. लोकूर यांचे वडील आणि आजोबाही न्यायदान क्षेत्रात, न्यायाधीशपदांवर होते. ही परंपरा स्वबळावर राखणारे न्या.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/bus-accident-at-amaranth-yatra/", "date_download": "2020-02-23T04:45:27Z", "digest": "sha1:ILAUFEX6L6L5GPFWIEFCF4O6AGCS7KCS", "length": 13145, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "अमरनाथ यात्रेकरूंवर पुन्हा काळाचा घाला १६ ठार, २७ जखमी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणा��� बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nअमरनाथ यात्रेकरूंवर पुन्हा काळाचा घाला १६ ठार, २७ जखमी\nपवित्र गुहेतील बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी निघालेल्या अमरनाथ यात्रेकरूंवर काळाने घाला घातला. यात्रेकरूंची बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 16 भाविक ठार झाले, तर 27 जण जखमी झाले. त्यापैकी 19 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रामबण जिह्यात जम्मू-कश्मीर महामार्गावर नचलानाजवळ हा अपघात झाला. हवाई दलाच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nअमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच यात्रेकरूंच्या बसला भयंकर अपघात झाला. कश्मीर खोऱयातील रामबण जिह्यातील जम्मू-कश्मीर महामार्गावरून राज्य महामार्ग परिवहन महामंडळाची बस क्र. जेके 02 वायई 0594 ही जात होती. नचलाना गावाजवळ अचानक भरधाव बस खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात 16 यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला, तर 27 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे रामबणचे पोलीस अधीक्षक मोहनलाल यांनी सांगितले.\nदरीत अडकलेल्या यात्रेकरूंना बाहेर काढून हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने रामबण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nमृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींना 50 हजारांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\nया बातम्या अवश्य वाचा\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/imptiyaz-jallil-criticise-on-mns-marathi-news/", "date_download": "2020-02-23T05:12:15Z", "digest": "sha1:BIEVGJO3DF5CLTDAB3JT6N6NTCDQFHQP", "length": 7372, "nlines": 92, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "...तर मनसेचा राज्यात एकही आमदार दिसणार नाही- इम्तियाज जलील", "raw_content": "\n…तर मनसेचा राज्यात एकही आमदार दिसणार नाही- इम्तियाज जलील\nऔरंगाबाद | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यात यावं अशी मागणी केली होती. मनसेच्या याच मागणीवरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.\nदिल्लीत केजरीवालांनी एनआरसी, सीएए आणि हिंदू मुसलमान या मुद्यांवर निवडणुक लढली नाही. त्यांनी वीज, पाणी, आणि आरोग्य अशा विकासाच्या प्रश्नांवर दिल्लीची तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. त्यामुळे मनसेने यातून धडा घ्यावा. नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत मनसेचा एकही आमदार दिसणार नसल्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे.\nमनसे आणि शिवसेना केवळ जातीपातीचे राजकारण करतात. दिल्ली विधानसभेचा निकाल त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजण घालणारं असल्याचंही जलील यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान, इम्तियाज जलील यांच्या या टीकेला मनसे काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.\n-“माझ्या समाजासाठी शरद पवारच मोठा आधार”\n-‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी सांगितला पहिल्या प्रेमाचा किस्सा\n-केजरीवालांची लेक भाजपवर तुफान बरसली; म्हणाली…\n-शिवजयंतीपासून कॉलेजमध्ये घुमणार ‘जन-गण-मन’चा सूर; ठाकरे सरकारचा निर्णय\n-अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ; ठाकरे सरकारची मोठी घोषणा\nही बातमी शेअर करा:\nTagsImtiyaz zaleel Marathi News MIM MNS इम्तियाज जलील एमआयएम मनसे मराठी बातम्या\nचंद्रकांतदादा असंच खेळत रहा… शिवसेनेचा सल्ला\nमाझ्या समाजासाठी शरद पवारच मोठा आधार; हा नेता राष्ट्रवादीत करणार प्रवेश\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वा���त नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nमाझ्या समाजासाठी शरद पवारच मोठा आधार; हा नेता राष्ट्रवादीत करणार प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/tag/shivaji-maharaj/", "date_download": "2020-02-23T05:05:55Z", "digest": "sha1:EBJFYZFNTPPGGDQVGGHMLCSW7B4AXZBB", "length": 3289, "nlines": 69, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "Shivaji Maharaj Archives - Maharashtra Kesari", "raw_content": "\nरुपाली चाकणकरांनी स्त्रियांना दिला खास संदेश म्हणतात…\nराज ठाकरेंचं शिवाजी महाराजांना अभिवादन; दिला ‘हा’ खास संदेश\nछत्रपती शिवाजी महाराज हे शब्द नाहीत तर मंत्र; अमिताभ बच्चन यांनी दिली शिवरायांना मानवंदना\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्यांना नमन; पंतप्रधानांनी केला खास शैलीत मुजरा\nशिवजयंतीनिमित्त सचिननं ट्विट करत महाराजांना दिला मानाचा मुजरा\n‘गावासाठी जे मागाल ते सगळं देईन’; तानाजी मालुसरेंच्या गावातून मुख्यमंत्र्यांची ग्वाही\nशिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी उभारली जाणार; अजित पवारांची घोषणा\nशिवाजी महाराजांच्या टिकटाॅक व्हीडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ\nउद्धवजी, तुम्ही सावरकरांचा अपमान कधीपर्यंत सहन करणार- देवेंद्र फडणवीस\nअखेर मध्यप्रदेश सरकार नमलं; छत्रपतींचा पुतळा पुन्हा बसवण्याचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/municipal-corporation-started-process-of-action-against-sambhaji-bhide/articleshow/64922483.cms", "date_download": "2020-02-23T05:30:01Z", "digest": "sha1:I4CPJUY5YEOCA3MFA6DFIGAYAKJUHJM7", "length": 14511, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Sambhaji Bhide : भिडेंवर कारवाईचा फास - municipal corporation started process of action against sambhaji bhide | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\n''माझ्या शेतातील आंबे खाल्यान���तर ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो' असे वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महापालिकेची नोटीस अखेर धुडकावली. वैद्यकीय विभागाने पाठवलेली नोटीस स्वीकारण्यास भिडेंनी नकार दिल्यानंतर, भिडेंवरील कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे.\nम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक\n''माझ्या शेतातील आंबे खाल्यानंतर ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो' असे वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महापालिकेची नोटीस अखेर धुडकावली. वैद्यकीय विभागाने पाठवलेली नोटीस स्वीकारण्यास भिडेंनी नकार दिल्यानंतर, भिडेंवरील कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. भिडेंनी संततीप्राप्तीचे वादग्रस्त वक्तव्य केल्याचे व्हिडीओ क्लिपमध्ये प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. आता भिडेंबाबत काय कारवाई होते, याबाबत निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (दि. १३) पीसीपीएनडीटी कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे.\nसंभाजी भिडे सध्या राज्यभर आपल्या बेताल वक्तव्यांनी गाजत आहेत. नाशिकमधील एका कार्यक्रमात भिडेंनी संततीप्राप्तीवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. भिडेंच्या या वक्तव्यावर राज्यभर टीका झाली. त्यांच्यावर कारवाईचीही मागणी करण्यात आली. भिडेंच्या या वक्तव्यावर गणेश बोऱ्हाडे यांनी कुटुंबकल्याण विभागाच्या 'लेक लाडकी' या वेबसाइटवर लेखी तक्रार केली होती. त्यानुसार पुण्याच्या आरोग्य उपसंचालकांनी नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला भिडेंच्या या वक्तव्यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणातील तक्रारदार बोऱ्हाडे यांनी भिडेंचा पत्ता लेखी स्वरूपात महापालिकडे पाठवला होता. भिडेंच्या वक्तव्याची वैद्यकीय विभागाच्या पथकाने तपासणी केल्यानंतर १९ जून रोजी त्यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यांना सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, भिडेंना नोटीस देऊन तीन आठवडे झाले तरी त्यांचा खुलासा आला नाही. उलट भिडेंनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. नोटीस परत आल्याने महापालिका पेचात पडली असून, भिडेंचे करायचे काय, असा प्रश्न वैद्यकीय विभागासमोर उभा ठाकला आहे.\nदरम्यान, भिडेंची नोटीस परत आल्यानंतर चिंतेत पडलेल्या वैद्यकीय विभागा��े भिडेंबाबत निर्णय घेण्यासाठी आता शुक्रवारी (१३) पीसीपीएनडी कमिटीची बैठक बोलावली आहे. या आठ सदस्यीय समितीसमोर भिडेंचा विषय ठेवला जाणार असून, भिडेंबाबत काय करायचे याचे मंथन या बैठकीत केले जाणार आहे. भिडेंची व्हिडीओ क्लिप वैद्यकीय विभागाने तपासली असून, यात प्राथमिकदृष्ट्या भिडे दोषी आढळून आले आहेत. त्यामुळे भिडेंवर न्यायालयीन खटला भरण्यासंदर्भात या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCAA: 'शाहीनबाग'ला पाठिंबा देण्यासाठी नाशकात 'सादिकबाग'\nसारा लंडन ठुमकदा... 'लंडन फॅशन वीक'मध्ये नाशिकची संस्था\nनाशिकमध्ये एसटी-रिक्षाचा भीषण अपघात; २० ठार\nतरुणाच्या छळामुळेच 'त्या' तरुणीची आत्महत्या\nइतर बातम्या:संभाजी भीडे|भीडेंवर कारवाईचा फास|पीसीएनटी बैठक|Sambhaji Bhide|NMC\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nगर्लफ्रेंडने फसविल्याने प्रियकराची आत्महत्या...\nबलात्कार प्रकरणी जन्मठेपची शिक्षा...\nवीजचोरीत एक वर्षाची शिक्षा अन् ३२ लाखांचा दंड...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/campuskatta-news/college-festival-3-1608596/", "date_download": "2020-02-23T05:51:34Z", "digest": "sha1:RTIAOEEPKGHG7NEB4EHTPBWR425OL63R", "length": 26398, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "college festival | शहर-ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग��णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nशहर-ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण\nशहर-ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण\nशहरी आणि ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण व्हावी, हा या कराराचा मुख्य हेतू आहे.\nठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय आणि उस्मानादाबाद जिल्ह्य़ातील उमरगा येथील आदर्श महाविद्यालय यांच्यात जून-२०१६ मध्ये एक सामंजस्य करार झाला. शहरी आणि ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण व्हावी, हा या कराराचा मुख्य हेतू आहे. या करारान्वये प्राध्यापकांच्या विचारांचे आदानप्रदान, विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाणघेवाण, व्यक्तिमत्त्व विकास शिबीर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक हे आदर्श महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ग्रामीण विकास शिबिरात नुकतेच सहभागी झाले होते. दोन्ही महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण स्वच्छता, वनराई बंधारे, अंधश्रद्धा निर्मूलन अशा प्रकारचे उपक्रम राबविले. २२ डिसेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत ज्ञानसाधना महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर तालुक्यातील मौजे वंगणपाडा या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात आदर्श महाविद्यालयातील १० स्वयंसेवक आणि प्रा. सतीश रास्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.\nया शिबिरात व्यक्तिमत्त्व विकास, आहार आणि आणि आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयोग, बचत गटाद्वारे महिला सक्षमीकरण असे विविध उपक्रम व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे नियोजन व स्वयंसेवकांच्या सहभागासाठी डॉ. धनंजय मुळजकर, डॉ. गणेश भगुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश हलबांडगे,प्रा. सोनाली कोकणे, प्रा. सतीश रास्ते यांनी विशेष मार्गदर्शन केले.\nमुंबईमध्ये सुरु असलेल्या विकासाकामांचा फटका येथील वृक��षसंपदेला बसत असतानाच महाविद्यालयीन तरुणांना मुंबईतील पर्यावरण आणि मुख्य म्हणजे दुर्मिळ वृक्षांचे संवर्धनाचे महत्व समजून देण्यासाठी सोमय्या आयुर्विहारने अनोखा उपक्रम राबविला होता. शीव येथील सोमय्या आयुर्विहारच्या कॅम्पसमध्ये सोमय्या न्यासातर्फे बांधण्यात आलेल्या ‘वनस्पत्यम्’ या वैद्यकिय आयुवेैदिक वनस्पतींच्या उद्यानाला मुंबईतील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. २४ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता सुरु झालेल्या या उपक्रमामध्ये ६१ हून अधिक प्रजातीच्या दुर्मिळ औषधी वनस्पती पाहण्याची संधी उपस्थित विद्यार्थ्यांना मिळाली. जीएम रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.उषा देसाई, सोमय्या आयुर्विहारच्या रिना व्यास यांनी एकत्र येऊन हा नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केला होता.\nवनस्पतीशास्त्र, आयुवेद, लॅण्डस्केप स्थापत्यशास्त्र आणि बागकाम या क्षेत्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘वनस्पत्यम्’ उद्यान ही महत्वाची जागा आहे. मुंबईमधील आयुवैदिक वनस्पतींसाठी राखीव असलेली ही एकमेव उद्यान आहे. सोमय्या व्यवस्थापनाने ही बाग सर्वासाठी खुली ठेवली आहे. बागेमध्ये असलेल्या खोकला आणि पडश्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अडुळसा या वनस्पतीच्या माहिती घेऊन या फेरीला सुरुवात करण्यात आली. शिवाय केवळ हरडा ही वनस्पती पाहण्यासाठी सहभागी विद्यार्थी उत्सुक होते. घाटकोपर येथील आर. जे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उषा मुकुंदन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या. मुंबईसारख्या मेट्रो शहरातील हरित आरोग्य टिकून ठेवल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. बागेविषयी मी केवळ ऐकून होते. पण, आज मला तो अनुभव घेण्याची संधी मिळाली. वैद्यकिय वनस्पतीशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे बरेच काही शिकण्यासारखे मिळत आहे. शिवाय उद्यान्याची उभारणी आणि झाडांची निगा राखण्याकडे विशेष लक्ष दिले असल्याचे सेंट झेवियर्स महाविद्यालयात एमएससी टॅक्सॉनॉमीचे शिक्षण घेणारी विद्यार्थ्यांनी किरण शर्मा यांनी सांगितली. शिवाय खालसा महाविद्यालयातील माजी मायक्रॉबायोलॉजिस्ट डॉ. रानडे देखील या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. निवृत्तीनंतर विविध वनस्पतींच्य�� अभ्यास करण्याचा छंद जडला असून या उपक्रमामुळे वनस्पतीची ओळख होण्यास मदत झाली आहे. तसेच वनस्पतींच्या भोवती लोकांना सहजरीत्या फिरता यावे यासाठी पदपथ उभारण्यात आले आहेत.\nवझे केळकरच्या ‘मंथन’मध्ये ‘जागर मराठी’चा\nमराठी भाषेविषयी प्रेम असणाऱ्या व्यक्ती, विद्यार्थी आणि पालकांनी मंथन महोत्सवात सहभागी व्हायला हवे. अशा प्रकारचे उत्सव केवळ काही दिवसांपुरते मर्यादित राहायला नको. ती एक निरंतर सुरू राहणारी चळवळ व्हावी, असे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी वझे-केळकर महाविद्यालयात व्यक्त केले. केळकर एज्युकेशन ट्रस्टच्या व्ही.जी. वझे महाविद्यालय पुरस्कृत मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.\nसोनाली कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मराठी सिनेसृष्टीतील, चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारले. या विचारलेल्या विविध प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली. या आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांत निरनिराळ्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध ५० महाविद्यालये आणि २१ पेक्षा जास्त शाळांनी भाग घेतला होता. त्यात एकूण दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी श्रीरंग विद्यालय मराठी माध्यमातून १२८ आणि के. सी. गांधी शाळा कल्याण येथून ११२ मुलांचा सहभाग होता. जिंगल स्पर्धा, जरा मराठी होऊ द्या प्रश्नमंजूषा स्पर्धा, सहवास साहित्यिकांचा (आपल्याला भावलेल्या साहित्यिकावर वक्तृत्व स्पर्धा) नृत्य, गायन, चित्रकला स्पर्धा, स्वकाव्य स्पर्धा, लेखक तुमच्यातला (लघुकथा लेखन आणि लघुकथा कथन स्पर्धा) आणि नाटय़मंथन स्पर्धा अशा अनेक स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचा समारोप मराठी-हिंदी अभिनेते श्रेयस तळपदे यांच्या उपस्थितीत झाला. आपण सर्वानी मराठी भाषेचे महत्त्व सांगण्यापेक्षा मराठी भाषेचा गोडवा जगभरात पसरवू या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे विविध स्पर्धामध्ये भाग घेतला पाहिजे, कारण अशाच स्पर्धामुळे तुम्हाला तुमच्यातील सुप्त गुण कळतील, असे मत श्रेयस तळपदे यांनी व्यक्त केले. या महोत्सवासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.बी. शर्मा, उपप्राचार्या शुभा���गी भावे यांनी मार्गदर्शन केले.\nबांदोडकर विज्ञान महाविद्यालयात आकांक्षा महोत्सव\nविद्या प्रसारक मंडळाच्या बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयात आकांक्षा फेस्टिव्हलचे इंद्रयुध नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येला पार पडले.\nपर्सनॅलिटी हंट, अ‍ॅक्टिंगची फॅक्टरी, समूह गायन, समूह नृत्याविष्कार, एकल गायन, एकल नृत्य, फॅशन शो, नाटय़छटा एकांकिका असा भरगच्च व भव्य शानदार सोहळा नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येला पार पडला. यामध्ये अकरावीपासून पदवी, पदव्युत्तर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चुरशीने भाग घेतला. या आगळ्यावेगळ्या वार्षिक समारंभाचे आयोजन सांस्कृतिक मंडळाचे समन्वयक डॉ. सुदेश राठोड आणि त्यांच्या सर्व शिक्षक विद्यार्थी समितीतील सभासदांनी मोठय़ा उत्साहाने केले होते. इंद्रधनुष्यामध्ये सात रंग असतात. त्यानुसार सात दिवस हा महोत्सव साजरा करण्यात आला. त्यातला खादी दिवस विशेष महत्त्वाचा होता. ग्रीटिंग कार्ड मेकिंग, रांगोळी, लव्ह लेटर रायटिंग, नेल आर्ट, मेहंदी, ब्रायडल मेकअप, कवितावाचन, पेपर क्विलींग, वादविवाद स्पर्धा या स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांची चुणूक दाखवली. अ‍ॅक्टिंगची फॅक्टरी यामध्ये सामाजिक विषयांवरही भाष्य करण्यात आले. तसेच फॅशन शोमध्येही सामाजिक संदेश देण्यात आले. मिस्टर बांदोडकर आणि मिस बांदोडकर स्पर्धेत टॅलेंट हंट व जजेस राऊंड इत्यादी चाळणीमधून भूषण शेंडकर हा मिस्टर बांदोडकर आणि सदफ शेख ही मिस बांदोडकर म्हणून निवडली गेली. पर्यावरणाचे महत्त्व जाणून बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाचा फेस्टिव्हल ६० डेसिबल्सपेक्षा कमी आवाजात साजरा झाला. त्यात प्लास्टिकचा वापर टाळण्यात आला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’च�� प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 मूल्यमापनाची ‘तिसरी भूमिका’ शिक्षणाने स्वीकारावी\n2 सत्ताधीशांची छाया कलावंतावर पडता नये\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/rti_application.php?Id=30", "date_download": "2020-02-23T04:46:43Z", "digest": "sha1:RAIDTFH3AXVUMX75AIMQKQXO7Q5UX3OZ", "length": 5365, "nlines": 122, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | विभाग", "raw_content": "\nक क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य\nक क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य\nनागरिकांकडून दाखल झालेले माहिती अधिकारतील अर्ज\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/author/manoj_satvi/page/2/", "date_download": "2020-02-23T04:18:49Z", "digest": "sha1:B5KSGAEZJDL7Q6PFDGKJLBKD5UTVZAWJ", "length": 15625, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "सामना ऑनलाईन | Saamana (सामना) | पृष्ठ 2", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत, ऐतिहासिक सोहळ्याची तयारी जोरात\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकि���्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nमुख्यपृष्ठ Authors सामना ऑनलाईन\n3297 लेख 0 प्रतिक्रिया\nVideo-निवडणुकीत पैसे खाल्ल्याचा आरोप, बसपा नेत्यांना कार्यकर्त्यांनी धू धू धुतले\n अमरावती अमरावतीत बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रभाऱ्यासह अन्य नेत्यांना कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. बसपाचे महाराष्ट्र प्रभारी संदीप ताजणे, राष्ट्रीय महासचिव सुरेश रैना,...\nलोणावळ्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई, 10 नामांकित रिसॉर्टवर छापे\n लोणावळा पर्यटननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ���ोणावळा शहरातील नामांकित 10 हॉटेल्सवर शनिवारी अन्न व औषध प्रशासनाकडून छापे टाकण्यात आले. यावेळी बहुतांश ठिकाणी मुदतबाह्य...\nमिरची बाबाचा हाय व्होल्टेज ड्रामा, जलसमाधीसाठी दिली पुढील तारीख\n भोपाळ मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह पराभूत झाल्यामुळे अडचणीत आलेल्या महामंडलेश्वर स्वामी वैराग्यानंद उर्फ मिरची बाबाची नौटंकी काही संपत...\nराधाकृष्ण विखे पाटीलांना मंत्रिपद, राहात्यात आनंदोत्सव\n राहाता राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद मिळाल्याने राहाता परिसरात समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटत जल्लोष साजरा केला. विखे पाटील यांनी कॅबिनेट...\n#INDvPAK कोल्हापुरात साकारला ‘वर्ल्डकप सेल्फी कॉर्नर’\n कोल्हापूर हिंदुस्थान आणि पाकिस्तान दरम्यान मॅनचेस्टरमध्ये विश्वचषक क्रिकेटमधील पहिला हाय व्होल्टेज सामना सुरू झाला आहे. या सामन्याच्या मुहुर्तावर कोल्हापुर शहरातील लोकप्रिय क्रिकेटवेडे कोल्हापुरी...\nसरकार शेतकरी विरोधी असल्याच्या आरोप करत विरोधकांचा चहापानावर बहिष्कार\n मुंबई सोमवारपासुन सुरू होत असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. राज्य सरकार शेतकरीविरोधी असल्याच्या...\nINDvPAK CWC19 Photo-हिंदुस्थानच्या विजयासाठी देशभरात होम हवन\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम शिंदे\n नगर नगर जिल्हा वार्षिक योजनेतून वर्ष 2019 अखेर 584 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, त्यातील 580.14 कोटींचा निधी खर्च झाला आहे....\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\n कन्नड कन्नड तालुक्यातल्या जैतापूर शिवारातील ज्ञानेश्वर झाल्टे यांच्या शेतात उच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या आणि 5 बकऱ्या मृत्युमुखी पडल्या...\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\n आंबेगाव आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिबेग येथील घोड नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या बहिण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काजल पवार (15) आणि प्रेम...\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, ���ेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/whats-app-facebook-instagram-integrated-mark-zuckerberg/", "date_download": "2020-02-23T04:37:48Z", "digest": "sha1:H55DJW3HIBY5MQD736JEYOGOIGMTLCX7", "length": 13491, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम होणार एकत्र, मार्क झुकरबर्ग यांचे संकेत | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nव्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम होणार एकत्र, मार्क झुकरबर्ग यांचे संकेत\nसोशल मेसेजिंग अॅप्लिकेशन असं म्हटलं तर तीन अॅप्लिकेशन्स डोळ्यासमोर येतात. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम. सोशल शेअरिंग हा महत्त्वाचा घटकही या तीन अॅप्लिकेशनमध्ये समाविष्ट आहे. आता हीच तीन अॅप्स एकत्र होण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत या तिन्ही अॅप्लिकेशन्सना एकत्र केलं जाईल, अशी माहिती फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी दिली आहे.\nहे तिन्ही अॅप्स एकत्र झाल्यानंतर फेसबुक मेसेंजरने इन्स्टाग्रामवर आणि इन्स्टाग्रामवरून व्हॉट्सअॅपवर मेसेज करू शकतील. फेसबुकने व्हॉट्सअॅप हे इन्स्टंट मेसेज शेअरिंग अॅप्लिकेशन टेकओव्हर केलं होतं. त्यानंतर व्हॉटसअॅपमध्ये बाय फेसबुक असं लिहून आलेलं पाहायला मिळालं होतं. तसेच, व्हॉट्सअॅपचं स्टेटस फेसबुकवरही शेअरही करता येणं शक्य झालं आहे.\nतसंच, व्हॉट्सअॅप फ्रॉम फेसबुकद्वारे जे युजर्स नवीन रजिस्ट्रेशन करतील त्यांना फेसबुकचे व्हिडीओ कॉलिंग डिव्हाईसची सुविधा उपलब्ध होईल. या डिव्हाईसमधील स्टोरी टाईम या फीचरद्वारे युजर्स फेसबुक अकाउंट नसतानाही व्हिडीओ कॉलिंग करू शकतील. या तिन्ही सोशल प्लॅटफॉर्मवरील चॅट इन्स्क्रिप्शन्समध्ये तसे बदल करण्यात येणार आहेत. ते बदल हे तिन्ही अॅप्लिकेशन एकत्रित झाल्यानंतर दिसून येतील.\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करण��रा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\nया बातम्या अवश्य वाचा\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/kolhapur-loksabha-election/page/2", "date_download": "2020-02-23T04:16:53Z", "digest": "sha1:NXKCIBYSPT6XQ7LKHE2DYDN5ZX5HCFC3", "length": 7138, "nlines": 132, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Kolhapur Loksabha Election Archives - Page 2 of 2 - TV9 Marathi", "raw_content": "\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nसांगली : गोपीचंद पडळकरांनी मतदानाचा हक्क बजावला\nराज्यात अनेक ठिकाणी EVM बिघाड, कुठे कुठे EVM बंद\nमुंबई : आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. मात्र, मतदानाच्या सुरुवातीपासूनच काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांचाही हिरमोड\nलोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 14 मतदार संघांत 61.30 टक्के मतदान\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nतृप्ती देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोर��ंविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शिवनेरीवर ‘फैसला ऑन द स्पॉट’\nइतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे\nकोरोनावर भारतातील पहिली लस पुण्यात विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathiecards.com/greet_dasara_wallpaper.htm", "date_download": "2020-02-23T04:19:08Z", "digest": "sha1:MJQ5FPWJHHWNKUNDUP5HR6UDZ5QPEZH4", "length": 1697, "nlines": 49, "source_domain": "marathiecards.com", "title": "मराठी ग्रीटींग्स, दसरा शुभेच्छापत्रे, विजयादशमी शुभेच्छापत्रे, नवरत्र शुभेच्छापत्रे, सिमोलंघन शुभेच्छापत्रे, vijayadashmi", "raw_content": "\nø प्रेम ø मैत्री ø तुझी आ‍ठवण ø वाढदिवस\nø लग्नाचा वाढदिवस ø माफ करा ø अभिनंदन ø आभारी आहे\nø नाताळ ø सेवानिवृत्ती ø नवीन वर्ष\nø मकर संक्रात ø होळी ø गुढीपाडवा ø रक्षाबंधन\nø क्रुष्ण जन्माष्टमी ø गणेश चतुर्थी ø दसरा ø दिपावली\nø १५ आँगस्ट स्वातंत्र्यदिन ø २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=12329", "date_download": "2020-02-23T05:24:10Z", "digest": "sha1:6DBCOHFKEYOLAFN7CVPQDW5ULJW7AG4Z", "length": 7358, "nlines": 77, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nमोदींनी आधी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट दाखवावं\nअबू आझमी यांनी सीएए व एनआरसीवरून फटकारले\nमुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर सीएए आणि एनआरसी कायद्यावरुन चांगलचे फटकारले. आमच्याकडे सर्टिफिकेट मागण्यापूर्वी सर्वात आधी मोदींनी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट आणावं, असं अबू आझमी म्हणाले. त्यामुळे यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.\nनागरिकत्व कायद्याला देशभरातून विरोध केला जात असून महाराष्ट्रात सुद्धा विरोधकांकडून आंदोलने केली जात आहे. त्याचप्रमाणे आमदार अबू आझमीही राज्यातील विविध भागात होत असलेल्या एनआरसी कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी होताना पाहायला मिळत आहे. मंगळवारी ठाण्यातील मुंब्रा इथं सुधारित नागरिकत्व कायदा आणि नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधात धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी आझमी यांनी भाजप आणि मोदींवर जोरदार हल्ला चढवला.\nपुढे बोलताना अबू आझमी म्हणाले, आमच���याकडे सर्टिफिकेट मागण्यापूर्वी सर्वात आधी मोदींनी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट आणावं. तुमची आई कुठे जन्मली ते सर्टिफिकेट दाखवा. ज्या खासदारांनी हा कायदा संमत केला, त्यांनी आपल्या आई-वडिलांचं सर्टिफिकेट दाखवावं, असं आव्हानही त्यांनी दिलं.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळ\nआदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हा\nभारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचा मुद�\nआसाममधील एनआरसी यादीवरून नवीन वाद\nओबीसींचे क्रिमीलेअर ८ लाखांवरून ११ लाखांवर नेणार\nगॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या २५ टक्के लाभार्थ्यांनी घे\nनीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव\nकाश्मीरात व्हीपीएन वापरण्यांवर चौकशीचा ससेमिरा\nब्राम्हणांसाठी राज्य सरकारच्या पायघड्या\nनायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स\nबाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्य�\nइंटरनेट बंदीने अर्थव्यवस्थेला ३ अब्ज डॉलर्सचा फटका\n १०० महिलांना विवस्त्र करत घेतली मेडिकल टेस्ट\n१५ कोटींचा ठेका तुला कुणी दिला तू कुणाकडे नोकरी करतोस\nभाजपच्या सांगण्यावरुन वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव\nभारतात अनु.जातीवर अत्याचारात वाढ, राज्य व केंद्र सरकार ढ�\n‘कोरोना’चे तब्बल २ हजार २३६ बळी\nनसबंदी करण्यात अपयश आल्यास वेतन कपात\n‘नथ्थ्या अजून जिवंत आहे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/category/spirituality/", "date_download": "2020-02-23T04:38:38Z", "digest": "sha1:G4BXTULGD4DLXLMKGLSS2ZGCBY6ZHVSZ", "length": 3870, "nlines": 70, "source_domain": "shekharpatil.com", "title": "आध्यात्म Archives - Shekhar Patil", "raw_content": "\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nआध्यात्म • पत्रकारिता • राजकारण\nयुध्दच नव्हे तर तहदेखील जिंकणारा महानेता \nFeatured • अनुभव • आध्यात्म\nवारीची वेळ येणार केव्हा\n‘पास्ट लाईफ थेरपी’-सत्य, मिथ्य की अर्धवट तथ्य\nपरंपरेला विज्ञानाची जोड देणारा रहस्यदर्शी\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्य��था\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/atul-gogawale-will-be-telling-success-stories-of-bharat-ratna-awardees/", "date_download": "2020-02-23T03:46:14Z", "digest": "sha1:GC4JWL7OPXUVRVIXDWYAFDDB2QZOSE34", "length": 12932, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अतुल गोगावले उलगडणार भारतरत्नांची यशोगाथा - Dainik Prabhat", "raw_content": "\nअतुल गोगावले उलगडणार भारतरत्नांची यशोगाथा\nसंगीतकार, गीतकार, तालवादक, पार्श्वगायक अशी ओळख असलेले अजय – अतुल या प्रख्यात संगीतकार जोडीतील अतुल गोगावले आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत. सातत्याने नवनवीन प्रयोग करत, स्वतःला आजमावत या संगीतकार जोडीने मराठीसह बॉलीवूड मध्येही आपली अमिट छाप निर्माण केली आहे. विविध कॉन्सर्ट मध्ये आपल्या गाण्याने, तालवादनाने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संगीतकाराच्या बहारदार अशा भूमिकेतून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे अतुल गोगावले आता छोट्या पडद्यावर सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून महाराष्ट्रातील भारतरत्नांची यशोगाथा उलगडणार आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनी वर प्रजासत्ताक दिनापासून ‘आपले भारतरत्न’ हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या विषयी बोलताना अतुल गोगावले म्हणाले, एखाद्या संगीत विषयक कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन करणार का असे न विचारता एबीपी माझाने, एका महत्त्वपूर्ण विषयावरच्या कार्यक्रमासाठी विचारणा केली हीच बाब माझ्यासाठी फार सकारात्मक आणि आव्हानात्मक आहे. या कार्यक्रमातून आम्ही महाराष्ट्र जन्मभूमी किंवा कर्मभूमी असलेल्या ९ भारतरत्नांची यशोगाथा महाराष्ट्रातील जनतेसमोर घेऊन येत आहोत.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य विनोबा भावे, महर्षी धोंडो केशव कर्वे, जेआरडी टाटा, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, गानकोकिळा लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, नानाजी देशमुख, पांडुरंग काणे या सर्वांची नावं माहित असली तरी त्यांच्या कार्याची संपूर्ण ���ाहिती अनेकांना नाही, ती देण्याचा प्रयत्न ‘आपले भारतरत्न’ या मालिकेतून करण्यात आला आहे. भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानीत झालेल्या अभिवंदनीय व्यक्तीमत्त्वात महाराष्ट्रातील व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे, त्यांची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला देणाऱ्या कार्यक्रमाचा भाग मला होता आले याचा खूप आनंद वाटतो असेही अतुल गोगावले यांनी सांगितले.\nएबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर म्हणाले, ‘आपले भारतरत्न’ या कार्यक्रमातून आम्ही ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानीत व्यक्तींच्या आठवणी जागवत त्यांना अभिवादन करणार आहोत, तसेच नव्या पिढीपर्यंत त्यांना पोहोचविणे हा या मालिकेचा हेतू आहे, ही ९ भागांची मालिका आहे. अतुल गोगावले यांच्या निवडीबद्दल बोलताना खांडेकर म्हणाले, अजय – अतुल हे मराठी भाषा, संस्कृतीबद्दल अभिमान असलेले सजग, संवेदनशील कलाकार आहेत. त्यांच्या बोलण्यातून या मातीचा अभिमान सदैव जाणवतो. आपल्याकडे सूत्रसंचालन कुणी करायचे याच्या बद्दलचे ठराविक ठोकताळे आहेत. मात्र सूत्रसंचालक म्हणून नेहमीच्या पठडीतला चेहरा नको असा आमचा हेतू होता. तसेच अतुलच्या बोलण्यातून मराठी भाषा, संस्कृती या बद्दलच्या जाणीवा तीव्र आणि प्रगल्भ असल्याचे दिसते यामुळे आम्ही अतुल यांची निवड केली.\nबचत गटांना बाजारपेठा मिळवून देण्यात शासनाचा पुढाकार – ग्रामविकास मंत्री\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nजून अखेरीपर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार\nपुणे-नाशिक महामार्गावरील कोंडी सुटण्याची चिन्हे\nमंगळवारी भाजपच्या वतीने धरणे\nसफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना समान धोरण\nदयानंद ढोमे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान\nशहरातील रस्त्यावरील खड्डे पॅचिंगच्या कामात घोटाळा\nआवक घटल्याने मासळी तेजीत\nशिवसेना, भाजप, मनसेतर्फे वारीस पठाण यांच्या प्रतिमेचे दहन\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nआजचे भविष्य (शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२०)\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nअ���्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप ‘या’ मुद्द्यांवरून करू शकतं शिवसेनेची कोंडी\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nतुमच्या पुर्वजांनी छत्रपतींचा राज्याभिषेक का नाकारला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://garbhsanskar.co.in/index.php/garbh_sanskar/post", "date_download": "2020-02-23T03:35:49Z", "digest": "sha1:YHLGSM3RCBLOTSKBQGHK5X6QDKC5AZXA", "length": 30178, "nlines": 99, "source_domain": "garbhsanskar.co.in", "title": "Abhimanyu Garbh Sanskar | Home", "raw_content": "\nअभिमन्यू गर्भ संस्कार - वैशिष्ट्ये, ध्येय व उद्देश्य\nवैशिष्ट्ये, ध्येय व उद्देश्य (Marathi)\nस्वस्थ, सुदृढ, सौभाग्यशाली, धनवान, विव्दान, निर्दोष, निर्भय, आनंदमय, दिर्घायु आणि दिव्य संतान प्राप्ती. पारिवारीक कलह व सामाजिक अप्रवृत्ती, चुकीच्या तत्वाच्या परिणामापासून शिशुस मुक्त ठेवणे व दिव्य पिढी घडवणे.\nकुटुंब, कूळ, धर्म, राष्ट्र व विश्‍वाच्या कल्याणाची भावना शिशूत जागृत करणे.\nभारतात प्रत्येक राज्यातील प्रमुख शहरात अभिमन्यू गर्भ संस्कार केंद्र स्थापित करणे.\nसंपूर्ण भारतातच नव्हे तर गर्भसंस्कार विषयी संपूर्ण विश्‍वात जागृती करणे.\nशिबीरात तसेच बाजारात आमचे अत्यंत उपयुक्त असे अभिमन्यू गर्भ संस्कार पुस्तक, अभिमन्यू गर्भ संस्कार 3 भागात सीडी, ब्रम्हांड मानस रहस्य हे पुस्तक, इ. साहित्य उपलब्ध. अधिक माहिती साठी आमच्या www.garbhsanskar.co.in या वेबसाईटवर जावे. तसेच Abhimanyu Garbh Sanskar नावाचे App डाऊनलोड करुन घ्यावे.\nगर्भवतींना आत्म निवेदन (Marathi)\nगर्भ संस्कार चा अर्थ सर्व प्रथम समजून घ्या. गर्भ संस्कार ते असतात जे बाळाच्या जगात आगमना नंतर सबंध आयुष्य भर सोबत राहतात. गर्भ संस्कार म्हणजे आईने गर्भस्थ बाळास जीवन जगण्याच्या कलेचे प्रशिक्षण होय, जे आईच्या अंतर्मनातून बाळाच्या अंतर्मनात स्थापित होतात, आणि तेच बाळाच्या जीवनात साकार होत असतात. बाळाचे स्वभाव, चित्त, बुध्दीमत्ता, आनंदमयतेचे प्रमाण, त्याचे सौभाग्य इ. गर्भातच निर्धारित होऊन जातात. गर्भ संस्कार सुसंस्कार व कुसंस्कार दोन्ही स्वरुपात स्थापित होत असतात. हे गर्भस्थ बाळाच्या आईवर अवलंबून असते की नऊ महिण्याचा प्रवास ती कोणत्या प्रकारे निभावून जाते.\nगर्भसंस्काराची प्रक्रिया ही केवळ वैद��यकीय प्रक्रिया नाही. गर्भ संस्कार मुळात एक मानसिक व अध्यात्मिक प्रक्रिया आहे, ज्या व्दारे बाळाचे भावी जीवन निर्धारित केले जाते. डॉक्टरांची भूमिका त्यांच्या जागी महत्वपूर्ण असतेच परंतू गर्भसंस्काराशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध कमी येतो. आयुर्वेद संबंधित गर्भ संस्काराची प्रकिया जरी वैद्यकिय दृष्टीकोणातून प्रशंसनिय असली तरीही त्याचा प्रत्यक्ष भाग स्वस्थ बाळ व स्वस्थ प्रसुति पर्यंत मर्यादित राहून जातो. अभिमन्यु गर्भ संस्कार या संकल्पनेतुन प्रत्यक्ष गर्भ संस्काराची प्रणाली व प्रशिक्षण दिले जात आहे. या द्वारे स्वस्थ बाळ व स्वस्थ प्रसुति साठी तर लाभ होईलच पण या पलिकडे बाळाचे संपूर्ण आयुष्य निर्धारित करता येईल. हि संकल्पना गर्भवती साठी एक वरदान असल्या सारखे आहे. याची प्रचिती हे पुस्तक संपूर्ण वाचल्यानंतर आपणास येईलच. अभिमन्यू गर्भ संस्कार शिबिरात पोहंचण्याचे सौभाग्य सर्वांनाच लाभेल असे नाही, मात्र जे शिबीरात पोहंचू शकत नाही त्यांच्या साठी हे पुस्तक व सीडी चे 3 भाग अत्यंत महत्वाचे ठरतील. शिबीराचे प्रत्यक्ष अनुभव हे स्वप्नवत असल्यासारखे व अद्भुत परिणामकारक आहेत याची प्रचिती हजारो साधकांनी आत्ता पर्यंत घेतलेली आहे.\nनऊ महिन्यात काय खावे काय प्यावे, काणते औषध घ्यावे बाळाचा विकास कसा होतो बाळाचा विकास कसा होतो प्रसुति कशी होते चेकअप साठी कधी जावे वैद्यकिय उपचार काय असतात वैद्यकिय उपचार काय असतात योगासने कोणती करावीत बाळ झाल्यानंतर बाळाचे संगोपण कसे करावे कोणत्या लसी घ्याव्यात इत्यादि.....इ....या सर्व गोष्टी महत्वाच्या वाटत असल्या तरी परंतु गर्भसंस्काराशी अशा बाबींचा प्रत्यक्ष सबंध फार कमी आहे. गर्भसंस्काराच्या अधिंकाश पुस्तकात व प्रशिक्षण सत्रात हेच सर्व असते. या पुस्तकात अनावश्यक गोष्टी टाळून केवळ गर्भ संस्कार विषयी साहित्य आपणास देत आहोत ज्या व्दारे गर्भसंस्काराची संपूर्ण मूळ प्रक्रिया आपणास प्राप्त होऊन जाईल. मुळात गर्भाधान झाल्यानंतर मूळ गर्भसंस्काराची प्रक्रिया सुरु होत असते जी प्रसुति पर्यंत प्रत्यक्ष पणे चालते. बाळ झाल्यानंतरची प्रक्रिया शिशू संगोपन व बाल संस्काराच्या अंतर्गत येते. या विषयावर स्वतंत्र पुस्तकाचे काम चालू आहे. पण या पुस्तकात केवळ मूळ गर्भसंस्काराचा विषय घेत आहोत.\nगर्भाधानापुर्��ीची तयारी ही सुध्दा फार महत्वाची असून पुस्तकाच्या शेवटच्या भागात याबद्दल बरीच माहिती दिली आहे, जी गर्भधारणा ईच्छुकांसाठी अत्यंत उपयोगी आहे. उच्च स्तरीय आत्म्यास गर्भात आमंंत्रण देण्यासाठी व प्राकृतिक व स्वस्थ पणे गर्भ राहण्यासाठी हे महत्वाचे आहे. व पूर्व तयारीने संतान प्राप्ती संबंधित काही दोष किंवा अडचणी असतिल त्याचे सुध्दा निर्मुलन करता येते.\nबाळ गर्भात केवळ स्त्री पुरुष शारीरिक संबंधाचे परिणाम नसून, येथे शरीरासोबत दोन आत्म्यांचे मिलन होते जे एक नविन आत्म्यास आमंत्रण देते. त्यानंतर शरीर यंत्रणा आपल्या सारखेच एक घर म्हणजे एक नविन शरीर त्या आत्म्या साठी बनविण्यास प्रारंभ करते . गर्भात केवळ शरीर निर्मिती होत नाही तर त्या गर्भात जाणता जीव असतो. व तो प्रत्येक संस्कार स्वीकारत असतो, पूर्वजन्माच्या गुणांसह नऊ महीन्यांपर्यंत आई वडिलांच्या गुणांना धारण करत असतो. एवढेच नाही तर गर्भात प्रवेश घेतांना हा आत्मा आपल्या गत जन्मातल्या पूर्व संस्कार व सिध्दांताच्या आधारावर आपले धर्म, आई -वडील व कुटुंबाची निवड करत असते.\nजेंव्हा स्त्रीला पहिल्यांदा कळते की, ती गर्भवती आहे तो पर्यंत तीच्या गर्भात एक सजिव चेतना स्थापित झालेली असते. स्त्रीच्या आई होण्यात जणु स्त्री जीवनाची संपुर्णता आहे. तिच्या व्यक्तीमत्वाची चमक व संपूर्ण सौंदर्य जणु ती आई झाल्यानंतरच प्रकट होते. आई होण्यात स्त्री जीवनाची संपुर्ण तृप्ती जाणवते. बाळ नऊ महिन्यांपर्यंत आईच्या श्‍वासाने श्‍वास घेत असतो. आईच्या जीवाशी बाळाचा जीव असतो, गर्भस्थ बाळाचे स्वत:चे संपूर्ण अस्तित्वच आईच्या असण्याने असतो, बाळ आईच्या डोळ्यांनी जग पाहत असतो, आईच्या कानांनी ऐकत असतो, आईच्या विचारांनी विचार करत असतो, आईच्या भावनेने त्याचे भाव असतात. दैनिक जीवन शैलीत आपले सर्व कर्तव्य पार पाडत असतांना आई किती वेळ गर्भस्थ बाळाकडे प्रत्यक्ष लक्ष देत असेल , परंतु बाळ प्रत्येक क्षण आईशी जुळलेले असते. पहिल्या दिवसा पासून प्रत्येक क्षण ते सचेतनेने गर्भसंस्कार स्वीकारत असते. आई होणे म्हणजे एक अध्यात्मिक प्राप्ती आहे, एक पूर्णत्व आहे मातृत्वाचे. आई होणे ब्रह्मांडातील सर्वोच्च सुख आहे, सर्वोच्च आनंदाचे प्रतिक आहे.\nएक अशा बाळाला जन्म दिला जाऊ शकतो, कि तो संपूर्ण स्वस्थ, दिर्घायु व निर्दोष असेल, स���ैव आनंदमय जीवन जगेल, दिव्य गुणांनी युक्त असेल. जो स्वत: सोबत आपल्या कुटुंबाचे - कुळाचे कल्याण करेल. राष्ट्र प्रगती व विश्‍वशांती प्रक्रियेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याचा सहभाग असेल, तो धर्मनिष्ठ व ईश्‍वरनिष्ठ असेल. कला, साहित्य, संगीत, ध्यान धारणा, प्रेम अशा गुणांनी तो युक्त होऊ शकेल. त्याची विद्वत्ता व बुध्दिमत्ता विलक्षण असेल. अत्यंत शांत, दृढ निश्‍चयी, प्रेमळ, सकारात्मक विचारांनी युक्त असेल. असं खूप कांही सांगता येईल अन या सर्व गुणांची स्थापना गर्भातच केली जाऊ शकते व हि प्रक्रिया म्हणजे अभिमन्यु गर्भ संस्कार होय.\nगर्भात जीव स्थापना एक अध्यात्मिक घटना व प्रसव एक नैसर्गिक घटना आहे. प्रसव झाल्या नंतर स्त्री च्या जीवनात खुप काही बदल घडून येतात. काल पर्यंत जी एक मुलगी असते ती आज आई बनते. पण या परिवर्तनाला समजून घेतल्यास या नविन जन्माचे साफल्य मिळते. आई व जन्मास येणार्‍या बाळाचे स्वास्थ्याचे रक्षण करण्यासाठी व त्यात सुसंस्कार स्थापन करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे जरुरी आहे. गर्भावस्था हि स्त्री जीवनाची अशी अवस्था आहे, की ज्या मध्ये विशेष परिस्थितींचा सामना करावा लागु शकतो. आई आणि बाळाचे स्वास्थ्य एकीकडे माता-पित्याची शारीरिक प्रकृती व मानसिक स्थितीवर अवलंबून असते, तसेच खानपान, राहणीमान, आचार विचार व इतर सवयींचा सरळ प्रभाव बाळावर पडतो. या काळात वेळ कसा निघून जाईल हे कळतच नाही.\nजेंव्हा बाळाचे गर्भात आगमन होते तेंव्हा त्याच्या आईचे कर्तव्य आहे कि, त्याला सुसंस्कार द्यावे, त्यासाठी आईने नऊ महिने कसे जगावे याचा विचार व्हायला हवा. नऊ महिने जणु बाळासाठी तपस्याच होय. त्या तपातून जातांना त्यास एवढे सक्षम व्हायचे असते की, जन्मानंतर या जगाच्या रंगमंचावर आपली भूमिका यशस्वी रित्या पार पाडायची असते त्यात भावी माता पित्याची भूमिका अतिशय महत्वपूर्ण असते. .\nजर पूर्व नियोजन व सकारात्मक गर्भ संस्कार करुन भावी माता पित्यांनी संतान प्राप्ती केली तर कोणतीही शारीरिक व मानसिक उणिव त्या संतान मध्ये राहणार नाही. जागातील सर्वोत्तम संतान प्राप्तीसाठी गर्भसंस्कार आवश्यक आहे. जसे आपल्या पिढीची सुदृढता आपल्या माता पित्याच्या सुदृढतेवर अवलंबून होती त्याच प्रमाणे येणारी पिढी आपल्यावर अवलंबून असते. गर्भधारणे पूर्वीच त्याची तयारी करावी आण��� चुकून पूर्व तयारी केली नसेल तर कमीत कमी नऊ महिन्या पर्यंत आई आणि बाळाचे तन-मन-आत्मा स्वस्थ व प्रसन्न ठेवणे आवश्यक आहे. नऊ महिण्याच्या आईच्या स्वभावावर त्या बाळाचे संपूर्ण आयुष्यातील स्वभाव निर्धारीत होत असते. केवळ शारीरिक स्वास्थ्याने बाळ सुदृढ तर होईल पण मानसिक व अध्यात्मिक स्वास्थाची काळजी घेतल्यास सयंमशील, सकारात्मक गुणांनी युक्त, संस्कृती प्रिय, सामाजिक मर्यादेची जाण असणारी, स्वधर्माचे स्वाभिमान राखणारी, अशी संतान प्राप्त होईल.\nआई बरोबरच पित्याच्या जीवन शैली व स्भाव शैलीचे प्रभाव सुध्दा गर्भस्थ बाळावर पडतात कारण आई नंतर पिताच बाळाच्या अधिक निकट असतो. घराच्या इतर सदस्यांचे आचार विचार व घरातील वातावरण या बाबींचाही गर्भस्थ बाळा वर काही प्रमाणात प्रभाव पडतच असतो. पण या सर्व प्रभावाचे माध्यम केवळ एकच आहे ती म्हणजे आई ती नऊ महिने कसे जगते हेच बाळाच्या दृष्टिकोणातून महत्वाचे आहे.\nपुस्तका शिवाय अभिमन्यु गर्भ संस्काराच्या सध्या 3 सीडीज उपलब्ध असुन प्रथम भागात गर्भस्थ शिशुने ऐकावे असे सर्व मंत्र व स्तोत्र आहेत. व्दितिय भागात अत्यंत महत्वाचे असे गर्भ संवादा अंतर्गत गर्भस्थ शिशुस विविध प्रशिक्षण देणारे 3 शिशु संवाद व एक गर्भवतीच्या जीवनास आवश्यक चालना देणारी व आचार विचारांमध्ये सुयोग्य संतुलन राखणारी गर्भवती अंतर्मनाची प्रार्थना आहे. तृतिय भागात गर्भवती रिलॅक्सेशन, षटचक्र ध्यान इ. महत्वाचे सेशन आहेत.\nया शिवाय गुगल प्ले स्टोर मधुन अभिमन्यु गर्भ संस्कार चे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यास त्या काहि महत्वाचे ऑडिओ टॅ्रक, गर्भ संस्कार विषयी महत्वाची माहिती, गर्भवती दैनंदिनी इ. बरेच काहि प्राप्त होईल.\nआता शिबीरा विषयी थोडेसे, अभिमन्यु गर्भ संस्कार शिबीर म्हणजे गर्भवती साठी एक वरदान असल्या प्रमाणे आहे. याचा अनुभव हजारो लोकांनी घेतला आहे व घेत आहेत. वेब साईट वर व अ‍ॅप वर आपण हजारो लोकांचे अभिप्राय वाचु शकता. या शिबीरात एकटी गर्भस्थ आई सुध्दा सहभाग घेऊ शकते पण आई वडील दोघांनी सहभाग घेतल्यास अधिक सुंदर अनुभव येऊ शकतिल व ता आमचा आग्रह ही असतो व उत्तम प्रतिसाद सुध्दा आहे. शिबीरामध्ये ध्यान, प्राणायाम, ऐच्छिक सामान्य व्यायाम या प्राथमिक प्रशिक्षणा सह अत्यंत महत्वाचे असे, प्रत्यक्ष सहभाग असलेले नऊ प्रकारचे संस्कार त्यात मा���ृ-पितृ संस्कार, षटचक्र संस्कार, समृध्दि संस्कार, मंगलम् संस्कार, कला सृजन संस्कार, अन्न संस्कार, धर्म संस्कार, विद्या संस्कार, पंचतत्व संस्कार घेतले जातात. या शिवाय शिशू संवाद, शिशु ध्यान चे प्रशिक्षण असते. तसेच सामान्य प्रसुती, अनुवांशिक रोगांपासून शिशूस संरक्षण, तनाव व भयमुक्ति इ. विषयांवर मार्गदर्शन असते. शिबीराच्या शेवटच्या 45 मिनटाच्या सत्रात मातृत्व उत्सव, व नंद उत्सवाचा सहभाग असतो. शिबीरात बाळाची संपुर्ण जीवन शैली व स्वभाव शैली निश्‍चित केली जाते, शिबीरात सहभाग घेणारे माझे बाळ कसे होईल या भावनेने न जाता कसे आहे या विश्‍वासाने भरुन जातात.\nप्रथम महिन्या पासून नऊ महिने नऊ दिवस पूर्ण होईपर्यंत सर्व गर्भवतीं साठी शिबीर समान उपयुक्त आहे. दोन दिवस खुर्चीवर बसुन, खाली बसुन, झोपुन अशा सर्व स्टेप मध्ये साधना होतात, दिवस भरात एक तासाचे लंच ब्रेक व 10 मिनटाचे दोन टि ब्रेक असतात. 45 मिनटांचे एकुण 4 सत्र असे दोन दिवसात एकुण 8 सत्र होतात. शक्यतो वातानुकुलित बँक्वेट हॉल मध्येच शिबीर घेतले जातात. घरी जेवढे रिलॅक्स वाटु शकते त्यापेक्षा कईक पटिने जास्त रिलॅक्स या दोन दिवसात सर्व होऊन जातात. व हा उत्साह व सहजता पुर्ण गर्भास्थेत टिकवण्यासारखा असतो.\nअभिमन्यु गर्भ संस्कार शिबीर खास गर्भवतींसाठी आहेच, परंतू गर्भधारणे पूर्र्वी सुध्दा शिबीर करता येईल. त्यामुळे गर्भधारणा सहजपणे होते व काहि अडचणी असल्यास दूर होतात एक संस्कार युक्त बाळच गर्भात प्रवेशित होतो.\nविशेषत: अभिमन्यू गर्भ संस्कार च्या या संपूर्ण संकल्पने व्दारे आपणास स्वस्थ, सुदृढ, सौभाग्यशाली, धनवान, विद्वान, निर्दोष, आनंदमय, दिर्घायु, निर्भय व दिव्य संतान प्राप्ती होईल हे सुनिश्‍चित आहे. सर्व भावी मातापित्यांचेया दिव्य संकल्पनेत हार्दिक स्वागत, अभिनंदन व मनस्वी शुभेच्छा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/sayyadbhai-talk-on-nrc-and-caa-marathi-news/", "date_download": "2020-02-23T04:56:32Z", "digest": "sha1:4I767VVBRT64LSETYTYZWGTX2HYDLS53", "length": 8179, "nlines": 92, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "आमचे पूर्वज हिंदूच होते मग आम्ही नागरिकत्वाचा दाखला का द्यावा?- पद्मश्री सय्यदभाई", "raw_content": "\nआमचे पूर्वज हिंदूच होते मग आम्ही नागरिकत्वाचा दाखला का द्यावा\nपुणे | माझेही पूर्वज हे हिंदूच होते. ते अरबस्थान किंवा इतर प्रांतातील नव्हते. मग नागरिकत्व कायद्याद्वारे एकाच समाजाची चौकशी किंवा कागदपत्रे का मागितली जात आहेत, असा सवाल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यदभाई यांनी सरकारला केला आहे.\nपद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सय्यदभाई यांचा ‘स्त्री आधार केंद्र’ आणि ‘परिवर्तन’ संस्थेच्यावतीने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुण्यात विशेष सत्कार करण्यात आला.\nदेशात सध्या अनेक ठिकाणी महिला नागरिकत्व कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांच्याकडे सरकारने गांभिर्याने पाहण्याची गरज असून सरकारकडून एखाद्या तरी व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, असं सय्यदभाई यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान, दिल्लीच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी आपली कामं जनतेसमोर मांडली. तर विरोधकांना त्यांची काम दाखवता आली नाहीत. त्यामुळे निवडणुकीच्या निकालातून विरोधकांना उत्तर मिळाले आहे, अशा शब्दांत सय्यदभाई यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला.\n-पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय म्हणजे सरकारचा मुर्खपणा; काँग्रेस नेत्याचं टीकास्त्र\n-सरकारी कर्मचाऱ्यांना जेवायला 2 तास आणि चहाला 1 तास…; 5 दिवसांच्या आठवड्यावर राजू शेट्टी नाराज\n-बाबांनो, सरकारला गोत्यात आणणारी वक्तव्य करू नका; उद्धव ठाकरेंचा सल्ला\n-शेतकरी पुत्रांच्या लग्नासाठी राजू शेट्टी घेणार पुढाकार\n-…म्हणून देशातल्या कोणत्याही नेत्यांना केजरीवाल शपथविधीसाठी बोलावणार नाही\nही बातमी शेअर करा:\nTagsCAA documents Padmashree Pune Sayadbhai कागदपत्र पद्मश्री पुणे सय्यदभाई सीएए\nनवी मुंबई महानगरपालिकेत भाजपला धक्का; शिवसेना अन् राष्ट्रवादीत इनकमिंग होणार\nपाच दिवसांचा आठवडा करणं म्हणजे सरकारचा मुर्खपणा; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं का��� चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nपाच दिवसांचा आठवडा करणं म्हणजे सरकारचा मुर्खपणा; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/indian-chinese-soldiers-get-into-scuffle-in-ladakh/articleshow/71091779.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-02-23T05:26:55Z", "digest": "sha1:ZPJDX3VFBL3Y2MQ66OOINO5VLALNCUPP", "length": 13398, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Indian Chinese News : भारत-चीन सैनिक लडाखमध्ये भिडले - Indian, Chinese Soldiers Get Into Scuffle In Ladakh | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nभारत-चीन सैनिक लडाखमध्ये भिडले\nपाकिस्तानसोबत एकीकडे तणावग्रस्त वातावरण असतानाच बुधवारी लडाखमध्ये चीन आणि भारतीय सैनिक एकमेकांना भिडले. दोन्ही सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. १३४ कि.मी. लांब पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर हा प्रकार घडला. या सरोवराजवळच्या एक तृतीयांश भागावर चीनचं नियंत्रण आहे. दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींची चर्चा झाल्यानंतर तणाव निवळला.\nमुंबईतील 'हे' आकर्षक रेल्व...\nअभिनेत्री दिशा पटानीचा रेड...\nनवी दिल्ली: पाकिस्तानसोबत एकीकडे तणावग्रस्त वातावरण असतानाच बुधवारी लडाखमध्ये चीन आणि भारतीय सैनिक एकमेकांना भिडले. दोन्ही सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. १३४ कि.मी. लांब पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर हा प्रकार घडला. या सरोवराजवळच्या एक तृतीयांश भागावर चीनचं नियंत्रण आहे. दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींची चर्चा झाल्यानंतर तणाव निवळला.\nएका सूत्राने टाइम्स ऑफ इंडियाला माहिती दिली की, 'भारतीय सैनिक गस्त घालत होते. त्यादरम्यान ते आणि पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक समोरासमोर आले. चीनच्या सैनिकांनी त्यांच्या भागात भारतीय सैनिक आल्याचा विरोध केला. त्यानंतर दोन्ही सैनिकांमध्ये बाचाबाची झाली. दोन्ही बाजुंनी आपापल्या भागात सैनिकांची संख्या वाढवली. सायंकाळी उशिरापर्यंत हा संघर्ष सुरू होता.'\nटाइम्स ऑफ इंडियाने सैन्याशी संपर्क साधला तेव्हा इतकंच सांगण्यात आलं की तणाव कमी करण्यासाठी स्थापन करण्���ात आलेल्या द्विपक्षी व्यवस्थेनुसार दोन्ही पक्षाचे ब्रिगेडियर स्तराचे अधिकारी चर्चा करणार आहेत. एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (LAC)ची स्थितीबाबत दोन्ही बाजुंच्या भिन्न मान्यतांमुळे अशा प्रकारच्या घटना सतत होत असतात. बॉर्डर पर्सोनेल मिटींग किंवा फ्लॅग मिटींगद्वारे या समस्यांवर तोडगे काढले जातात.'\nबुधवारचा संघर्ष दोन्ही बाजुंच्या प्रतिनिधीमंडळाच्या चर्चेनंतर संपला असल्याचे भारतीय सैन्याने कळवले आहे. पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर यापूर्वीही १५ ऑगस्ट २०१७ रोजी दोन्ही बाजूंचे सैनिक भिडले होते. तेव्हा दगडफेक करत, लोखंडी सळ्या घेऊन दोन्ही सैनिकात हाणामारी झाली होती. त्याच वर्षी सिक्कीम-भूतान-तिबेट सीमेवर डोकलाममध्ये दोन्ही देशांमध्ये खूप दिवस तणावाचं वातावरण होतं. ७३ दिवस एकमेकांसमोर उभे ठाकल्यानंतर सैनिक मागे हटले होते.\nIn Videos: पूर्व लडाखमध्ये भारतीय-चिनी सैनिक भिडले\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nदिल्लीच्या रस्त्यांवर धावली 'विंटेज ब्युटी'\n'भाजप आमदार महिनाभर बलात्कार करत होता'\n... तर तुमचा मलेशिया करू; भारताचा तुर्कस्तानला सज्जड दम\nपाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या अमूल्याचे वडील भडकले\nमृत्युशी झगडताना अमर सिंह यांचं बीग बींसाठी भावूक ट्विट\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\n‘मोदी हे अलौकिक प्रतिभेचे धनी’\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्या सुटकेसाठी 'प्रार्थना'\nजहाल बनविण्यासाठी राष्ट्रवादाचा उपयोग\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nभारत-चीन सैनिक लडाखमध्ये भिडले...\nब्रिटन व्हिसावर नोकरीही मिळवा...\n‘पती प्रामाणिक असणे ��पेक्षित’...\nब्रिटनचा ‘ग्रॅज्युएट रूट’ खुला...\n'जिवांचे मोल नाही काय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/petition-filed-for-do-process-on-condoms/articleshow/65043138.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-02-23T04:51:38Z", "digest": "sha1:CXNRALGI6JCINDLVL7VGNSDHQEVEIKHX", "length": 15060, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "condoms : वापरलेल्या कंडोमवर प्रक्रिया करा; याचिका दाखल - petition filed for do process on condoms | Maharashtra Times", "raw_content": "\nवापरलेल्या कंडोमवर प्रक्रिया करा; याचिका दाखल\nसॅनिटरी नॅपकिन आणि डायपरच्या कचऱ्याच्या विघटनाचा प्रश्न चर्चेत असताना आता कंडोमचा कचऱ्याचाही मुद्दा पुढे आला आहे. वापरलेल्या कंडोमला अविघटनशील कचरा जाहीर करावे, त्याचे वर्गीकरण आणि प्रक्रिया करून कंडोम नष्ट करावे अशी मागणी करणारी पर्यावरणहित याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी )दाखल झाली आहे.\nवापरलेल्या कंडोमवर प्रक्रिया करा; याचिका दाखल\nसॅनिटरी नॅपकिन आणि डायपरच्या कचऱ्याच्या विघटनाचा प्रश्न चर्चेत असताना आता कंडोमचा कचऱ्याचाही मुद्दा पुढे आला आहे. वापरलेल्या कंडोमला अविघटनशील कचरा जाहीर करावे, त्याचे वर्गीकरण आणि प्रक्रिया करून कंडोम नष्ट करावे अशी मागणी करणारी पर्यावरणहित याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी )दाखल झाली आहे.\nलॉयर्स फॉर अर्थ जस्टीसच्या सदस्यांनी अॅड. असीम सरोदे यांच्या सहभागातून एनजीटीकडे ही याचिका दाखल केली. यामध्ये पर्यावरण आणि वन मंत्रालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग, शहरी विकास विभाग, तळेगाव नगरपरिषद यांनी तसेच कंडोम निर्मिती कंपन्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या प्रकरणी झालेल्या प्राथमिक सुनावणीच्या न्यायाधिकरणचे न्यायमूर्ती सोनंम वांगडी आणि डॉ. नगीन नंदा यांनी प्रतिवादीच्या प्रतिनिधींनी २८ ऑगस्टला हजर राहून याचिकेबद्दल बाजू मांडण्याचे आदेश दिले.\nमराठवाडा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण लॉ कॉलेजचे विद्यार्थी निखिल जोगळेकर, त्यांचे मित्र बोधी रामटेके, ओमकार केणी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या लॉ कॉलेजचे शुभम बिचे या सर्व लॉयर्स फॉर अर्थ जस्टीसच्या सदस्यांनी ही पर्यावरणहित याचिका दाखल केली आहे. बहुतांश घरातून वापरलेले कंडोम कागदात गुंडाळून दिले जातात किंवा जा‌ळले जातात. कंडोम निर्मितीमध्ये लुब्रिकंट (तेलीय घटक) आणि स्पिरिसिडल कोटींग या अविघटनशील घटकांचा वापर केला जातो. कंडोमच्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नसल्याने दैनंदिन कचऱ्यात हा कचरा मिसळला जातो आहे. त्यामुळे हा कचरा पर्यावरणासाठी धोकादायक ठरतो आहे. याचे गांभीर्य प्रशासनासमोर मांडण्यासाठी आम्ही ही याचिका दाखल केली असल्याचे अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.\nजगभरात कंडोम निर्मिती उद्योग श्रीमंत समजला जातो. पण त्याच्या विल्हेवाटीबद्दल काहीच चर्चा होताना दिसत नाही. देशभरातमध्ये दरवर्षी दहा कोटी कंडोमची विक्री होते. वापरलेले कंडोम कागदामध्ये गुंडाळून मोकळ्या जागी फेकले जातात. हा कचरा उचलताना कचरा वेचकांना होणारा त्रास तसेच त्यांच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा मुद्दा आम्ही याचिकेत मांडला आहे, असे निखील जोगळेकर यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य आरोग्य संचालक आणि शहरी विकास मंत्रालयाने कंडोम वर्गीकरण आणि विल्हेवाटी संदर्भात धोरण निश्चित करावे. सर्व कंडोम निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी कंडोमच्या पाकिटावर वाचण्यायोग्य अक्षरांमध्ये कंडोम विघटन कसे करावे,याची माहिती लिहावी. तसेच कंडोमच्या जाहिरातीमध्ये अश्या ठळक अक्षरांमध्ये सूचना द्याव्यात, या मागण्या आम्ही याचिकेत केल्या आहेत, असे सरोदे यांनी सांगितले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसंत तुकारामांच्या वंशजांकडून इंदुरीकरांच्या कीर्तनाचा समाचार\nपुणे: हिंजवडीत भीषण आग; चार तासांत संपूर्ण कंपनी खाक\nअजितदादा; इतकी वर्ष आपण उगाच दूर राहिलो: उद्धव ठाकरे\n...तर मुख्यमंत्र्यांना केबिनमध्येच कोंडून ठेवू; देसाईंचा इशारा\nशिवजयंतीसाठी हडसर किल्ल्यावर गेलेल्या ठाण्यातील तरुणीचा पडून मृत्यू\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\n'ओला, सुका कचरा वेगळा कर��'\nग्रामीण भागही होणार ‘वायफाय’मय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nवापरलेल्या कंडोमवर प्रक्रिया करा; याचिका दाखल...\nराज ठाकरे यांची 'नीट'वरून सरकारला धमकी...\nदूध आंदोलन चिघळले, आंदोलकांची धरपकड सुरू...\nपालिका कर्मचाऱ्यांचे चक्का जाम...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/complete-observation-cubism-art-movement-1091294/", "date_download": "2020-02-23T05:10:22Z", "digest": "sha1:PYCR5YIMOPZ3Z4Z7WYW22Q56VYKD7MBA", "length": 25878, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "समग्र पाहणं-२ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nकळण्याची दृश्यं वळणे »\nसमग्र न पाहता येणं या गोष्टीने आपल्याला इतकं सतावलंय की, ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो याने त्याच्या रिपब्लिकमध्ये जाहीर करून टाकलं की, चित्रकार वस्तूकडे एकाच बाजूने पाहून,\nसमग्र न पाहता येणं या गोष्टीने आपल्याला इतकं सतावलंय की, ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो याने त्याच्या रिपब्लिकमध्ये जाहीर करून टाकलं की, चित्रकार वस्तूकडे एकाच बाजूने पाहून, त्या वस्तूच्या एकाच बाजूचं चित्र रंगवतो म्हणून चित्रं आभासी, फसवी ठरतात. या आरोपाला क्युबिझमने खोडून काढले. क्युबिझमने एकाच चित्रात वस्तूची विविध बाजूंनी दिसणारी रूपं एकत्रितपणे रंगवली.\nस्वत:चं डोकं आपल्या मानेवर सावरून इकडेतिकडे पाहता येतंय, नजर स्थिर झालीय, बोललेल्या शब्दाला (त्याचं नाव) प्रतिसाद देऊ शकतं, देतं. अशा लहान बाळाबरोबर आपण, मोठी माणसं अनेक वेळेला ‘लपाछपी’चा खेळ खेळतो. आपण आपला चेहरा स्वत:च्या हाताने बाळासमोर झाकून घेतो, बाळाला हाक मारतो, म्हणतो कुठं गेलं बाळ, दिसतं का नाही हे सगळं बाळाला कळतंच असं नाही, पण बाळाचं नाव घेतल्यानं त्याचं लक्ष वेधलं जातं, ते आपल्याकडे बघतंय असं लक्षात येताच, त्याच्या डोळ्यांसमोर आपला हातामागे लपलेला चेहरा बाहेर काढतो, हसतो, म्हणतो, अरे, हे काय (बाळाचं नाव) दिसलं रे दिसलं रे दिसलं.\nमग बाळ हसतं, हा दृश्य-अदृश्याचा खे��� पुन:पुन्हा खेळलं की बाळ खिदळू लागतं. बाळ हा खेळ बराच वेळ खेळू शकतं, पण काही वेळाने आपणच थकून जातो.\nआपण जसजसं मोठं होत जातो तसतसं, लहान बाळाप्रमाणे आपण, एकदा-दोनदा पाहिलेली, माहीत असलेली गोष्ट पुन:पुन्हा फार काळ पाहू शकत नाही. एकच वस्तू, अनुभव पुन:पुन्हा पाहण्यात आपल्याला रस वाटत नाही, मजा येत नाही.\nपरिणामी कधी तरी या माहीत असलेल्या वस्तूच्या अनुभवाच्या एखाद्या बारकाव्याबद्दल आपल्याला शंका येते, तो बारकावा कसा आहे, असा प्रश्न पडतो आणि असंही वाटू लागतं की, हा बारकावा आपण कधी पाहिलाच नाही. मनात अस्वस्थता निर्माण होते व माहीत असलेली गोष्ट पुन्हा पाहून तिचं समग्र ज्ञान, अनुभव आपण घ्यायचा प्रयत्न करू लागतो.\nपाहिलं नाही, नीट-समग्रपणे पाहिलं नाही म्हणून समजलं नाही, ज्ञान मिळालं नाही, यामुळे गेली हजारो र्वष आपण अस्वस्थ होत आलो आहे. त्यावर उपाय, पाहण्याच्या पद्धती शोधतोय. या अस्वस्थेकडे, त्याच्या इतिहासाकडे, त्याच्या उत्क्रांतीशी संबंधित कारणांकडे जरा पाहू.\nआपण मानव उत्क्रांत झालेले प्राणी आहोत. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आपल्याला शेतीचा शोध लागण्याआधी, अन्नासाठी आपण प्राण्यांच्या शिकारीवर अवलंबून होतो. आपल्या सभोवतालचं पर्यावरण व त्यात जिवंत राहण्यासाठी आपण केलेली धडपड यामुळे आपल्या शरीररचनेत अनेक बदल होत गेले.\nउत्क्रांतिशास्त्र असं सांगतं की, जे प्राणी शिकारी असतात त्यांचे डोळे त्यांच्या कवटीमध्ये समोरच्या बाजूला असतात. कारण दोन्ही डोळ्यांचा एकाच दिशेने, एकाच वेळी वापर करून शिकाऱ्याला सावजाचा नेम घ्यायचा असतो, घेता येतो. आपण मानव हे शिकारी प्राणी होतो, आहोत. परिणामी आपले डोळे आपल्या कवटीच्या समोरच्या बाजूला आहेत.\nयाउलट ज्या प्राण्यांची शिकार होते. उदा. हरीण, त्यांचे डोळे त्यांच्या कवटीच्या दोन बाजूंना, कडांना असतात ज्यामुळे त्यांना जवळजवळ १८० अंशाच्या कोनातला परिसर न्याहाळता येतो, दबा धरून बसलेल्या शिकाऱ्याचं भान येतं.\nडोळ्यांच्या रचनेमुळे आपण कुठचीही गोष्ट पाहताना अगदी सहजपणे पाहण्याचा कोन, बाजू या गोष्टी आपल्या अनुभवाचा भाग बनतात, त्यावर प्रभाव पाडतात. आपण एका वेळी, एकाच बाजूने, ठरावीक कोनातूनच वस्तूंना पाहू शकतो. ही आपल्या दृष्टीची एक मर्यादा आहे. आपण कमिलियन या रंग बदलणाऱ्या सरडय़ाप्रमाणे एकाच वेळी, वेगवेगळ��या दिशांना आपले डोळे फिरवू शकत नाही किंवा मधमाशी, घरमाशीप्रमाणेसुद्धा आपल्याला दिसत नाही. कदाचित डोळ्यांची रचना यामुळेच समग्र पाहणं ही खोलवरची इच्छा आपल्यात निर्माण झाली असेल.\nसमग्र न पाहता येणं या गोष्टीने आपल्याला इतकं सतावलंय की, ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो याने त्याच्या रिपब्लिकमध्ये जाहीर करून टाकलं की, चित्रकार वस्तूकडे एकाच बाजूने पाहून, त्या वस्तूच्या एकाच बाजूचं चित्र रंगवतो म्हणून चित्रं आभासी, फसवी ठरतात. त्यांच्यातून ज्ञान, परिपूर्ण ज्ञान प्राप्त होत नाही. वस्तूचं सर्व बाजूंचं चित्रण एकाच वेळी चित्रात होत नसल्याने चित्रातून वस्तूचं ज्ञान होत नाही, असा त्याचा सूर होता. प्लेटोच्या या आरोपाला क्युबिझमने खोडून काढले. क्युबिझमने एकाच चित्रात वस्तूची विविध बाजूंनी दिसणारी रूपं एकत्रितपणे रंगवली. प्लेटोला जो समग्र दृष्टिकोन अपेक्षित होता तो क्युबिझममध्ये काही प्रमाणात प्राप्त व्हायला लागला.\nआपण या वेळेला क्युबिझमचा अभ्यास करण्याकरिता म्हणून केलेलं तसंच क्युबिझमने प्रेरित होऊन केलेली कलाकृती पाहू या. ती ब्रिटिश चित्रकार डेव्हिड हॉकनी याने केलेलं फोटो मोन्टाज आहे. डेव्हिड हॉकनी याने\nआयुष्यभर आपल्याला जग कसं दिसतं व आपण ते कसं रंगवतो याचा अभ्यास केला. त्यामुळे पस्र्पेक्टिव्ह व क्युबिझम यांचा अभ्यास करणं हे आलंच हा अभ्यास करताना आपल्या पाहण्याचा वस्तुनिष्ठपणे विचार करण्याकरिता त्याने कॅमेराचा वापर केला व एकाच दृश्याचे असंख्य फोटो काढून फोटो मोन्टाज, कोलाज बनवली. त्यात दोन प्रकारची मोन्टाज होती. एका प्रकारात तो एका दृश्यासमोर उभं राहून हळूहळू मान, नजर फिरवत, दृश्याचे फोटो काढून ते जोडून दृश्य तयार केलं. यात त्याला हे दाखवायचं होतं की, आपल्याला एखादं दृश्य दिसतं ते आपण प्रत्यक्षात किती तुकडय़ा-तुकडय़ांनी नजर व मान फिरवून पाहत असतो.\nदुसऱ्या प्रकारची फोटो मोन्टाज ही क्युबिझमचा अभ्यास, प्रेरणा आहे. सोबतचं चित्र पाहा. त्यात अगदी स्पष्टपणे आपल्याला खुर्ची दिसते. खुर्चीची ओळख पटली फोटो मोन्टाज नीट पाहा. खुर्ची जरा विचित्र दिसत नाहीये फोटो मोन्टाज नीट पाहा. खुर्ची जरा विचित्र दिसत नाहीये पुढचे पाय खूप जवळ आणि मागचे पाय जरा दूर खूप फाकलेले\nजसं कोलाज अनेक तुकडय़ांनी एक चित्र बनतं तसंच हे फोटो मोन्टाज पोस्���कार्ड साइजच्या अनेक फोटो प्रिंटने बनलं आहे. प्रत्येक फोटो काढताना डेव्हिड हॉकनी खुर्चीच्या सर्व बाजूंनी फिरला आहे. प्रत्येक स्वतंत्र छायाचित्रात खुर्चीचे ठरावीक भाग वेगळ्या बाजूने, वेगळ्या कोनातून पाहिले आहेत. तरीसुद्धा या सर्व प्रिंट्स एकत्र आल्यावर खुर्चीसारखी प्रतिमा तयार होतेय हीच गंमत आहे. अशा प्रकारे मोन्टाज बनवल्यामुळे आपलं या खुर्चीकडे पाहणं कधी संपतच नाही. पुन:पुन्हा ती पाहत राहतो. हीच क्युबिझमने निर्माण केलेली गंमत आहे. त्यांनी एखादी गोष्ट पाहायला लागणारा काळ हा अमर्यादित करून टाकला. पस्र्पेक्टिव्ह असलेल्या चित्रात आपण जवळ ते दूर हे अंतर एकदा पाहिले की, आपल्याला बघण्यासाठी जास्त काही उरत नाही. क्युबिझममध्ये मात्र आपण वेगवेगळ्या कोनांतून वस्तू पाहतच राहतो.\n‘काळ’ ही गोष्ट पाहण्याशी संबंधित झाली की, पाहणं समग्र होऊ लागतं. म्हणूनच आपण म्हणतो की, ‘किती वेळ पाहिलंस’ वगैरे.. यामुळेच क्युबिझमने चित्र, शिल्प, साहित्य, सिनेमा आदींचं स्वरूप बदललं. साहित्य, सिनेमा आदीत जे एका क्रमात कथा सांगण्याची पद्धत होती ती नाहीशी होऊन कथेतील अनेक पात्रांचं जीवन समांतर कथन करणारी, भूत ते वर्तमान किंवा फक्त वर्तमानकाळातील कथन बदलून गेलं. कथा, त्यातले प्रसंग हे विविध पात्रांच्या, काळाच्या परिमाणातून पाहिले जाऊ लागले. सिनेमात फ्लॅशबॅक आला.. इमारतींचाही विचार करताना समोरची आणि मागची बाजू असा साधा विचार नाहीसा झाला. इमारतीच्या आतील व बाहेरील अवकाशातील संबंध, खेळ वाढला.\nपण ही समग्रता फक्त पाश्चात्त्य देशातील कलाकृतींमध्ये आहे असं नाही. वारली चित्रकलेतही या समग्रतेचं दर्शन घडतं. म्हणूनच वारली चित्रांत जमिनीवरून घरांच्या आत-बाहेर एकाच वेळी दिसतं आणि जणू काही पर्वतावरून किंवा आकाशातून आपल्या पाडय़ाकडे, वाडय़ाकडे व त्यातील माणसं, त्यांची घरं, पाळीव- जंगली प्राणी, निसर्ग या सगळ्यांकडे एका व्यापक दृष्टीने एकाच वेळी पाहिलं जातं. वारलींची ही समग्र दृश्यं जी त्यांच्या जीवनानुभवाचा भाग आहे ती फारच थोडय़ांना त्यांच्या चित्रांत दिसते. नाही तर तिची नक्षी झाली नसती.\n*लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकलेच्या प्रेमासाठी मोटारसायकलवरून देशभ्रमंती\nकला : चित्रभाषेतून मदत\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n2 पाहणे = विचार करणे = चित्रभाषा\n3 शब्दभाषा आणि चित्रभाषा\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vidyankatha-news/mirror-2-1173778/", "date_download": "2020-02-23T05:03:51Z", "digest": "sha1:73SAVHTYMRLUALCKKEO3I4GB2OVQOOQO", "length": 24323, "nlines": 247, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आरसा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nलोखंडवालाच्या बरिस्तात बसून अलका वाट बघत होती. साडेचार वाजून गेले होते. इथे नेहमीची गजबज होतीच.\nलोखंडवालाच्या बरिस्तात बसून अलका वाट बघत होती. साडेचार वाजून गेले होते. इथे नेहमीची गजबज होतीच. कोणी सीरियलच्या कास्टिंगवर बोलत होतं, तर कोणी अ‍ॅड फिल्मच्या स्क्रिप्टवर. इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे विद्याला सोयीचं पडणार होतं. ती बिचारी ओपीडी आटोपून संध्याकाळच्या क्लिनिकला जायच्या आधी येणार होती. क्लिनिक इथेच. राहते पण इथेच.. लोखंडवालाला. म्हणूनच एक तास काढून साडेचारला येणार होती.\nपंधरा मिनिटं होऊन गेली. म्हणज�� आपल्याला पाऊण तासच मिळणार तिच्याबरोबर.. आणि सांगायचं इतकं काही आहे.. अलकाच्या डोक्यात विचार चालू होते.\nभर्रकन् वळण घेऊन एक लाल गाडी समोर लागली तसा अलकाने नि:श्वास टाकला. आली\n‘‘ऑर्डर केलंयस का काही’’ हातातले सनग्लासेस टेबलवर टाकत विद्याने झपझप बोलायला सुरुवात केली.\n‘‘कर कसलीही कॉफी आणि बोलू या लगेच..’’ संभाषणाची सूत्रं हातात घेत अलका म्हणाली.\n‘‘ओके. बोल. सायलीबद्दल ना’’ सवयीने विद्याने आपले लांब केस एका बाजूने खांद्यावर पुढे आणले आणि तिने मोबाइलवर मेसेजेस चेक करायला सुरुवात केली.\n‘‘अगं, असं इथे बसून बोलताना खूप अवघड वाटतंय. थोडक्यात सांगते. तिचं वागणं बदलायला लागलं आहे. खूप बेफिकिरीने वागते. मुख्य म्हणजे तिला पैशांची अजिबात तमा नाही.’’\n‘‘ती आता चौदा वर्षांची आहे. बरोबर हॉर्मोन्स- आणखी काय\n मी इथे एकटी कमावतेय. मलाही कितीतरी आघाडय़ांवर लढायचं असतं.’’ अलकाने समोर आलेल्या कॉफीत साखर पेरत आपल्या मोबाइलवर एक नजर टाकून घेतली.\n‘‘ठीक आहे. काही बॉयफ्रेंड ट्रबल नाही ना\n‘‘अजून तरी नाही वाटत. आणि टीनएज वगैरे सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. आईचं ऐकायचं नाही, बंडखोरी करत बसायचं- वगैरेच्या पलीकडचं सांग काही..’’\n‘‘ठीक आहे. पैसे खूप उडवते का तेवढाच प्रॉब्लेम आहे का तेवढाच प्रॉब्लेम आहे का\n‘‘नाही गं. मागच्या महिन्यातली गोष्ट. ऑनलाइन होती. हाका मारून मला बोलावून घेतलं. जाऊन बघते तर तिला एक ड्रेस घ्यायचा होता आणि मला क्रेडिट कार्ड वापरून पे करायला सांगत होती. मी रागावले. विचारलं- तुला तुझं डेबिट कार्ड दिलेलं आहे ना मी महिन्याला तुझ्या अकाऊंटमध्ये आठ हजार भरते ते मी महिन्याला तुझ्या अकाऊंटमध्ये आठ हजार भरते ते तर म्हणते की, मी मागच्या महिन्यात एका साइटवर वापरलं, ते हॅक झालं. मी एकदम पेटून उठले. हॅक झालं तर म्हणते की, मी मागच्या महिन्यात एका साइटवर वापरलं, ते हॅक झालं. मी एकदम पेटून उठले. हॅक झालं आणि ते मला कधी सांगणार आणि ते मला कधी सांगणार कार्ड ब्लॉक नको करायला कार्ड ब्लॉक नको करायला तर म्हणाली की, विसरलेच. ते जाऊ दे. पण हा ड्रेस घे नं- पे करशील ना तर म्हणाली की, विसरलेच. ते जाऊ दे. पण हा ड्रेस घे नं- पे करशील ना\n‘‘आणि कितीतरी किस्से सांगू शकेन.’’ अलका हताश होऊन म्हणाली.\n‘‘ती निष्काळजी आहे की खरोखरच विसरते तिच्या बाजूने पण विचार करायला हवा.’’\n‘‘तेवढंच ��ाही गं, त्या दिवशी मैत्रिणीकडे जाते म्हणून निघाली. मी वर बाल्कनीतून पाहत होते. खाली उतरली ती गेटपाशीच थांबली. भांबावून. पुतळ्यासारखी. शेवटी मी खाली गेले आणि हलवून विचारलं तेव्हा झोपेतून जागी झाल्यासारखी बघायला लागली. मी घाबरले खूप अगं.’’\n‘‘एकेकदा ब्लँक होते. काही दिवशी खूप खाते, तर काही वेळा जेवण स्किप करते. कधी कधी तब्येत एकदम बिनसते. दुलईत तोंड खुपसून पडून असते दिवसभर घरी. मी दमून आले तर या बाई म्हणतात, शाळेत गेलेच नाही म्हणून दहावी आली आता. करू तरी काय मी दहावी आली आता. करू तरी काय मी\nविद्या सावधपणे म्हणाली, ‘‘असं करू या का- एकदा तिला माझ्या क्लिनिकवर आण.’’\n‘‘ऐकत नाही गं ती. खूप भडकते एकदम कधी कधी. मी अशी कधीच नव्हते.’’ आणि अचानक अलका चपापली. मग विद्याची नजर टाळत ती उगीचच हातातल्या मोबाइलशी खेळ करायला लागली.\n‘‘काही चेकअप्सना ती तयार होणार नाही. हो ना काहीतरी युक्ती करायला हवी.’’ विद्या काळजीने म्हणाली, ‘‘आणि सॉरी. हा विषय काढतेय, पण प्रभातशीसुद्धा बोलायला हवं.’’\n‘‘अगं, तुम्ही नसाल राहत एकत्र; पण ती त्याची पण मुलगी आहे ना का गं\nआपले पाणावलेले डोळे पुसत अलकाने फक्त मान हलवली.\n‘‘ओके.. ओके.’’ आजूबाजूला पाहत विद्याने सावरून घेतलं. ‘‘लेट्स टॉक डिटेल्स लेटर. मात्र एक- तिला सांभाळून घे. ओरडू नकोस. आपल्याला तिचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. कम्पाऊंड करायचा नाही.’’\nबाजूला काही कॉलेजकन्यका येऊन थडकल्या. त्यांचा चिवचिवाट सुरू झाला तशी अलकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच वेदना उमटली.\n‘‘कॉफी झालीय पिऊन. गाडीत बसून बोलूयात’’ तिने अर्धवट उठत विचारलं. विद्यालाही हायसं वाटलं. आपले सनग्लासेस उचलत ती निघाली. दोघी कारमध्ये बसल्या तशी अलकाने अवघडत सुरुवात केली..\n‘‘विद्या, एक मला सांगायला हवं. सायली प्रभातची मुलगी नाही.’’\n’’ विद्याला धक्का सहन झाला नाही. ‘‘व्हॉट डू यू मीन\n‘‘ती माझी एकटीचीच मुलगी आहे.’’\n‘‘हाऊ इज दॅट पॉसिबल’’ विद्या जवळजवळ ओरडलीच. ती दोघांना कित्येक र्वष ओळखत होती.\n‘‘ती- आय मिन मी ती वंदनाच्या मदतीने.. क्लोन..’’\n केवढी मोठी मिस्टेक केलीस मला का नाही विचारलंस एकदाही मला का नाही विचारलंस एकदाही’’ विद्या आता खूपच चिडली..\n‘‘तुला माहीत आहेत क्लोनिंगचे प्रॉब्लेम्स\n‘‘हो. म्हणजे नंतर वाचले मी.’’ चाचरत अलका उत्तरली.\n‘‘एक तर क्लोनिंगचा सक्सेस रेट अगदी अल��प.. म्हणजे एक-शतांशापेक्षाही कमी असतो. तुझ्याबाबतीत झालं ते सक्सेसफुल. पण पुढचा विचार केलास का मेंढय़ांवर प्रयोग झाले त्यात म्हणतात की मुख्य अवयवांची वाढ अपुरी तरी असते, नाहीतर अति झालेली असते. माणसात तर किती गुंतागुंत होईल मेंढय़ांवर प्रयोग झाले त्यात म्हणतात की मुख्य अवयवांची वाढ अपुरी तरी असते, नाहीतर अति झालेली असते. माणसात तर किती गुंतागुंत होईल त्यात क्लोनच्या मेंदूवर, विचारांवर काय काय परिणाम होत असतील याचा अभ्यास कुठे झालाय त्यात क्लोनच्या मेंदूवर, विचारांवर काय काय परिणाम होत असतील याचा अभ्यास कुठे झालाय आणि तू कशी अशी आणि तू कशी अशी’’ संतापाने तिच्या तोंडून शब्ददेखील फुटेना.\n‘‘विद्या, तेव्हा मला वंदनाने ग्वाही दिली होती की हे सेफ आहे म्हणून.’’\n‘‘वंदना ढीग सांगेल, पण म्हणून तू कशी बधलीस गेलीस तरी कशी या वाटेला गेलीस तरी कशी या वाटेला\n’’ डोळ्यातलं पाणी पुसत अलका म्हणाली, ‘‘प्रभातवरचं प्रेम कधी आटलं, कळलंच नाही. वाद विकोपाला जात होते. अवघ्या दोन वर्षांतच. काही समजतच नव्हतं. मन भरकटत होतं आणि त्या भरात ठरवलं, की मूल हवं, पण त्यात प्रभात नको. फक्त आपलं एकटीचं मूल.’’\n‘‘मी एकटीने बॉटनीची वाट धरली होती. पण आपल्या ग्रुपमधल्या तुम्ही बऱ्याच जणी मेडिकलला गेला होतात. वंदना तेव्हा मला खूप जवळची. मीही तिच्याशी खूप मनापासून बोलायचे. माझी ही इच्छा सांगितली तेव्हा तिने हा क्लोनिंगचा मार्ग सुचवला. तिचे काही सहकारी हे प्रयोग करत होते. चुपचापच करायचं होतं सगळं. तेव्हा ते खूप एक्सायटिंग वाटलं होतं. एक प्रकारे प्रभातवर सूड उगवल्यासारखं.’’\n‘‘काय करून बसलीस हे’’ डोकं हातात गच्च दाबत विद्या म्हणाली.\n‘‘तुला माहीत आहे पुढचं. सायली झाल्यावरही आमच्या संसाराचा विस्कटलेला सूर पूर्ववत झालाच नाही. आणि मग फक्त लेक्चररशिप सांभाळत एकटीने तिला मोठं करत धडपडत राहिले..’’\n‘‘वंदना- तिच्याशी कधी बोललीस नंतर\n‘‘न.. नाही. ज्यांनी प्रयोग केले ते नंतर ऑस्ट्रेलियाला सेट्ल झाले तिघेही. आणि मी काही साइन नव्हतं केलं, की कुठेही रेकॉर्ड्सही नाहीत.’’\n‘‘बिग मिस्टेक अलका. अगं, आरशात पाहावं असं नसतं पाहायचं मुलांमध्ये\n‘‘उलट, आरसा समोर घेऊन आपले गुण-दोष सगळे नीट पाहिले असतेस तर तू हा निर्णय घेतलाच नसतास. आपलीच प्रतिमा तशीच्या तशी बनवण्यात काय अर्थ पुढच्या पिढीत वे���ळेपण नसेल, विविधता नसेल, तर हव्यात कशाला नव्या पिढय़ा पुढच्या पिढीत वेगळेपण नसेल, विविधता नसेल, तर हव्यात कशाला नव्या पिढय़ा आणि आपल्याच आवृत्त्या परत परत काढत बसलो तर नवीन काय आणि आपल्याच आवृत्त्या परत परत काढत बसलो तर नवीन काय आई-बापांमधले गुण-दोष मिक्स करून पुढे न्यायचे, हे निसर्गाचं काम. आपण त्यात ढवळाढवळ नाही करायची. तंतोतंत बापासारखा मुलगा, हुबेहूब आईसारखी मुलगी अशा एकसुरीपणाने टिकेल का मानवजात आई-बापांमधले गुण-दोष मिक्स करून पुढे न्यायचे, हे निसर्गाचं काम. आपण त्यात ढवळाढवळ नाही करायची. तंतोतंत बापासारखा मुलगा, हुबेहूब आईसारखी मुलगी अशा एकसुरीपणाने टिकेल का मानवजात\nअलकाकडे तिच्या या प्रश्नाचं उत्तर नव्हतं.\nप्रज्ञा सहस्रबुद्धे – pradnya2@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nक्लिक : रोहन कुलकर्णी, भांडूप\n१४९. प्रतिबिंब – २\nचित्ररंग : आकारातून चित्र\nक्लिक – आदित्य दिघे, पुणे\nक्लिक : महेश यादव, गोरेंगाव, मुंबई\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n सहन नाही होणार त्यांना\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/ahmednagar-panchayat-samiti-shashikant-gade/", "date_download": "2020-02-23T04:35:36Z", "digest": "sha1:N57MSX5B3JKTTR3T52RPECK77IAEDOAY", "length": 16125, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "नगर पंचायत समितीचा कारभार चांगला करा, जिल्हाप्रुख शशिकांत गाडे यांच्या सूचना | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत, ऐतिहासिक सोहळ्याची तयारी जोरात\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nनगर पंचायत समितीचा कारभार चांगला करा, जिल्हाप्रुख शशिकांत गाडे यांच्या सूचना\nनगर तालुका पंचायत समितीची परंपरा आदर्शवत आहे. तालुक्यातील आमदार नसला तरी तालुक्याला लाभलेले चारही आदार सहकार्य करणारे आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्राणात कामे आणून पंचायत सामितीचा लौकिक वाढवा, कोणत्याही प्रकारचे गालबोट लावू नये अशा सूचना शिवसेनेचे जिल्हाप्रुख प्रा. शशिकांत गाडे यांनी नूतन पदाधिकार्‍यांसह सदस्यांना दिल्या.\nनगर तालुका पंचायत सभापती कांताबाई कोकाटे, उपसभापती रविंद्र भापकर यांनी महाविकास आघाडीचे नेते प्रा. शशिकांत गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदभार घेतला. यावेळी परीक्षणार्थी अधिकारी आसिमा मित्तल, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय केदारे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, गोविंद मोकाटे, माजी सभापती रामदास भोर, प्रविण कोकाटे, पंचायत समिती सदस्य डॉ. दिलीप पवार, संदीप गुंड, विश्‍वास जाधव, संपतराव म्हस्के, प्रकाश कुलट, दत्ता नारळे, प्रविण कोठुळे, जनार्धन माने आदी उपस्थित होते.\nप्रा. गाडे म्हणाले की, नगर तालुका पंचायत समितीची परंपरा आदर्शवत आहे. तालुक्याला लाभलेल्या आदारांकडून मोठ्या प्रमाणात कामे आणून तालुक्याचा विकास होईल अशी कामे करावीत. विद्यमान आमदार हे सहकार्य करणारे आहेत. जिल्ह्यातील 14 सभापतींपैकी सर्वात मोठा निधी माजी सभापती रादास भोर यांनी आणला आहे. घोसपुरी, बुर्‍हाणनगर पाणी पुरवठा योजना चांगल्या पद्धतीने चालविण्याचे का पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वजण मिळून करू. राज्यातही आपलेच सरकार असल्याने निधी मिळण्यास अडचणी येणार नसल्याचे ते म्हणाले.\nपंचायत समिती सभापती हा तालुक्याचा मिनी आमदार असतो. पदाधिकार्‍यांनी निसंकोचपणे ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन काँग्रेसचे नेते बाळासाहेब हराळ यांनी केले. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती सामन्यांची शिदोरी आहे. त्यामुळे अधिकारी-पदाधिकार्‍यांनी एकत्रितपणे कामे करावीत. पाणी, घरकुल, शौचालय आदी काामाना नूतन सभापती- उपसभापतींनी प्राधान्य द्यावे असे माजी सभापती रामदास भोर यांनी सांगितले. प्रकाश कुलट यांनी आभार मानले.\nपंचायत समिती निधी तळागाळापर्यंत पोहोचवणार- सभापती कोकाटे\nपंचायत समिती माजी सभापती संदेश कार्ले, रादास भोर यांनी तालुक्यात उत्कृष्टपणे कामे करुन पंचायत समितीचा लौकिक वाढविला आहे. कार्ले, भोर यांच्याप्राणेच चांगला कारभार करून पंचायत समितीचा निधी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणार असल्याचे आश्‍वासन नूतन सभापती कांताबाई कोकाटे, उपसभापती रविंद्र भापकर यांनी दिले.\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\nया बातम्या अवश्य वाचा\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/category/batmya/page/930/", "date_download": "2020-02-23T05:09:23Z", "digest": "sha1:CPOKWNWQUDCX6BDPHB55RB2D4WOC62VC", "length": 13851, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "बातम्या | Navprabha | Page 930", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nगरज भासल्यास दूध महासंघ ताब्यात घेऊ : मुख्यमंत्र्यांचा इशारा\nराज्यातील दूध पुरवठा सुरळीत करण्यासाठी गरज भासल्यास सध्याचा दूध महासंघ ताब्यात घेऊन उत्तर गोव्यासाठी वेगळा महासंघ स्थापन करण्याची सरकारची तयारी आहे, असे सांगून दूध महासंघ आपल्या व्यवसायात वाढ न करता हितसंबंध जपण्यासाठी कृत्रिम टंचाई निर्माण करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत विष्णू वाघ यांनी आणलेल्या यासंबंधीच्या लक्षवेधी सूचनेव��� सांगितले.\tRead More »\nरोड शो साठी १४ कोटी रु. खर्चून काय मिळवले\nविरोधकांकडून पर्यटनमंत्री धारेवर गोवा पर्यटन खात्याने विदेशात आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळावे व रोड शो यांवर गेल्या दोन वर्षांच्या काळात १४ कोटी रु. खर्च केल्याच्या प्रश्‍नावरून काल विरोधी आमदारांनी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांना धारेवर धरून हे व्यापारी मेळावे व रोड शो यातून काय निष्पन्न झाले ते सांगण्याचा हट्ट धरला. मंत्री दिलीप परुळेकर यांनी हे व्यापारी मेळावे व रोड शोमुळे गोव्यात पर्यटकांचा आकडा ...\tRead More »\nनारायण राणेंकडून राजीनामा मागे\nमहाराष्ट्रात नेतृत्वबदल करणार नसल्याबाबत कॉंग्रेस श्रेष्ठी ठाम असतानाही नारायण राणे यांनी मंत्रिपदाचा दिलेला राजीनामा काल मागे घेतला. आपणास ‘योग्य तो आदर’ दिला जाईल असे वचन दिले गेल्याने आपण ही तडजोड केल्याचे ते म्हणाले. पंधरवड्यापूर्वी राणे यांनी नेतृत्वबदल होत नसल्याच्या निषेधार्थ मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता तसेच सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाकाली कॉंग्रेस आगामी निवडणुकीत पराभूत होईल, असे भाकित वर्तविले होते व आपणास पराभवाचे ...\tRead More »\nस्वतंत्र केडर : सप्टेंबरपर्यंत निर्णय\nगोव्याचे आयएएस अधिकार्‍यांच्या वेगळ्या केडरसाठीची जी मागणी केलेली आहे त्यासंबंधी येत्या सप्टेंबरपर्यंत निर्णय होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत दिली. प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार पांडुरंग मडकईकर यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.\tRead More »\nअंजुणे धरण भरले; आज दरवाजे उघडणार\nअंजुणे धरणाच्या पातळीत ९० मीटरपर्यंत वाढ झालेली असून धरणाची क्षमता ९३.२ मीटर असल्याने आज बुधवारी धरणाचे दोन किंवा चार दरवाजे उघडून सुकतीच्यावेळी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता ज्ञानेश्‍वर सालेलकर यांनी दिली. धरण परिसरात मंगळवारी २ इंचाहून अधिक पावसाची नोंद झालेली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण उशिरा भरल्याचे सांगण्यात आले.\tRead More »\nपेट्रोलवर सवलतीमुळे २०० कोटी महसूल घटला\nखाण व्यवसाय बंद झाल्याने कर रद्द केल्याने पेट्रोलवर मूल्यवर्धित कर रद्द केल्यामुळे २०० कोटी रुपये महसूल घटला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत सांगितले.\tRead More »\nगुजरातचे राज्यपाल कोहलींकडे गोव्याचा ताबा\nगुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा ताबा देण्यात आल्याचे राष्ट्रपती भवनातून जारी आदेशात म्हटले आहे. सध्या गोव्याच्या राज्यपालपदाचा ताबा असलेल्या मार्गारेट आल्वा यांचा कार्यकाळ ५ ऑगस्टला संपल्यामुले ही व्यवस्था करण्यात आली आहे.\tRead More »\nगोव्यातून २७४७ कोटींची बेकायदेशीर खनिज निर्यात\nशाह आयोगाचा संसदेला अहवाल; कंपन्यांकडून व्याजासह नुकसान वसुलण्याची शिफारस गोव्यातून २७४७ कोटी रुपयांच्या बेकायदेशीर खनिजाची निर्यात झाली असल्याचे शहा आयोगाने काल संसदेला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. देशातील बेकायदेशीर खनिज व्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. एम. बी. शाह आयोगाने काल आपला दुसरा अहवाल सादर केला. दरम्यान, झारखंडमध्ये सुमारे २२ हजार कोटी रुपयांचा खाण घोटाळा झाल्याचे व उदिशात खाण कंपन्यांनी इतर ...\tRead More »\nअब्दुल शेखचा मृत्यू हृदयविकारानेच : पार्सेकर १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेताना अब्दुल सतार शेख या इसमाचे जे निधन झाले ते १०८ रुग्णवाहिकेत प्राणवायू (ऑक्सिजन) नसल्याने नव्हे तर सदर व्यक्तीला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने झाला अशी माहिती आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल गोवा विधानसभेत दिली.\tRead More »\nअन्न सुरक्षा कायद्याची सप्टेंबर २०१५ पर्यंत अंमलबजावणी\nकेंद्र सरकारने दिलेल्या मुदतीत म्हणजे सप्टेंबर २०१५ पर्यंत अन्न सुरक्षा कायद्याची गोव्यात अंमलबजावणी करणार असल्याचे नागरी पुरवठा मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी काल विधानसभेत आपल्या खात्याच्या मागणीवरील चर्चेस उत्तर देताना सांगितले.\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/06/Pakistan-gdp.html", "date_download": "2020-02-23T05:09:12Z", "digest": "sha1:VMZUQT25XYOCRVSKLKJ5E73OUMXK7IIH", "length": 3951, "nlines": 58, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "पाकिस्तानचा विकासदर घसरणार", "raw_content": "\nवेब टीम : इस्लामाबाद\nजून महिन्यात समाप्त आर्थिक वर्षात पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरून ३.३ टक्क्यांवर येईल, असा अंदाज पाकिस्तानच्या आर्थिक समीक्षा अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. पाकिस्तानने या वर्षी ६.३ टक्के आर्थिक विकासदराचे उद्दिष्ट ठरवले होते. त्या तुलनेत ३.३ टक्के विकासदर म्हणजे पाकिस्तानची आर्थिक घडी खूपच विस्कटण्याची चिन्हे दिसत आहेत. आर्थिक समीक्षा अहवालानुसार पाकिस्तान जवळजवळ सर्व क्षेत्रांचे विकास उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी ठरले आहे. .\nआर्थिक वर्ष २०१८-१९ चा समीक्षा अहवाल पुढील अर्थसंकल्पाच्या एक दिवस अगोदर पसिद्ध केला जातो. ११ जून रोजी पाकिस्तानचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. त्यानुसार १० जून रोजी समीक्षा अहवाल पसिद्ध करण्यात आला आाहे. अहवालातील माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये केवळ पशुपालन या एकमेव क्षेत्राने विकासाचे उद्दिष्ट साध्य केले आहे. इतर सर्व क्षेत्रांची कामगिरी खूपच खराब झाली आहे. औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट ७.६ टक्के ठरवण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र १.४ टक्के दरानेच औद्योगिक विकास झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthshasraychya-bandhyavarun-news/maharashtra-drought-crisis-maharashtra-farmers-crisis-government-statistics-about-crops-1852985/", "date_download": "2020-02-23T04:53:33Z", "digest": "sha1:4NFXJXDLIVJDLZJBKJCVXZIHKP4Y3WVM", "length": 28359, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra Drought Crisis Maharashtra farmers crisis Government statistics about crops | अचूक आकडेवारीच्या दुष्काळातली फरफट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nअचूक आकडेवारीच्या दुष्काळातली फरफट\nअचूक आकडेवारीच्या दुष्काळातली फरफट\nकर्नाटक आणि महाराष्ट्र देशात मका उत्पादनात आघाडीवर आहेत.\nपिकांबद्दलची सरकारी आकडेवारी आणि वायदेबाजार किंवा हाजीर (घाऊक) बाजार यांचा काही ताळमेळच आपल्याकडे दिसत नाही.. असे का होते या आकडेवारीचा अंतिम लाभ शेतकऱ्यालाच आहे हे लक्षातच कसे घेतले जात नाही या आकडेवारीचा अंतिम लाभ शेतकऱ्यालाच आहे हे लक्षातच कसे घेतले जात नाही याची चर्चा करतानाच, या स्थितीवर उपाय सुचवणारा लेख..\nदुष्काळ, अवकाळी पाऊस यांचा मार सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना माग��ल काही वर्षांत शेतमालाच्या दरातील अस्थिरतेचा फटका बसत आहे. शेतमालाचे अधिक उत्पादन होत असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातून मार्ग काढण्यात केंद्र आणि राज्य सरकारे अपुरी पडत आहेत. त्यामुळे शेतमालाची किमान आधारभूत किमतीनुसार खरेदी करणे अथवा ‘भावांतर’सारख्या योजनेमार्फत शेतकऱ्यांना आधार देणे असे खर्चीक उपाय पुढे येत आहेत. दर मिळत नसल्याने कर्जमाफी, थेट अनुदान यांसाठीही खर्च करावा लागत आहे. मात्र यातून प्रश्न सुटणार नाहीत. कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी मागणी-पुरवठय़ामध्ये संतुलन निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी हवी आहे उत्पादनाची विश्वासार्ह आकडेवारी, जी उपलब्ध नाही.\nजोपर्यंत कुठल्याही शेतमालाची देशांतर्गत गरज आणि पुरवठा कितपत आहे हेच समजणार नाही तोपर्यंत त्या शेतमालाबाबत धोरण ठरवता येणार नाही. आयात-निर्यातीचे निर्णय चुकत राहतील. सध्या केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून पुरवण्यात येत असलेली पिकांच्या पेरणीची आणि शेतमालाच्या उत्पादनाची आकडेवारी ही सदोष आहे. बऱ्याचदा कृषी क्षेत्राचा विकासदर चढा दाखवण्यासाठी विक्रमी उत्पादनाचे दावे केले जातात; मात्र ते वस्तुस्थितीला धरून नसतात. केंद्र सरकारने मागील आठवडय़ात अन्नधान्य पिकांचे विक्रमी उत्पादन झाल्याचा दावा केला आहे. मात्र त्यावर शेतमालाचा व्यवहार करणाऱ्यांचा विश्वास नाही.\nउदाहरण म्हणून मक्याच्या उत्पादनाकडे पाहता येईल. या वर्षी मक्याचे विक्रमी २७८ लाख टन उत्पादन झाल्याचा अंदाज कृषी मंत्रालयाने वर्तवला आहे. मात्र व्यापारी, मक्याचा मुख्य ग्राहक असलेला पोल्ट्री उद्योग यांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादनात किमान ४० लाख टन घट झाली आहे. देशातील प्रमुख बाजारपेठांत मक्याची आवक नेहमीपेक्षा कमी आहे. त्यामुळे तीन महिन्यांत दर जवळपास ४० टक्के वाढले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत दर जवळपास ७० टक्के जास्त आहेत. पोल्ट्री उद्योगाकडून मक्याच्या आयातीवरील ६० टक्के शुल्क उठवण्याची मागणी जोर धरत आहे. काही व्यापाऱ्यांनी आयातही सुरू केली आहे. देशातून दर वर्षी सरासरी १० लाख टन मक्याची निर्यात होते. मात्र यंदा निर्यात बंद होऊन आयातीला सुरुवात झाली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र देशात मका उत्पादनात आघाडीवर आहेत. दोन्ही राज्यांनी दुष्काळामुळे उत्पादनात घट झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र तरीही केंद्र सरकारकडून विक्रमी उत्पादन झाल्याचे ढोल वाजवण्यात येत आहेत. अशा प्रकारच्या चुकीच्या आकडेवारीमुळे आयात-निर्यातीचे निर्णय हे फसतात आणि त्याचा शेतकऱ्यांना फास लागतो.\nशेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पिकांची नोंद करण्याची जबाबदारी तलाठय़ांची असते; परंतु महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना ‘महसूल मिळवून देणाऱ्या’ कामाव्यतिरिक्त इतर कामांत अत्यल्प रस असतो. त्यामुळे बहुतांश वेळा मागील वर्षीच्या आकडेवारीत पाऊस-पाण्याचा अंदाज घेऊन थोडाफार बदल करत आकडेवारी जमा केली जाते. दर शुक्रवारी केंद्र सरकारतर्फे प्रमुख पिकांची किती लागवड झाली आहे याची आकडेवारी जाहीर होते. मात्र त्याचा ना वायदे बाजारातील दरावर परिणाम होतो ना हाजीर बाजारात. कारण ती अचूक असेल यावर कोणाचाच विश्वास नाही. पेरणीची आकडेवारी अचूक नसल्याने उत्पादनाची आकडेवारीही चुकते. कारण कृषी विभाग हा पीक कापणी प्रयोगातून प्रति एकर/हेक्टर उत्पादकता ठरवत असतो. त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने उत्पादकता एका वर्षांत दुप्पट किंवा निम्मी झाल्याची उदाहरणे आहेत. पेरणीखालील क्षेत्रास उत्पादकतेने गुणून राज्य अथवा देशाचे उत्पादन ठरवण्यात येते.\nअमेरिकेचा कृषी विभाग जेव्हा पेरणी अथवा उत्पादनाचे आकडे जाहीर करतो, तेव्हा दोन-तीन मिनिटांमध्ये जगभरातील वायदे बाजारात शेतमालाच्या दरात चढ-उतार होतात. त्या आकडेवारीवर विश्वास ठेवून लाखो कोटी रुपयांचे व्यवहार होतात. भारतात सरकारी आकडे अचूक नसल्याने सर्व जण आपल्या सोयीनुसार उत्पादनाचे आकडे पुढे करतो. त्यामुळे बाजारपेठेमध्ये दरांबाबत अस्थिरता वाढते. येणाऱ्या काही महिन्यांत दर वाढणार आहेत अथवा घटणार आहेत याचा दस्तरखुद्द सरकारलाही अंदाज येत नाही.\nशेतकरी गहू, तांदळासारखा शेतमाल हा घरातील गरज भागवण्यासाठी ठेवून केवळ अतिरिक्त उत्पादनाची विक्री करतात. बऱ्याचदा शेतमालाची विक्री बाजारपेठेत न आणता स्थानिक पातळीवरही होते. त्यामुळे सरकारी आकडेवारी चुकली तरी त्यामध्ये सुधारणा करण्यात येत नाही, कारण सरकार उघडे पडत नाही. याला अपवाद आहे तो साखरेचा. २०१७/१८ च्या हंगामात देशात २५० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज होता. प्रत्यक्षात उत्पादन झाले ३२५ लाख टन. म्हणजेच अंदाजापेक्षा ३० टक्के अधिक. अतिरिक्त उत्पादनामुळे साखरेच्या दरात घट होऊन उसाला दर देणे कारखान्यांना अवघड झाले. साखरेच्या प्रत्यक्ष उत्पादन आणि अंदाजातील तफावतीवरून इतर पिकांमध्ये केवढा गोंधळ असेल याचा अंदाज येतो.\nपेरणीची आकडेवारी अचूक नसल्याने विक्रमी उत्पादन होणाऱ्या वर्षांतही शेतमालाची आयात करून दर पाडण्याची तजवीज केली जाते, तर दर वाढत असतानाही आयातीसाठी वेळेत निर्णय घेतले जात नाहीत. २०१६/१७ मध्ये देशात डाळींचे विक्रमी उत्पादन झाले. मात्र डाळींचे विक्रमी उत्पादन होणाऱ्या वर्षांतच डाळींची विक्रमी आयात झाली. धोरणांमध्ये अशा पद्धतीने होणारे घोळ अचूक आकडेवारीमुळे सुधारता येतील.\nगहू-तांदळासारख्या प्रमुख पिकांच्या आकडेवारीतच एवढा घोळ असेल, तर पालेभाज्या, फळे यांसारख्या नाशवंत मालामध्ये किती गोंधळ असेल याबाबत केवळ कल्पना करता येते. त्यामुळे कांदे, टोमॅटो यांच्या दरात काही आठवडय़ांत मोठी वाढ किंवा घट होऊन शेतकरी व ग्राहक या दोघांनाही त्याचा फटका बसतो. मात्र लागवडीची अचूक आकडेवारी उपलब्ध नसल्याने अशी दरवाढ होणार आहे वा दरात मोठी घसरण होणार आहे याचा अंदाज कोणालाच नसतो.\nभारतासारख्या विशाल देशामध्ये कोणी कुठल्या पिकाचा किती पेरा केला आहे याची आकडेवारी गोळा करणे काही दशकांपूर्वी नक्कीच जिकिरीचे होते. मात्र संगणक, मोबाइल व इंटरनेट गावोगावी पोहोचल्यानंतर ही गोष्ट सहजशक्य आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही पिकाची लागवड झाल्यानंतर त्याची नोंदणी लगेच करणे बंधनकारक करता येईल. ‘दुष्काळ अथवा अवकाळी पावसामुळे नुकसान झाले तर केवळ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच सरकारी अनुदानाचा लाभ मिळेल’ – यासारखी अट घातली, तर सर्व शेतकरी नक्कीच पिकाची नोंद करतील. नोंदणीसाठी सर्व ग्रामपंचायतींमध्ये असणाऱ्या संगणकांमध्ये एक अ‍ॅप्लिकेशन देता येईल. त्यामध्ये झालेल्या नोंदी दर आठवडय़ाला तालुक्याला, तेथून एकत्रित करून जिल्हा पातळीवर पाठवता येतील. देशपातळीवर अचूक आकडेवारी उपलब्ध होईल. उत्पादनामध्ये होणाऱ्या बदलांचा अंदाज मिळेल आणि त्याप्रमाणे शेतकरी, व्यापारी व सरकार या तिघांनाही नियोजन करता येईल. सध्याच्या पद्धतीत पालेभाज्या व फळपिकांची आकडेवारी त्यांची काढणी होऊन, तो माल विकल्यानंतर काही महिन्यांनी आकडेवारी मिळते७. तोपर्यंत त्याची उपयुक्तत��� संपलेली असते.\nनांगरट, पेरणी, खुरपणी आणि अन्य डझनभर गोष्टींचा भार उचलणाऱ्या शेतकऱ्यांना लागवडीनंतर नोंदणी करणे हे कष्टपर नक्कीच नाही. सध्या त्यांना उसाची लागवड केल्यानंतर त्याची कारखान्यांकडे नोंद करावी लागते. कारखान्यांनी ऊस गाळपासाठी लवकर न्यावा यासाठी शेतकरी लागवड केल्यानंतर लगोलग नोंदणी करण्यावर भर देतात. कारखान्यांचे स्थानिक पातळीवरील कर्मचारी नोंदणी योग्य झाली आहे अथवा नाही याची खातरजमा करतात. त्याच पद्धतीने सरकारी कर्मचारी शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदीची खातरजमा करू शकतील. तसेच उपग्रहाच्या साह्य़ाने गावागावांतून येणाऱ्या माहितीचा खरेखोटेपणा तपासणे शक्य आहे.\nअशा नवीन पद्धतीने गोळा केलेल्या आकडेवारीशी जुन्या पद्धतीच्या आकडेवारीची तुलना होऊ शकत नाही. कारण जुनी किंवा सध्याची पद्धत ही सदोष आहे. पहिले दोन-तीन वर्षे नवीन पद्धतीने गोळा केलेल्या लागवडीच्या आकडेवारीचा शेतकरी अथवा व्यापारी यांना फारसा फायदा होणार नाही. कारण तुलना करण्यासाठी यापूर्वीच्या वर्षांतील आकडेवारीही उपलब्ध नाही. मात्र दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षांपासून लागवडीच्या आकडेवारीची तुलना आधीच्या वर्षांशी करून एखाद्या पिकाखालील क्षेत्र वाढवायचे अथवा कमी करायचा याचा निर्णय शेतकऱ्यांना घेता येईल. शेतकरी, व्यापारी व सरकार या सर्वानाच अतिरिक्त उत्पादनाचा अथवा घटीचा आगाऊ अंदाज येईल. त्याप्रमाणे सरकारला आयात-निर्यातीचे धोरण राबवता येईल. शेतकऱ्यांच्या सहभागातून अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी अत्यल्प खर्च येईल. मात्र त्यामुळे शेतमालाचे दर पडल्यानंतर शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी हजारो कोटी रुपये सरकारला खर्च करावे लागणार नाहीत.\nलेखक कृषी-अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत. rajendrasaldar@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालन�� देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 गाई जेव्हा मतेही खातात..\n2 अनुदानाच्या खैरातीतून प्रश्नांचेच पीक\n3 कृषी क्षेत्राचे प्रश्न सोडवणार की वाढवणार\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2013/03/blog-post_12.html", "date_download": "2020-02-23T05:45:18Z", "digest": "sha1:GWTC6OY34GWPDKEISUEEPNTKTNTIHNLX", "length": 20336, "nlines": 73, "source_domain": "www.berkya.com", "title": "पत्रकारांसाठी किमान शैक्षणिक अर्हता असावी : काटजू ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nमंगळवार, १२ मार्च, २०१३\nपत्रकारांसाठी किमान शैक्षणिक अर्हता असावी : काटजू\n७:५९ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nनवी दिल्ली : पत्रकारासाठी किमान शैक्षणिक अर्हतेची अट नसल्यामुळे पत्रकारितेचा दर्जा खालावत असल्याचं मत प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी व्यक्त केलंय. पत्रकारांसाठी किमान शैक्षणिक अर्हता काय असावी आणि त्यामध्ये एकवाक्यता कशी आणता येईल, यावर अहवाल देण्यासाठी मार्कंडेय काटजू यांनी एका कमिटीचीही स्थापना केलीय.\nनिवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी स्थापन केलेल्या या त्रिसदस्यीय कमिटीमध्ये प्रेस कौन्सिलचे सदस्य असलेले श्रवण गर्ग आणि राजीव साबडे तसंच पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील असोसिएट प्रोफेसर उज्वला बर्वे यांचा समावेश आहे.\nमार्कंडेय काटजू यांनी आज एक पत्रक जारी करून ही भूमिका मांडलीय. त्यामध्ये त्यांनी पत्रकारितेसारख्या महत्वाच्या आणि लोकांच्या जीवनावर दूरगामी परिणाम करणाऱ्या क्षेत्रातील करीअरसाठी काहीतरी किमान शैक्षणिक अर्हता असण्याची आवश्यकता असायला हवी, अशी मांडणी केलीय.\nआपली बाजू सविस्तरपणे मांडताना काटजू यांनी वकील आणि डॉक्टर या व्यावसायिकाचं उदाहरण दिलंय. वकिलांना एलएलबीची पदवी आणि बार कौन्सिलमध्ये नोंदणी आवश्यक असते, तसंच डॉक्टरांनाही एमबीबीएसची पदवी आणि मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी अनिववार्य असते. शिक्षकांनाही डीएड, बीएड अशी शिक्षणशास्त्रातली पदवी किंवा पदविका आवश्यक असते, तशी शैक्षमिक अर्हता पत्रकारांसाठीही असायला हवी. सध्या पत्रकारितेचं डिप्लोमा किंवा डिग्रीपर्यंत शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत, त्यामध्ये अनेक पत्रकार आपला अभ्यासक्रम पूर्णही करतात, मात्र नोकरी किंवा स्वतंत्र व्यवसायासाठी पत्रकारितेतील पदवी किंवा पदविका अनिवार्य अशी अट नसते. त्यामुळे कुणीही पत्रकारितेचा व्यवसाय करू शकतो. त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात किंवा होत आहेत, असं सांगून काटजू यांनी सध्या कुणीही अल्पशिक्षित किंवा अपुऱ्या व्यावसायिक ज्ञानावर या क्षेत्रात प्रवेश घेतलेल्यांमुळे पत्रकारितेचा दर्जा खालावण्याबरोबरच त्याचं गांभीर्य कमी होत असल्याची खंत व्यक्त केलीय.\nपत्रकारितेतील पात्रता निश्चित करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती\nनवी दिल्ली : पत्रकारितेत येण्यासाठी कायद्याने बंधनकारक असलेली पात्रता निश्चित करायला हवी, अशी भूमिका प्रेस कौंसिल ऑफ इंडियाने मांडली आहे.\nप्रेस कौंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी हीच पात्रता निश्चित करण्यासाठी एका त्रिसदस्यीय समितीची नेमणूकही केली आहे.\nडॉक्टर, वकील अशा कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्या त्या क्षेत्राची पदवी घेणं आवश्यक आहे.\nमात्र पत्रकार होण्यासाठी अशी कोणतीही पदवी कायद्याने बंधनकारक नाही. पत्रकारितेचा समाजावर मोठा परिणाम होतो, त्यामुळे प्रशिक्षित नसलेले लोक या क्षेत्रात येतात तेव्हा त्याचा परिणाम पत्रकारितेवर होतो असा काटजूंचा दावा आहे.\nकाटजूंनी नेमलेली त्रिसदस्यीय समिती आपला अहवाल त्यांच्याकडे सुपूर्द करेल, तो अहवाल प्रेस कौंसिल ऑफ इंडियाच्या सर्व सदस्यांसमोर ठेवला जाईल आणि मान्यता मिळाल्यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर करण्यासाठी सरकारकडे पाठवण्यात येईल.\nसाभार - ABP माझा\nजाता- जाता बेरक्याचे सवाल\n- मराठवाडाचे दिवंगत संपादक अनंतराव भालेराव, संचारचे दिवंगत संपादक रंगाआण्णा वैद्य कोणत्या कॉलेजमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेतले होते, तेच शेवटचे आदर्श संपादक ठरले.\n- सध्याच्या किती संपादकांनी पत्रकारितेचा कोर्स केला आहे \n-या उलट किती तरी विद्याथ्र्यांनी पत्रकारितेचा कोर्स केला आहे, मात्र चार ओळी नीट लिहिता येत नाहीत.\n-स्वत: काटजू कोणत्या पेपरचे पत्रकार होते ते न्यायाधिश होते, पत्रकार नव्हते.मात्र पत्रकारांना उपदेशाचे डोस देत आहेत.\n- पत्रकाराला अनुभव महत्वाचा आहे. त्याच्या अंगात संवेदनशिलपणा पाहिजे.बातमी दगडात,धोंड्यात,फळात आहे, फक्त दृष्टी पाहिजे.तो स्वत:चा गुरू स्वत:च आहे.त्यामुळे माझ्या मते पत्रकारांना लिहिता,वाचता आले तरी बस्स आहे.\n-ग्रामीण भागात बी.जे.केलेले किती विद्यार्थी सापडतात. जे करतात, ते शहराकडे जातात. मग ग्रामीण भागात कोर्स केलेले पत्रकार आणायचे कोठून \nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुण्यातील हाय प्रोफाइल खंडणी प्रकरणी टीव्ही मीडिया झोपला \nपुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या हाय प्रोफाईल खंडणी प्रकरणाच्या बातम्या एकाही टीव्ही चॅनल्सवर अद्याप झळकल्या नाहीत, त्यामुळे पुणेकरां...\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये राजकारण जोरात \nमुंबई - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंग यांची बदली ...\nपोलीस मित्र गजाआड , आता पत्रकारांचा नंबर \nपुणे - ७५ लाखाच्या खंडणी प्रकरणी पोलीस मित्र जयेश कासट याला पोलिसांनी गजाआड केल्यानंतर आता लाचेत वाटेकरी होणाऱ्या पत्रकारांची ...\nखंडणी प्रकरणात पुण्यातील १४ पत्रकार अडकले \nपुणे - शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७...\nपत्रकारांना सोशल मीडियात ट्रोल करणे सोपे आहे. विशेष करून वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार हे ट्रोलर्सचे 'सॉफ्ट टार्गेट' असल्याचे दिस...\nदिव्य मराठीचा नवा प्रयोग संपादक संजय आवटे यांच्या अंगलट \nऔरंगाबाद - सकाळी ७.३० वाजता लगबगीने महाविद्यालयाकडे निघालेल्या एका २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भरर...\nदिव्य मराठीकडे 3 कोटी रुपयांची थकबाकी, पत्रकारांचा पीएफ थकवला...\nऔरंगाबाद - जोखीम पत्करून, जीवाची पर्वा न करता पत्रकारीता करणार्या पत्रकरांना हक्काच्या व्हेज बोर्डनुसार म्हणजे मजिठिया वेतन आयोगानुसार ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-division-wise-block-closure-in-tata-motors-from-august-28-to-31-111108/", "date_download": "2020-02-23T04:05:56Z", "digest": "sha1:QA3RKELNMMUABQEXLHRJJC6RHCZYMAEQ", "length": 8080, "nlines": 97, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : 'टाटा मोटर्स'मध्ये 28 ते 31 ऑगस्ट दरम्यान विभागनिहाय 'ब्लॉक क्लोजर'! - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : ‘टाटा मोटर्स’मध्ये 28 ते 31 ऑगस्ट दरम्यान विभागनिहाय ‘ब्लॉक क्लोजर’\nPimpri : ‘टाटा मोटर्स’मध्ये 28 ते 31 ऑगस्ट दरम्यान विभागनिहाय ‘ब्लॉक क्लोजर’\nएमपीसी न्यूज – वाहन उद्योगातील तीव्र मंदीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी येथील टाटा मोटर्सच्या प्रकल्पात 28 ते 31 ऑगस्ट दरम्यान विभागनिहाय ब्लॉक क्लोजर असणार आहे.\nहा “विभागनिहाय” ब्लॉक क्लोजर आहे. ज्यात काही विभागांमध्ये देखभाल आणि श्रेणीसुधारणेची कामे केली जाणार आहेत. संपूर्ण प्रकल्प बंद राहणार नाही, असे कंपनी व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.\nटाटा मोटर्सचा असा विश्वास आहे की, सणासुदीचा हंगाम सुरू होताच सध्याच्या आव्हानात्मक बाजारपेठेतील परिस्थिती हळूहळू सुधारू शकेल. सरकारने केलेल्या व्यापक कृतींचे आम्ही स्वागत करतो आणि विश्वास ठेवतो की परिस्थिती सुधारण्यासाठी, वाहनांची वाढ आणि वाहनांची किंमत कमी करण्याच्या उपाययोजनांमुळे उद्योग पुन्हा रुळावर येण्यास मदत होईल.\nया दरम्यान, आम्ही किरकोळ प्रवेग वाढविणे, डीलर स्टॉकची पातळी कमी करणे, बीएस सहाचे सुरळीत संक्रमण आणि आमच्या नियोजनात आवश्यक ते बदल करणे यावर लक्ष केंद्रित करू, असे टाटा मोटर्सच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.\nPimpri : श्रीकुवरबाई छाजेड यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर\nPimpri : श्री स्वामी समर्थ मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्साहात साजरी\nPimpri: सरकारने महापालिकेच्या कारभाराची चौकशी करावीच; भाजप आमदाराचे खुले आव्हान\nChinchwad: पवना नदीतील जलपर्णी तत्काळ काढा; ‘एमपीसीबी’चा महापालिकेला आदेश\nPimpri: स्मार्ट सिटी अध्यक्षाविना; तीन वर्षांपासून स्वतंत्र ‘सीईओ’ देखील…\nPimpri: पवनामाई प्रदुषित करणा-या महापालिका प्रशासनावर कारवाई करा; खासदार श्रीरंग…\nPimpri : मालिकेचा कोणता भाग वगळायचा हा अधिकार सर्वस्वी वाहिनीचा – डॉ. अमोल…\nPimpri : सत्ताधा-यांचे सभाशास्त्रांचे अज्ञान अन् झोपलेल्या विरोधकांमुळे शहरवासीयांवर…\nPimpri: भाजपचे प्रभाग क्रमांक 8 आणि 17 वर ‘विशेषप्रेम’ \nPimpri: महापालिका करदात्यांना लुटत आहे; करवाढीवर नागरिकांचा संताप\nPimpri: मावळातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन, विकास करणार -आदित्य ठाकरे\nChinchwad : आयुक्तालय हद्दीतील 112 शिवमंदिरांजवळ पोलिसांचा खडा पहारा\nPimpri : अजितदादांचे शहराकडे दुर्लक्ष म्हणावे की भाजपच्या कारभाराकडे…\nPimpri : सोन्याच्या भावात पुन्हा मोठी वाढ, सोनं 43 हजारांवर \nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\nPune : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे चोरटे गजाआड; गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://stayfitpune.com/2019/06/", "date_download": "2020-02-23T04:57:41Z", "digest": "sha1:T64RSEAXSQI4AXXMZ74X7R5YVLULX34R", "length": 5305, "nlines": 41, "source_domain": "stayfitpune.com", "title": "June 2019 – Stay Fit Pune - The weight loss center", "raw_content": "\nस्त्रीसौंदर्याचा आविष्कार – केशसंभार\nस्त्रीसौंदर्याचा आविष्कार – केशसंभार\nस्त्रियांचे केस हा कायमच मानवी समाज जीवनाचा, आकर्षणाचा, जीवनमानाचा, संस्कृतीचा एक अविभाज्य घटक होता व अजुनही आहे. अगदी प्राचीन काळापासुनच स्त्रियांचे केस व केशसंभार व त्यांची काळजी, केशभुषा या बाबतीत सखोल चिंतन त्या त्या काळातील साहित्यामध्ये दिसते. कालिदास त्याच्या मेघदुतम…\nस्त्रीसौंदर्याचा आविष्कार – केशसंभारRead more\nरोग प्रतिकारक शक्ति कशी वाढवावी \nरोग प्रतिकारक शक्ति कशी वाढवावी \nमागील लेखामध्ये आपण रोगप्रतिकारक शक्ति म्हणजे नक्की काय हे पाहिले. आज आपण आपल्यातील ही रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी काय करता येईल हे पाहुयात. तुम्हाला माहिती आहे का, की जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपल्यातील रोग प्रतिकारक शक्ति खुपच कमी असते. जसे…\nरोग प्रतिकारक शक्ति कशी वाढवावी \nरोग प्रतिकारक शक्ति म्हणजे नक्की काय\nरोग प्रतिकारक शक्ति म्हणजे नक्की काय\nसमजा एखादा मनुष्य मृत झाला तर आपल्या संस्कृतीमध्ये पुढच्या कमीत कमी वेळामध्ये त्या मृत शरीरास अग्नि देण्याची प्रथा आहे. याचे कारण नुसतेच धार्मिक विधी हे आहे असे आपणास वाटत असेल तर आपण आपल्या प्रथा-परंपरांविषयी अनभिज्ञ आहोत असा याचा अर्थ होतो.…\nरोग प्रतिकारक शक्ति म्हणजे नक्की काय\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री - कसा करावा उपवास – Stay Fit Pune - The weight loss center on श्रावणातील उपवासाचे तंत्र आणि मंत्र\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nSavita makaji on दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nतारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार - गुडघेदुखी – Stay Fit Pune - The weight loss center on तुम्ही कसे उभे राहता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/a-murderous-attack-on-a-brother-with-a-family-cause-chinchwad-118064/", "date_download": "2020-02-23T03:59:22Z", "digest": "sha1:PS3D7FYCG6CRAJWKHBC5OFJC6YTASKYP", "length": 7448, "nlines": 96, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : कौटूंबिक कारणावरून भावावर कुऱ्हाडीने खूनी हल्ला - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : कौटूंबिक कारणावरून भावावर कुऱ्हाडीने खूनी हल्ला\nPimpri : कौटूंबिक कारणावरून भावावर कुऱ्हाडीने खूनी हल्ला\nएमपीसी न्यूज – कौटूंबिक कारणावरून झालेल्या भांडणात भावाने आपल्या सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने खूनी हल्ला केला. ही घटना चिंचवड स्टेशन येथे गुरुवारी दुपारी घडली.\nदत्ता मच्छिंद्र धावारे (वय 40, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन), असे खूनी हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. हरिश्‍चंद्र मच्छिंद्र धावारे (वय 35) असे आरोपी भावाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.\nवरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी दत्ता आणि हरिश्‍चंद्र यांच्यात कौटूंबिक कारणावरून सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास भांडण झाले. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास दत्ता हे घरात झोपले होते. त्यावेळी आलेल्या हरिश्‍चंद्र याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने खूनी हल्ला केला. या घटनेत दत्ता हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे ड���क्‍टरांनी पोलिसांना सांगितले.\nCrime newspimpri chinchwad crime newspimpri crimepimpri newsकु-हाडीने हल्लाकुऱ्हाडीने मारहाणक्राईम न्यूजखूनी हल्ला\nChinchwad : राहत्या घरात गळफास घेत महिलेची आत्महत्या\nLonavala : ‘एक्सप्रेस वे’वर खंडाळा घाटात अवजड वाहन सरकल्याने वाहतूककोंडी\nNigdi : निगडीत 45 हजारांची घरफोडी\nBhosari : इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचे आमिष दाखवून दोघांची 52 लाखांची फसवणूक\nThergaon : कोयते हवेत फिरवून दहशत माजविणार्‍या तिघांना अटक, दोघे ताब्यात\nPimpri : पाच वेगवेगळ्या अपघातात पाचजण जखमी; एकाचा मृत्यू\nPimpri : पिंपरी आणि चिखलीमधून एक लाखाची तीन वाहने चोरीला\nBhosari : ‘बाहेरून येऊन हवा करतो का’ अशी धमकी देत तरुणाला बेदम मारहाण\nChakan : कंपनी मालकाच्या खून प्रकरणी सहा जणांना अटक\nChikhali : फोनवर ऑर्डर देऊन थंड पाण्याचे 150 जार लंपास\nHinjawadi : सहा लाखांचे बांधकाम साहित्य लंपास\nPimpri : शहरात चार अपघाताच्या घटना; एकाचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी\nTalegaon : खताच्या पोत्यात बांधून टाकला पुरुषाचा अर्धा मृतदेह\nPimpri : पिंपरी, मोशी, सांगवीत घरफोड्या; तीन लाखांचा ऐवज लंपास\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\nPune : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे चोरटे गजाआड; गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B0/", "date_download": "2020-02-23T04:02:34Z", "digest": "sha1:OCZFKEMPG62C4EKS73HJ4ZZJV4DPQL34", "length": 13735, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गाडीची घासाघीस झाली आणी रचला जीवे ठार मारण्याचा कट - Dainik Prabhat", "raw_content": "\nगाडीची घासाघीस झाली आणी रचला जीवे ठार मारण्याचा कट\nभारती विद्यापीठ पोलिसांकडून तीघांना अटक\nपुणे,दि.24- रस्त्याने जाताना गाडीची किरकोळ घासाघीस झाल्याने एका तरुणाच्या खुनाचा कट रचण्यात आला. यासाठी तब्बल दोन महिणे त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. तो घरी जात असलेल्या रस्त्यावर अपघाताचा बहाणा करत त्याला अडवण्यात आले. यानंतर त्याच्यावर शस्त्राने सपासप वार करण्���ात आले. मात्र आजूबाजूला नागरिक जमा झाल्याने आरोपींनी पळ काढल्याने तरुणाचा जीव वाचला. या गुन्हयातील तीघा आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक गुन्हेगार उत्तमनगर पोलीस ठाण्यातून तडीपार असून त्याच्यावर तब्बल 11 गुन्हे दाखल आहेत.\nसुरेश उर्फ आप्पा प्रकाश मुस्तारी(24,रा.टिळेकरनगर, कोंढवा), सुनिल उर्फ राठ्या गोपाळ राठोड(23,रा.उत्तमनगर), प्रतिक उर्फ पद्या संजय नलावडे(22,रा.येरवडा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील सुनिल राठोडला उत्तमनगर पोलिसांनी तडीपार केले असून त्याच्यावर तब्बल 11 गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी अमित रामदास निंबाळकर(25,रा.हवेली) याने फिर्याद दिली होती.\nयासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी अमित निंबाळकर व आरोपी सागर माने याची दोन महिण्यापुर्वी दुचाकी एकमेकाला घासल्याने भांडणे झाली होती. याचा राग मनात धरुन सागर मानेने सुरेश मुस्तारी, सुनिल राडोड आणी प्रतिक नलावडे यांना फिर्यादीवर लक्ष ठेऊन जीवे ठार मारण्यास सांगितले होत. त्याप्रमाणे आरोपी फिर्यादीच्या घरी जाण्या-येण्याच्या मार्गावर मागील काही दिवस लक्ष ठेऊन होते. दरम्यान त्यांना फिर्यादीचा घरी जाण्याचा मार्ग आणी वेळ निश्‍चीतपणे कळाली होती. त्यानूसार त्यांनी कात्रज तलाव ते राजस सोसायटी दमऱ्यान ट्रॅफ रचला. फिर्यादी दुचाकीवरुन येत असतानाच यातील एकाच्या दुचाकीने त्याला धडक देत खाली पाडले. अपघाताचा बनाव करत इतरही साथीदार त्या ठिकाणी आले. यानंतर आरोपीने फिर्यादीवर कोयत आणी लाकडी दांडक्‍याने डोक्‍यात व हातावर सपासप वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तेथे नागरिकांची गर्दी जमू लागल्याने आरोपींनी पळ काढला.\n* आरोपी पळून जाणार होते गोव्यात *\nदरम्यान आरोपी गुन्हा केल्यानंतर नवले ब्रीजच्या खालुन गाडी पकडून गोवा येथे जाणा असल्याची खबर पोलीस कर्मचारी राहुल तांबे आणी सचिन पवार यांना मिळाली. त्यांनी खातरजमा केल्यानंतर इतर सहकाऱ्यांच्या मदतीने तीघाही आरोपींना अटक केली. त्यांना पोलिसी खाक्‍या दाखवताच गुन्हा कबुल केला. सुनिल राठोड याच्यावर उत्तमनगर , वारजे माळवाडी, पौड येथे मारहाण, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे तब्बल 11 गुन्हे दाखल आहेत. त्याला उत्तमनगर पोलिसांनी तडीपार केले आहे. तर प्रतिक नलावडे याच्याविरुध्द उत्तमनग��� पोलीस ठाण्यात जबरी चोरी व मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.\nही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुंवर, पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भुषण कोते, पोलीस कर्मचारी कृष्णा बढे, कुंदन शिंदे, सर्फराज देशमुख , राहुल तांबे, सचिन पवार, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, महेश मंडलीक, अभिजीत जाधव यांच्या पथकाने केली.\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nबचत गटांना बाजारपेठा मिळवून देण्यात शासनाचा पुढाकार – ग्रामविकास मंत्री\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nजून अखेरीपर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार\nपुणे-नाशिक महामार्गावरील कोंडी सुटण्याची चिन्हे\nमंगळवारी भाजपच्या वतीने धरणे\nसफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना समान धोरण\nदयानंद ढोमे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान\nशहरातील रस्त्यावरील खड्डे पॅचिंगच्या कामात घोटाळा\nआवक घटल्याने मासळी तेजीत\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nआजचे भविष्य (शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२०)\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nशिवसेना, भाजप, मनसेतर्फे वारीस पठाण यांच्या प्रतिमेचे दहन\nसलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर गर्दी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/u19cwc-afghanistans-victory-over-south-africa/", "date_download": "2020-02-23T03:35:44Z", "digest": "sha1:R73B6N6XE3E6MMFLJMPKB7XNJ5YXATRX", "length": 9140, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#U19CWC : अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर विजय - Dainik Prabhat", "raw_content": "\n#U19CWC : अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर विजय\nकिम्बेर्ली (द.आफ्रिका) : शफिकुल्ला गाफरीच्या प्रभावी गोलंदाजीनंतर इब्राहिम आणि इम्रा���च्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान द.आफ्रिकेचा ७ गडी राखून पराभव केला आहे.\nदक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २९.१ षटकांत सर्वबाद १२९ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानच्या शफिकुल्ला गाफरी याने १५ धावा देत ६ तर नूर अहमदने ४४ धावा देत २ गडी बाद करत आफ्रिकेच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. द. आफ्रिकेकडून ब्रायस परसन्स ४० आणि गेराल्ड कोएत्झीने ३८ धावांची खेळी केली.\nत्यानंतर विजयासाठीचे १३० धावांचे आव्हान अफगाणिस्तानने २५ षटकांत ३ बाद १३० धावा करत पूर्ण केले. अफगाणिस्तानकडून फलंदाजीत इम्रानने ५७ तर इब्राहिम झर्दानने ५२ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत क्लोएतने २० धावा देत २ गडी बाद केले.\nदयानंद ढोमे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान\nशहरातील रस्त्यावरील खड्डे पॅचिंगच्या कामात घोटाळा\nआवक घटल्याने मासळी तेजीत\nशिवसेना, भाजप, मनसेतर्फे वारीस पठाण यांच्या प्रतिमेचे दहन\nशहरात 40 हजाराहून अधिक बोगस नळ कनेक्‍शन\n“नमस्ते ट्रम्प’वर 100 कोती कोणाचे खर्च होणार\nतारखांच्या घोळामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित\nविद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे वाढले ओझे\nउद्योगात सचोटी व व्यावसायिक कौशल्य विकसित केल्यास यश\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nआजचे भविष्य (शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२०)\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप ‘या’ मुद्द्यांवरून करू शकतं शिवसेनेची कोंडी\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nतुमच्या पुर्वजांनी छत्रपतींचा राज्याभिषेक का नाकारला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/gaatha-shastranchi-news/hal-hf-24-marut-1800579/", "date_download": "2020-02-23T05:07:59Z", "digest": "sha1:AHJBXHIXTXHQL4YFIIOG2ECJF5ROCV3Y", "length": 14794, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "HAL HF 24 Marut | एचएफ -२४ मरुत आणि अजित विमाने | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nएचएफ -२४ मरुत आणि अजित विमाने\nएचएफ -२४ मरुत आणि अजित विमाने\nभारताकडे स्वदेशी बनावटीचे सुपरसॉनिक (स्वनातीत) लढाऊ विमान असावे यासाठी १९५० च्या दशकापासूनच प्रयत्न सुरू होते.\nभारताकडे स्वदेशी बनावटीचे सुपरसॉनिक (स्वनातीत) लढाऊ विमान असावे यासाठी १९५० च्या दशकापासूनच प्रयत्न सुरू होते. मात्र त्यासाठी लागणारी तांत्रिक आणि औद्योगिक पाश्र्वभूमी त्या वेळी भारतात उपलब्ध नव्हती. विदेशी तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे होते. म्हणून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी प्रसिद्ध जर्मन एरोनॉटिकल इंजिनीअर कुर्त टँक यांना भारतात पाचारण केले. टँक यांनी दुसऱ्या महायुद्धात गाजलेली जर्मन फॉक-वुल्फ एफडब्ल्यू-१९० आणि टीए-१५२ यांसारखी लढाऊ विमाने डिझाइन केली होती. त्यांच्यासह १८ जर्मन तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बंगळूरु येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल- त्या वेळचे नाव हिंदुस्तान एअरक्राफ्ट लि.) मध्ये १९५६-५७ साली नव्या विमानाच्या रचनेला सुरुवात झाली. ध्वनीच्या दुप्पट वेगाने (माक-२) प्रवास करू शकेल अशा, सर्व वातावरणांत वापरता येणाऱ्या, बहुउद्देशीय लढाऊ विमानाच्या निर्मितीचे उद्दिष्ट होते. त्यातून एचएफ-२४ मरुत या पहिल्या स्वदेशी लढाऊ विमानाची निर्मिती झाली.\n१७ जून १९६१ रोजी मरुतच्या प्रारूपाची पहिली यशस्वी चाचणी झाली आणि १ एप्रिल १९६७ रोजी पहिले मरुत विमान भारतीय हवाई दलात सामील झाले. १९७५ पर्यंत साधारण १०० मरुत विमानांचे उत्पादन झाले आणि ही विमाने १९९०च्या दशकापर्यंत हवाई दलाच्या सेवेत होती. त्यांचा १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धात वापरही झाला. या युद्धात मरुतने पाकिस्तानकडील अमेरिकी एफ-८६ सेबर आणि एफ-१०४ स्टारफायटर विमानांचा मुकाबला केला. याच युद्धात मरुतने राजस्थानमधील सीमेवरील लोंगेवाला येथील लढाईतही भाग घेतला.\nमरुत हे एक प्रभावी विमान होते. मरुतचे ७० टक्के भाग स्वदेशी बनावटीचे होते. ते १२,२०० मीटर (४०,००० ���ूट) उंचीपर्यंत उड्डाण करू शकत असे. त्याचा पल्ला १००० किमी होता. त्यावर ३० मिमी व्यासाच्या ४ कॅनन (तोफा), ६८ मिमी व्यासाची ५० रॉकेट यासह अन्य शस्त्रास्त्रे बसवता येत. तशा प्रकारचे महासत्तांच्या बाहेर विकसित झालेले ते पहिलेच लढाऊ विमान होते. मात्र भारतीय हवाई दलाच्या सर्व अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाही. त्याचा सर्वाधिक वेग ताशी १११२ किमी होता. म्हणजेच मरुत कधीही सुपरसॉनिक वेग (ताशी १२३५ किमी म्हणजे माक-१) गाठू शकले नाही. त्याची रोल्स-रॉइस ब्रिस्टॉल ऑर्फियस ७०३ टबरेजेट इंजिने तेवढी शक्तिशाली नव्हती. भारताने १९७४ साली पोखरण येथे केलेल्या पहिल्या अणुस्फोटानंतर लादण्यात आलेल्या र्निबधांनंतर त्यांचे सुटे भाग मिळवणेही अवघड झाले. अपुऱ्या वेगामुळे हे विमान फायटरऐवजी बॉम्बर किंवा ग्राऊंड अटॅक भूमिकेत अधिक वापरले गेले.\nभारतीय हवाई दलात १९६०-७०च्या दशकांत ब्रिटिश फॉलंड/हॉकर सिडले बनावटीची नॅट ही लढाऊ विमाने वापरात होती. त्यांनी भारत-पाकिस्तान युद्धात मोलाची कामगिरी बजावली होती. या विमानांची नॅट-२ ही सुधारित आवृत्ती देशातच बनवण्यासाठी एचएएलने १९७४ साली ब्रिटनशी करार केला. या विमानाला भारताने अजित असे नाव दिले. भारतीय हवाई दलात साधारण ९० अजित विमाने १९९० च्या दशकापर्यंत वापरात होती. त्यांचा प्रत्यक्ष युद्धात वापर झाला नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्���्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n3 विजयंता आणि अर्जुन रणगाडे\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/dating-apps-on-playstore-1248397/", "date_download": "2020-02-23T05:50:29Z", "digest": "sha1:6YNMF62NRGCCS6KEEFZG5ZGIACN7RGKN", "length": 20383, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "dating apps on playstore | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\n‘डेट’भेट अर्थात प्रेमाची अॅप्लिकेशन्स\n‘डेट’भेट अर्थात प्रेमाची अॅप्लिकेशन्स\nटिंग टिंग टिडिंग.. स्मार्टफोनमध्ये नोटिफिकेशन आलेलं असतं..\nलोकसत्ता टीम and लोकसत्ता टीम | June 10, 2016 01:17 am\nसोशल नेटवर्किंग साइट्सवरून भेट झाली. मग प्रत्यक्षात भेट, मग प्रेम आणि लग्न.. हे आता जुन्या जमान्यातलं वाटावं इतके बदल व्हच्र्युअल जगात झालेत. आपला स्मार्ट झालेला फोन प्रेमाचा सिलसिला आता राजरोसपणे करायला शिकवू लागलाय. ‘अॅप स्टोअर’वरची डेटिंग अॅप्सची वाढती संख्या हेच सांगते.\nटिंग टिंग टिडिंग.. स्मार्टफोनमध्ये नोटिफिकेशन आलेलं असतं.. ‘यू हॅव गॉट अ न्यू मॅच’ किंवा मग ‘राईट स्वाइप’चा सिग्नल.. हे कोणत्याही मेसेज अॅपच नोटिफिकेशन नाही तर हे आहे डेटिंग अॅप्सच नोटिफिकेशन हे पाहिल्यावर अनेकांची कळी खुलल्याशिवाय राहात नाही. प्रेमाचा सिलसिला आता अगदी थेटपणे स्मार्टफोनवर रुजू झालाय. हा आपला स्मार्ट झालेला फोन या अॅप्सच्या साहाय्याने परफेक्ट मॅच शोधू लागलाय.\nमुलीच्या फोनवर नोटिफिकेशन येतं. ती ‘राईट स्वाइप’ करते आणि तिची कळी खुलते. ती बाहेर जायची तयारी करते. हे सगळं पाहणारी आई आपली तरुण लेक आरशासमोर उभी राहून स्वत:ला न्याहाळताना बघते आणि कुठलाही प्रश्न न विचारता तिला चक्क कुठला स्कार्फ चांगला दिसेल याचा सल्ला देते. अनोळखी लोकांशी बोलायला कारण लागणाऱ्या आपल्या देशात आपल्या तरुण मुलीला ती डेटवर जात असताना सल्ले देणारी ‘टिंडर अॅप’च्या या जाहिरातीतली आई आपल्याला ‘कमाल’ वाटते. एका भारतीय आईचं असं वागणं ‘अनरिअलिस्टिक’ असल्याचं अनेक ��णांना वाटेल. कारण तसं पाहता प्रेमप्रकरण हा आईवडिलांपासून लपून करण्याचा सिलसिला. त्यामुळे या जाहिरातीतली आई बोल्ड वाटल्याशिवाय राहात नाही हे खरं पण या जाहिरातीमुळे सध्या चलतीत असणाऱ्या डेटिंग अॅप्सची चर्चा मात्र सोशल मीडियावर जोरदार सुरू झालेय आणि त्यात तरुणाई उत्साहाने सामील होतेय.\nटिंडर, हॅपन, वू, ट्रलीमॅडली, लिंक्ड, झुस्क या डेटिंग अॅप्सनी आता तरुणांच्या स्मार्टफोनमध्ये जागा घेत आहेत. अशाच काही नवीन अॅप्सची संख्या गुगल स्टोरमध्ये वाढताना दिसतेय. अनेक परदेशी डेटिंग अॅप्स आता आपल्याकडे येऊ लागली आहेत. प्रेम, रिलेशनशिप म्हणा किंवा लफडं, भानगड.. पण भेटणं तर त्यात आलंच. या भेटण्यालाच आता ‘डेटिंग’ हे गोंडस नाव मिळालंय. आम्ही डेटिंग करतो हे सांगणंही हल्ली ‘कूल’ वाटतं.\nया अॅप्सच्या माध्यमातून आजूबाजूला असणाऱ्या आणि अॅप वापरणाऱ्या सिंगल्सची ओळख होते. एकमेकांना ‘पाहिलं’ जातं, चॅट इन्व्हिटेशन पाठवलं जातं. यामुळे सिंगल मुलामुलींना ‘सांग कधी कळणार तुला..’ असं म्हणायला लागत नाही. एका ‘राइट स्वाइप’वर काम होऊन जातं. डेटवर येण्यासंबंधी विचारणा केली जाते. पटलं तर ठीक, नाही तर दुसरीकडे नशीब आजमावलं जातं. भावनेला वाट मोकळी करून देत लगेच प्रत्यक्ष भेटीत त्याचं रूपांतर होताना दिसतं. त्यात फेसबुकसारखं विचारण्यासाठी येणारं दडपण नाही. ‘मी तुला त्या नजरेने कधी पाहिलंच नाही’ असं सांगून ‘जस्ट फ्रेंड’ म्हणून होणाऱ्या गणतीचा चान्सच इथे नसतो. अगदी थेटपणे विचारण्याची मुभा इथे असते. कारण डेटिंग अॅप्सवर रजिस्टर किंवा लॉगइन असल्यामुळे ताकाला जाऊन भांडं लपवण्याचा प्रश्नच येत नाही. या अॅप्सवर खूप सारे ‘ऑप्शन्स’ असल्यामुळे थोडं सावधानतेने पावलं उचलली जातात. कारण कोण जाणे आपण कमिट केलं आणि उद्या एखादा नवा, चांगला ‘ऑप्शन’ उपलब्ध होण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ कॅज्युअल स्टॉकिंगवर समाधान मानणारे देखील असतात. (व्हच्र्युअल जगात कॅज्युअल स्टॉकिंग म्हणजे निव्वळ दुसऱ्यांच्या प्रोफाइल्सवरून नजर टाकणे.. दुसऱ्यांना ते कळणार नाही, अशा बेताने ते केलं जातं.)\nया डेटिंग अॅप्सवर बरेच आरोपही होतात. सीरियस रिलेशनशिप किंवा कमिटमेंट इथे अभावाने आढळते. केवळ शारीरिक आकर्षणातून या अॅप्सचा वापर केला जातो असा आरोपदेखील केला जातो. मात्र हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. डेटिंग अॅप वापरणारे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून नातं बघणारे असू शकतात. थोडी खबरदारी घेणं तितकंच गरजेचं असतं. काही अॅप्समध्ये पहिल्या २४ तासांत केवळ मुलींनाच प्रथम मेसेज करण्याची संधी देण्यात आली आहे. मुलींसाठी हा सेफ ऑप्शन असू शकतो.\nपहिल्या नजरेतच प्रेमात पडणारी माणसं आहेत, तर इतरांना मात्र अशा अॅप्सचा आधार घ्यावा लागतो. पण अर्थात ही काही मॅट्रिमोनियल अॅप्स नाहीत की सगळं काही जमून जाईल. डेटिंग अॅप्स हा फक्त तिथपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग असं आपण याला म्हणू शकतो. कारण काही जण खरंच प्रेमात पडतात तर काही आपलं नशीब आजमावत राहतात. पण या अॅप्समुळे प्रेमाची परिभाषा बदलतेय एवढं नक्की.\n‘व्हिवा रिपोर्टिग टीम’मध्ये सहभागी व्हायचंय\nफॅशन, लाइफस्टाइल, कॉलेज लाइफ, सोशल मीडिया या विषयीचे सगळे अपडेट्स तुम्हाला असतात का याविषयी लिहावं अशी इच्छा असेल, तरुणाईचे प्रतिनिधी म्हणून व्यक्त व्हावसं वाटत असेल, आपल्या कॉलेजविश्वातल्या, तरुणाईच्या जगातल्या गोष्टी शेअर करायला तुम्हाला आवडणार असतील तर तुम्ही आमच्या व्हिवा टीमच्या रिपोर्टर होऊ शकता. ‘टीम व्हिवा’मध्ये सामील व्हायचं असेल तर तुमची वैयक्तिक माहिती – फोन नंबर, कॉलेजचं नाव आणि पत्त्यासह आमच्याकडे पाठवा. व्हिवामध्ये तुम्हाला कशाबद्दल लिहायला आवडेल आणि का हे २०० शब्दात (देवनागरीमध्ये) लिहून पाठवा. आमचा ईमेल आयडी – viva@expressindia.com सब्जेक्टलाइनमध्ये व्हिवा रिपोर्टिंग टीम असं जरूर लिहा. टपाल पाठवायचं असल्यास आमचा पत्ता – लोकसत्ता व्हिवा पुरवणी विभाग,\nईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nविद्यार्थ्यांवर सोशल मीडियाचे अतिक्रमण-नांगरे पाटील\n‘लोकांकिका’ची आज ठाण्यात पहिली घंटा\n लोकलमध्ये तरूणांचे अश्लिल चाळे, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल\nFIFA World Cup 2018 : ‘तुझ्यापेक्षा कॅन्सर बरा’; कोलंबियाचे चाहते खेळाडूंवर खवळले\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; का���ण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 माझं पहिलं डेटिंग.\n2 ‘यूटय़ूबवर’चा टिंडर मसाला\n3 .. कधी रे येशील तू\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/sandeep-joshi-topic-in-assemble-session", "date_download": "2020-02-23T05:32:45Z", "digest": "sha1:YXBH5ZM6UKSVMDKQIASEP4YAE2OGKZ6W", "length": 5884, "nlines": 131, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "नागपूर महापौरांवरील हल्ल्याचे विधिमंडळात उमटले पडसाद", "raw_content": "\nLIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nनागपूर महापौरांवरील हल्ल्याचे विधिमंडळात उमटले पडसाद\nLIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nLIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखा��्यात कोण बाजी मारणार\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शिवनेरीवर ‘फैसला ऑन द स्पॉट’\nइतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2013/12/blog-post_9236.html", "date_download": "2020-02-23T04:28:05Z", "digest": "sha1:OWXMUZC34P3L25CQ2IBKTPSIN2IAQB3J", "length": 17991, "nlines": 56, "source_domain": "www.berkya.com", "title": "मधुबन मे वसंत डोले रे ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nमंगळवार, १७ डिसेंबर, २०१३\nमधुबन मे वसंत डोले रे\n१०:४२ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nनागपूर - आपल्या सहकारी शहर बातमीदाराला सेवेतून कमी केल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी तालुका बातमीदाराने गावातील काही निवडक वृत्तपत्राच्या पत्रकारांसाठी खास पार्टी आयोजित केली होती. पार्टीत सहभागी पत्रकारांच्या मर्जीनुसार ऑर्डर देण्यात आले. मग, एका मागून एक मद्याचे पेग पोटात रिचविले. त्यानंतर जेवणाचा मेणू सांगण्यात आला. त्यात खास मेणू म्हणजे मांसाहारी भाजी. भाजीयेईपर्यंत स्नॅक्स सुरुच होते आणि विदेशी मद्यजलही. तासाभराने पार्टी जोरात रंगू लागली असताना मांसाहारी भाजी वेटरने टेबलावर ठेवली. ताटात भाजी पडताच सर्वांनी तंदूरी पोळी अन् मटनाचा आस्वाद सुरू केला. मात्र, ही भाजी आयोजकालाच आवडली नाही. आधीच पोटात भूक आणि मद्याचा डोज असल्याने पारा चांगलाच भडकला. वेटरला बोलावून चांगलीच कानउघडणी केली. वेटर सांगू लागला की, ही चूक माझी नाही. भाजी आवडली नसेल तर स्वयंपाकीकडून परत बनवून आणतो. मात्र, बातमीदार महोदय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. चल, तुझ्या मॅनेजरला बोलवं. कोण आहे, या हॉटेलचा मालक, असे म्हणत बातमीदाराने टेबलावरच दारुचे ग्लॉस खाली आपटणे सुरू केले. मग, काय तर पुढे तोलच गेला. सहकारी पत्रकारांनी जाऊ द्या, म्हणत समजावित होते. मात्र, मधुबनात वसंत डोलू लागला. हा किस्सा आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील. उदय भविष्यपत्रात हा बातमीदार गत १० वर्षांपासून कार्यरत आहे. शिवाय दीड वर्षांपूर्वी एका शहर बातमीदाराची नियुक्ती करण्यात आली. या बातमीदाराकडे पेपरची एजन्सी आहे. पेपरवाढ व्हावी, या उद्देशाने नवनव्या बातम्या तो कार्यालयात पाठवू लागला. दुसरीकडे तालुका बातमीदार महाविद्यालयात प्राध्यापक असल्याने त्यांच्या बातम्याचा ओघ नवख्या बातमीदाराच्या तुलनेत कमी पडला. नव्या बातमीदाराच्या बातम्या आणि शहरात त्याने प्रस्थापित केलेली ओळख तालुका बातमीदाराला खटकली आणि त्याला कमी करण्यासाठी सुनियोजित बेत आखला. गावातील एका रंगेल प्रकरणात बातमी प्रकाशित न करण्यासाठी काही निवडक वृत्तपत्राच्या पत्रकारांनी दिवाळी साजरी केली. त्यात स्वत: हात धुतले असतानाही शहर बातमीदाराविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली. त्याचदिवशी जिल्हास्थळी संपादक महोदयांनी कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामुळे या तक्रारीची खबर संपादकांना मिळाली. त्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता आपला गणवीरचक्र चालविला आणि एका बालक बातमीदार माणसाची लेखणीच कापली. उद्यापासून काही दिवस लिहू नका, असे सांगण्यात आले. त्यामुळे शहर बातमीदार सेवेतून कमी झाला. याच आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी तालुका बातमीदाराने मधूबन हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली होती. आपण शहर बातमीदाराचा कसा पत्ता कट केला, हे सांगताना आनंदाचा तोल घसरला आणि मधुबनात वसंत डोलू लागला होता. या घटनेची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या बातमीदाराने सोडलेला संयम आणि गावभर झालेली बदनामी ही शिक्षकीपेशसह उदय भविष्यपत्रालाही मान खाली घालायला लावणरी आहे. विशेष म्हणजे सदर बातमीदार विदर्भ ज्युनिअर प्राध्यापक संघाचे जिल्हा सचिव म्हणून नुकतेच नियुक्त झाले आहेत.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुण्यातील हाय प्रोफाइल खंडणी प्रकरणी टीव्ही मीडिया झोपला \nपुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या हाय प्रोफाईल खंडणी प्रकरणाच्या बातम्या एकाही टीव्ही चॅनल्सवर अद्याप झळकल्या नाहीत, त्यामुळे पुणेकरां...\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये राजकारण जोरात \nमुंबई - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंग यांची बदली ...\nपोलीस मित्र गजाआड , आता पत्रकारांचा नंबर \nपुणे - ७५ लाखाच्या खंडणी प्रकरणी पोलीस मित्र जयेश कासट याला पोलिसांनी गजाआड केल्यानंतर आता लाचेत वाटेकरी होणाऱ्या पत्रकारांची ...\nखंडणी प्रकरणात पुण्यातील १४ पत्रकार अडकले \nपुणे - शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७...\nपत्रकारांना सोशल मीडियात ट्रोल क���णे सोपे आहे. विशेष करून वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार हे ट्रोलर्सचे 'सॉफ्ट टार्गेट' असल्याचे दिस...\nदिव्य मराठीचा नवा प्रयोग संपादक संजय आवटे यांच्या अंगलट \nऔरंगाबाद - सकाळी ७.३० वाजता लगबगीने महाविद्यालयाकडे निघालेल्या एका २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भरर...\nदिव्य मराठीकडे 3 कोटी रुपयांची थकबाकी, पत्रकारांचा पीएफ थकवला...\nऔरंगाबाद - जोखीम पत्करून, जीवाची पर्वा न करता पत्रकारीता करणार्या पत्रकरांना हक्काच्या व्हेज बोर्डनुसार म्हणजे मजिठिया वेतन आयोगानुसार ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24808", "date_download": "2020-02-23T06:02:09Z", "digest": "sha1:MP7DGLXC2PD7XR4FLQILNCYG6UQQ7G6C", "length": 6389, "nlines": 93, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुंबाड : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तुंबाड\n (तुंबाड न पाहिलेल्यानी वाचू नका)\nनेहमी प्रमाणे पांडुरंग तुंबाड च्या वाड्यात लिफ्ट समोर उभा होता.लिफ्ट थांबली.दार उघडताच भुश्श आवाज होऊन छतातून पिठाचा वर्षाव झाला.खाली जात असताना पांडुरंग हिशोब करत होता.\"बार मध्ये उडवायला-5 मोहरा.घरखर्च-8 मोहरा.गुंडू ला स्मार्ट वॉच हवंय दिवाळी ला.6 मोहरा.बायको ला पीठ भरायला सोन्याचा चमचा-4 मोहरा.इन हॅन्ड 30 मोहरा तरी पाहिजेत यावेळी.खर्च वाढतच चाललेत.काहीतरी जबरा डाकू डाव टाकून जास्त मोहरा मिळाल्या पाहिजेत.\"\n (तुंबाड न पाहिलेल्यानी वाचू नका)\nतुंबाड: अंगावर येणारी लालसा(स्पॉयलर्स नाहीत)\n\"वारसाहक्काने मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर हक्क सांगणं शहाणपणाचं नसतं.\"\nसतत मुसळधार पावसात भिजलेलं एक गाव, गरिबीत जगणारी एक विधवा आणि लहानपणीच बऱ्याच गोष्टींची समज आलेली तिची दोन मुलं.पैश्यासाठी भीतीदायक वाटूनही एक विशिष्ठ काम करत राहण्यातली अगतिकता.हे सगळं इतक्यावर थांबलं असतं.पण गरिबी पाहिलेली, पैश्याची अधिकाधीक लालसा बाळगणारी आणि हुशार होत जाणारी पुढची पिढी.\nRead more about तुंबाड: अंगावर येणारी लालसा(स्पॉयलर्स नाहीत)\nअभूतपूर्व भयाविष्कार -तुंबाड' - (Movie Review - Tumbbad)\nपाऊस, अंधार आणि एकटेपण, ह्या तिन्हींत एक समान धागा आहे. अजूनही असतील, पण एक नक्कीच आहे. तो म्हणजे 'भय'. अंधार आणि एकटेपणातल्या भयाचा अंश चित्रपटांतून व कथांतून अनेकदा समोर येतो, आला आहे. 'पाऊस' मात्र फार क्वचित अश्या रुपात समोर आला आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%2520%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&f%5B2%5D=field_site_section_tags%3A163&search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-02-23T05:42:22Z", "digest": "sha1:GRQPBD2HHHRCDYAXQFRAHBOBSOB2D7BT", "length": 4473, "nlines": 119, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove सरकारनामा filter सरकारनामा\nबातम्या (1) Apply बातम्या filter\n(-) Remove अनुसूचित%20जाती-जमाती filter अनुसूचित%20जाती-जमाती\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nदेवेंद्र%20फडणवीस (1) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nमहादेव%20जानकर (1) Apply महादेव%20जानकर filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nरामदास%20आठवले (1) Apply रामदास%20आठवले filter\nसदाभाऊ%20खोत (1) Apply सदाभाऊ%20खोत filter\nरिपब्लिकन पक्ष कमळच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही- आठवले\nपुणे - आगामी विधानसभा निवडणुकी-मध्ये रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) हा भाजपसोबतच राहील; परंतु आमचा पक्ष कमळच्या चिन्हावर निवडणूक लढणार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/one-country-one-tax-plan-exempts-entrepreneurs-from-lbt-tax-adv-satish-gorde-117844/", "date_download": "2020-02-23T04:19:52Z", "digest": "sha1:OGJO2SGHFYMZ4EDENF7PNTWWODXES2JU", "length": 11173, "nlines": 97, "source_domain": "mpcnews.in", "title": "Bhosari : एक देश, एक कर योजनेमुळे उद्योजकांची एलबीटी करातून मुक्तता - अॅड. सतीश गोरडे - MPCNEWS", "raw_content": "\nBhosari : एक देश, एक कर योजनेमुळे उद्योजकांची एलबीटी करातून मुक्तता – अॅड. सतीश गोरडे\nBhosari : एक देश, एक कर योजनेमुळे उद्योजकांची एलबीटी करातून मुक्तता – अॅड. सतीश गोरडे\nएमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात लहान मोठे हजारो उद्योग आहेत. या उद्योगांना स्थानिक संस्था कर (एलबीटी) हा कर लावण्यात येत होता. मात्र, भाजप सरकारने ‘एक देश एक कर’ या अंतर्गत जीएसटी हा एकच कर लागू केला. त्यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार महेश लांडगे यांनी या करातून उद्योजक, नागरिकांना मुक्त करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे, असे मत अॅड. सतीश गोरडे यांनी व्यक्त केले.\nतत्कालीन आघाडी सरकारने महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून स्थानिक संस्था कर (एलबीटी) आकारण्यास सुरुवात केली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील व्यावसायिक त्रस्त झाले होते. याबाबत व्यावसायिकांनी अनेकदा एलबीटी रद्द करण्याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र, त्यावेळी व्यापार्‍यांना केवळ आश्वासने मिळाली. एलबीटी रद्द झाला नाही. त्यानंतर 2015 साली भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ‘एक देश एक कर’ या संकल्पनेतून जीएसटी ही कर प्रणाली लागू केली. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील व्यावसायिक नागरिकांना भरावा लागणारा एलबीटी हा कर रद्द झाला आहे.\nयाबाबत बोलताना सतीश गोरडे म्हणाले, पिंपरी-चिंचवड हा परिसर औद्योगिक परिसर आहे. 1989 साली पिंपरी न्यायालय स्थापन झाल्यापासून आमची मागणी आहे कि ‘पिंपरी-चिंचवड भागात असलेल्या औद्योगिक परिसर आणि कामगारांच्या वसाहतींमुळे इथे कामगार न्यायालय व्हावे.’ मोठ मोठ्या कंपन्यांपासून अगदी लहान लहान वर्कशॉप देखील इथे आहेत. या भागातील व्यावसायिकांवर सेल टॅक्स, इन्कम टक्स अशा प्रकारचे अनेक कर आकारले जात होते. या कर प्रणालीत सुसूत्रता नव्हती. कर विभागाचे निरीक्षक यायचे. लहान कंपनी चालकांना त्रास देत असत. खोटे गुन्हे दाखल करून ��ोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करत असत.\nभारतीय जनता पार्टीच्या सरकारने संपूर्ण देशात एकच कर असायला हवा, यासाठी जीएसटी हा कर सुरु केला. याचा फायदा पिंपरी-चिंचवड आणि भोसरी परिसरातील सर्व व्यावसायिकांना झाला आहे. आमदार महेश लांडगे यांनी लहान व्यावसायिकांच्या कर प्रणालीच्या अडचणी शासन दरबारी मांडल्या होत्या. त्यातून एकाच प्रकारचा कर असावा अशी भूमिका त्यावेळी त्यांनी घेतली होती. जीएसटी कर प्रणाली लागू केल्यानंतर त्यात वेळोवेळी संशोधन देखील केले जात आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांसह उद्योजकांना देखील फायदा होत आहे. यामुळे या भागातील ‘इन्स्पेक्टर राज’ कमी झाला आहे.\nBJPGSTmla mahesh landagepimpri-chinchwadअॅड. सतीश गोरडेअॅड. सतीश गोराडेआमदार महेश लांडगेइन्स्पेक्टर राज\nPimpri : ‘विश्वासात घेत नसल्याने महायुतीच्या प्रचारापासून आरपीआय अलिप्त’\nPune : पुण्यात तुफान पाऊस; रस्त्यांवर वाहतूक कोंडी\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: भाजपच्या माजी महापौरांची पक्षाच्या बैठकीला दांडी; माजी शहराध्यक्ष भडकले\nPune : स्वच्छ सर्वेक्षणात कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा -माधुरी मिसाळ\nPune: मी भाजपचे आदेश पाळलेत, त्यामुळे मलाच राज्यसभा उमेदवारी मिळेल – संजय काकडे\nPimpri: ‘भाजपच्या ‘त्या’ नगरसेविकांवर गुन्हे दाखल करा’,…\nPimpri : खेचाखेचीनंतर ‘राजदंडाला’ सुरक्षाकवच, भाजपकडून सभाशास्त्राचे नवे…\nPimpri : भाजपची खेळी भाजपवरच उलटली; करायला गेले राज्य सरकारचा निषेध, झाला केंद्र…\nPimpri : स्मार्ट सिटीची जीआएसद्वारे नकाशे सर्वे, ‘ईआरपी’ची 116 कोटींची…\nPimpri: औद्योगिकनगरीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी\nPimpri : आळंदीचा कृष्णा चव्हाण ठरला ‘पिंपरी-चिंचवड श्री 2020’ चा मानकरी\nPune : इतर ठिकाणी सत्कार होतात, आज कौतुक झाले – मुरलीधर मोहोळ\nPune : महापालिकेच्या स्थायी समितीत महिलाराज; भाजपचे 4, राष्ट्रवादी 2 तर, शिवसेना अन्…\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\nPune : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे चोरटे गजाआड; गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%80_%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A5%80", "date_download": "2020-02-23T05:47:46Z", "digest": "sha1:RLVO4FXZP3S6UJU7MAPAGAWBSP76LQAN", "length": 3759, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अ‍ॅडोबी इनकॉपी - विकिपीडिया", "raw_content": "\nमॅक ओएस एक्स, विंडोज\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑक्टोबर २०१८ रोजी १५:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/nirav-modis-watch-will-be-auctioned/", "date_download": "2020-02-23T03:55:53Z", "digest": "sha1:GQCYDAC4CDBT46JUP2UVVYUCNWO4YSKL", "length": 9173, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नीरव मोदी यांच्या घड्याळाचा होणार लिलाव - Dainik Prabhat", "raw_content": "\nनीरव मोदी यांच्या घड्याळाचा होणार लिलाव\nनवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणूक प्रकरणातील फरार व्यापारी नीरव मोदी यांच्या जप्त केलेल्या महागड्या घड्याळे, हँडबॅग्ज, कार आणि कलाकृतींचा लिलाव करण्यात येणार आहे. सैफरनआर्ट हा लिलाव करेल.\nअंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लिलावाची जबाबदारी सैफरनआर्ट यांचेकडे सोपवली आहे. पहिला लिलाव 27 फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार असून दुसरा लिलाव 3-4 मार्च रोजी ऑनलाईन केला जाईल. लिलावामध्ये अमृता शेरगिल यांची 1935 ची पेंटिंग, एम.एफ. हुसेनची ‘महाभारत’ ऑइल पेटिंग, व्ही. गायतोंडे यांची 1972 ची पेंटिंग आणि मनजित बावांची ‘कृष्णा’ पेंटिंग लिलावात सामील असेल.\nशेरगिल आणि हुसेन यांच्या पेटींगची किंमत अंदाजे 12 ते 18 कोटी रुपये आहे, तर गायतोंडे यांच्या पेंटिंगची किंमत सात ते नऊ कोटी आणि बावाच्या पेटींगची किंमत तीन ते पाच कोटी आहे. या व्यतिरिक्त 80 हून अधिक ब्रांडेड हँडबॅग देखील असतील.\nसैफरनआर्टचे सहसंस्थापक दिनेश वझरानी यांनी सांगितले की, लिलावात जगातील सर्वात जास्त लक्झरी घड्याळांपैकी एक असलेल्या एजर-ला-कॉटच्या घड्याळांचा समावेश आहे.\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nबचत गटांना बाजारपेठा मिळवून देण्यात शासनाचा पुढाकार – ग्रामविकास मंत्री\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nजून अखेरीपर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार\nपुणे-नाशिक महामार्गावरील कोंडी सुटण्याची चिन्हे\nमंगळवारी भाजपच्या वतीने धरणे\nसफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना समान धोरण\nदयानंद ढोमे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान\nशहरातील रस्त्यावरील खड्डे पॅचिंगच्या कामात घोटाळा\nआवक घटल्याने मासळी तेजीत\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nआजचे भविष्य (शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२०)\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप ‘या’ मुद्द्यांवरून करू शकतं शिवसेनेची कोंडी\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nतारखांच्या घोळामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Seiffen+Erzgeb+de.php", "date_download": "2020-02-23T04:02:02Z", "digest": "sha1:Z65ENPA7T6DLOEC52FNOI3UFGA3LJFED", "length": 3466, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Seiffen Erzgeb", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Seiffen Erzgeb\nआधी जोडलेला 037362 हा क्रमांक Seiffen Erzgeb क्षेत्र कोड आहे व Seiffen Erzgeb जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Seiffen Erzgebमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Seiffen Erzgebमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 37362 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनSeiffen Erzgebमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 37362 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 37362 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/reliance-jio-phone/videos", "date_download": "2020-02-23T04:38:01Z", "digest": "sha1:RFLPD24OOJLV35JVT2JBDLNLFGAT2ZUF", "length": 13508, "nlines": 256, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "reliance jio phone Videos: Latest reliance jio phone Videos, Popular reliance jio phone Video Clips | Maharashtra Times", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिव���चा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\nमेष: धनलाभाचे प्रमाण वाढेल; वाचा राशीभविष्य\nउद्यापासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन\nसंत गाडगे महाराज जयंती; आजचे मराठी पंचांग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/09/India-A-beats-south-africa-A.html", "date_download": "2020-02-23T04:32:40Z", "digest": "sha1:A3ZLMO4UHJVUZ5CSZII2RTMXAA4HX6WL", "length": 5713, "nlines": 63, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "भारत ‘अ’ संघाची दक्षिण आफ्रिकेवर मात", "raw_content": "\nभारत ‘अ’ संघाची दक्षिण आफ्रिकेवर मात\nवेब टीम : तिरुवनंतपुरम\nश्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत अ संघाने अखेरच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघावर ३६ धावांनी मात करत भारत अ संघाने मालिकेत ४-१ ने बाजी मारली आहे.\nभारताच्या २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आप्रिकेचा संघ अवघ्या १६८ धावांवर गारद झाला.\nप्रत्युत्तरादाखल आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. शार्दुल ठाकूरने मलानला कर्णधार श्रेयस अय्यरच्या जागी झेल द्यायला भाग पाडलं. मात्र रेझा हेंड्रीग्जने मधल्या फळीतल्या फलंदाजांना सोबत घेऊन आफ्रिकेचा डाव सावरला. हेंड्रिग्जने ५९ धावा केल्या.\nमात्र तळातल्या फलंदाजांनी एकामागोमाग एक विकेट फेकत भारताला सामना बहाल केला. अखेरीस ३६ धावांनी सामन्यात बाजी मारत भारताने मालिका ४-१ ने जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत २०४ धावांपर्यंत मजल मारली होती. अखेरच्या सामन्यातही पावसाने आणलेल्या व्यत्ययामुळे सामना २० षटकांचा खेळवण्यात आला.\nसलामीवीर शिखर धवन आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन यांनी आक्रमक अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. शिखर धवनने सलग दुसर्‍या सामन्यात अर्धशतक झळकावले. आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेताना शिखरने ३६ चेंडूत ५१ धावा केल्या. या खेळीत ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.\nदुसरीकडे संजू सॅमसननेही आफ्रिकेच्या गोलंदाजांची पिसे काढली. चौकार-षटकारांची आतिषबाजी करत सॅमसनने ९१ धावा फटकावल्या. या खेळीत सॅमसनने ६ चौकार आणि ७ षटकार लागवले. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल जोडीने भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला.\nआफ्रिकेकडून रेझा हेंड्रीग्जने २ तर लिंडेने २ बळी घेतले. भारताकडून शार्दुल ठाकूरने ३, वॉशिंग्टन सुंदरने २ तर इशान पोरेल, तुषार देशपांडे, राहुल चहर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/campuskatta-news/navratri-2017-college-campus-dandiya-1555954/", "date_download": "2020-02-23T05:21:14Z", "digest": "sha1:V7A2GIAMNNW7NWQEHD4UNPJGWQDFEKTT", "length": 15707, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "navratri 2017 college campus dandiya | या नवनवलनयनोत्सवा.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nकाहींनी कपडे खरेदी न करता घरात कपाटात पडून असलेल्या कपडय़ांचे ‘फ्यूजन’ साधले आहे.\nनवरात्रीचा उत्सव नवलाईचा. रोज नव्याने अवतरणारा. वेशभूषा, रंगभूषा आणि दागिन्यांनी सजून तरुणाई जणू नयनोत्सवच साजरा करीत असते. विविध महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये सध्या ‘गरबा’ आणि ‘दांडिया नाइट’ होत आहेत. गरब्यातील विशेष आकर��षण म्हणजे कपडे. भारतीय संस्कृतीचा नव्याने आविष्कार नृत्यातून करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही महिन्यांपासून धडे घेण्यास सुरुवात केली होती आणि आता काही जण कपडय़ांची तयारी करीत आहेत.\n‘संकल्पनांवर आधारित ‘गरबा नाइट’ महाविद्यालयांमध्ये आहेत. अनेकांचा पेहराव त्याच ढंगाचा असतो. काहींनी कपडे खरेदी न करता घरात कपाटात पडून असलेल्या कपडय़ांचे ‘फ्यूजन’ साधले आहे. यातून वेगळं दिसणं हा उद्देश साधला गेलाय’. ‘अप्रा’च्या स्टाइल डिझायनर संस्थेच्या प्राजक्ता आणि अश्विनी सांगतात. भरजरी घागरा वर्षांतून एकदाच परिधान केला जातो. यासाठी साडी हा उत्तम पर्याय असतो, असे प्राजक्ता म्हणाल्या. जुनंच आहे, पण नव्याने दिसण्याचा प्रयत्न असेल तर काठापदराची साडी घागरा म्हणून नेसता येते. त्यावर भरजरी जामेवार कापडाचा दुपट्टा, याशिवाय साडीच्या घागऱ्यावर पूर्ण लांबीचे जॅकेटही उत्तम पर्याय असेल. गरबा मराठी असतो. ही संकल्पना त्यात आताशा रूढ झाली आहे. पाश्चिमात्य गरबा कपडय़ांमधून दिसतो. जीन्स आणि केडिया स्वरूपाचा टॉप नजाकतदार पर्याय आहे. यात तरुण आणि तरुणींसाठी पर्याय आहेत. मुलांसाठी जॅकेट उपलब्ध आहेत. मराठी गरब्यात दागिन्यांचा आविष्कार तितकाच महत्त्वाचा आहे. यात केवळ जाडदार ठुशी घालण्याचा पर्याय मुलींसाठी आहे, असे अश्विनी यांनी सांगितले. वेगळं दिसणं आहेच, पण त्यासोबत आत्मविश्वासही मिळतो, असेही त्या म्हणाल्या.\nकेशरचना हा तितकाच महत्त्वाचा घटक आहे. केसांची बांधणी आणि त्यांना व्यक्तिमत्त्वानुसार आकार दिल्यास उठावदार व्यक्तिमत्त्व दिसेल. केशरचनाकार वा ब्युटी पार्लर नवरात्रीच्या काळात ‘गरबा लुक’साठी सवलती देतात. त्यामुळे जर शक्य असल्यास अशा सवलतींचा फायदा घेता येईल.\nउठावदार दिसण्यातच सर्व काही सामावलेले नाही. नृत्य हा त्याचा अविभाज्य भाग आहे. दांडियाच्या आणि रास गरब्याचे पदलालित्य शिकून घेणे आवश्यक आहे. ते जमल्यास अनेकांना त्याची भुरळ पडेल. गरबा नृत्य शिकवण्या सध्या सुरू आहेत. यातील पदलालित्य शिकण्यासाठी सध्या ‘यूटय़ूब’सारखा अन्य दुसरा पर्याय नाही. बदलत्या संगीतानुसार नृत्याच्या अदा बदलल्यास त्यात दर वेळी नावीन्य तयार करता येईल.\nमुंबई विद्यापीठ पत्रकारिता विभाग, कलिना\nमहाविद्यालयात गरबा नाही, पण बाहेरील आयोजनात सहभागी होण्याचा वि���ार आहे. तिथे मित्र-मैत्रिणी असतीलच. नृत्याचे धडे घेतलेच आहेत. पहिल्यांदाच गरबा आयोजनात जात असल्याने उत्साह आहे. मराठी गरब्याला साजेल अशा पेहरावावर भर आहे.\n– निशा चव्हाण, रुपारेल महाविद्यालय.\nतांत्रिक महाविद्यालयात शिकत असल्याने गरब्यात सहभागी झाले नाही. यंदा मात्र काही तरी नवीन करण्याचा इरादा आहे. घरातील जुन्याच कपडय़ांमधून वेशभूषा तयार करायचा विचार आहे.\n– भारती मोरे, विद्यालंकार महाविद्यालय.\nपत्रकारिता विभागात दर वर्षीच गरब्याची धूम असते. मात्र गरब्यापेक्षा कोजागरी पौर्णिमा आम्ही मोठय़ा स्वरूपात साजरी करीत असल्याने त्यासाठीच्या तयारीला मी लागली आहे. यासाठी पारंपरिकतेवर माझा भर असून साडीला प्रथम प्राधान्य आहे.\n– प्राची सोनवणे, मुंबई विद्यापीठ\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 भाजपची वाटचाल सुप्त घराणेशाहीकडे\n3 राजकारणी, उद्योगपती व बाबांच्या युतीने देशाचा सत्यानाश\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/90322-take-care-while-summer-90322/", "date_download": "2020-02-23T05:01:00Z", "digest": "sha1:7CZEH2YC2M6YF2R6YTFFIXMYL7GJLJFY", "length": 14808, "nlines": 112, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : उन्हाळा आला...आता आरोग्य सांभाळा - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : उन्हाळा आला…आता आरोग्य सांभाळा\nPimpri : उन्हाळा आला…आता आरोग्य सांभाळा\nएमपीसी न्यूज- उन्हाळा म्हंटल की प्रचंड उकाडा, अंगावर येणारा घाम, आणि घशाला लागलेली कोरड. मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे. हळू हळू उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. उन्हाळ्यात विविध प्रकारचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच आरोग्य स्वतःच जपलं पाहिजे.विशेषतः उन्हाळ्यात लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात प्रामुख्याने त्वचाविकार तसेच उष्मघात होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायाबरोबरच काही दक्षता घेणेही तितकेच जरुरीचे असते.\nया ऋतूत चेहेरा काळा पडणे, चेहरा तेलकट होणे, त्वचा कोरडी पडणे अशा अनेक समस्या निर्माण होतात.या समस्येपासून सुटका होण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. उन्हाळ्यात खूप घाम येत असल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. शरीरात पाण्याची पातळी कमी झाली कि, त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. यासाठी भरपूर पाणी प्यायले पाहिजे. उन्हापासून आपल्या आरोग्याचे, आपल्या त्वचेचे संरक्षण कसे करता येईल त्यावर आपण एक नजर टाकूया\n॰ भरपूर पाणी प्या,बाहेर जाताना पाण्याची बाटली जवळ बाळगा\n॰ उन्हात फिरताना स्कार्फ, कॅप, रुमाल, गॉगल, सनकोटचा वापर करा\n॰ बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लोशन लावा\n॰ सुती व सैल कपडे घाला\n॰ कलिंगड, द्राक्ष, टरबूज, खरबूज यांसारख्या नैसर्गिकरित्या थंडावा देणाऱ्या फळांचे सेवन करा\n॰ घरगुती लिंबू पाणी, कोकम सरबत, नारळ पाणी प्या.\n● हे करू नये…\n॰ प्रखर उन्हाळ्यावेळी मुलांना बाहेर जाऊ देऊ नका\n॰ दुपारी १२ ते ३ ३० या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळा\n॰ उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नका\n॰ उघड्यावरील बर्फ, शीतपेय आणि उसाचा रस पिऊ नका\n● उघड्यावरील बर्फापासून सावधान\nउन्हाळा सुरू झाल्यावर आपसूकच शीतपेयाची मागणी वाढते. उसाचा रस, बर्फाचे गोळे, फळांचे रस, लस्सी, ताक अशी शीतपेय पिण्याकडे नागरिकांचा ओढा असतो.विशेषकरून लहान मुलांना बर्फाच्या गोळ्याचे फार आकर्षण असते. मात्र या शीतपेयात टाकण्यात येणाऱ्या बर्फाचा दर्जा काय आहे याचा तुम्ही कधी विचार केल्या का अधिकतर रोग हे या दूषित पाण्यामुळेच होत असतात. बाहेरील पेयात वापरल्या जाणाऱ्या या बर्फामुळे उलट्या, कावीळ, अतिसार,अन्नातून विषबाधा होऊ शकते त्यामुळे बाहेरील बर्फ घातलेली गारेगार शीतपेय टाळावी असा सल्ला बालरोगतज्ञ् डॉ. बागेश्री देवकर यांनी दिला आहे.\n● लहान मुलांची काळजी कशी घ्याल\nउन्हापासून बचाव करण्यासाठी विशेषतः लहान मुलांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनी सुद्धा जागृत असले पाहिजे.\n॰ सहा महिन्याचा मुलांना बाहेर नेण्यापूर्वी साधारण १५ ते २० मिनिटे अगोदर त्यांचा त्वचेला सनस्क्रीन लोशनSPF15 लावावे.\n॰ बाहेर पडताना टोपी, फिक्या रंगाचे गळाबंद सैलसर कपडे घालावेत.\n॰ सहा महिन्याचा बालकांना शक्यतो सूर्यप्रकाशाच्या संपर्कात अणु नये.\n॰ डिहायड्रेशन होऊ नये म्हणून दर १० ते ३० मिनिटांमध्ये मुलांना पाणी देत रहावे.\n॰ हेपेटायटिस ए, कांजण्या,टायफॉईडची लस दिली नसल्यास द्यावी.\n॰ डायपरचा वापर कमी करा\n॰ बाहेरचे पदार्थ टाळा\n● उन्हाळ्यात अनेक विकार व आजार उद्भवतात जाणून घेऊयात हे आजार व त्यावरील उपायांवर\n१ मूत्रमार्गाचे विकार- उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने लघवीचे प्रमाण कमी होते. लघवी होताना जळजळ होते. मूत्रामध्ये जंतुसंसर्गही होऊ शकतो.\nउपाय- यावर भरपूर पाणी पीत राहणे हाच उपाय असतो. पण मूत्रमार्गाचे किंवा मूत्रपिंडाचे खडे झाले असल्यास, वैद्यकीय तपासणी करून योग्य तो उपचार करावा लागतो.\n२ पोटाचे विकार – उन्हाळ्यातल्या उष्णतेमुळे आतड्यातील पाण्याच्या प्रमाणात होणाऱ्या बदलामुळे अनेकांना उलट्या-जुलाबाचा त्रास होतो.तसेच उघड्यावरील अन्नपदार्थामुळेही पोटाच्या तक्रारी वाढतात.\nउपाय- यासाठी उन्हाळ्यात उकळून पाणी प्यावे तसेच उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.\nउन्हात फिरल्याने किंवा काम केल्याने जर थकवा येत असेल किंवा ताप आला असेल तर ती उष्मघाताची प्रारंभिक लक्षणे होय. उष्माघात झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.\nउपाय- अशी लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीस तातडीने अंघोळ घालावी. त्या रुग्णांचा कपाळावर थंड पाण्याच्या कापडी पट्ट्या ठेवाव्यात, आइस पॅक लावावे कारण वाढलेले शारीरिक तापमान खाली आणणे अत्यंत गरजेचे आहे.\nतोंडाला कोरड पडणे, निस्तेज त्वचा,डोळे, डोकेदुखी\nउपाय- भरपूर पाणी प्या,पुरेसा आहार घ्या आणि औषधोपचार करा.\n● उन्हाळी आजारात धुळीची भर\nसध्या शहरात ठीकठिकाणी विविध विकास कामे सुरु असल्याने धुळीच��� लोट निर्माण होत आहेत. या धूलिकणांमुळे डोळे, घास या संबंधीतल्या आजारांना निमंत्रण मिळाले आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क किंवा ओल्या रुमालाचा तोंडावर बांधण्यासाठी वापर करावा.\nउन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशात महानगरपालिकेने आपल्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व उद्यानाची वेळ सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 4 ते 8 आहे. मात्र उन्हाळ्याचा वेळेत दुपारी 11 ते 4 या वेळेतही उद्यान खुले ठेवावे. जेणेकरून जेष्ठ नागरिक, कामगार यांना उष्णघाताचा त्रास झाल्यास विश्रांतीसाठी उद्यानात थांबता येईल. त्याचप्रमाणे शहरात अर्बन स्ट्रीट अंतर्गत जो उपक्रम राबविण्यात येत आहे तो सर्व ठिकाणी राबवावा जेणेकरून लोकांना सावलीत बसण्याची सुविधा मिळेल.\nPimpri : रस्त्यावर धूळ खात पडलेल्या वाहनांवर होणार कारवाई\nBhosari : …तर औद्योगिक क्षेत्रातीलल अपघात कमी होतील\nPune : पुणेकर आज अनुभवतायेत ऊन-पावसाचा खेळ\nPune : शहरवासियांनी अनुभवला यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस\nPune : 50 हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक लेखा परीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/safar-khadyagranthanchi/", "date_download": "2020-02-23T05:11:07Z", "digest": "sha1:WKQYXNMMYQ2AATUGY7QEGDPHD4BRK5NX", "length": 14437, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सफर खाद्यग्रंथांची – | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nपाककलेच्या विविध पुस्तकांचा विचार केल्यावर ती पुस्तकं कशी लिहावीत या पुस्तकांचा आढावा घेणं आवश्यक ठरते.\nक काळ असा होता की, बाहेर म्हणजे रेस्टॉरंटमध्ये खाणे म्हणजे जातभ्रष्ट होणं होतं\nपॉकेटबुक्सपासून ते कॉफी टेबलबुक्सपर्यंत भलीमोठी, वेगवेगळ्या आकाराची पुस्तकं मनात भरतात.\nदर बार��� कोसांवर भाषा, भेस आणि भूस बदलते.\nखाद्य संस्मरणे लिहिणारा लेखकवर्ग समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील आहे.\nनिसर्गोपचार आणि आहारतज्ज्ञांची पाककृती सांगणारी पुस्तके.\nअमेरिकेत पाककृतींविषयक जाहिरातींचा एक नावीन्यपूर्ण प्रयोग १९२१ मध्ये चालू झाला\nदुसऱ्या महायुद्धाची चाहूल लागताच अन्न तुटवडय़ावर मात करण्यासाठी युरोपीय राष्ट्रांनी कंबर कसली.\nमध्ययुगीन काळातील राजा-महाराजांनी लिहिलेली पाककलेची हस्तलिखिते फक्त त्यांच्या आनंदासाठी होती.\nखाणाऱ्याला अचंबित करणे हे श्रीमंतांच्या खाद्यसंस्कृतीचे वैशिष्टय़ असावे.\nपाककृती साहित्यात पुस्तकांचं योगदान काय, त्याचा हा आढावा..\nसर्वसामान्यांचे खाद्यविश्व जसजसे विस्तारू लागले तेव्हाच विविध प्रकारच्या मेनूंची तोंडओळख झाली.\nआधुनिक काळातील पाककलेच्या पुस्तकांमागील प्रेरणा ही पाश्चिमात्य पुस्तके होती हे आपण पाहिले आहे.\nशास्त्र नि कलेचा सर्वंकष अभ्यास\nलक्ष्मीबाई वैद्य लिखित ‘पाकसिद्धी’ या पुस्तकाची १९६९ मध्ये पहिली आवृत्ती निघाली.\nखाद्यसंस्कृतीच्या दस्तऐवजीकरण करण्यात राजघराण्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.\nशिक्षित व आर्थिकदृष्टय़ा संपन्न ज्ञातींनी आपला खाद्येतिहास प्रथम लिखित स्वरूपात मांडलेला दिसतो.\nपारसी समाज आनंदी आणि चांगल्या पदार्थाचा मनापासून आस्वाद घेणारा.\nलक्ष्मीबाई धुरंधर लिखित ‘गृहिणी-मित्र अथवा एक हजार पाकक्रिया’ हे ते १९१० मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक.\nएकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस या पुस्तकांनी रुळवलेली वाट चोखाळत स्त्रिया पाककलेची पुस्तकं लिहू लागल्या.\nकाय खायचे आणि कसे\nआपण सर्वानीच केव्हाना केव्हा इंग्रज राजवटीचे काय परिणाम झाले या प्रश्नाचे उत्तर दिलेले असते. त्या\nनिमतनामा ते नुस्का ए शहाजहानी\n‘नुस्का ए शहाजहानी’ हे फारसी भाषेतील हस्तलिखित शहाजहानच्या काळातील आहे.\n‘सूपशास्त्र’ या पुस्तकाचे महत्त्व ते मराठीत प्रकाशित झालेले पहिले पाककलेचे पुस्तक एवढेच नाही.\nभोजनकुतूहलात एकापेक्षा एक सरस आणि सुरस पाककृतींचा खजिना आपल्याला सापडतो.\nपाककृतीची आणि खाद्यसंस्कृतीची परंपरा यांचं खरं म्हणजे अतूट नातं आहे.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग��नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/gaatha-shastranchi-news/hal-dhruv-utility-helicopter-1801919/", "date_download": "2020-02-23T05:10:45Z", "digest": "sha1:M62QIJP2FS7DPPUOOK4NAC7RSR6ZL4TV", "length": 15588, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "HAL Dhruv Utility helicopter | ध्रुव हेलिकॉप्टर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nभारतात १९७० च्या दशकाच्या अखेरीस स्वत:चे हेलिकॉप्टर विकसित करण्याचा विचार जोर धरू लागला.\nबंगळूरुस्थित हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) विकसित केलेल्या विमानांपेक्षा ध्रुव या हेलिकॉप्टरला अधिक यश मिळाले आहे. आज हे हेलिकॉप्टर भारतीय सेनादलांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वापरले जात आहेच, तसेच नेपाळ, इस्रायल, इक्वेडोर, मॉरिशस, मालदीव या देशांनी ते विकत घेतले आहे. त्याशिवाय अन्य काही देशांकडून ध्रुवला मागणी येत आहे.\nभारतात १९७० च्या दशकाच्या अखेरीस स्वत:चे हेलिकॉप्टर विकसित करण्याचा विचार जोर धरू लागला आणि १९८४ साली एचएएलकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. हा प्रकल्प अ‍ॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर (एएलएच) नावाने ओळखला जात होत��. वजनाला तुलनेने हलके, म्हणजे साधारण ५ ते ५.५ टन वजनाचे, विविध वातावरणांत वापरता येण्याजोगे, सैनिकांची आणि सामानाची वाहतूक करू शकणारे (युटिलिटी) हेलिकॉप्टर विकसित करण्याचा उद्देश होता. एचएएलने जर्मनीच्या एमबीबी या एरोस्पेस कंपनीच्या सहकार्याने हे काम सुरू केले. या हेलिकॉप्टरच्या पहिल्या प्रारूपाचे यशस्वी उड्डाण १९९२ साली झाले. मात्र भारताने र्सवकष अणुचाचणीबंदी कराराला (सीटीबीटी) केलेला विरोध आणि १९९८ साली पोखरण येथे केलेल्या दुसऱ्या अणुस्फोटांनंतर आलेले र्निबध, सेनादलांनी हेलिकॉप्टरच्या रचनेबाबतचे वेळोवेळी बदललेले निकष, निधीची कमतरता आदी कारणांमुळे हेलिकॉप्टरच्या पुढील विकासाला विलंब झाला. सुरुवातीला या हेलिकॉप्टरसाठी रोल्स-रॉइस आणि हनीवेल या कंपन्यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या एलएचटेक या कंपनीची टी-८००ही इंजिने वापरली जाणार होती. पण र्निबधांनंतर ती मिळणे कठीण झाले. त्यामुळे नंतर फ्रेंच टबरेमेका कंपनीची टीएम-३३३ २-बी-२ ही टबरेशाफ्ट इंजिने मिळवण्यात आली. त्यावर आधारित हेलिकॉप्टरची रचना करण्यात आली.\nध्रुव हेलिकॉप्टर २००२ साली भारतीय सेनादलांत दाखल झाले. भूदल, नौदल, हवाईदलासह, तटरक्षक दल (कोस्ट गार्ड) आणि सीमा सुरक्षा दलानेही (बीएसएफ) ध्रुव हेलिकॉप्टर स्वीकारली. मात्र लष्कराला त्याबाबत काही अडचणी होत्या. हिमालयाच्या उत्तुंग पर्वतराजींमध्ये आणि सियाचीन हिमनदी क्षेत्रात वापरण्यासाठी लष्कराला समुद्रसपाटीपासून ६५०० मीटर उंचीवर कामकरू शकणारे हेलिकॉप्टर हवे होते. ध्रुवच्या मार्क-१ आणि मार्क-२ या आवृत्ती त्यासाठी सक्षम नव्हत्या. त्यानंतर टीएम-३३३ इंजिनाची शक्ती नावाची सुधारित आवृत्ती वापरून ध्रुवची मार्क-३ ही आवृत्ती तयार करण्यात आली. या आवृत्तीने सियाचीनमध्ये ८४०० मीटर उंचीवर उड्डाण केले आणि लष्कराने ध्रुव स्वीकारले.\nध्रुवच्या मार्क-१, मार्क-२ आणि मार्क-३ या आवृत्ती प्रामुख्याने सैन्य आणि सामान व शस्त्रांच्या वाहतुकीसाठी, जखमी सैनिकांना रुग्णालयात नेण्यासाठी, शोध आणि बचाव कार्यासाठी वापरल्या जातात. त्यांच्यावर माफक प्रमाणात शस्त्रे बसवता येतात. ध्रुवची मार्क-४ ही आवृत्ती लढाऊ हेलिकॉप्टर म्हणून विकसित केली आहे. तिला रुद्र असे नाव आहे. त्यावर २० मिमी व्यासाची कॅनन, ७० मिमी व्यासाची रॉकेट्स आणि ��्षेपणास्त्रे बसवता येतात. ध्रुवचे साधारण ९० टक्के भाग स्वदेशी असून त्यात कार्बन आणि केवलार फायबर, कॉम्पोझिट मटेरिअल आदींचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला आहे. त्याने ते हलके आणि टिकाऊ बनले आहे. हेलिकॉप्टरमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, रडार, वैमानिकाच्या हेल्मेटच्या काचेवर लक्ष्याची माहिती दिसून त्यावर नेम धरण्याची सुविधा (हेल्मेट पॉइंटिंग सिस्टीम) आदी प्रणाली बसवल्या आहेत. ध्रुवची मार्क-३ आवृत्ती ताशी कमाल २९२ किमी वेगाने ६३० किमीपर्यंत प्रवास करू शकते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 तेजस लढाऊ विमान\n2 एचएफ -२४ मरुत आणि अजित विमाने\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/navpradnyeche-tantradnyan/", "date_download": "2020-02-23T05:20:13Z", "digest": "sha1:2HL5ISE56JEKUCEOLAOVWA5OIB2RTJWT", "length": 16015, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi Articles | Navpradnyeche Tantradnyan | Agralekh | Editorial articles | Loksatta | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हव��\nज्ञानाचीच शस्त्रे यत्ने करू\nलेखमालेच्या या शेवटच्या लेखात आतापर्यंत इथे चर्चिलेल्या सर्व महत्त्वाच्या विषयांची थोडक्यात उजळणी करू या..\nजुनीच गोष्ट नव्या पद्धतीने करण्यापेक्षा एखादे नवीनच उत्पादन किंवा बाजारपेठ शोधणे, हे झाले डिजिटल रिइमॅजिनेशन.\nनव्या तंत्रज्ञानयुगात निरनिराळ्या वयोगटांच्या वाटय़ास येणाऱ्या आव्हानांना यशस्वीपणे कसे सामोरे जाता येईल\nसध्याच्या रोबोटिक ऑटोमेशन, यांत्रिकीकरण याबद्दल काही ठळक गोष्टी प्रामुख्याने समोर येताहेत.\nनव्या जगातील नवे जीवन..\nमागील लेखात आपण भविष्यातील विश्व कसे असू शकेल, याबद्दल आढावा घेतला. तिथपासून पुढे उर्वरित काही शक्यतांचा विचार आजच्या लेखात करू या..\nजग अधिक सुंदर, समाधानी आणि परिपूर्ण करण्यासाठी आजच्या तंत्रज्ञानाची पुढची पायरी गाठली जाईल..\nअगदी अश्मयुग असो वा सध्याचे डिजिटल युग; यशस्वी होण्याची मूलभूत तत्त्वे फारशी बदललेली नाहीत..\nसायबर-फिजिकल विश्वाचा निर्माता होण्यापर्यंतचा मानवाचा प्रवास त्याने लावलेल्या शोधांनी कसा घडत गेला\nभारत जर अमेरिकेच्या काही अंश खर्चात स्वबळावर अंतराळात गरुडझेप घेऊ शकतो, तिथे असल्या प्रश्नांची काय ती मजल\nउदयोन्मुख तंत्रज्ञानाचे हे काही आविष्कार नजीकच्या काळात मानवी जीवन अधिक सुसह्य़ करू शकतील.\nउदयोन्मुख तंत्रज्ञानाची ओळख करून घेताना- मानवी मेंदू आणि तंत्रज्ञान यांच्यातील सांधेजोडणीच्या प्रयत्नांविषयी..\n‘इमर्जिग टेक्नोलॉजिस्’ म्हणजेच उदयोन्मुख तंत्रज्ञान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विषयाची चर्चा पुढील काही लेखांत सविस्तरपणे करू या.\nनव्या डिजिटल दुनियेने अनेक संधी निर्माण केल्या आहेतच; पण नकारात्मक गैरवापरांना आळा कसा घालायचा\nड्रोन्सच्या तंत्रज्ञानाबद्दल आणि त्यातून निर्माण झालेल्या अनेकविध शक्यतांबद्दल..\nआजच्या लेखात ‘ऑगमेण्टेड रिआलिटी / व्हर्च्युअल रिआलिटी’ (एआर/व्हीआर) याबद्दल थोडक्यात जाणून घेत.\nसध्याचे कुठलेही डिजिटल तंत्रज्ञान हे दोन प्रमुख गोष्टींमध्ये विभागलेले असते.\nकृत्रिम बुद्धिमत्ता, वस्तुजाल, विदा-विश्लेषण यांच्याबद्दल जाणून घेतल्यानंतर ‘क्लाऊड’ तंत्रज्ञानाच्या अवाढव्य पसाऱ्याची सविस्तर ओळख करून घ्यायला हवीच..\nविदा, प्रज्ञा आणि कृती\nविदा-विश्लेषणाचे प्रकार पाहिल्यानंतर विश्लेषण प्रक्रियेतील काही महत्त्वाच्या संकल्पना पाहणे आवश्यक आहे..\nविदा-विश्लेषण वैयक्तिक स्तरावर कसे अमलात आणता येईल, हे पाहण्याआधी विदाकेंद्री निर्णयप्रक्रियेची काही यशस्वी उदाहरणे जाणून घ्यायला हवीत..\nविदा-विश्लेषण किंवा डेटा अ‍ॅनालिटिक्सची ओळख करून घेण्यापूर्वी, विदा-आधारित निर्णयप्रक्रिया म्हणजे काय, ती कशासाठी हवी, हे पाहणे गरजेचे आहे. उपयोग कळल्यावर ही विश्लेषणप्रक्रिया आवश्यकच वाटेल..\nडेटा अ‍ॅनालिटिक्स किंवा विदा-विश्लेषण हा आजच्या काळातील ‘निर्णय-प्रक्रिये’चा अविभाज्य भाग ठरतो आहे..\nवस्तुजाल किंवा ‘आयओटी’ आजही वापरले जाते आहे\nलोकसभा निकालानंतर जवळपास पावणेदोन महिन्यांनी अखेर नेतृत्वबदल करण्यात आला.\nमाहितीची देवाणघेवाण, म्हणजे उपकरण सतत स्वत:बद्दल नोंदी (रीडिंग) पुरविते आहे.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/alday-am-p37109249", "date_download": "2020-02-23T05:57:29Z", "digest": "sha1:GOLFIZGTCLRRCXFOPFNKCUKL3JHBPZQH", "length": 17910, "nlines": 315, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Alday Am in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Alday Am upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n4 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n4 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nAlday Am के प्रकार चुनें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n4 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय\nAlday Am खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें परागज ज्वर (एलर्जिक राइनाइटिस) ब्रोंकाइटिस (श्वसनीशोथ) एलर्जी खांसी कफ (बलगम)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Alday Am घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Alday Amचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Alday Amचा वापर सुरक्षित आहे काय\nAlday Amचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nAlday Amचा यकृतावरील परिणाम काय आहे\nAlday Amचा हृदयावरील परिणाम काय आहे\nAlday Am खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Alday Am घेऊ नये -\nAlday Am हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nते सुरक्षित आहे का\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nआहार आणि Alday Am दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोल आणि Alday Am दरम्यान अभिक्रिया\nAlday Am के लिए सारे विकल्प देखें\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Alday Am घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Alday Am याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Alday Am च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Alday Am चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-न��वडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Alday Am चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/category/lekh/page/50/", "date_download": "2020-02-23T04:34:29Z", "digest": "sha1:U4JIKJCMVWXACKN3NKV2BFKI64KRD4YQ", "length": 15938, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "लेख | Navprabha | Page 50", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nकाश्मीर प्रश्‍न मोदीच सोडवू शकतात ः मेहबुबा\nचिनार डायरीज् – परेश वासुदेव प्रभू पंडित नेहरूंपासून डॉ. मनमोहन सिंगांपर्यंत सर्वांसाठी काश्मीर प्रश्‍न हे एक आव्हानच होते, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही ते आहे, परंतु मोदी ही एक अशी व्यक्ती आहे जी हा प्रश्‍न सोडवू शकली नाही तर भविष्यात कोणालाही ते जमणार नाही. मोदींना काश्मीर प्रश्‍न सोडवता आला तर केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण भारतीय उपखंडाला ते मोठे योगदान ...\tRead More »\nसंवाद साधा, प्रश्‍न सुटतील\nचिनार डायरीज् – परेश वासुदेव प्रभू ‘‘अल्ला हू अकबर ऽऽ’’ कुठल्याशा मशिदीमधून अजानचे सूर ऐकू येतात. मी घड्याळात पाहतो तर पहाटेचे साडेतीन वाजलेत. काही मिनिटांत अनेक मशिदींवरील लाऊडस्पीकरवर बा��ग उठते आणि बघता बघता एका कल्लोळात या सगळ्याचे रुपांतर होते. आपण श्रीनगरमध्ये आहोत याची जाणीव प्रकर्षाने होते. समोर दल सरोवराचाच एक भाग दिसतोय. ओळीने हाऊसबोटी उभ्या आहेत. उत्तरेत पाच वाजताच उजाडत ...\tRead More »\nकाश्मीर राखतोय एक मराठी ‘सिंघम’\nचिनार डायरीज – परेश प्रभू धुमसत्या काश्मीरचा केंद्रबिंदू आहे दक्षिण काश्मीर. राज्याच्या एकूण २२ जिल्ह्यांपैकी काश्मीर खोर्‍यात जे दहा जिल्हे आहेत, त्यातील दक्षिण काश्मीरमधील तीन जिल्ह्यांत दहशतवादाचे थैमान सुरू आहे. हे जिल्हे आहेत, अनंतनाग, पुलवामा आणि शोपियॉं. दहशतवाद्यांच्या या बालेकिल्ल्यात एक मराठी ‘सिंघम’ त्याविरुद्ध लढतो आहे. या तरुण तडङ्गदार अधिकार्‍याचे नाव आहे श्रीधर पाटील. हा शाहुवाडी-कोल्हापूरचा गडी सर्वांत दहशतवादग्रस्त कुलगामचा ...\tRead More »\nचिनार डायरीज् – परेश वासुदेव प्रभू धुमसते, धगधगते काश्मीर, सुरक्षा दलांवर बेफाम दगडफेक करणारी तरुणांची टोळकी, दिवसागणिक आपल्या जवानांना लक्ष्य करणारे दहशतवादी, नाहक जाणारे निष्पापांचे बळी याचे अत्यंत भयावह, भेदक चित्रण गेले कित्येक महिने आपण वृत्तवाहिन्यांवर तिन्ही त्रिकाळ पाहतो आहोत. दिवसागणित हाताबाहेर चाललेली परिस्थिती पाहून पर्यटकांनी काश्मीरकडे यंदा पाठ फिरवली. यंदा तब्बल ५६ टक्क्यांनी पर्यटकांची संख्या कमी झाली. काश्मीरकडे येणारा ...\tRead More »\nम्हादईसाठी कायदेशीर लढाई महत्त्वाची\n– रमेश सावईकर म्हादईचा पाणीतंटा लवकर सोडविला जाईल म्हणून गोवा सरकारने पुढाकार घ्यायला हवा. आपल्या मागण्यांचा केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे. तसेच म्हादईची लढाई जिंकण्यासाठी गोव्याची बाजू भक्कमपणे मांडणारी ‘कायदा टीम’ सज्ज ठेवून हा प्रश्‍न लवकरात लवकर सुटावा म्हणून गोव्याने कार्यतत्पर राहण्याची गरज आहे. तसे झाले तर जीवनदायिनी म्हादईचे रक्षण करण्यात गोव्याला यश मिळेल… ‘म्हादई’ नदी ही गोव्याची जीवनदायिनी आहे. ...\tRead More »\nआषाढी एकादशीची वारी धन्य जाहली पंढरपूरी…\n– रमेश सावईकर श्रीविठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीत त्यांचे गोजिरे-साजिरे रुप पाहून, देव-भक्त भेटीचा आनंद लुटत धन्य-धन्य होऊन जातात. सुखमय, आनंदी जीवन जगण्याची नवी उर्मी, उमेद, सामर्थ्य हा साक्षात्कारी अनुभवांतून भक्तांना प्राप्त होतो. पंढरपूरच्या तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या पाण्याने अंगअंग न्हाऊन भक्तांचे नैराश्य लोप पावते. पापाचे क्षालन होते आणि या वारीसेवेच्या व्रत आचरणांतून मोक्ष प्राप्ती मिळेल, असा दृढ श्रद्धाभाव भक्तांचे ठायी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला ...\tRead More »\n– हेमंत महाजन(निवृत्त ब्रिगेडियर) देशातील तीन महिला वायुसेनेत लढाऊ विमानांच्या पायलट बनल्या आहेत. सरकारचा या निर्णय सैन्यदलांच्या ङ्गायटर स्ट्रीममध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. आता इतर सशस्त्र दलांमध्येही महिलांना लढाऊ विमानांच्या पायलट म्हणून महिलांना संधी मिळायला हवी… देशात प्रथमच तीन महिला वायुसेनेच्या लढाऊ विमानाच्या पायलट बनल्या आहेत. अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंह या तीन महिलांना ...\tRead More »\nयंदा तरी वाहून जाणारे पाणी रोखूया…\n– देवेश कडकडे, डिचोली पाणी वाया घालविणार्‍यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणे, तसेच शाळेत यावर जागृती करून विद्यार्थ्याला किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करणे इत्यादी शिकवण दिल्यास बरेच साध्य होईल. अजूनही वेळ गेलेली नाही. योग्य नियोजन करून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ सारखे उपक्रम मनापासून राबविले नाहीत तर येणारा काळ सर्वांसाठीच कठीण आहे… मानवाच्या गरजांमध्ये ‘पाणी’ ही प्रमुख गरज आहे. निसर्गाचा ...\tRead More »\nआजच्या मुलांची मानसिकता ओळखा…\n– देवेश कु. कडकडे (डिचोली) केवळ गुण मिळवले म्हणजे मुलांची बुद्धिमत्ता ठरते ही धारणाच मुळी चुकीची आहे. नापास झालेली मुलेही समाजात पुढे भरीव कार्य करू शकतात हे सिद्ध झाले आहे. आपल्या मुलांची क्षमता ओळखूनच ती वाढवण्यासाठी आणि क्रियाशील रुप देण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. त्यासाठी आपल्या मुलांशी मनमोकळेपणाने बोलण्यासाठी वेळ काढायला हवा… आज सगळा समाजच मुलांच्या वाढत्या आक्रमक आणि बेताल वागणुकीमुळे ...\tRead More »\nगावोगावी पाणी वाचवण्याची मोहीम राबवूया\n– नरेंद्र मोदी (भारताचे पंतप्रधान) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मनकी बात’ या कार्यक्रमात यावेळी जलसंवर्धनाचा विषय मांडला. पावसाच्या पाण्याला वाहून न जाऊ देता ते जमिनीत मुरविण्यासाठी अनेक कल्पनाही त्यांनी त्यात मांडल्या. ‘मनकी बात’ च्या त्या भाषणाचा हा संपादित भाग…. माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपणा सर्वांना नमस्कार. सुट्‌ट्यांच्या काळात अनेक गोष्टी कर��यचे आपण ठरवतो. कार्यक्रम आखतो आणि ह्या सुट्‌ट्यांच्या काळात हंगाम ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/tech/richest-person-in-the-world-who-have-half-wealth-of-universe/photoshow/72441641.cms", "date_download": "2020-02-23T04:46:25Z", "digest": "sha1:ICF4NYAML5IHK3RVMUWEVI7IMGVI7I6H", "length": 41405, "nlines": 321, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "richest-person-in the world-who-have-half-wealth-of-universe- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nया ८अब्जाधीशांकडे आहे जगातील निम्मी संपत्ती \n1/9या ८अब्जाधीशांकडे आहे जगातील निम्मी संपत्ती \nश्रीमंत आणि गरिबांमधील आर्थिक विषमता वाढत आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत असून गरिब दिवसागणिक गरीब होत आहे. विशेष म्हणजे जगभरातील अब्जाधीश उद्योगपतींच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 'ऑक्सफॅम' या जागतिक संस्थेने जाहीर केलेल्या अति श्रीमंतांच्या यादीनुसार जगभरात आठ अब्जधीशांकडे जगातील एकूण संपत्तीपैकी निम्मी संपत्ती (६७०.८ अब्ज डॉलर्स) आहे\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n2/9जेफ बेझॉस (११०. १ अब्ज डॉलर्स)\n'ऑक्सफॅम'च्या यादीनुसार जगप्रसिद्ध ई कॉमर्स कंपनी 'अमेझॉन'चा मालक जेफ बेझॉस जगातील सवार्त श्रीमंत व्यक्ती आहेत. बेझॉस यांच्याकडे ११०. १ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे. १९९४ मध्ये बेझॉस यांनी अमेझॉनची मुहूर्तमेढ रोवली. बेझॉस यांच्याकडे अमेझॉनचे १२ टक्के शेअर्स आहेत. जुलै २००९ मध्ये बेझॉस यांनी मॅकेंझी हिला २५ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट दिला. मॅकेंझी यांच्याकडे अमेझॉनची ४ टक्के मालकी असून त्या जगातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' ��टनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n3/9बिल गेट्स (१०६.२ अब्ज डॉलर्स)\nआघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स ऑक्सफॅमच्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. गेट्स त्यांच्या संपत्तीचे मूल्य १०६.२ अब्ज डॉलर आहे. गेट्स यांनी जगभरातील सामाजिक कार्यासाठी संपत्तीतील ३६ अब्ज डॉलर्सचे दान केले आहे. अन्यथा बिल गेट्स आजच्या घडीला सर्वात श्रीमंत ठरले असते.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लाव���े असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n4/9बर्नाड अर्रनौल्ट (१०१.२ अब्ज डॉलर्स)\nफॅशन आणि सौंदर्य प्रसाधनांमधील जागतिक ब्रँड असलेल्या लुईस वेईटन अँड सोफेरा या ब्रँडचे मालक असलेल्या बर्नाड अर्रनौल्ट यांच्याकडे १०१.२ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. फ्रेंच उद्योजक असलेल्या बर्नाड अर्रनौल्ट यांच्याकडे सौंदर्य प्रसाधनांचे ७० हुन अधिक ब्रँड आहेत. २०१८ मध्ये लुईस वेईटन अँड सोफेराने विक्रमी विक्री नोंदवली होती.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह हो��ल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n5/9वॉरेन बफे (८४ अब्ज डॉलर्स)\nलोकप्रिय गुंतवणूक तज्ज्ञ वॉरेन बफे सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी आहेत. बफे यांनी मालमत्ता ८४ अब्ज डॉलर्स आहे. बफे यांनी वयाच्या अवघ्या ११ व्य वर्षी शेअर खरेदी केली होती. त्यांनी १३ व्या वर्षी कर भरला होता. बफे यांच्या मालकीच्या बर्कशायर हॅथवेकडे ६० कंपन्या आहेत. बफे ८९ वर्षांचे असले तरी त्यांचा गुंतवणुकीसंदर्भातील प्रत्येक शब्द गुंतवणूकदारांसाठी मोलाचा आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्र���िक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोह��वण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathivishwakosh.org/29177/", "date_download": "2020-02-23T03:51:54Z", "digest": "sha1:2UZQDASGACKVOLB7ANGRI75ZDWJMNHXM", "length": 20071, "nlines": 192, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "गजानन वाटवे (Gajanan Vatave) – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nवाटवे, गजानन जीवन : (८ जून १९१७—२ एप्रिल २००९). मराठी भावगीत गायक व संगीतकार. त्यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचा भिक्षुकीचा व्यवसाय होता आणि ते मिरज संस्थानामध्ये उपाध्याय होते. छोट्या गजाननला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती आणि उपजत गोड गळ्यामुळे विविधप्रसंगी गाणी म्हणण्यात अग्रेसर असे. गाण्याच्या वेडापायी बेळगाव सोडून ते पुणे येथे आले. विनायकबुवा पटवर्धन यांनी गजाननरावांची सोय गोविंदराव देसाई यांच्या गोपाल गायन समाजात केली. गजाननरावांनी अर्थार्जनाकरिता शाळा-महाविद्यालयांमध्ये गायनाचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. त्यांचा गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयात झाला (१९३८). यानंतर त्यांनी विविधप्रसंगांना अनुसरून काव्यगायनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. त्यांना मुंबई आकाशवाणीवर गायनाचा कार्यक्रम करण्याची संधीही मिळाली (१९३९). याचवर्षी त्यांची ‘वारा फोफावला’ ही ध्वनिमुद्रिका एच.एम.व्ही.ने काढली. ही पहिलीच ध्वनिमुद्रिका खूप गाजली. यानंतर त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका निघाल्या.\nगजाननरावांनी केशवसुत, गिरीश, माधव जुलियन, यशवंत, कुसुमाग्रज, सुरेश भट, गदिमा, राजा बढे, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, श्रीनिवास खारकर आदी प्रतिभावंतांच्या दर्जेदार भावकविता अत्यंत सुरेल चालीत बांधल्या आणि त्या रसिकांसमोर पेश केल्या. हे त्यांनी केलेले काव्यगायनाचे कार्यक्रम खूप गाजले. या कार्यक्रमांमध्ये ते विविध प्रकारची गीते सादर करत असत. राष्ट्रप्रेमाची गीते, मातृप्रेमाची गीते, प्रेमगीते, पाऊस गीते, विडंबन गीते असे विविध प्रकार या कार्यक्रमात असल्याने सर्व प्रकारच्या रसिकांना हे कार्यक्रम आवडू लागले.\nगजाननरावांनी जवळपास २००० पेक्षाही अधिक गीते स्वरबद्ध केली, त्यापैकी त्यांनी संगीतबद्ध केलेल्या व गायलेल्या गीतांमध्ये रामाला गं चंद्र हवा (१९५४), हीच राघवा हीच पैजणे (१९५४), मंदिरात आलो तुझ्या दर्शनाला (१९८६), झुंजू मुंजू झालं (१९९३), निरांजन पडले तबकात (१९९९), दोन ध्रुवावर दोघे आपण(१९९९), चंद्रावरती दोन गुलाब (१९९९), घट तिचा रिकामा (२००४), प्रीत तुझी माझी (२००६), नयन खेळले जुगार (२०१०), परीसा हो तुलसी रामायण (२०१४) ही गीते विशेष गाजली. तसेच त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांमध्ये गगनी उगवला सायंतारा, कोणता मानू चंद्रमा, कुंभारासारखा गुरू, ती पहा बापूजींची प्राणज्योती, जारे चंद्रा तुडवित जा पवना जा वेगे, चल चल चंद्रा, घर दिव्यात मंद तरी, गेला दर्यापार घरधनी, गावू त्यांना आरती, कधी कुठे न भेटणार, अंतरीची विशाल स्वप्ने, ऐकलात का हट्ट नवा, उठ राजसा घननिळा, आला स्वप्नांचा मधुमास, रघुवीर आज घरी येणार, या धुंद चांदण्यात तू, नाखवा वल्हव वल्हव, तो सलीम राजपुत्र, ते कसे गं ते कसे, परदेशी सजन घरी आले, सुरांनो जावू नका रे ही गीते रसिकप्रिय झाली. दरम्यान प्रभात फिल्म कंपनीशी त्यांचा संबंध आला आणि दहा वाजता या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले. अनेक गीतांना त्यांनी चालीही दिल्या. वाटवे यांनी संगीतबद्ध केलेल्या कर्णमधुर कविता मालती पांडे, माणिक वर्मा, सुमन कल्याणपूर, ज्योत्स्ना भोळे, कुमुदिनी पेडणेकर या गायिकांनी गायल्या आहेत.\nगजाननरावांचा विवाह सुषमा यांच्याशी झाला. त्यांना मिलिंद वाटवे आणि मंजिरी वाटवे-चुणेकर ही दोन मुले.\nगजाननरावांनी आपल्या सुरेल गायनाने मराठीतील अर्थघन भावगीतांना वेगळी उंची प्राप्त करून दिली. ते स्वत:ची ओळख काव्यगायक अशी करून देत असत. त्यांनी भावगीत या गायनप्रकाराचा प्रसार केला आणि सुगम संगीताला मैफलीचा दर्जा मिळवून दिला. कवितेला शोभेल अशी भावस्पर्शी चाल आणि तबला व पेटी या वाद्यांच्या जोडीने माफक संगीताचा वापर करून भावपूर्ण मुलायम आवाजात हे गानसादरीकरण होत असे. याचा सर्वसामान्य रसिकांवर वेगळा प्रभाव पडत असे व ते भारावून जात. त्यांचे गायनाचे कार्यक्रम खूप लोकप्रिय असण्याचे हे एक गमक होते. ते कवितेतील शब्दोच्चाराकडेही लक्ष देत असत. यमक साधण्याकरिता कवितेची अकारण मोडतोड त्यांना पटत नसे. कविता भावपूर्ण, श्रवणीय आणि प्रेक्षणीय करण्याची किमया त्यांच्यामध्ये होती. शाळा-महाविद्यालयातील कार्यक्रम, गणपती उत्सव अशा सर्व लहानमोठ्या प्रसंगात ���्यांचे काव्यगायनाचे कार्यक्रम होत असत.\nगजाननरावांना दीनानाथ पुरस्कार (१९९३), महाराष्ट्र शासनाचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ (१९९४), वसंतराव नाईक पुरस्कार (१९९५), गदिमा प्रतिष्ठानचा पुरस्कार, युगप्रवर्तक पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले. पुणे येथे १२ डिसेंबर १९६७ रोजी झालेल्या भावगीत गायक संमेलनाचे ते अध्यक्ष होते.\nगजाननरावांची शिष्य परंपराही मोठी आहे. अनुराधा मराठे, शोभा जोशी, रंजना जोगळेकर, मंजिरी आलेगावकर, रवींद्र साठे इत्यादींनी त्यांचा वारसा पुढे चालविला. गगनी उगवला सायंतारा (१९७१) हे त्यांचे आत्मचरित्र. गजाननरावांनी संगीतबद्ध केलेल्या १०० भावगीतांचा समावेश असलेला निरांजनातील वात हा भावगीतसंग्रह बबनराव नावडीकर यांनी संकलित केला आहे. स्वरानंद प्रतिष्ठान, पुणे ही संस्था वाटवे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भावगीत या गायन प्रकारात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीस २०१६ पासून पुरस्कार देते.\nगजाननरावांचे वृद्धापकाळाने पुणे येथे निधन झाले.\nवाटवे, गजानन, गगनी उगवला सायंतारा, १९७१.\nTags: गायक, विनायकबुवा पटवर्धन, संगीतकार\nनिवृत्तीबुवा सरनाईक (Nivruttibua Sarnaik)\nसुधीर फडके (बाबूजी) (Sudhir Phadke)\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\nमराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A4", "date_download": "2020-02-23T05:55:45Z", "digest": "sha1:BEPC43OEM3O6F33DCAW3TESZPLCDNDHX", "length": 5375, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चुबुतला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख चुबुत या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nबुएनोस आइरेस ‎ (← दुवे | संपादन)\nबुएनोस आइरेस प्रांत ‎ (← दुवे | संपादन)\nतिएरा देल फ्वेगो (आर्जेन्टिना) ‎ (← दुवे | संपादन)\nकातामार्का ‎ (← दुवे | संपादन)\nसांता क्रुझ (आर्जेन्टिना) ‎ (← दुवे | संपादन)\nरियो नेग्रो (प्रांत) ‎ (← दुवे | संपादन)\nचाको ‎ (← दुवे | संपादन)\nकोर्दोबा प्रांत (आर्जेन्टिना) ‎ (← दुवे | संपादन)\nकोरियेन्तेस (प्रांत) ‎ (← दुवे | संपादन)\nएंत्रे रियोस ‎ (← दुवे | संपादन)\nफोर्मोसा (प्रांत) ‎ (← दुवे | संपादन)\nसाल्ता (प्रांत) ‎ (← दुवे | संपादन)\nजुजुय ‎ (← दुवे | संपादन)\nला पांपा ‎ (← दुवे | संपादन)\nला रियोहा प्रांत (आर्जेन्टिना) ‎ (← दुवे | संपादन)\nमेन्दोसा (प्रांत) ‎ (← दुवे | संपादन)\nमिस्योनेस ‎ (← दुवे | संपादन)\nनेउकेन (प्रांत) ‎ (← दुवे | संपादन)\nसान हुआन प्रांत (आर्जेन्टिना) ‎ (← दुवे | संपादन)\nसान लुईस (प्रांत) ‎ (← दुवे | संपादन)\nसांता फे (प्रांत) ‎ (← दुवे | संपादन)\nसांतियागो देल एस्तेरो (प्रांत) ‎ (← दुवे | संपादन)\nतुकुमान ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:आर्जेन्टिनाचे प्रांत ‎ (← दुवे | संपादन)\nआर्जेन्टिनाचे प्रांत ‎ (← दुवे | संपादन)\nसेल्टिक भाषासमूह ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/menstrual-cycle-problems-1807657/", "date_download": "2020-02-23T05:20:51Z", "digest": "sha1:QNVMMTZKPQ77THFNK3JGIY47T5AFVJMG", "length": 21883, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Menstrual Cycle Problems | ‘त्या’ दिवसांतील साधने! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवल��\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nमासिक पाळीत वापरात येणारी विविध साधने सध्या बाजारात उपलब्ध आहेत.\n|| डॉ. शीतल श्रीगिरी, स्त्रीरोगतज्ज्ञ\nमासिक पाळीत वापरात येणारी विविध साधने सध्या बाजारात उपलब्ध आहेत. सॅनिटरी नॅपकिनच्या वापरण्याकडे महिलांचा अधिक कल असतो. पाळीच्या कालावधीतील साधनांची निवड, रक्तस्राव शोषण्याची क्षमता, त्वचेला पूरक आणि वापरण्यास अधिक सोपे यासोबतच आर्थिक विचार करून महिला मासिक पाळीसाठीची साधने वापरतात.\nवयाच्या साधारण बाराव्या-तेराव्या वर्षांपासून पन्नाशीपर्यंत स्त्री प्रजननक्षम असते, याचाच अर्थ या काळात ती प्रत्येक महिन्यात मासिक पाळीच्या चक्रातून जात असते. हल्ली ही प्रक्रिया अगदी दहाव्या वर्षांपासूनसुद्धा सुरू होत असल्याचे दिसू येते. महिन्याच्या या चार ते पाच दिवसांत होणाऱ्या रक्तस्रावाच्या काळात स्वच्छतेची योग्य काळजी न घेतल्यास जंतुसंसर्ग होणे, चट्टे येणे आदी आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता असते.\nमासिक पाळीत वापराली जाणारी साधने (मेनस्ट्रअल हायजिन प्रॉडक्ट्स )\nरक्तस्राव शोषण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन, टॅम्पून हे एकदा वापरण्यासारखे, तर कापड/कापडी पॅड आणि कप हे पुनर्वापर करता येण्यासारखे पर्याय आहेत. अविवाहित मुली सहसा नॅपकिनचा (पॅड) पर्याय निवडतात. विवाहित महिलांनी टॅम्पून, कप आदी पर्याय वापरावेत, असे सुचविले जाते.\nआर्थिकदृष्टय़ा न परवडणे, उपलब्धता नसणे किंवा पॅड्स विकत घ्यायला संकोच वाटणे आदी कारणांमुळे काही ठिकाणी अजूनही मुली आणि स्त्रिया पाळीच्या दिवसांत जुने कपडे वापरतात. हे कपडे धुऊन परत वापरले जातात. धुतल्यानंतर बऱ्याचदा हे कापड उन्हात न वाळवणे, योग्य न धुणे तसेच पाळीच्या दिवसानंतर अडगळीत ठेवणे यामुळे अशा कपडय़ांच्या वापराने योनीचा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. हे कपडे धुवावे लागत असल्याने याचा वापर करणे शक्यतो टाळले जाते. परंतु दर महिन्याला बाजारातील पॅड्स विकत घेऊन वापरणे शक्य नसल्यास कापडी घडीचाच पर्याय निवडला जातो.\nकापडी घडीला पर्याय म्हणून आता पर्यावरणपूरक कापडी पॅड ही बाजारात उपलब्ध आहेत. अंतर्वस्त्राच्या आतून याचा वापर केला जात असून धुऊन पुनर्वापर करता येतो. बाजारातील सॅनिटरी पॅडच्या तुलनेत मऊ आणि नैसर्गिक असल्याने याच��या वापराने त्वचेवर शक्यतो चट्टे येत नाही किंवा मांडय़ामध्ये घर्षण होऊन चालताना त्रास होत नाही. पुनर्वापर केला जात असल्याने सॅनिटरी नॅपकिनप्रमाणे प्लास्टिक कचरा निर्माण होत नाही, तसेच आर्थिकदृष्टय़ादेखील परवडते. मात्र धुऊन वाळवताना स्वच्छतेची काळजी न घेतल्यास महिलांना अंतर्भागात संसर्ग होण्याची भीती असते.\nमहिलांमध्ये सर्वाधिक वापरला जाणाऱ्या हा प्रकार आहे. हे पॅड एकदाच वापरण्यासारखे असून कापूस, प्लास्टिक आणि शोषक जेल (अ‍ॅबझॉबन्ट जेल) यापासून बनवले जातात. यात रेग्युलर, लार्ज, ते अल्ट्रा थिन असे विविध प्रकार असतात. संसर्ग किंवा चट्टे येऊ नयेत यासाठी दर चार ते सहा तासांनी पॅड बदलणे अपेक्षित असते. रक्तस्राव अधिक असल्यास दोन ते तीन तासांनी बदलावेत. वापरणे, बदलणे यासाठी सोपा प्रकार असला तरीही दरमहा होणारा खर्च आणि मोठय़ा प्रमाणात निर्माण होणारा प्लास्टिक कचरा हे याचे तोटे आहेत. वापरलेल्या पॅड्सची नीट विल्हेवाट न लावल्यास परिसरात आरोग्य समस्या उद्भवण्याचा धोका असतो.\nटॅम्पून्स म्हणजे एक प्रकारे कापसाचा गोळा. योनीच्या आतल्या बाजूस घालून हे वापरात येतात. हे एकदाच वापरता येण्यासारखे असून रक्तस्त्रावानुसार दर दोन ते तीन तासांनी बदलणे आवश्यक आहे. आठ तासांहून अधिक काळ एक टॅम्पून वापरू नये. अधिक काळ योनीमार्गात राहिल्यास इथली जागा अतिकोरडी किंवा जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो. यातून इतर तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे याचा वापर करीत असताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच बदलल्यानंतर हातांची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. या प्रकाराचा प्रमुख फायदा म्हणजे हालचालींना अडथळा येत नाही व मुक्तपणे वावरता येते. नॅपकिन किंवा कापडी पॅडच्या तुलनेत टॅम्पून्स महाग असल्याने सर्वानाच हा पर्याय परवडणारा नाही.\nअधिक प्रचलित नसलेला पण आरोग्यदृष्टय़ा फायदेशीर आणि पर्यावरणपूरक साधनप्रकार आहे. यात एकदाच आणि पुनर्वापर करता येणारे असे दोन्ही प्रकार आहेत. योनीच्या आत ठेवण्यात येणाऱ्या या कपमध्ये रक्तस्राव शोषला जात नाही तर साठवला जातो. काही कालावधीनंतर हा कप काढून त्यात साठलेला स्रावची शौचालयात विल्हेवाट लावली जाते. बारा तासापर्यंत न बदलता या कपचा वापर करणे शक्य आहे. एक कप अनेक वर्षे वापरता येत असल्याने आर्थिकदृष्टय़ा परवडते, तसेच विघटन न होणारा जैविक कचराही यातून निर्माण होत नाही. सुरुवातीला कप नीट बसवणे जिकिरीचे होऊ शकते. म्हणूनच मग बऱ्याचदा विवाहित महिलांनाच हा पर्याय वापरण्याचा सल्ला दिला जातो. पुनर्वापर होणारा कप असेल तर नियमित स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. कप काढताना नीट काळजी घेणे अत्यावश्यक आहे. योग्य खबरदारी घेऊन याचा वापर केल्यास हा सोयीस्कर पर्याय ठरू शकतो.\nमासिक पाळीत घ्यावयाची काळजी\nवारंवार कापड/ पॅड बदलणे : एकदा रक्त शरीरावाटे बाहेर पडले की ते जंतूंच्या वाढीसाठी अनुकूल माध्यम बनते. म्हणून स्राव कमी असला तरी जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून वारंवार साधने बदलणे आवश्यक असते. तसेच हे बदलल्यावर हात आणि योनीची जागा स्वच्छ करणे आणि वापरलेल्या साधनांची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.\nपुनर्वापर करता येणाऱ्या साधनांची स्वच्छता कापड किंवा अन्य पुनर्वापराच्या साधनांचा वापर करीत असल्यास ही साधने स्वच्छ धुणे आवश्यक आहे. जंतुविरहित राहण्यासाठी जंतुनाशकाचा वापर न करता कडक उन्हात वाळवावीत.\nएकदाच वापरण्याचे साधन असेल तर ते वापरून झाल्यानंतर योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. त्यावरील रक्तस्रावामुळे ते जंतुसंसर्ग पसरण्याची शक्यता असते. सॅटनरी नॅपकिन वापरानंतर पेपरमध्ये गुंडाळून कचऱ्यात टाकावेत. कचरा नेणाऱ्या घंटा गाडीत कधी कधी नॅपकिनसाठी वेगळा कप्पा असतो. अशा वेळी पॅड्स त्यातच टाकावेत. पॅड्स ओल्या कचऱ्यात टाकू नयेत, शौचालयामध्ये फ्लश करू नयेत, उघडय़ावर फेकू नयेत.\nएकच पॅड अधिक काळ वापरल्यास ओले होऊन मांडय़ांना घासले जाते आणि मांडय़ांवर चट्टे येतात. हे टाळण्यासाठी पॅड वारंवार बदलावेत आणि ती जागा कोरडी राहील याची काळजी घ्यावी. चट्टे आल्यास त्या जागी जंतुप्रतिबंधक पावडर किंवा मलमचा वापर करावा.\nसंकलन : भक्ती बिसुरे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपा��� पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 लहान मुलांमधील ताप\n2 पावडरचे दूध पाजताना..\n3 हिवाळा आणि आहार\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2020-02-23T03:46:14Z", "digest": "sha1:35YO5MDRZ7RSLTR4INJ6NRICPIEZI5GJ", "length": 15261, "nlines": 74, "source_domain": "shekharpatil.com", "title": "चाहूल माध्यम क्रांतीची - Shekhar Patil", "raw_content": "\nअयोध्या प्रकरणाचा निकाल हा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या इंटरनेटवरील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला. याद्वारे देशाच्या इतिहासातील सर्वात उत्कंठावर्धक अध्यायाची नोंद झाली. याच दिवशी प्रसारमाध्यमांमधील एका नव्या युगाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असून याकडे मात्र बहुतांश जणांचे दुर्लक्ष झाले आहे.\nअयोध्या प्रकरण हे बऱ्याच अर्थांनी अनोखे होते. याचा निकालही अत्यंत अभूतपूर्व पध्दतीने लागला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या खटल्याच्या निकालाची प्रत मिळण्याआधीच ती इंटरनेटद्वारे जगासाठी उपलब्ध झाली होती. आजवरची प्रथा तोडून अशा प्रकारे जाहीर करण्यात आलेला निकाल हा नव्या युगाची नांदी ठरणार आहे. मानवी इतिहासात मुद्रीत प्रसारमाध्यमांना अत्यंत महत्वाचे स्थान असले तरी विसाव्या शतकाच्या शेवटी या माध्यमाला प्रथमच मोठ्या प्रमाणात आव्हान उभे राहिले. प्रथम विविध दूरचित्रवाणी वाहिन्या आणि नंतर आलेल्या इंटरनेटने मीडियाचे स्वरूपही मोठ्या प्रमाणात बदलले. आता तर एसएमएस, एमएमएस आदींच्या रूपाने असंख्य हातांमध्ये संपर्काचे हुकमी साधन आले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये अत्याधुनिक उपकरणांनी आलेली प्रचंड गती ही जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अनुभवास आली तरी सरकारी पातळीवर याची फारशी दखल घेण्यात आली नाही हे ही तितकेच खरे. यामुळे विविध वृत्तवाहिन्या आणि न्यूज पोर्टल्स प्रत्येक सेकंदाची दखल घेत असतांना सरकारी मालकीचे दुरदर्शन मात्र अजूनही भूतकाळातच वावरत असल्याचे केविलवाणे चित्र आहे. विविध सरकारी खाते आणि मंत्रालयांमध्ये ‘ई प्रणाली’ राबविल्याचा आव आणण्यात आला तरी प्रत्यक्षातील चित्र वेगळेच आहे. सरकारी खात्यांच्या संकेतस्थळांची दुर्दशा ही या बाबतीत अत्यंत सूचक अशी आहे. या पार्श्वभूमीवर, अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्या खटल्याचा निकाल सुनावण्यासाठी केलेली व्यवस्था ही आश्चर्याचा सुखद धक्काच मानावा लागेल.\nगेल्या काही वर्षांपासून पारंपरिक प्रसारमाध्यमांना अत्यंत सशक्त असा पर्याय उभा राहिला आहे. ‘न्यू मीडिया’ अथवा ‘सोशल मीडिया’ नावाने हा प्रकार जगभर रूढ झाला आहे. ब्लॉग्ज, फेसबुक-ऑकुर्टसारख्या सोशल नेटवर्कींग साईटस्‌ अन्‌ ‘यू ट्यब’ सारख्या मुक्त साधनांचा वापर करून अगदी सर्वसामान्यांच्या हातातही जगभर आपला विचार अथवा बातमी पोहचवण्याची ताकद आली होती. यामुळे जगभरातील बलाढ्य ‘मीडिया हाऊसेस’ची मिरासदारी मोडकळीस आली. अर्थात यामुळे सायबरविश्वातही ‘ब्रेकिंग न्यूज’ची जीवघेणी स्पर्धा अवतरली. मायकल जॅक्सनसारख्या सुपरस्टारच्या निधनाचे पहिले वृत्त एका संकेतस्थळाने प्रसिध्द करून या माध्यमाची ताकद जगाला दाखवून दिली. ‘विकीलिक्स’ या संकेतस्थळाने अमेरिकेच्या युध्दविषयक धोरणातील तृटींना जगासमोर आणण्याचे कार्य केले. भारतात ‘सोशल मीडिया’ला वलयांकित व्यक्तींमुळे प्रसिध्दी मिळाली. अमिताभसारख्या दिग्गजांनी ब्लॉगिंगला तर शाहरूख, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर आदींमुळे ट्विटरविषयी सर्वसामान्यांना माहिती मिळाली. काही राजकारण्यांनाही याची मोहिनी पडली. शशि थरूर यांच्या ट्विटस्‌ भलत्याच गाजल्या. अखेर या महोदयांना मंत्रीपदावरून जावे लागले. विविध सेलिब्रिटीज आपल्या भावनांना मुक्तपणे व्यक्त करण्यासाठी ट्विटरचा मुक्त वापर करू लागल्या आहेत. आपल्या देशात एखादे ‘विकिलीक्स’ उघड झाले नाही मात्र अनेक ब्लॉगर्सनी विविध समाजोपयोगी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. ‘आयपीएल’ मधील गैरप्रकारावर एका तोतया खेळाडूच्या नावाने तयार करण्यात आलेल्या ब्लॉगद्वारे नव���न प्रकाश पडला. प्रसारमाध्यमांमधील ‘सुरस’ कथा भडास फॉर मीडिया, बातमीदार, कळते समजते आदी ब्लॉग्जच्या माध्यमातून जगासमोर आल्या ही बाबही लक्षणीय मानावी लागेल.\nहे सारे होत असतांना केंद्र आणि राज्य सरकारांनी या नव्या माध्यमाची क्षमता पुरेपूर ओळखली नाही. किंबहुना याचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती कुणी दाखवली नाही. या पार्श्वभूमीवर, अयोध्या खटल्याचा निकाल इंटरनेटवर जाहीर करून अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक उत्तम पायंडा पाडला आहे.\nसध्या प्रशासनातील पारदर्शकतेविषयी सातत्याने चर्चा होत आहे. प्रत्यक्षात मात्र सरकारी यंत्रणेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे वावडे आहे. अयोध्येच्या अत्याधुनिक निकालतंत्रामुळे याबाबत आशेचा नवा किरण दिसून आला आहे. इंटरनेटवरील निकालाच्या प्रतीमुळे अगदी सर्वसामान्यांनाही या खटल्याची इत्यंभूत माहिती मिळणे शक्य झाले. भविष्यात तर युट्युबसारख्या साधनांच्या सहाय्याने एखादा खटला अथवा महत्वाच्या घटनेचे चित्रीकरणही आपल्याला उपलब्ध होऊ शकते. मोबाईल इंटरनेट अथवा एमएमएससारख्या अत्याधुनिक पध्दतीच्या माध्यमातून अक्षरश: कोट्यवधी आबालवृध्दांपर्यंत कोणतीही माहिती पाठवणे आता सहजशक्य झाले आहे. अयोध्या निकालाच्या रूपाने याची ताकद सरकारी यंत्रणेला कळाली आहे. परिणामी येत्या काळात हा प्रकार रूढ होण्याची शक्यता निश्‍चितच आहे. अयोध्या निकालाचे नवे तंत्र या संदर्भात क्रांतीकारक मानावा लागेल.\n(प्रसिध्दी दिनांक ४ ऑक्टोबर २०१०)\nएक गॉडफादर द्या मज आणुनी\nप्रयत्ने वाळू रगडता, वीजही मिळे\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील...\nअजीब दास्ता है ये…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nप्रयत्ने वाळू रगडता, वीजही मिळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/gaatha-shastranchi-news/ins-kolkata-2-1799421/", "date_download": "2020-02-23T05:16:31Z", "digest": "sha1:IQGM6IBNGCMUH6YLQHNY2E5PGY4S2IDS", "length": 13370, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "INS Kolkata | आयएनएस कोलकाता | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nभारताच्या तिन्ही सेनादलांमध्ये स्वदेशीकरणाच्या बाबतीत नौदलाने आघाडी घेतली आहे.\nभारताच्या तिन्ही सेनादलांमध्ये स्वदेशीकरणाच्या बाबतीत नौदलाने आघाडी घेतली आहे. प्रोजेक्ट-१५ अंतर्गत नौदलाने १९८० च्या दशकापासून मुंबईतील माझगाव गोदीत आयएनएस दिल्ली, म्हैसूर आणि मुंबई या दिल्ली वर्गातील विनाशिका बांधल्या. त्यापुढे नव्या सहस्रकात प्रोजेक्ट-१५-एच्या माध्यमातून कोलकाता वर्गातील कोलकाता, कोची आणि चेन्नई या अत्याधुनिक स्टेल्थ विनाशिकांची बांधणी केली. प्रोजेक्ट-१५-बी अंतर्गत विशाखापट्टणम वर्गातील विशाखापट्टणम, मार्मुगाव, पारादीप आणि पोरबंदर या स्टेल्थ विनाशिका बांधल्या जात आहेत. तसेच प्रोजेक्ट-१७ मध्ये शिवालिक वर्गातील शिवालिक, सातपुडा आणि सह्य़ाद्री या स्टेल्थ फ्रिगेट बांधण्यात आल्या. त्यापुढील प्रोजेक्ट-१७ एमध्ये आणखी सुधारणा केलेल्या ७ स्टेल्थ फ्रिगेट बांधल्या जात आहेत. याशिवाय कामोर्ता वर्गातील पाणबुडीविरोधी कॉव्‍‌र्हेट प्रकारच्या युद्धनौका, विक्रांत ही स्वदेशी विमानवाहू नौका आणि अरिहंत अणुपाणबुडी हे प्रकल्प नौदलाच्या स्वदेशीकरणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.\nआयएनएस कोलकाता ही भारताची सर्वात आधुनिक विनाशिका मानली जाते. १६ ऑगस्ट २०१४ रोजी ती नौदलात दाखल झाली. तिच्या बांधणीत स्टेल्थ तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामुळे ती शत्रूच्या रडारवर सहजपणे दिसत नाही. तिचे वजन (डिस्पेसमेंट) ७५०० टन आणि लांबी १६३ मीटर आ��े. तिचा वेग ताशी ३० नॉट्सहून अधिक असून ती एका वेळी १५,००० किमी प्रवास करू शकते. तिच्यावर २५० अधिकारी आणि नौसैनिक तैनात करता येतात. शत्रूची जहाजे, पाणबुडय़ा आणि विमाने शोधण्यासाठी त्यावर इस्रायली ईएल-एम-२२४८ एमएफ-स्टार हे मल्टिफंक्शन अ‍ॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड अ‍ॅरे रडार, एलडब्ल्यू-०८ डी बँड एअर सर्च रडार, हम्सा-एनजी सोनार, अत्याधुनिक संवेदक (सेन्सर) आदी यंत्रणा आहेत. शत्रूची विमाने पाडण्यासाठी त्यावर इस्रायलच्या मदतीने विकसित केलेली बराक-८ ही ९० किमी पल्ला असलेली क्षेपणास्त्रे आहेत. त्यासह रशियाच्या सहकार्याने तयार केलेली ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत. कोलकातावर ७६ मिमी व्यासाची ओटो-मेलरा प्रकारची मुख्य तोफ आहे. त्यासह एके-६३० प्रकारच्या मशिनगन आहेत. शत्रूच्या पाणबुडय़ांचा नाश करण्यासाठी मार्क-४६ प्रकारचे पाणतीर (टॉर्पेडो) आणि आरबीयू-६००० प्रकारची रॉकेट्स आहेत. याशिवाय सी-किंग, चेतक किंवा ध्रुव या प्रकारची दोन हेलिकॉप्टर ठेवण्याची क्षमता आहे. आयएनएस कोलकात्याची तुलना अमेरिकी अर्ले बर्क आणि चिनी टाइप-५२-डी या अत्याधुनिक युद्धनौकांशी केली जाते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 विजयंता आणि अर्जुन रणगाडे\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्���ा अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navpradnyeche-tantradnyan-news/virtual-reality-new-technology-digital-world-abn-97-1977142/", "date_download": "2020-02-23T05:32:22Z", "digest": "sha1:23AAO3RSC3KG7W4M4GNKGBFYPLNSIUXX", "length": 25071, "nlines": 226, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Virtual Reality new technology digital world abn 97 | आभासी अनुभव | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nआजच्या लेखात ‘ऑगमेण्टेड रिआलिटी / व्हर्च्युअल रिआलिटी’ (एआर/व्हीआर) याबद्दल थोडक्यात जाणून घेत.\nआभासी विश्वातील वावरच नव्हे, तर त्या आभासी विश्वाचे थेट प्रकटीकरण आणि त्यात खऱ्याखुऱ्या भौतिक वस्तूंचा समावेश करणाऱ्या नव-तंत्रज्ञानाबद्दल..\nमागील लेखात आपण ५-जी, फायबर नेटवर्कबद्दल चर्चा केली. आजच्या लेखात ‘ऑगमेण्टेड रिआलिटी / व्हर्च्युअल रिआलिटी’ (एआर/व्हीआर) याबद्दल थोडक्यात जाणून घेत. १९९६च्या आसपास भारतात मोबाइल सेवा सर्वप्रथम सुरू झाली. तेव्हा प्रतिमिनिट कॉलची किंमत होती १६ रुपये, जी आज जवळजवळ मोफतच झालीय. तीच कहाणी साध्या २-जी फोनपासून गेल्या दोन दशकांत प्रत्येकाच्या आवाक्यात येऊ शकलेल्या स्मार्ट-फोन, टच-फोन इत्यादींची. कारण सतत उतरत्या किमती. सध्या २५ हजार ते दोन लाख किमतीच्या एआर/व्हीआर सेटच्या बाबतही असेच पुढील काही वर्षांत नक्कीच होईल आणि एकदा का किमती चार-पाच हजापर्यंत घसरल्या की प्रत्येकाच्या हाती आज स्मार्ट-फोन दिसतो तसाच गळ्यात एआर/व्हीआर सेट अडकवलेला दिसणार\nएआर/व्हीआर म्हणजे नक्की काय\nचौथ्या औद्योगिक क्रांतीपर्वात सुरू असलेल्या सध्याच्या सायबर-फिजिकल विश्वातील डिजिटल दुनियेचा अनुभव आपण फक्त द्विमितीपर्यंतच (२-डी) घेऊ शकतोय, ते संगणक वा मोबाइल वापरून. पण तेच जर कोणी तुम्हाला त्या आभासी विश्वाच्या आत शिरून प्रत्यक्ष अनुभवायला दिले तर फक्त डोळे, कान यांच्यापलीकडे स्पर्श, गंधदेखील अनुभवायला मिळाले तर फक्त डोळे, कान यांच्यापलीकडे स्पर्श, गंधदेखील अनुभवायला मिळाले तर ही चेष्टा नव्हे, हे सर्व शक्य आहे. पण ‘आभासी अनुभव’ म्हणजे नक्की काय, ते पुढे पाहू.\nव्हर्च्युअल रिआलिटी (व्हीआर) :\nसंगणक प्रणालीद्वारा निर्माण केलेले आभासी वातावरण, ज्यामध्ये व्हीआर हेडसेट (चष्म्यासारखा एक प्रकार) घालून तुम्ही स्वत: त्या ठिकाणी असल्याचा, वावरल्याचा अनुभव घेऊ शकता. उदा. संगणकाच्या पडद्यावर व्हिडीओ गेम खेळण्याची पुढची पायरी म्हणजे असले हेडसेट घालून तुम्ही त्या गेमच्या वातावरणामध्ये प्रत्यक्ष वावरण्याचा अनुभव घेत खेळणे. किंवा क्रिकेटचा सामना टीव्हीवर न पाहता, मैदानातील सीमारेषेवर उभे राहून पाहताय असा आभासी अनुभव घेत तो पाहणे. इथे दोन्ही ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष घरीच बसलेले असता, फक्त ते व्हीआर हेडसेट नामक चष्मे घालून.\nऑगमेण्टेड रिआलिटी (एआर) :\nइथेही संगणक प्रणालीद्वारा निर्माण केलेले आभासी वातावरणच असते; फरक फक्त इतकाच की, एआरमध्ये ते दृश्य तुमच्यासमोर ३-डी रूपात प्रकट केले जाते. तुम्ही मग ३-डी सिनेमा बघावा तसा अनुभव घेऊ शकता. उदा. तुम्ही फर्निचर विकत घेताय ऑनलाइन, पण खरेदीच्या आधी ते तुमच्या घरात प्रत्यक्ष कसे दिसेल हे पाहायचेय, तर एआर फीचर ऑन करताच तुम्हाला हव्या त्या ठिकाणी ते फर्निचर ३-डी रूपात दृश्यमान होईल. मग मोजमाप, रंगसंगती वगैरे पडताळून खरेदी.\nऑगमेण्टेड रिआलिटीमध्ये दोन प्रकार येतात :\n(१) फक्त एआर दृश्य बघणे, जे हल्ली मोबाइल कॅमेरा वापरूनही शक्य झालेय. थोडक्यात, ३-डी सिनेमा बघण्यासारखे.\n(२) एआर हेडसेट घालून असल्या विश्वाशी तुम्ही संवाद, स्पर्श अनुभवा शकता.\nमिक्स्ड रिआलिटी (एमआर) :\nऑगमेण्टेड रिआलिटी आणि व्हर्च्युअल रिआलिटीची सांगड घालून निर्माण केलेले आभासी विश्व, ज्यात तुमच्या अवतीभोवतीच्या भौतिक गोष्टीदेखील अंतर्भूत आहेत.\nथोडक्यात व्हीआर म्हणजे आभासी वातावरणात तुमचा वावर, एआर म्हणजे आभासी वातावरण तुमच्या समोर प्रकट आणि एमआर म्हणजे आभासी विश्वामध्ये खऱ्याखुऱ्या भौतिक वस्तूंचा समावेश\nएआर/व्हीआर सेवेमधील प्रमुख घटक :\n(१) संगणक सॉफ्टवेअर, अ‍ॅप्लिकेशन्स\n(२) हार्डवेअर : एआर/व्हीआर सेट्स, सेन्सर्स\n(३) कण्टेण्ट : २-डीपासून ३-डी दृश्य, व्हिडीओ आदी बनविलेला मजकूर\n(४) टेलिकॉम नेटवर्क : ४ जी/ ५ जी, हाय स्पीड ब्रॉडबॅण्ड\nएआर/व्हीआर सेवा समाविष्ट करता येतील असे उद्योग :\n(१) व्हिडीओ गेम इंडस्ट्री : सध्याचा सर्वाधिक वापर. वापरकर्ता गेममधील खेळण्याच्या मैदानावर, युद्धभूमीवर वगैरे प्रत्यक्ष वावर करू शकल्यामुळे निर्माण होणारा उत्कट अनुभव असल्या व्हिडीओ-गेमप्रेमींना वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतोय म्हणे.\n(२) वैद्यकीय : नवीन डॉक्टर, परिचारिका यांना प्रशिक्षण, प्रत्यक्ष शस्त्रक्रियेपूर्वी उपचार पर्याय ३-डी रूपात रुग्णाला दाखवता येणे, आदी.\n(३) अवजड उद्योग : ‘डिजिटल ट्विन’ नावाची संकल्पना बरीच जोर धरू लागली आहे. इथे अवजड उपकरणांची आभासी नक्कल बनवली जाते. खऱ्या उपकरणांमध्ये आयओटी संवेदक बसवून, त्यातील रिअल टाइम विदेद्वारा आभासी नक्कल हुबेहूब रचली जाते. आणि मग अशा नकलेचा एआर/व्हीआर हेडसेट घालून प्रशिक्षण, दुरुस्तीच्या आधी चाचपणी असे उपयोग केले जाताहेत.\n(४) करमणूक / क्रीडा / संगीत कार्यक्रम : ‘महफिल में तेरी हम न रहें जो, गम तो नहीं है.. किस्से हमारे नजदिकियो के कम तो नहीं हैं’ असे आळवत बसण्यापेक्षा जिथे कार्यक्रम सुरू आहे, तिथे तुम्ही पोहोचू शकाल, तेही रिअल-टाइम घरबसल्या मग तो सार्वजनिक संगीत कार्यक्रम असो, क्रिकेट सामना असो किंवा अगदी लांबवर असलेल्या जिवलगाचा वाढदिवस. हे सारे आता काल्पनिक वाटत असले, तरी या गोष्टी पुढील पाच-दहा वर्षांत नक्कीच जनसामान्यांच्या आयुष्यात प्रवेश करतील.. विशेषत: ५-जी प्रत्यक्षात उतरल्यावर\n(५) रिअल इस्टेट : स्वत:च्या घराचे स्वप्न अनेक जण पाहतात. ही सारखी सारखी न घडणारी बाब. पण बिल्डरकडे गेल्यावर- २२व्या मजल्यावरील दृश्य कसे दिसेल, व्ह्य़ू कसा असेल, प्रत्यक्ष घरातील वावर कसा असेल, हे सर्व न अनुभवताच तळमजल्यावरच मोठय़ा रकमेचा धनादेश फाडून, कर्ज काढून, मग पुढे दोन-पाच वर्षे वाट बघणे.. आणि कधी कधी पदरी निराशा. एआर/व्हीआरचा प्रसार रिअल इस्टेटमध्ये झाल्यास वरील सर्व मुद्दे बाद होतील.\n(६) लष्कर : एकदम जिवंत युद्धभूमीवरील अनुभव देऊन प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष मोहिमेपूर्वी विविध पर्याय ३-डी रूपात दाखवून सराव. याद्वारे धोके, जीवितहानी कमी करण्याचा प्रयत्न.\n(७) रीटेल : सामान्यपणे प्रत्यक्ष दुकानात जाऊन महागडा पोशाख ट्रायल रूममध्ये घालून, मग आरशासमोर उभे राहून, इतरांना दाखवून आपण खरेदी करतो. असा ‘वैयक्तिक’ अनुभव ऑनलाइन स्टोअरवर शक्य नाही. पण भविष्यात एआर/व्हीआर वापरून ऑनलाइन रीटेलमध्ये मोठी क्रांती घडवू शकेल हे तंत्रज्ञान.\n(८) शैक्षणिक, प्रशिक्षण : आधी होते तोंडी ज्ञान, मग पुस्तके आली आणि त्यानंतर ऑडिओ-बुक्स बनली. आता त्यांचे शैक्षणिक व्हिडीओमध्ये रूपांतर होतेय. आणि पुढची पायरी असेल ‘इमर्सिव्ह व्हिडीओ-बुक्स’ म्हणजे एआर/व्हीआर सेट घालून पुस्तक एखाद्या ३-डी सिनेमासारखे बघता येणे किंवा त्यातील पात्रांना अनुभवता येणे.\n२०२५ पर्यंतच्या जागतिक बाजारपेठेबद्दल बोलायचे झाल्यास, व्हिडीओ गेम इंडस्ट्री (११.६ अब्ज डॉलर, ३०-३५ टक्के वाटा), त्यापुढे वैद्यकीय/ अवजड उद्योग/ करमणूक व्यवसाय (प्रत्येकी १०-१५ टक्के) असे उद्योग असतील.\nएआर/व्हीआरमधील प्रमुख कंपन्या :\n(१) मायक्रोसॉफ्ट होलोलेन्स (२) गूगल ग्लास (३) सॅमसंग गियर (४) मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स किनेक्ट (५) व्हीआर अ‍ॅप्लिकेशन्स : माया, ३-डी मॅक्स डिजाइन, यूनिटी, कण्टेण्टफूल, अनरिअल इंजिन (६) एआर अ‍ॅप्लिकेशन्स : एआर-किट, एआर-कोर, होलो-बिल्डर, थिंग-वोर्क्‍स, इत्यादी.\nएआर/व्हीआर जागतिक बाजारपेठत वार्षिक ५० टक्के वृद्धी बघायला मिळतेय. संगणक अ‍ॅप्लिकेशन्स/ हार्डवेअर/ नेटवर्कमध्ये अभियांत्रिकी रोजगार निर्माण होतीलच, पण त्यासाठी एआर/व्हीआर संदर्भित प्रशिक्षण घेणे गरजेचे ठरेल. सर्वात मोठी संधी आहे ती कण्टेण्ट निर्मितीत. कारण वरील जागतिक कंपन्या त्यांचे सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्क घेऊन बाजारात सिंहाचा वाटा मिळवतीलच; पण एआर/व्हीआर कण्टेण्टशिवाय सगळे मुसळ केरात. म्हणूनच वेब डिझायनर, वेब आर्टिस्ट यांना सध्या उपलब्ध असलेला मजकूर एआर/व्हीआर स्वरूपात बनविण्याची कंत्राटे अनेक वर्षे मिळू शकतील.\nलेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग���याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 पाचव्या पर्वातील शक्यता..\n3 विदा, प्रज्ञा आणि कृती\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2016/11/", "date_download": "2020-02-23T05:38:04Z", "digest": "sha1:QQQEVB6XJL3LAKZWUMBXYAHD2UCUCBE7", "length": 36622, "nlines": 123, "source_domain": "www.berkya.com", "title": "November 2016 ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट��र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nसोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६\n७:०३ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nएक पाऊल मागे चॅनेलच्या डॉक्टरने पुन्हा सालाबादाप्रमाणे टूर काढली आहे. शुगरे आणि काळू मामा या दोन टोळ्यांमधल्या निष्ठावंतांची टूरसाठी निवड करण्यात आली. शुगरे आणि काळूमामा डॉक्टरचे डावे-उजवे हात. मात्र या दोघांनाही डॉक्टरने कामावरून काढलं होतं. मग दोन्ही टोळ्यांमधल्या सदस्यांनी डॉक्टरच्या हाता-पायापडून कामावर घ्यायला भाग पाडलं होतं. तेव्हापासून शुगरे आणि काळूमामा डॉक्टरापासून दुरावले. आता हे दोघेही डॉक्टरवर जोक करतात. अर्थात सगळेच हा 'विनोद' करण्यात आघाडीवर असतात. तर या थंडीतही काही जणांना घाम फुटला आहे. टूरमध्ये डॉक्टरच्या बढाया ऐकाव्या लागणार या कल्पनेनेच बरेच जण घामाघूम झाले आहेत.\nसोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६\nगिरधारी- बाबर वादातूून दोन रिपोर्टरचा बळी\n३:५४ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nठाणे - पुढारीची ठाणे आवृत्ती स्वतंत्र निघणार असून,त्यासाठी उपसंपादक आणि रिपोर्टरची भरती करण्यात येणार आहे.दुसरीकडे रिपोर्टर सोनल लाडे आणि स्वप्नाली पवार यांना नारळ देण्यात आला आहे.\nपूर्वी ठाणे आवृत्ती मुंबई आवृत्तीच्या अंतर्गत होती.माय ठाणे नावाचे चार पेज दिले जात होते.सोनल लाडे,स्वप्नाली पवार,प्रवीण सोनवणे,नरेंद्र राठोड,अनुपमा गुंडे असे पाच रिपोर्टर काम करत होते.सहा महिन्यापूर्वी ब्युरो चिफ म्हणून विजय बाबर यांची नियुक्ती करण्यात आली.मात्र बाबर आणि संपादक विवेक गिरधारी यांच्यात पटेनासे झाले,त्यातून गिरधारी यांनी बाबर यांना शह देण्यासाठी दिलीप शिंदे यांची चिफ रिपोर्टर म्हणून नियुक्ती करून सर्व अधिकार शिंदे यांना दिले.त्यानंतर बाबर यांनी गिरधारी यांच्यावर मात करून मालक पद्मश्रींकडून सर्व अधिकार पुन्हा प्राप्त केले.त्यानंतर बाबर यां���ी ठाणे आवृत्ती स्वतंत्ररित्या प्रकाशित करण्याची योजना आखली आणि त्याला पद्मश्रींनी हिरवा कंदील दिला आहे.\nदुसरीकडे निष्क्रियतेचा ठपका ठेवून सोनल लाडे आणि स्वप्नाली पवार यांना नारळ देण्यात आला आहे.या दोघी गिरधारींच्या कट्टर समर्थक मानल्या जातात.गिरधारी- बाबर यांच्यातील वादातून या दोघींचा बळी गेला आहे.त्याचबरोबर प्रवीण सोनवणे आणि नरेंद्र राठोड देखील रडारवर आहेत.बाबर - गिरधारी वादातून रिर्पाटरचा बळी दिला जात आहे.सोनल लाडे ही गेल्या दोन वर्षापासून तर स्वप्नाली पवार एक वर्षापासून पुढारीत कार्यरत होती.बातम्या लिहिता येत नाहीत,हा जावाईशोध आताच का लावण्यात आला,असा प्रश्‍न या दोघांना पडला आहे.\nधन्य ते पुढारी...धन्य ते गिरधारी आणि धन्य ते बाबर...पुढारीचा चांगभले...\nगुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६\nपुण्यात सकाळचा खप लोकमतपेक्षा पाचपट\n८:२१ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nपुणे - लोकमतने हंसाच्या रिपोर्टनुसार पुण्यात नंबर 1 चा दावा केला असला तरी तो फोल ठरला आहे.एबीसीच्या आकडेवारीनुसार पुण्यात सकाळचा खप लोकमतपेक्षा पाचपट आहे.\nवृत्तपत्राचा खप हा एबीसीच्या रिपोर्टनुसार ग्राह्य धरला जातो.जानेवारी ते जून 2016 चा एबीसी रिपोर्टनुसार पुण्यात सकाळचा खप 5 लाख 97 हजार 215 आहे तर लोकमतचा खप हा 1 लाख 26 हजार 369 आहे.यावरून लोकमतपेक्षा पाचपट सकाळचा खप आहे,हे स्पष्ट होते.सकाळचा सर्व आवृत्तीचा एकूण खप 12 लाख 81 हजार 449 आहे.त्यामुळे राज्यात पुन्हा सकाळ नंबर 1 दैनिक ठरले आहे.\nपुण्यात सकाळला तोड नाही.पुणे म्हणजे सकाळ आणि सकाळ म्हणजे पुणे असे समीकरण तयार झाले आहे.वाचकांना सकाळ वाचल्याशिवाय दिवस जात नाही,असे अनेकांचे म्हणणे आहे.\nबुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६\n७:३० म.उ. बेरक्या उर्फ नारद\nऔरंगाबाद - नोटाबंदीचा फटका पुढारीलाही बसला आहे.त्यामुळे पुढारीचा पाळणा पुन्हा एकदा लांबला आहे.यामुळे पुढारीचे कर्मचारी.वार्ताहर अस्वस्थ झाले आहेत.पुढारी प्रकाशनापुर्वीच पुन्हा एकदा गाशा गुंडाळणार की काय,अशी शंका अनेकांनी व्यक्त केली आहे,मात्र नोटाबंंदीची समस्या सुटल्यानंतर पुढारी सुरू करण्यात येईल.असे पुढारीच्या एका सुत्राने सांगितले.\nनकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्ने,अशी म्हण पुढारीला नेहमीच लागू पडते,ती पुन्हा एकदा लागू पडली आहे.पुढारीचा पहिल्यांदा 17 सप्टेंबर.नंतर दिवाळी मुहुर्त ���ुकल्यानंतर आता 17 नोव्हेंबरचा मुहूर्त काढण्यात आला होता,परंतु हा मुहुर्तही आता नोटांबदीच्या निर्णयामुळे हुकला आहे.\n500 आणि 1000 रूपयाच्या नोटा रद्द करण्यात आल्यानंतर पुढारीला चलन तुटवड्याचा सामना करावा करावा लागत आहे.या चलन तुटवड्यामुळे पुढारीची अनेक कामे अडल्याची माहीती देण्यात आली.तथापी,पुढारीचा डमी अंक दररोज काढला जात आहे.मराठवाड्यातील बातम्या ऑनलाईन पुढारीवरही झळकत आहेत.एकीकडे चलन तुटवडा आणि दुसरीकडे प्रिटींग मशिनचा प्रॉब्लेम यामुळे पुढारीचा पाळणा पुन्हा एकदा लांबला आहे.तो कधी हालणार हे आता प्रत्यक्षात पद्मश्रीच सांगू शकतात...\nसोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६\nमहाराष्ट्र 1 च्या कार्यकारी संपादकपदी आशिष जाधव\n१०:१४ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - बेरक्याचा अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला आहे.महाराष्ट्र 1 न्यूज चॅनेलच्या कार्यकारी संपादकपदी आशिष जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nआयबीएन- लोकमतमध्ये अनेक वर्षे पॉलिटिकल बीट सांभाळणारे आशिष जाधव निखिल वागळे यांच्यासोबत महाराष्ट्र 1 मध्ये आले होते.त्यांना पॉलिटिकल एडिटर करण्यात आले होते.वागळेंच्या राजीनाम्यानंतर त्यांना पदोन्नती देण्यात आली असून,त्यांना कार्यकारी संपादक करण्यात आले आहे.\nदरम्यान,वागळेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पंटरमध्ये खळबळ उडाली आहे.फिचर एडिटर प्राजक्ता धुळपने राजीनामा दिला असून,पाठोपाठ रिर्पाटर नम्रता भिंगार्डेनेही चॅनल सोडणे पसंद केले आहे.पुण्याची ब्युरो प्राची कुलकर्णीने दुसरीकडे संधी शोधणे सुरू केल्याचे वृत्त आहे.\nवागळेंच्या राजीनाम्यानंतर अनेक विकेट पडण्याची शक्यता बेरक्याने वर्तवली होती,आता ही शक्यता खरी ठरू लागली आहे.\nबेरक्याच्या वृत्ताला वागळेंचा दुजोरा\n९:५१ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - निखिल वागळे यांनी महाराष्ट्र 1 च्या मुख्य संपादकपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त बेरक्याने आठ दिवसांपुर्वीच दिले होते.या वृत्ताला वागळे यांनी अखेर दुजोरा दिला आहे.\nआपल्या ट्यूटर अकाउंटवर ट्यूट करताना वागळे यांनी म्हटले आहे की,\nमाझ्या हितचिंतकांसाठी: मी सुखरुप आहे. 'महाराष्ट्र1' चा राजीनामा िदला आहे़़. पत्रकारिता सुरुच राहील- without fear or favour. धन्यवाद.\nबेरक्याने आजपर्यंत सर्व बाबीची खात्री करून तसेच क्रॉस चेक करून सत्य बातम्या दिल्या आहेत.वागळे य���ंनी राजीनामा दिल्याचे वृत्त बेरक्याने दिल्यानंतर काही लोकांच्या मनात शंका होती.वागळेंच्या ट्यूटनंतर आता तरी खात्री पटली का \nशुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०१६\nपुढारीने जुन्या भात्यातील बाण काढला....निवासी संपादकपदी मुकूंद फडके\n४:५५ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nऔरंगाबाद - एकमतच्या मंगेश डोंग्रजकर यांनी नकार देताच,पुढारीने जुन्या भात्यातील बाण काढत सातार्‍याच्या मुकूंद फडके यांंची निवासी संपादकपदी निवड केली आहे.फडके हे सध्या पुण्यात प्रभातचे निवासी संपादक म्हणून काम करत असून,येत्या 15 नोव्हेेंबर रोजी ते औरंगाबादेत आपला पदभार स्वीकारतील.\nमुकूंद फडके हे यापुर्वी कोल्हापुरातील पुढारीत दोन वेळा काम केलेले आहे.पुढारीची ध्येय-धोरणे माहीत असणारा आणि पुढारीच्या पठडीत काम करणारा निवासी संपादक अखेर पुढारीला मिळाला आहे.रात्रपाळीमध्य पाने बदलण्यापासून कोणत्या बातम्या कोणत्या पानावर घ्याव्यात हे फडके यांना माहीत असल्याने पुढारीची डोकेदुःखी कमी होणार आहे.पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक काम करणार्‍या फडके यांच्या डोक्यावर अखेर पुढारीचा मुकूट ठेवण्यात आला आहे.\nअखेर मुहूर्त निघाला....17 नोव्हेंबर रोजी पुढारीचे लॉचिंग\nपुढारीचा लांबलेला पाळणा अखेर 17 नोव्हेंबर रोजी हालणार आहे.फडके हे येत्या 15 तारखेला जॉईन होणार आहेत तर पुढारीचे प्रकाशन 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे.त्याची तयारी पुढारीने केली आहे.पुढारीचे प्रकाशन कोणाच्या हस्ते होणार,याकडे लक्ष वेधले आहे.\nगुरुवार, १० नोव्हेंबर, २०१६\nमहाराष्ट्र 1 च्या संपादकपदी आशिष जाधव \n८:५५ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - सनातनचे अभय वर्तक यांच्याबरोबर वादावादी झाल्यानंतर महाराष्ट्र 1 चे मुख्य संपादक निखिल वागळे रजेवर गेले होते,त्यांना पुन्हा जॉईन होण्यासाठी व्यवस्थापनानेे 2 नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिली होती,परंतु वागळे जॉईन झाले नाहीत.त्यानंतरही आठ दिवस गेले तरी वागळे महाराष्ट्र 1 मध्ये पाऊल न ठेवल्याने अखेर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.\nवागळे यांच्या जागी नवा संपादक जॉईन करायचा की आहे त्या टीममधील आशिष जाधव यांना पदोन्नती द्यायची,याबाबत व्यवस्थापन गेल्या काही दिवसांपासून गांभीर्याने विचार करत आहेत.वागळे म्हणजे महाराष्ट्र 1 चा चेहरा होता,असा चेहरा महाराष्ट्र 1 ला सापडत नाही.नविन संप���दक घेवून टीम डिस्टर्ब करण्याऐवजी आशिष जाधव यांनाच पदोन्नती देवून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याची माहिती बेरक्याच्या हाती आली आहे.\nगुरुवार, ३ नोव्हेंबर, २०१६\n८:३० म.पू. बेरक्या उर्फ नारद\nपुणे - सकाळ मीडिया ग्रुपचे बहुप्रतिक्षेत राजकीय दैनिक सरकारनामाचा लवकरच शुभारंभ होत आहे.त्याची जोरदार जाहीरातबाजी सध्या सुरू आहे.हे दैनिक निष्पक्ष,निर्भिड आणि सडेतोड राहील,अशी घोषणा सकाळ मीडिया गु्रपने केली आहे.\nया दैनिकात कंटेन्ट काय असावेत,त्याचे स्वरूप आणि आकार कसा असावा याबाबतचा आढावा गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे.अखेर अंतिम स्वरूप देण्यात आले असून,हे दैनिक अ‍ॅग्रोवन आकाराप्रमाणे 16 पानी राहणार आहे.\nत्यात फक्त आणि फक्त राजकीय बातम्या राहणार आहेत.त्याचबरोबर दिल्ली,मुंबईसह वार्तापत्रे,पडद्यामागच्या हालचाली,काही विशेष सदरे राहणार असल्याची प्राथमिक माहिती बेरक्याच्या हाती लागली आहे.या दैनिकावर वाचकांच्या उड्या पडतील,अशी तयारी सकाळ मीडिया ग्रुपने केली आहे.\nलवकरच 'सरकारनामा' येतोय ....\nमंगळवार, १ नोव्हेंबर, २०१६\n‘टाइम्स नाऊ’चे संपादक अर्णब गोस्वामी यांचा राजीनामा\n६:१७ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्त वाहिनीच्या मुख्य संपादक पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्णब गोस्वामी हे त्यांच्या ‘द न्यूज अवर’ या लोकप्रिय कार्यक्रमात दिसत नव्हते.\nसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपादकीय बैठकीत अर्णब गोस्वामी यांनी आपला राजीनामा जाहीर केला. आपण स्वत: काहीतरी नवे सुरू करणार असल्याचेही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितल्याचे समजते.\nगेल्या अनेक वर्षांपासून अर्णब गोस्वामी ‘टाइम्स नाऊ’मध्ये संपादक पदावर कार्यरत आहेत. ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीवर ‘द न्यूजअवर’ या चर्चेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कायम अर्णब गोस्वामी हेच करतात. या कार्यक्रमावरील त्यांच्या आक्रमकपणामुळे ते कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच अर्णब गोस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही विशेष मुलाखत घेतली होती. टेलिव्हिजनवर थेट बातम्या देण्यास खासगी वाहिन्यांना परवानगी देण्यात आल्यानंतर पहिल्या फळीत जे चेहरे पुढे आले. ��्यामध्ये अर्णब गोस्वामी यांचाही समावेश होतो. ‘एनडीटीव्ही’ या वाहिनीवर पहिल्या फळीतील पत्रकारांच्या चमूमध्ये त्यांचा समावेश होता. ‘टाइम्स समूहा’ने २४ तास चालणारी वृत्तवाहिनी काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर अर्णब गोस्वामी या वाहिनीमध्ये संपादक म्हणून दाखल झाले. तेव्हापासून या वाहिनीचा चेहरा म्हणून अर्णब गोस्वामी यांच्याकडे बघितले जाते. पाकिस्तान स्थित एका दहशतवादी गटाने धमकी दिल्यामुळे गोस्वामी यांना नुकताच ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुण्यातील हाय प्रोफाइल खंडणी प्रकरणी टीव्ही मीडिया झोपला \nपुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या हाय प्रोफाईल खंडणी प्रकरणाच्या बातम्या एकाही टीव्ही चॅनल्सवर अद्याप झळकल्या नाहीत, त्यामुळे पुणेकरां...\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये राजकारण जोरात \nमुंबई - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंग यांची बदली ...\nपोलीस मित्र गजाआड , आता पत्रकारांचा नंबर \nपुणे - ७५ लाखाच्या खंडणी प्रकरणी पोलीस मित्र जयेश कासट याला पोलिसांनी गजाआड केल्यानंतर आता लाचेत वाटेकरी होणाऱ्या पत्रकारांची ...\nखंडणी प्रकरणात पुण्यातील १४ पत्रकार अडकले \nपुणे - शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७...\nपत्रकारांना सोशल मीडियात ट्रोल करणे सोपे आहे. विशेष करून वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार हे ट्रोलर्सचे 'सॉफ्ट टार्गेट' असल्याचे दिस...\nदिव्य मराठीचा नवा प्रयोग संपादक संजय आवटे यांच्या अंगलट \nऔरंगाबाद - सकाळी ७.३० वाजता लगबगीने महाविद्यालयाकडे निघालेल्या एका २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भरर...\nदिव्य मराठीकडे 3 कोटी रुपयांची थकबाकी, पत्रकारांचा पीएफ थकवला...\nऔरंगाबाद - जोखीम पत्करून, जीवाची पर्वा न करता पत्रकारीता करणार्या पत्रकरांना हक्काच्या व्हेज बोर्डनुसार म्हणजे मजिठिया वेतन आयोगानुसार ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/category/batmya/page/834/", "date_download": "2020-02-23T04:24:07Z", "digest": "sha1:UN2UKNE53P7AG2RXB52TDLBOB2TDFH66", "length": 14847, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "बातम्या | Navprabha | Page 834", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nपाच वर्षांपर्यंत मुलांना शिक्षणाच्या बेडीत अडकवू नका : राज्यपाल\nआनंददायी बालशिक्षण परिषदेचे उद्घाटन पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलांना शिक्षणाच्या बेडीत अडकवून त्यांचे नुकसान करू नका, असे राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सांगितले. साखळी येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय आनंददायी बालशिक्षण परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. गोमंतक बालशिक्षण परिषद, महाराष्ट्र बालशिक्षण परिषद, गोवा राज्य भाषा संचालनालय आणि रवींद्र भवन साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.\tRead More »\nक्षमता व बुद्धीचा वापर सहकार क्षेत्रात आवश्यक : मुख्यमंत्री पर्रीकर\nसहकार भारतीच्या महाअधिवेशनाचे पर्वरीत उद्घाटन काम करण्याची क्षमता आणि बुद्धीचा वापर हे गुण सहकार क्षेत्रात काम करणार्‍यांच्या अंगी असणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. काल येथील विद्याप्रबोधिनी संकुलात सहकार भारती आयोजित पतसंस्थांच्या महाअधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.\tRead More »\nनाटककाराने अहंकार बाजूला सारून नव्या प्रयोगांना सामोरे जायला हवे, मात���र तसे करताना जुन्या परंपरा विसरू नयेत, असे ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी सांगितले. गोवा कोकणी अकादमी व अंत्रुज लळितक बांदोडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पहिल्या कोकणी नाट्य संमेलनाच्यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर, संमेलनाध्यक्ष पुंडलिक नायक, स्वागताध्यक्ष श्रीधर कामत बांबोळकर, प्रतिभा मतकरी, बांदोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच नयन ...\tRead More »\n‘सीआरझेड’ गुंता सोडविण्यासाठी लवकरच केंद्राची समिती\nकिनारी राज्यातील मच्छीमारांना ‘सीआरझेड’मुळे कोणत्या अडचणी येत आहेत हे केंद्र सरकारला कळून चुकले आहे. त्यामुळे हा प्रश्‍न सोडविण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. या कायद्यात दुरुस्ती करून समुद्र किनार्‍यांवरील मच्छीमारांच्या घरांना व त्यांच्या किरकोळ स्वरुपाच्या व्यवसायांना संरक्षण देण्याचा प्रयत्न असेल, आपण गोव्यातील मच्छीमारांचा प्रश्‍न केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.\tRead More »\nपडोसे प्रकल्पातील कर्मचारी डिसेंबरपर्यंत सोसायटीत\nपडोसे येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात गेली १० ते १२ वर्षे अल्पवेतनावर प्रामाणिक सेवा बजावत असलेल्या सुमारे दीडशेहून अधिक कामगारांना डिसेंबरपर्यंत सरकारच्या सोसायटीत समाविष्ट करून घेण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली. दोडामार्ग येथे ते एका कार्यक्रमासाठी आले असता कर्मचार्‍यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.\tRead More »\nसंगीतात भारतीय शास्त्रीय संगीत श्रेष्ठ : वाडकर\nसंगीतात भारतीय शास्त्रीय संगीत श्रेष्ठ आहे, असे प्रख्यात ज्येष्ठ गायक पं. सुरेश वाडकर यांनी सांगितले. स्वस्तीक संस्थेतर्फे आयोजित ‘स्वरमंगेश’ संगीत संमेलनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज दिवसभर होणार्‍या या संमेलनात श्री. वाडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. फिल्म संगीत थोडे कमी करून शास्त्रीय संगीताकडे वळण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.\tRead More »\nपेट्रोल-डिझेल २ रु. स्वस्त\nपेट्रोल दरात रु. २.४१ प्रति लिटर तर डिझेल दरात रु. २.२५ प्रति लिटर कपात करण्याचा निर्णय तेल महामंडळातर्फे काल घेण्यात आला. हे दर काल शुक्रवार मध्यरात्रीपासून लागू झाले. पेट्रोल दरातील ही ऑगस्टपासूनची सहावी कपात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांच्या पार्श्वभूमीवर हा दरांचा आढावा घेण्यात आला.\tRead More »\n‘मोप’ स्थगित ठेवून ‘दाबोळी’चा विस्तार करा\nप्रदेश कॉंग्रेसचा ठराव : दोन विमानतळ परवडणार नसल्याचे मत मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रक्रिया स्थगित ठेवून दाबोळीचा पूर्ण विस्तार करण्याची मागणी करणारा ठराव काल झालेल्या प्रदेश कॉंग्रेस समितीच्या बैठकीत संमत केल्याची माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुइझिन फालेरो यांनी काल दिली. बांधा चालवा व हस्तांतर करा या तत्वावर मोप विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव आहे. आर्थिकदृष्ट्या राज्यात दोन विमानतळ परवडणे शक्य नाही. मोप उभारल्यानंतर ...\tRead More »\nफडणवीसांचा शपथविधी थाटात; उद्धव यांची उपस्थिती\nअमित शहांनी विनंती केल्याने ठाकरेंचा निर्णय महाराष्ट्रातील पहिल्या भाजप सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा काल भव्य सोहळ्यात शपथविधी झाला. दरम्यान, सोहळ्यास शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना शेवटच्या क्षणी उपस्थिती लावली.\tRead More »\nबाबूश, जेनिफरवर आरोप निश्‍चित\nपोलीस स्थानक हल्ला प्रकरण पणजी पोलीस स्थानकावरील हल्ल्याच्या प्रकरणी सांताक्रुझचे आमदार, बाबुश मोन्सेर्रात तसेच ताळगावचे आमदार जेनिफर मोन्सेर्रात व अन्य ३५ जणांविरुध्द म्हापसा येथील विशेष न्यायालयाने आरोप निश्‍चित केले. पुढील सुनावणी दि. १९ नोव्हेंबर रोजी होईल.\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/", "date_download": "2020-02-23T03:49:43Z", "digest": "sha1:EECQFFGEWISRJ6BGYDPVMSDO4MWTXVI5", "length": 20402, "nlines": 300, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "News Marathi 24 | Social, Political, Health News, Articles, Blogs", "raw_content": "\nआजरा तालुक्यातील लाटगाव जंगलात बिबट्याच्या हल्लात – पाच बैलाचा मृत्यू.\nजिल्हा परिषदच्या वतीने देण्यात येणारा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार १५ कर्मचाऱ्यांना जाहीर\nयापासून काय तो धडा घेणे गरजेचे : उद्धव ठाकरे\nराधानगरी तालुक्यातील ��ुरट्या चोऱ्यांचा बंदोबस्त करा,निवेदनाद्वारेमागणी\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जाणार अमेरिका दौऱ्यावर\nपक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी शरद पवार करणार महाराष्ट्र दौरा\nमुंबई प्रतिनिधी: पक्षातील दिग्गज नेते, आमदार व खासदार पक्षांतर करत असल्यामुळे संकटात सापडलेल्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. मंगळवारपासून...\nखा. शेट्टी, प्रकाश आवाडे, विश्‍वजित कदम यांची गुप्त चर्चा\nमॉन्सून अखेर महाराष्ट्रात दाखल\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होणार नाहीत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nराष्ट्रवादीची माढातून संजय शिंदेंना उमेदवारी जाहीर\nकमलनाथ सरकारचा ‘हा’ अजब फर्मान…\nभोपाळ(वृत्तसंस्था): मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारने राज्यातील हेल्थ वर्कर्ससाठी एक विचित्र फर्मान काढला आहे. राज्यातील काँग्रेस सरकारने हेल्थ वर्कर्सना सांगितले की, 'कमीत कमी एका व्यक्तीची नसबंदी...\nउदयनराजेंचं भाजपसाठी योगदान काय\nपुणे (प्रतिनिधी): भाजपकडून उदयनराजे भोसलेंचे नाव राज्यसभेसाठी असल्याची चर्चा आहे. अशातच भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उदयनराजेंच्या योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. उदयनराजे पक्षात...\nठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट विरुद्ध राज्यमंत्र्यांचा वाद…\nवारिस पठाणांना ‘ते’ वक्तव्य भोवलं…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज दिल्लीवारी…\nराम मंदिरासाठी ट्रस्ट, मशिदीसाठी का नाही : पवार\nमहाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचा यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार राधानगरी विद्यालयचे मुख्याध्यापक...\nवयाच्या ८५ व्या वर्षी वारीत सहभागी ‘रघुनाथ’\nश्रीलंकेत दोनशे मुस्लीम धर्मगुरुंची मायदेशी रवानगी\nबाबासाहेबांविषयीचे आकलन सातत्याने वृद्धिंगत करण्याची गरज: संजय आवटे\nकोल्हापूर, दि. १४ एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा एक व्यापक विचार आहे. त्यांच्याविषयीचे आपले आकलन जिथे संपते, तिथे खरे बाबासाहेब सुरू होतात. त्यामुळे त्यांच्याविषयीचे...\nयुवराज येडूरे यांचा राधानगरी तालुक्यात प्रचार दौरा , लोकांचा उदंड प्रतिसाद...\n‘ग्लोबल वॉर्मिंग’ गंभीर समस्या, अंटार्क्टिका वितळतोय\nगगनबावडा परिसरात भात कापणीला वेग \nमिरज – पंढरपूर – मुंबई मार्गावर गुरुवारपासून नवी साप्ताहिक एक्सप्रेस\nविश्वासघात करणार्‍या राजू शेट्टींना परिणाम भोगावे लागणार : चंद्रकांत पाटील\nमोरस्करवाडी येथील घरांची पडझड सुमारे २ लाखांचे नुकसान\nएमएचटी-सीईटीचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीनेच\nश्री. समर्थ वेलनेस क्लिनिक अँड रिसर्च सेंटर नक्कीच रुग्णांसाठी वरदायी ठरेल:सर्जेराव...\n यासाठी चक्क १ लाखांची पैज\nसांगली: लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. तीन टप्यात मतदान झाले आहे, तर चार टप्पे शिल्लक आहेत. गल्लोगल्ली लोकांच्यात एकच कोण निवडून येणार यातच गप्पांचे...\nकॅफे कॉफी डे चे मालक व्ही.जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू \nआजरा बोलकेवाडीत १७ रोजी श्री जोतिबा यात्रा उत्सव.\nभाजपने सत्तेत येवुन फक्त अश्वासने दिली. – कॉम. दत्तात्रय आत्याळकर\nम्हाडाच्या वतीने साडेतीन हजार सदनिकांसाठी ऑनलाइन सोडत\nपुणे - आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच साधारण सप्टेंबर महिन्यात पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने आणखी साडेतीन हजार नवीन सदनिकांसाठी ऑनलाइन...\nकर्जमाफितील चुकीचे निकष बदला- समरजितसिंह घाटगेंचे देवेंद्र फडणवीसांकडे साकडे..\nकागल (प्रतिनिधी):शासनाने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेत अनेक जाचक अटी व त्रुटी आहेत.लावलेले निकष चुकीचे आहेत.या अटी व त्रुटी रद्द करून बळीराजाला...\nआयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेटटी यांनी प्लॅस्टिक बंदी प्रकरणी घेतली हार विक्रेते, फेरीवाले यांची ...\nकोल्हापूर ता.21 : आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेटटी यांचे मार्गदर्शना खाली महापालिका हद्दितीली पुष्पगुच्छ, हार, बुके विक्रेत, हातगाडीवाले व फेरीवाले यांची संयुक्त बैठक आयुक्त कार्यालयात...\nकोल्हापूरात ३३०वा छत्रपती संभाजीराजें बलिदान दिन उत्साहात\nकोल्हापूर: दि. ११ मार्च २०१९ रोजी छत्रपती संभाजीराजेंच्या ३३० व्या बलिदान दिनानिमित्त कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजीराजे उद्यानात सकाळी ८ वाजता शिवशक्ती...\nकोल्हापुरात प्रथमच मिस अँड मिसेस इंडिया सोंदर्य स्पर्धेची चाचणी...\nकोल्हापूर: कोल्हापूरात दि.१७ एप्रिल २०१९ रोजी सर्व वयोगटातील महिलांसाठी \"मिस अँड मिसेस इंडिया काँटेस्ट\" या देशस्तरावरील सोंदर्य स्पर्धेच्या ऑडिशनचे (चाचणी फेरी) आयोजन केले आहे....\nकृती फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांचा ‘आदर्श मूकनायक’ पुरस्काराने सन्मान \nशेणगाव येथील परिस्थिती प��र्वपदावर\nभाजपकडून उषा काकडेंना बारामतीतून उमेदवारीची ऑफर\nकृती फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांचा ‘आदर्श मूकनायक’ पुरस्काराने सन्मान \nमोहन सातपुते यांना १७ वर्ष केलेल्या एचआयव्ही/एड्स जनजागृतीच्या प्रबोधनासाठी प्रेरणा पुरस्कार...\nप्रगतीची कास धरणार्‍या ब्राह्मण समाजासाठी सहकार्य करु : जयंत पाटील ...\nब्रॅण्ड शेफ ॲडव्हर्टायझिंगचे स्ववास्तूत स्थलांतर\n“कृषी संगम २०२०” चा शुभारंभ २२ फेब्रुवारीला…\nन्यूज मराठी २४’ चे मुख्य संपादक दत्तात्रय बोरगे यांना कृती फाउंडेशनचा...\nविश्वचषकात भारतीय महिलांची विजयी सलामी…\nकमलनाथ सरकारचा ‘हा’ अजब फर्मान…\nउदयनराजेंचं भाजपसाठी योगदान काय\nठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट विरुद्ध राज्यमंत्र्यांचा वाद…\nसैनिकहो तुमचे अपार कष्ट, त्याग आणि बलिदानामुळेच भारतमाता सुरक्षित आहे: आमदार हसन मुश्रीफ\nगडहिंग्लज भाजपाकडून संजय राऊतांचा निषेध; प्रतिकात्मक पुतळयाचे दहन\nजिल्हा परिषदेत महायुतीला शह देण्यासाठी भाजप कारभारी सज्ज.\nरोटीमेकरचा हॉटेलच्या रक्कमेवर डल्ला.\nवाघापूर येथे शनिवारी 8 कोटी 23 लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन\n२६ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान सिंहगड व प्रगती एक्स्प्रेस या...\nकोल्हापूर पाठोपाठ गडहिंग्लज शहराच्या जनजीवनावरही संपाचा विपरीत परिणाम…\nराज्यात 10 ऑगस्टपर्यंत दमदार पाऊस: हवामान विभाग\nडेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी “पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन”...\nनेटफ्लिक्सवरील सुरपहिट वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स-2’ चा नवा टीझर\nगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड\nमनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘ईडी’च्या कार्यालयावर येऊ नये :राज ठाकरे\nबाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त खासदार धनंजय महाडिक यांच्या...\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/parli-satara-villages-people-busy-in-travnata-zetva/", "date_download": "2020-02-23T05:53:29Z", "digest": "sha1:P5DZMEFB5AWVAAFJTWTSPHUP7NQQS464", "length": 6540, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डोंगरकपारीत घुमतोय वाद्यांचा निनाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › डोंगरकपारीत घुमतोय वाद्यांचा निनाद\nडोंगरकपारीत घुमतोय वाद्यांचा निनाद\nसातारा तालुक्यातील परळी खोर्‍यातील डोंगर कपारीत सध्या गवत काढणीचे सौंदे सुरू असून ‘गाव करील ते राव करील काय’ याचा प्रत्यय येऊ लागला आहे. आख्खा गावच्या गाव एकजुटीने ही कामे करत असून त्यामुळे डोंगर कपारीत वाद्याचा निनाद ऐकायला मिळत आहे.\nसौदा म्हणजे गावातील किमान 50 ते 60 जणांचा समुह डोंगर कपारीत गवत काढणीचे काम करत असतो. महिला, पुरुष, वयोवृद्ध एकत्र येवून ढोल, हलगी, अगदी हे नाही मिळाल तर पराती, ताट वाजवत गवत काढण्यासाठी भली मोठी रांग केली जाते.\nडोंगर कड्याकपारीत माणसांच्या उंचीइतकी किंवा त्यापेक्षाही जास्त गवत वाद्याच्या तालावर त्या लयात गवत काढणी केली जाते. एकीकडे गवत कापून त्याच्या पेंड्या बांधून मानेवरुन त्या वाहून नेल्या जातात. हे गवत गावे गायरान किंवा मालकी हक्काचे असते. ज्याचे गवत कापायचे असेल त्याने जेवणाची सोय करायची. हे जेवण सुद्धा डोंगरातच मिळेल त्या भांड्यात, पानावरही केले जाते. सौदा करीत असतानाच पायवाटा श्रमदानातून केल्या जातात. अजूनही डोंगर रांगांवर, शिवारात रस्ते नसतात. अशावेळी गावोगावी एकीतून श्रमदानातूनच ही कामे केली जातात.\nसौदा करताना म्हणजे गवत काढताना वाद्य वाजवले जातात. मोठमोठ्याने आरोळ्या दिल्या जातात. ज्यांच्या हातात विळा असतो त्याच्या पाठीमागे उभे राहून जोरजोरात वाद्ये वाजवत त्यांना कामासाठी जोश दिला जातो. याचबरोबर गवतात लपलेले हिंस्र प्राणी श्‍वापदे या वाद्याने दूर निघून जातात. या सौद्याचा प्रत्यय सध्या कास पठार परिसर तसेच परळी खोर्‍यात येवू लागला आहे. डोंगर कपार्‍या गवत काढणीच्या या कामामुळे गरजू लागल्या आहेत. या अनोख्या कामामुळे डोंगर कपारीतील गावांची एकजूट पहायला मिळत\nपोक्सो प्रकरणातील संशयित जामिनासाठी उच्च न्यायालयात\nपुण्यातील गुंडाचा साथीदारांनीच केला गेम\nवृद्धाची सहा एकर जमीन सावकारीतून बळकावली\nनगराध्यांनी बोलावलेल्या स्थायी सभेबाबत उत्सुकता\nथायलंड महिला क्रिकेट संघाचे अनोखे अभिवादन, जिंकली सर्वांची मने\nट्रम्प जेवणार सोन्याच्या ताटात\nचंदनतस्कर वीरप्पनच्‍या मुलीचा भाजपमध्‍ये प्रवेश\nनगर : इंदोरीकर महाराज���ंच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nडोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nकोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई\nमहापोर्टल बंद : नोकरभरतीची परीक्षा मात्र खासगी कंपन्यांकडेच ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/06/shikshak.html", "date_download": "2020-02-23T05:21:54Z", "digest": "sha1:6CIFCVPALRQDPZJRD6KTY4PEQKBJ77XT", "length": 6982, "nlines": 60, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर माध्यमिक शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन", "raw_content": "\nपुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर माध्यमिक शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन\nवेब टीम : पुणे\nराज्य माध्यमिक शिक्षकेतर महामंडळाने आंदोलन करून मिळवलेले हक्क शासन येथे करून काढून घेण्याचे काम करत आहे गेली पंधरा वर्षे शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या नेमणुका नाही अर्धवट आकृतिबंधाची घोषणा चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या शिवाय शाळा कशा चालवायच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे शासन निर्णय होऊन तीन महिने झाले तरीही आज अखेर संच निश्चिती व भरती झालेली नाही. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचारी गेली पंधरा वर्षे तणावाखाली काम करत आहे कर्मचार्‍यांच्या प्रश्नावर निर्णय मिळवण्यासाठी शिक्षकेतर महामंडळाच्यावतीने काल सोमवारी 24 जून रोजी आयुक्त शिक्षण व शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथे सकाळी अकरा वाजता एक दिवसाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन देण्यात आल्याचे राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी दिली. याप्रसंगी राज्यातील अनेक शिक्षकेतर कर्मचारी व संघटनांच्या प्रतिनिधींनी शिक्षण क्षेत्राच्या शासन विरोधी धोरणाबाबत कडाडून टीका केली.\nयाबाबत सरकार्यवाह श्री खांडेकर यावेळी म्हणाले की राज्यातील माध्यमिक शिक्षकांच्या जवळपास अकरा मागण्या प्रलंबित आहेत या मागणीबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेत नाही त्यामुळे आता यापुढे राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी स्वस्थ बसणार नाही, असे सांगून श्री खांडेकर यांनी खालील मागण्या शासन स्तरावर मांडले आहेत.\nआंदोलनस्थळी शिक्षण आयुक्त दिनकर पाटील यांनी शिक्षकेतरांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन स्वीकारले शासनाला आपल्या भावना तात्काळ कळवू असे आश्वासन शिक्षण आयुक्त दिनकर पाट��ल यांनी यावेळी शिक्षकेतर महामंडळाच्या पदाधिकार्‍यांना दिले याप्रसंगी राज्यातील शिक्षकेतरांना आपले धरणे आंदोलन मागे घेतले\nव्यासपीठावर अध्यक्ष एस डी डोंगरे कार्याध्यक्ष अविनाश चढ गुल वार गोपाळ पेंडकर प्रियांका मुनगेकर आरती कुंभार भागवत पवळे खैरुद्दिन सय्यद प्रमोद पाटील शशिकांत तांबे रवींद्र जाधव बाबासाहेब पाटील अहमद निसार अनील दरेकर केशव पाटील उमेश शेंडे सुखदेव कंद संजय पाटील अहमदनगर चे प्रतिनिधी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पाराजी मोरे सचिव भानुदास दळवी पद्माकर गोसावी नंदकुमार कुरुमकर जयराम धांडे रामभाऊ मचे पै नाना डोंगरे भाऊसाहेब थोटे आदींसह राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/university-world-university-college-london-1851825/", "date_download": "2020-02-23T05:44:28Z", "digest": "sha1:EWGY3SP5UD3JDXKFHU2AMXN4PKCPNXCE", "length": 18974, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "University World University College London | विद्यापीठ विश्व : विज्ञानशिक्षणाचे केंद्र | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nविद्यापीठ विश्व : विज्ञानशिक्षणाचे केंद्र\nविद्यापीठ विश्व : विज्ञानशिक्षणाचे केंद्र\nक्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार (२०१९) जगातले दहाव्या क्रमांकाचे असलेले विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सटिी कॉलेज, लंडन. अठराव्या शतकातील ग्रेट ब्रिटनमधील विचारवंत व समाजसुधारक जेरेमी बेंथहॅम यांच्या विचारांनी प्रवृत्त होऊन या विद्यापीठाची स्थापना १८२६ साली करण्यात आली. तत्कालीन इंग्लंडमध्ये महिलांना शिक्षणासाठी विद्यापीठांमध्ये प्रवेश नाकारला जात असे. इंग्लंडमधील महिलांसाठी यूसीएल विद्यापीठाने सर्वप्रथम शिक्षणाचे द्वार खुले केले. स्थापनेवेळी विद्यापीठाचे नाव ‘लंडन युनिव्हर्सटिी’ असे होते. नंतर ते ‘युनिव्हर्सटिी कॉलेज’ असे करण्यात आले. १९७७ मध्ये विद्यापीठाला सध्याचे नाव बहाल करण्यात आले. यूसीएल विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. ‘ let all come who, by merit, deserve the most reward’ हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.\nलंडनच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या ब्लूम्सबेरी परिसरात यूसीएल विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस आहे. तसेच शहरात इतर ठिकाणी विद्यापीठाचे प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग, महाविद्यालये आणि शैक्षणिक रुग्णालये इत्यादी गोष्टी पसरलेल्या आहेत. सध्या यूसीएलमध्ये सात हजारांपेक्षाही अधिक तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक अध्यापन-संशोधनाचे कार्य करत आहेत. तर जवळपास चाळीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम अकरा शैक्षणिक-संशोधन विभागांद्वारे चालतात.\nयूसीएल विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे पूर्णवेळ अभ्यासक्रम आहेत. हे अभ्यासक्रम तीन ते चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी कला, विज्ञान, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेतील बहुतांश विषयांवर आपले लक्ष केंद्रित करतात. यूसीएलमध्ये एकूण अकरा शैक्षणिक विभाग म्हणजे स्कूल्स आहेत. विद्यापीठातील कला आणि मानवता, मेंदूशास्त्र, अभियांत्रिकी शास्त्र, कायदा आणि सुव्यवस्था, जीवशास्त्रे, समाजशास्त्रे, इतिहास, पर्यावरण लोकसंख्याशास्त्र, आरोग्य, शिक्षण, गणित आणि भौतिकशास्त्र अशा विषयांतील ११ प्रमुख विभागांमार्फत विद्यापीठातील सर्व पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांची प्रमाणपत्रे, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.\nयूसीएल विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या वर्षांसाठी निवासाची सोय, पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पूर्वतयारी अभ्यासक्रम, करिअर सपोर्ट सुविधा, लंडनमधील निवासासाठी आवश्यक मार्गदर्शन, सांस्कृतिक व मनोरंजनाच्या विविध स्रोतांची माहिती यांसारख्या नानाविध सुविधांचा समावेश आहे. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व पाठय़वृ���्तीच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठीची अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय व सर्व प्रयोगशाळा अद्ययावत आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून काही अटींवर हेल्थ इन्शुरन्स व वैद्यकीय सुविधा दिल्या जातात. विद्यापीठाचे यूसीएल प्रेस हे स्वतंत्र प्रकाशनगृह आहे. विद्यापीठाच्या यूसीएल बिझनेस, यूसीएल कन्सल्टंट या प्रकल्प व्यवस्थापन व सल्लागार सेवादेखील सशुल्क उपलब्ध आहेत.\nयूसीएल विद्यापीठ अभिमानाने सांगते तसे भारत, केनिया, मॉरिशस, घाना, आधुनिक जपान आणि नायजेरिया या देशांचे ‘राष्ट्रपिता’ हे यूसीएलचे माजी विद्यार्थी आहेत. जगाच्या नकाशावर ठसा उमटवणाऱ्या अनेक व्यक्ती या विद्यापीठामध्ये काही काळ शिक्षण घेत होत्या. यामध्ये महात्मा गांधी, रवीन्द्रनाथ टागोर, टेलिफोनचा जनक अलेक्झांडर ग्रॅहम बेल, ओट्टो हॅन, पीटर हिग्ज, फ्रान्सिस क्रीक आदींचा समावेश आहे.\nशैक्षणिक उत्कृष्टता आणि पारंपरिक विद्वत्तापूर्ण मूल्ये असल्यामुळे यूसीएल विद्यापीठ हे शिक्षण, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन यासाठी जगभरातील सर्व बुद्धिवंत आणि प्रतिभावंतांसाठी नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. या विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील तत्त्वज्ञ, लेखक, कलाकार आणि शास्त्रज्ञ, निर्माण केले आहेत. आतापर्यंतच्या उपलब्ध सांख्यिकीनुसार विद्यापीठातील एकूण तेहतीस माजी विद्यार्थी वा प्राध्यापक नोबेल पारितोषिक विजेते आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान���य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 यूपीएससीची तयारी : निबंध कसा लिहावा\n2 एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पूर्व परीक्षा चालू घडामोडी\n3 प्रश्नवेध यूपीएससी : अठराव्या शतकातील घडामोडी\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.punekarnews.in/district-collector-naval-kishor-ram-gives-order-to-do-panchnama-of-damages/", "date_download": "2020-02-23T05:18:30Z", "digest": "sha1:MBD2ZUBZEQAAMZCGJ3VHKECOVGY3W6CW", "length": 6885, "nlines": 78, "source_domain": "www.punekarnews.in", "title": "जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले नुकसानीचे पंचनामे तात्‍काळ करण्‍याचे आदेश - Punekar News", "raw_content": "\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले नुकसानीचे पंचनामे तात्‍काळ करण्‍याचे आदेश\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले नुकसानीचे पंचनामे तात्‍काळ करण्‍याचे आदेश\nपुणे, दि. 1 – पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे ग्रामीण भागामध्ये खरीप, बागायती, जिरायती, हंगामी पिके, तसेच फळबागांना मोठा फटका बसला असून मोठया प्रमाणामध्ये शेती क्षेत्र बाधीत झाले आहे. तसेच शहरी भागामध्ये घरांचे नुकसान झाले आहे. याबाबतचे पंचनामे 4 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. संबंधित तालुकयाचे तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी संयुक्‍तपणे पंचनामे करावे, असेही जिल्‍हाधिकारी राम यांनी स्‍पष्‍ट केले.\nजिल्हा प्रशासनाकडून आपदग्रस्तांना तातडीने करावयाची मदत देण्यात आली आहे. महानगरपालिका तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत देखील पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. याविषयी तात्काळ कार्यवाही करुन प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राम यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले.\nराज्यातील अतिवृष्टी व पुरपस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडीओ कॉन्फरसींगद्वारे संवाद साधला. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्हयात झालेल्या अतिवृष्टी �� पुरस्थितीमुळे बाधीत झालेल्या कुटूंबांना देण्यात येणा-या मदतीबाबत व त्यांच्या पुनर्वसनाबाबत तसेच ग्रामीण भागातील पिकांचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. या यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या तपशीलावरुन संबंधितांना नुकसान भरपाई मिळण्याकरीता जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी दिली. नुकसानीबाबत काही शंका असल्‍यास टोल फ्री नंबर 1077 आणि पुणे येथील आपत्‍ती नियंत्रण कक्षाचा क्रमांक 02026123371 येथे संपर्क करावा, असे आवाहनही करण्‍यात आले आहे.\nPrevious विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीत एकता दौड संपन्न\nNext छट पूजेनिमित्त ‘बेटी बचाओ – नारी शक्ती’ हि संकल्पना प्रेरणादायी-शिवाजीराव आढळराव पाटील\nआझम कॅम्पसच्या शिवजयंती अभिवादन मिरवणूकित १० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा ‘पुढे नेण्यासाठी कटिबध्द’-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पुण्यात स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+48+ua.php", "date_download": "2020-02-23T05:12:49Z", "digest": "sha1:3GQSVPAAEB2VCFQ6THUY7EO5BID2BHFC", "length": 3535, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 48 / +38048 / 0038048 / 01138048, युक्रेन", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड: 48 (+380 48)\nआधी जोडलेला 48 हा क्रमांक Odessa क्षेत्र कोड आहे व Odessa युक्रेनमध्ये स्थित आहे. जर आपण युक्रेनबाहेर असाल व आपल्याला Odessaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. युक्रेन देश कोड +380 (00380) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Odessaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +380 48 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनOdessaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +380 48 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00380 48 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/actor-john-abraham-was-given-a-leave-due-to-injury-/articleshow/69514706.cms", "date_download": "2020-02-23T05:36:05Z", "digest": "sha1:VQSWQJOPSRVFI7ITSSJPBKBIZOMUGJN4", "length": 15853, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment news News: अभिनेता जॉन अब्राहमला दुखापतीनं दिली सुट्टी - actor john abraham was given a leave due to injury. | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nअभिनेता जॉन अब्राहमला दुखापतीनं दिली सुट्टी\nअभिनेता जॉन अब्राहमला त्याच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर नुकतीच दुखापत झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. एक हाणामारीचं दृश्य करताना जॉनला गंभीर अपघात झाला असून पुढचे काही आठवडे त्याला काम करता येणार नाही. दुखापतीनं सुट्टी दिल्याचं जॉननं चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं.\nअभिनेता जॉन अब्राहमला दुखापतीनं दिली सुट्टी\nअभिनेता जॉन अब्राहमला त्याच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर नुकतीच दुखापत झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. एक हाणामारीचं दृश्य करताना जॉनला गंभीर अपघात झाला असून पुढचे काही आठवडे त्याला काम करता येणार नाही. दुखापतीनं सुट्टी दिल्याचं जॉननं चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं.\nजॉन सध्या अनीझ बझ्मी दिग्दर्शित ‘पागलपंती’ नावाच्या विनोदी चित्रपटात काम करत असून लंडनमध्ये त्याचं शूटिंग संपवून जॉन नुकताच भारतात परतला होता. त्यानंतर मुंबईमध्ये शूटिंग करत असताना बुधवारी अपघात झाला. या दृश्याचं चित्रीकरण ट्रकवर सुरू होतं. त्यावेळी झालेल्या अपघातात जॉनच्या हाताच्या चांगलीच दुखापत झाली आहे. सेटवरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉनला किमान तीन आठवणे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, नाहीतर त्याची दुखापत आणखी चिघळू शकते. या सीनमध्ये जॉनबरोबर अनिल कपूर, अर्शद वारसी, पुलकित सम्राट, इलियाना डिक्रूझ आणि कृती खरबंदा हे सुद्धा होते. खरंतर हा सीन कदम सोपा होता आणि त्यात अपघाताची शक्यता होती; पण तो क्षणच वाईट होता. चित्रपटाचं ९० टक्के चित्रीकरण पूर्ण झालं असून फक्त मुंबईतलं चित्रीकरण बाकी आहे. आता ते पुढे ढकललं जाईल. या चित्रपटात जॉन एका कमनशिबी माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे, जो सारखा नोकऱ्या बदलत असतो आणि दरवेळी अपयशी होत असतो. त्याची गर्लफ्रेंड संजनाही (इलियाना) त्याच्यामुळे कायम अडचणीत येत असते. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण आणि त्यानंतर प्रदर्शन बाकी असलं, तरी त्याच्या सिक्वेलचंही काम सुरू झाल्याची चर्चा होती. अर्थात आता सगळं जॉनच्या तब्येतीवर अवलंबून असेल.\nगेल्या काही काळापासून अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन कोणत्या चित्रपटात दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर तिनं तिचा पुढचा चित्रपट कोणता हे जाहीर केलं आहे. ऐश्वया लवकरच मणीरत्नम यांच्या चित्रपटात दिसणार असून त्यात ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. कानमध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावल्यानंतर तिनं ही माहिती दिली.\nऐश्वर्या म्हणाली, ‘मणीरत्नम यांनी अजून अधिकृतपणे या चित्रपटाची घोषणा केलेली नाही; पण मी हा चित्रपट साइन केला आहे. त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असते, कारण ते माझे गुरू आहेत.’ ऐश्वर्यानं तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात मणीरत्नम यांच्या ‘इरूवर’ या चित्रपटातून केली होती. त्याशिवाय त्यांच्या ‘गुरू’ आणि ‘रावण’ या चित्रपटांमध्ये ऐश्वर्यानं साकारलेल्या भूमिकांसाठीही तिचं खूप कौतुक झालं होतं. आगामी चित्रपट दहाव्या शतकातल्या दक्षिणेतल्या एका राजघराण्यावर आधारित असल्याचं कळतंय. यात ऐश्वर्या या साम्राज्याचा खजिनदार पेरिया पाजुवेत्तरैयरची पत्नी नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. यात तिची भूमिका रहस्यमयी आणि खलनायकी ढंगाची असून तिला शक्तीशाली व्हायचं असतं. त्याचसाठी ती आपल्या नवऱ्याला राजाविरूद्ध भडकवते. यात ऐश्वर्याच्या नवऱ्याच्या भूमिकेत सुपरस्टार मोहन बाबू दिसणार असल्याचं कळतंय.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअभिनेत्यांनी पेललं शिवरायांची भूमिका साकारायचं शिवधनुष्य\nतेव्हाचे लिटिल चॅम्स सध्या काय करतात\nहॉ�� जिम लुकमध्ये मलायकाने दाखवले अॅब्ज\nआत्महत्येपूर्वी जियाला होती फक्त एकच काळजी\nसुजैनसोबत शंकराच्या मंदिरात गेला हृतिक\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nकोण होणार 'लिवा मिस दिवा २०२०' \nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्रम्प यांनी केलं कौतुक\nCIDमधील दया,अभिजीत आणि फ्रेड्रिक्स यांची फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nअभिनेता जॉन अब्राहमला दुखापतीनं दिली सुट्टी...\n'बिग बॉस मराठी २ ' ग्रँड प्रिमिअरः बघा अपडेट्स...\nकरण जोहरचं 'याच्याशी' अफेअर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2018/04/blog-post_31.html", "date_download": "2020-02-23T03:53:09Z", "digest": "sha1:EIKHPUFXYGVQHOPKKQ4GFK6AXENHFS2X", "length": 20650, "nlines": 60, "source_domain": "www.berkya.com", "title": "या विकृतींचा फक्त निषेध करून भागणार नाही ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nशनिवार, २१ एप्रिल, २०१८\nया विकृतींचा फक्त निषेध करून भागणार नाही\n१०:४७ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nतामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी एका पत्रकार परिषदेत ( पत्रकार परिषद आटोपल्या नंतर) जाताजाता लक्ष्मी सुब्रह्मण्यम नावाच्या एका महिला पत्रकाराचा गालगुच्चा घेतला.राज्यपालांची ही कृती केवळ असभ्यपणाचीच नव्हे तर विकृत देखील म्हणावी लागेल.कोणत्याही अर्थाने या कृतीचे समर्थन होऊ शकत नाही.कायद्याच्या भाषेत हा विनयभंग होता.राज्यपाल पदासारख्या घटनात्मक दृष्ट्या महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीची ही कृती कायद्याच्या परिप्रेक्षात एक गंभीर गुन्हा आहे.एखादे राज्य घटनात्मक तत्वाचे पालन करते आहे अथवा नाही याचे परिनिरीक्षण करण्यासाठी आणि त्या संबंधी थेट राष्ट्रपतींशी संपर्क ठेवून घटनात्मक भूमिका घेण्यासाठी भारतीय राज्य घटनेत राज्यपाल पदाची तरतूद करण्यात आलेली आहे.निर्भया प्रकरणा नंतर महिला सुरक्षा विषयक कायद्यातजे बदल झाले त्यात एखाद्या स्त्रीची इच्छा नसताना तिच्या शरीराच्या कुठल्याही भागाला स्पर्श करणे हा दखलपात्र गुन्हा आहे.मग तो व्यक्ती कोणीही असो.सदरील घटनेत लक्ष्मी सुब्रह्मण्यम ��ा महिला पत्रकाराने आपणास राज्यपालांची कृती आवडली नाही,त्या करीत मी निषेध व्यक्त करते असे म्हटले.नंतर राज्यपालांनी झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली.एवढ्याने या घटनेचे गांभीर्य संपते का उद्या आणखी कोणा राज्यपालाने,मंत्री वा खासदाराने,पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींनी अथवा एखाद्या सेलिब्रेटीने एखाद्या महिला पत्रकाराचा गालगुच्चा घेतला आणि त्याचा निषेध झाल्यावर दिलगिरी व्यक्त करून मोकळा झाला तर चालेल का \nया बाबत अनेक वर्ष एका संस्कारजन्य वर्तमानपत्रात पत्रकारिता केलेल्या प्रवीण बर्दापूरकर नावाच्या एका ज्येष्ठ मराठी पत्रकाराने आपल्या फेसबुक पोष्ट मध्ये केलेले राज्यपालांच्या कृतीचे समर्थन धक्कादायक वाटले.राज्यपालांची ती कृती वडीलकीच्या भावनेतून होती,त्या कडे स्वच्छ दृष्टीने पहावे, वगैरे बौद्धिक त्यांनी मांडले.काळ कसा सोकावतो पहा,बर्दापूरकरांच्या पोष्टनंतर दुसऱ्याच दिवशी तामिळनाडूतील एस. व्ही. शेखर नावाच्या एका भाजप नेत्याने फेसबुकवर 'मदुराइ युनिव्हर्सिटी, गव्हर्नर अँड द व्हर्जिन चिक्स ऑफ ए गर्ल' या शिर्षकाखाली एक पोस्ट लिहिली.या पोष्ट मध्ये त्याने ज्या विकृत आणि घाणेरड्या भाषेत महिलापत्रकारां संदर्भात विधाने केली त्यात फक्त महिला पत्रकारांचाच नाही तर एकूणच मध्यमविश्वाची घोर विटंबना आहे.यात फक्त महिला पत्रकारांच्याच चारित्र्यावर नाही तर माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या पुरुषांच्या नैतिकतेवरही शिंतोडे उडवले आहेत. एस. व्ही. शेखरने काय लिहिले ते सर्वश्रुत आहे.त्याचा इथे पुन्हा उहापोह करण्याचे कारण नाही.परंतु इथे स्त्रीविषयक विकृत धारणे बरोबरच पत्रकार क्षेत्राबाबतही जो तुच्छतापूर्ण उल्लेख झाला त्याचा फक्त निषेध करून भागणार नाही.महिला पत्रकार नोकरी मिळवण्यासाठी,ती टिकवण्यासाठी,बढती आणि पगारवाढीसाठी,महत्वाची जबाबदारी मिळवण्यासाठी कॉम्प्रमाइज करतात असा सरळ सरळ आरोप शेखर ने केला.राज्यपालाच्या कृतीकडे ज्येष्ठांचे प्रेम म्हणून पहा असा हितोपदेश करणारे आमचे मित्र शेखरच्या फेसबुक पोष्टलाही कनिष्ठांचा बालिशपणा म्हणून सोडून द्यायला सांगणार का \nमुर्खांच्या नादाला लागण्यात अर्थ नसतो असे म्हणून शेखर सारख्याच्या वक्तव्याला अनुल्लेखाने मारायचे म्हटले तरी सोशलमिडीयावर त्याची पोष्ट व्हायरल हो��न बसली आहे.माध्यमांनी या बाबत फक्त निषेध करून डोळेझाक केली तर माध्यमे गप्प आहेत म्हणजे अफवेत तथ्य आहे असाच समाज अर्थ काढेल.म्हणूनच बनवारीलाल पुरोहित ,एस. व्ही. शेखर सारख्या विरुद्ध विनयभंग,तसेच सामूहिक अब्रुनुकसानीचे आणि मानहानीचे खटले दाखल केले पाहिजेत.कायद्यासमोर सर्व समान असतील तर एखाद्या सर्वसामान्य आरोपीने महिलाविषयक गुन्हा केल्यानंतर आपण पत्रकार त्या आरोपीचा उल्लेख नराधम असा करतो.तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि भाजपनेता एस. व्ही. शेखर याला सुद्धा तेच संबोधन वापरण्याचे धाडस जेव्हा आम्ही दाखवू शकू तेव्हाच कोणी कितीही मोठ्या पदावर असला तरी एखाद्या महिला पत्रकाराचा गालगुच्चा धरण्याची किंवा महिलापत्रकारा संबंधी आक्षेपार्ह बोलण्या लिहिण्याची हिम्मत करणार नाही.\nकार्यकारी संपादक ,दैनिक लोकपत्र\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुण्यातील हाय प्रोफाइल खंडणी प्रकरणी टीव्ही मीडिया झोपला \nपुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या हाय प्रोफाईल खंडणी प्रकरणाच्या बातम्या एकाही टीव्ही चॅनल्सवर अद्याप झळकल्या नाहीत, त्यामुळे पुणेकरां...\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये राजकारण जोरात \nमुंबई - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंग यांची बदली ...\nपोलीस मित्र गजाआड , आता पत्रकारांचा नंबर \nपुणे - ७५ लाखाच्या खंडणी प्रकरणी पोलीस मित्र जयेश कासट याला पोलिसांनी गजाआड केल्यानंतर आता लाचेत वाटेकरी होणाऱ्या पत्रकारांची ...\nखंडणी प्रकरणात पुण्यातील १४ पत्रकार अडकले \nपुणे - शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७...\nपत्रकारांना सोशल मीडियात ट्रोल करणे सोपे आहे. विशेष करून वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार हे ट्रोलर्सचे 'सॉफ्ट टार्गेट' असल्याचे दिस...\nदिव्य मराठीचा नवा प्रयोग संपादक संजय आवटे यांच्या अंगलट \nऔरंगाबाद - सकाळी ७.३० वाजता लगबगीने महाविद्यालयाकडे निघालेल्या एका २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भरर...\nदिव्य मराठीकडे 3 कोटी रुपयांची थकबाकी, पत्रकारांचा पीएफ थकवला...\nऔरंगाबाद - जोखीम पत्करून, जीवाची पर्वा न करता पत्रकारीता करणार्या पत्रकरांना हक्काच्या व्हेज बोर्डनुसार म्हणजे मजिठिया वेतन आयोगानुसार ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/08/Priyanka-gandhi-on-modi.html", "date_download": "2020-02-23T05:54:04Z", "digest": "sha1:PZJNBMUSBHBPCSCOCLPTMMTQCFQT3FUK", "length": 3307, "nlines": 61, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "देशात लोकशाही आहे यावर मोदी-शहांना विश्वास आहे का? : प्रियांका गरजल्या", "raw_content": "\nदेशात लोकशाही आहे यावर मोदी-शहांना विश्वास आहे का\nवेब टीम : दिल्ली\n‘कशाच्या आधारावर काँग्रेस नेत्यांना अटक केली जाते माध्यमांशी बोलणे हा गुन्हा आहे का माध्यमांशी बोलणे हा गुन्हा आहे का देशात लोकशाही आहे यावर मोदी-शहा सरकारला विश्वास आहे का देशात लोकशाही आहे यावर मोदी-शहा सरकारला विश्वास आहे का ’ असा सवाल काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी केला आहे.\nगेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या अटकसत्रानंतर त्यांनी रोष व्यक्त केला.\nराज्यघटनेचे पालन आणि आदर करणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री १५ दिवसांपासून कैदेत आहेत. त्यांना कुटुंबीयांशीही बोलू देत नाहीत.\nया देशात लोकशाही आहे यावर सरकारचा विश्वास आहे का ’ अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.\nकाश्मीरमध्ये सुरु असलेले बेकायदा अटकसत्र थांबवा अशी मागणीही त्यांनी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/police-boys-suicide-at-dighi-pimpri-pune-news/", "date_download": "2020-02-23T04:54:51Z", "digest": "sha1:7SOJRE34Q2OJ2SOABR7BWHYWKVTXWR6X", "length": 8003, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिघी�� पोलिसाच्या मुलाची आत्महत्या - Dainik Prabhat", "raw_content": "\nदिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या\nपिंपरी – राहत्या घरात गळफास घेऊन पोलिसांच्या मुलाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. १९) सकाळी दिघी येथे घडली.\nधीरज शिंदे (वय २०, रा. चिंतामणी हाऊसिंग सोसायटी, दिघी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.\nवरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आला. धीरज यांचे वडील दिघी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. तसेच ते माजी सैनिकही आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत दिघी पोलीस तपास करीत आहेत.\nजीवनशैलीत सुधारणा केल्यास मधुमेहापासून मुक्ती\nनाव न घेता उपमुख्यमंत्री पवार यांना आमदार लक्ष्मण जगताप यांचे आव्हान\nदोन दुचाकीस्वारांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nकारवाई करूनही बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर सुरूच\nकेवळ फोटोसेशन पुरतेच वृक्षारोपण\nपालिकेतील फायर यंत्रणा गॅसवर\nवाहतूककोंडीपुढे पोलिसांनी टेकले हात\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप ‘या’ मुद्द्यांवरून करू शकतं शिवसेनेची कोंडी\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/court-remarks-bmw-hit-and-run-case-accused-2-years-punishment/", "date_download": "2020-02-23T04:03:18Z", "digest": "sha1:AWWL4WFGSONDPLCIQDJLYJ36EFRFIY2C", "length": 13125, "nlines": 146, "source_domain": "www.saamana.com", "title": "या देशात माणसांपेक्षा गाईंना मारल्यास जास्त शिक्षा मिळते! न्यायाधीशांची खंत | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत, ऐतिहासिक सोहळ्याची तयारी जोरात\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\nअयोध्येत साडेतीन वर्षांत राममंदिर\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nया देशात माणसांपेक्षा गाईंना मारल्यास जास्त शिक्षा मिळते\n���ामना ऑनलाईन, नवी दिल्ली\nश्रीमंत बापाची औलाद असलेल्या एका तरूणाने भरधाव गाडी चालवत एका तरूणाला चिरडून मारलं होतं. या प्रकरणी त्याला फक्त २ वर्षांचा तुरूंगवास आणि १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या दुर्घटनेमध्ये एक पत्रकार देखील जखमी झाला होता, ज्याने उत्सव भसीन नावाच्या या आरोपीला पकडला होता. कायदा आंधळा असल्याने साक्षीपुराव्यांच्या आधारावर न्यायाधीश संजीव कुमार यांनी ही शिक्षा सुनावली, मात्र ते या निकालावर फारसे खूश नव्हते. त्यांची नाराजी त्यांनी केलेल्या एका टीपण्णीमुळे स्पष्ट झाली. ते म्हणाले या देशात गाईला मारलं तर ५ ते १४ वर्ष शिक्षा होते मात्र एखाद्या व्यक्तीला गाडीने चिरडून ठार मारल्यास त्याला फक्त २ वर्षांची शिक्षा होते. आपला देश हा रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंमुळे बदनाम झाला आहे आणि ही दुर्दैवाची बाब आहे असं म्हणत त्यांनी हा निकाला सुनावला\nवेगाची आणि पैशांची मस्ती डोक्यात भिनलेल्या उत्सव भसीन याने त्याच्या बीएमडब्लू कारने एका बाईकला उडवलं होतं. यात अनुज सिंह चौहान याचा मृत्यू झाला होता तर एक पत्रकार जखमी झाला होता. या निकालाविरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचं अनुजच्या भावाने सांगितलं आहे.\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\nभय इथलं संपत नाही…\nया बातम्या अवश्य वाचा\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2019/08/blog-post.html", "date_download": "2020-02-23T05:17:07Z", "digest": "sha1:XNJ2QWV7UOWO2W44SDSJQIZFYCIGPQ3W", "length": 7396, "nlines": 80, "source_domain": "www.impt.in", "title": "नैतिक संकटे आणि इस्लाम | IMPT Books", "raw_content": "\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन\n- प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकी प्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय ��तका अफाट आ...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता संब...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी\nया पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहिक नैतिक संकट आहे.\nआज नैतिकतेच्या क्षेत्रासाठी सदृढ आधार अस्तित्वात नाही. आजच्या समाजात नैतिकता एक निरर्थक वस्तू समजून आणि भौतिकवाद प्रभावी ठरला आहे. समाज नवनिर्माणाशी संबंधित चळवळीची सफलता नैतिकतेवर अवलंबून असते, हे स्पष्ट केले आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 138 -पृष्ठे - 12 मूल्य - 07 आवृत्ती -2 (2012)\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन\n- प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकी प्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आ...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता संब...\nकुरआन आणि आधुनिक विज्ञान\n- डॉ. मॉरिस बुकाले या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधुनिक ...\n- अबुल आला मौदूदी कुरआन अध्ययन कर्त्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शकाच्या स्वरूपात आहे. कुरआन हा ईशग्रंथ असल्याने तो इतर ग्रंथांसारख...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष्टी ...\n- नसीम गाझी फलाही या पुस्तकाद्वारे कुरआन व इस्लाम विषयी पसरविण्यात आलेले गैरसमज दूर करण्यात आले ज्यामुळे लोकांना इस्लामचे खरे ज्ञान प्...\n- सय्यद अबुल आला मौदूदी मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी 10 मे 1947 रोजी दारूस्सलाम पठाणकोट येथे एका जाहीर सभेत हे भाष��� द...\nदहशतवाद कारणे व उत्तेजना\nसिराजूल हसन आणि इतर जागतिक स्तरावर हिंसाचार व दहशतवादाचे वावटळ सध्या घोंघावत आहे. त्याच्या तडाख्यात गरीब व श्रीमंत जाती व देश साप...\nपैगंबर मुहम्मद (स.) संक्षिप्त परिचय\nमुहम्मद अहमद या पुस्तिकेत पैगंबर (स.) यांचा संक्षिप्त परिचय करून दिला आहे. अल्लाहने मनुष्याला जीवनोद्देश सांगण्यासाठी, मनुष्य जीवन सु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/palakatvacha-nav-kshitij-news/article-by-sangeeta-banginwar-1435000/", "date_download": "2020-02-23T05:25:45Z", "digest": "sha1:3ERP3MLYTAGK64IMRQWNWVO46FOO4ANC", "length": 25991, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article by Sangeeta Banginwar | समाधानी आयुष्याचं गुपित | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nपालकत्वाचं नवं क्षितिज »\nप्रणीतला ज्या ज्या वेळेस मी भेटते त्या त्या वेळेस तो मला नेहमीच प्रगल्भ आणि समंजस वाटतो.\nप्रणीतला ज्या ज्या वेळेस मी भेटते त्या त्या वेळेस तो मला नेहमीच प्रगल्भ आणि समंजस वाटतो. प्रणीतच्या बोलण्यात, वागण्यात कुठेही दत्तक या विषयाबद्दल दु:ख, तिरस्कार जाणवत नाही. मुलांना दत्तक प्रक्रियेबद्दल कळल्यानंतर ज्या भावनिक संघर्षांतून त्यांना जावं लागतं, अशा वेळेस त्यांना भावनिक जिव्हाळ्याची पाठराखण हवी असते, जी प्रणीत आज बऱ्याच मुलांना देतो. प्रणीतला या समाधानी आयुष्याचं गुपित उलगडलं आहे.\nप्रणीतच्या बाबांना जेव्हा तिसरा हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांनी ठरवलं, प्रणीतला त्याच्या दत्तक प्रक्रियेबद्दल सांगायचं. तेव्हा प्रणीत दहा वर्षांचा होता. बाबांनी त्याला जवळ घेऊन ‘‘आम्ही तुला दत्तक घेतलंय,’’ असं सांगून सगळी प्रक्रिया समजावून सांगायचा प्रयत्न केला. त्याला त्याची सगळी कागदपत्रं दाखवली. काय वाटलं असेल प्रणीतला\nकळत्या वयात जेव्हा या मुलांना आपल्या अस्तित्वाची अशी जाणीव होते त्या वेळेस प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या अनुभवांतून जातं आणि आपली वाट निवडतं. आज प्रणीत सज्ञान तर आहेच, परंतु आयुष्याकडे बघण्याचा आणि दत्तक प्रक्रियेकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. आपण थोडंसं प्रणीतच्या प्रवासाबद्दल जाण���न घेऊ.\nप्रणीतचे आईबाबा हे दोघेही शिक्षक. मूळचे पुण्याचे, पण कामानिमित्त कोल्हापूरपासून एक तास पुढे बाजार-भोगाव गावात राहायचे. प्रणीत जेव्हा घरी आला, तेव्हा अर्थातच सगळ्या गावात माहीत होतं की, तो दत्तक प्रक्रियेतून घरी आलाय. घरचं वातावरण तसं शिक्षकी.. आई शिस्तीची भोक्ती होती, त्यामुळे प्रणीत कुठेही चुकू नये, हा तिचा अट्टहास. प्रणीत आजही म्हणतो, ‘‘शाळेतून घरी आलं, की माझी दुसरी शाळा सुरू व्हायची.’’ आई त्याला नेहमी म्हणायची, ‘‘प्रणीत, गावात सगळे आपल्याला आदर्श मानतात आणि तो तू जपला पाहिजेस’’ आईबाबा दोघेही नोकरीत असल्यानं दुपारी शाळेतून आल्यावर प्रणीत शेजारी दुसऱ्या शिक्षकांच्या घरी जायचा. त्यांना तीन मुले होती. प्रणीत आपल्या आईबाबांना ‘आई-बाबा’, तर या काकूंना ‘मम्मी’ म्हणायचा.\nप्रणीतच्या बाबांना ज्या वेळेस तिसरा हृदयविकाराचा झटका आला त्या वेळी एक दिवस बाबा दत्तक प्रक्रियेची कागदपत्रे घेऊन प्रणीतसोबत बसले आणि त्याला त्यांनी सगळं समजावून सांगितलं. प्रणीतला फक्त एवढंच कळलं, ‘हे आईबाबा माझे नाहीत आणि माझे जन्मदाते दुसरेच आहेत.’ तो तसाच रडत घरातून बाहेर पडला आणि शेजारच्या मम्मीकडे गेला. त्यांना म्हणाला, ‘‘माझे आईबाबा माझे नाहीत, त्यांनी मला दत्तक घेतलंय आणि माझे आईबाबा कुणी तरी दुसरेच आहेत.’’ त्या वेळेस त्या लगेच म्हणाल्या, ‘‘अरे प्रणीत, तुला एक सांगू का आम्हाला ना, या तीन मुलांनंतर एक चौथं बाळ झालं, आमची परिस्थिती बेताची होती. तुझ्या आईबाबांकडे एकही बाळ नव्हतं म्हणून आम्हीच त्यांना म्हणालो, प्रणीतला दत्तक घ्या.’’ प्रणीत आजही तेवढय़ाच आनंदाने तो क्षण जगतो. तो सांगतो, ‘‘मी आनंदाने उडय़ा मारत घरी आलो, किती छान आम्हाला ना, या तीन मुलांनंतर एक चौथं बाळ झालं, आमची परिस्थिती बेताची होती. तुझ्या आईबाबांकडे एकही बाळ नव्हतं म्हणून आम्हीच त्यांना म्हणालो, प्रणीतला दत्तक घ्या.’’ प्रणीत आजही तेवढय़ाच आनंदाने तो क्षण जगतो. तो सांगतो, ‘‘मी आनंदाने उडय़ा मारत घरी आलो, किती छान आईबाबा इकडे आणि मम्मीपण जवळच आईबाबा इकडे आणि मम्मीपण जवळच’’ प्रणीत म्हणतो, ‘‘मोठा झाल्यावर मला पूर्ण सत्य कळलं, परंतु त्या वेळेस मम्मी जे बोलल्या त्यामुळे मला खूप मोठा भावनिक आधार मिळाला. मम्मीने भले खोटं सांगितलं असेल’’ प्रणीत म्हणतो, ‘‘मोठा झाल्यावर मला पूर्ण सत���य कळलं, परंतु त्या वेळेस मम्मी जे बोलल्या त्यामुळे मला खूप मोठा भावनिक आधार मिळाला. मम्मीने भले खोटं सांगितलं असेल फक्त तेवढे पाच मिनिटे मी माझ्या आईबाबांपासून स्वत:ला वेगळं अनुभवलं. त्यानंतर माझ्या मनात हा विचार आला नाही, की हे माझे आईबाबा नाहीत आणि असा दुरावाही जाणवला नाही.’’\nप्रणीत पाचवीत असताना त्याचे बाबा गेले. प्रणीत नववीत असताना आईनं ठरवलं की, शिक्षणासाठी त्याला आपल्या आईकडे पुण्याला ठेवायचं. प्रणीतची आजी त्या वेळेस नुकतीच मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली होती. प्रणीत पुण्याला आजीकडे आला, पण थोडय़ाच दिवसांत प्रणीतची आईपण गेली. प्रणीतच्या आजीनं आईच्या मायेनं त्याला वाढवलं, घडवलं. जवळचे सगळे नातेवाईक आणि आजीची माया यामुळे प्रणीतनं स्वत:ला सावरलं. प्रणीत म्हणतो, ‘‘भिसे आणि विजय कुवळेकर कुटुंबाने नेहमीच सोबत केली. आज मी जे काही आहे ते फक्त माझ्या पालकांचे संस्कार आणि या सगळ्यांच्या प्रेमामुळे.’’ प्रणीतने हॉटेल व्यवस्थापन या विषयामध्ये पदवी घेतली असून त्याच क्षेत्रात तो आज काम करतोय.\nलहानपणापासून त्याला आत कुठे तरी सारखं वाटायचं, ‘‘मी कुणासारखा दिसतो’’ या एकाच प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी त्याने आपल्या जन्मदात्रीला भेटायचं ठरवलं. तो ‘श्रीवत्स’ या बालसंगोपन केंद्रातून घरी आला होता तिथं गेला आणि तिथल्या प्रमुखांना सांगितलं, ‘‘मला माझ्या जन्मदात्रीला भेटायची इच्छा आहे.’’ तिथल्या अधिकारी मावशीनं सगळी प्रक्रिया समजावून सांगितली व म्हणाल्या, ‘‘तू सज्ञान आहेस, त्यामुळे तू जन्मदात्रीला भेटण्यासाठीचा अर्ज करू शकतोस. त्यानंतर ती कुठे आहे हे आम्ही शोधायचा प्रयत्न करू. ती कुठे आहे हे कळल्यावर तिलाही विचारलं जाईल की, तिलासुद्धा तुला भेटायची इच्छा आहे का’’ या एकाच प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी त्याने आपल्या जन्मदात्रीला भेटायचं ठरवलं. तो ‘श्रीवत्स’ या बालसंगोपन केंद्रातून घरी आला होता तिथं गेला आणि तिथल्या प्रमुखांना सांगितलं, ‘‘मला माझ्या जन्मदात्रीला भेटायची इच्छा आहे.’’ तिथल्या अधिकारी मावशीनं सगळी प्रक्रिया समजावून सांगितली व म्हणाल्या, ‘‘तू सज्ञान आहेस, त्यामुळे तू जन्मदात्रीला भेटण्यासाठीचा अर्ज करू शकतोस. त्यानंतर ती कुठे आहे हे आम्ही शोधायचा प्रयत्न करू. ती कुठे आहे हे कळल्यावर तिलाही विचारल�� जाईल की, तिलासुद्धा तुला भेटायची इच्छा आहे का तिने होकार दिला तरच आपण ही भेट घडवून आणू शकतो.’’ प्रणीतने सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि त्याच्याही जन्मदात्रीने भेटायला होकार दिला. भेटीचा दिवस ठरला त्या वेळेस प्रणीतनं आजीला सगळं सांगितलं. तिनेही प्रणीतला विरोध केला नाही.\n‘श्रीवत्स’च्या मुख्य मावशीनं ही भेट कशी असेल, त्यात काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही, याच्या सूचना दिल्या. या भेटीत फक्त पहिलं नाव एकमेकांना सांगायची परवानगी असते; पूर्ण नाव, पत्ता आणि फोन नंबर सांगायची परवानगी नसते. ‘श्रीवत्स’च्या मावशी आणि प्रणीत वाट बघत होते. थोडय़ाच वेळात त्याची जन्मदात्री आली. भेटीचा पहिला क्षण, दोघांनी एकमेकांना बघितलं, पण काय बोलावं, कसं बोलावं काहीच कळत नव्हतं. हळूहळू गप्पा सुरू झाल्या. ज्या वेळेस या आईनं बाळाला संगोपन केंद्रात सुपूर्द केलं त्या वेळेस आपल्या बाळाचं नाव प्रणीत असावं अशी इच्छा तिनं व्यक्त केली होती. प्रणीतच्या आईबाबांनी तेच दिलं हे बघून या आईला गहिवरून आलं. प्रणीतला जाणवलं, ‘आपण आईसारखे दिसतो.’ आज ती लग्न करून दोन मुलांची आई आहे. तिनं सांगितलं, तिचा मोठा मुलगा आणि प्रणीत याच्या काही सवयी आणि आवडीनिवडी सारख्या आहेत. प्रणीतला हे ऐकून छान वाटलं. दोन तास गप्पा चालू होत्या. निघायच्या वेळेस मावशी प्रणीतच्या कानात म्हणाल्या, ‘‘एकदा तिला ‘आई’ म्हणून हाक मार.’’ प्रणितला दोन क्षण खरंच कळलं नाही, आपण म्हणावं की नाही आजही तो सांगतो, ‘‘मला त्या भावना नाही जाणवल्या; पण तिला छान वाटावं म्हणून मी तिला ‘आई’ म्हणालो.’’ या एका भेटीनंतर मात्र त्यानं आपल्या आयुष्यात अथवा या आईच्या आयुष्यात काहीही गुंतागुंत होणार नाही याची काळजी घेतली आणि ठरवलं, ही पहिली आणि शेवटची भेट\nपुढे दोन वर्षांनी आजीपण गेली. त्या वेळेस मात्र प्रणीत म्हणतो, ‘‘मला एकदम पोरकं झाल्यासारखं वाटलं. घरात यायलाही नको वाटायचं. मी ठरवलं, थोडे दिवस वातावरण बदल म्हणून देशाबाहेर नोकरी करावी. तीन र्वष अमेरिकेत जहाजावर नोकरी केली. या वर्षी वाटलं, आपण परत येऊन आपल्या लोकांमध्ये जास्त आनंदी राहू शकतो, म्हणून इथला मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या ओढीने मी परत आलोय.’’\nप्रणीतला ज्या ज्या वेळेस मी भेटते त्या त्या वेळेस तो मला नेहमीच प्रगल्भ आणि समंजस वाटतो. प्रणीत खूप अभिमानाने सांगत���, ‘‘माझ्या आईबाबांनी माझ्यावर खूप छान संस्कार केलेत आणि मी खूप नशीबवान आहे, मला असे आईबाबा लाभले.’’ प्रणीतच्या बोलण्यात, वागण्यात कुठेही दत्तक या विषयाबद्दल दु:ख, निराशा जाणवत नाही. खरं तर त्याच्या बोलण्यात नेहमी असंच येतं, ‘‘माझ्या जन्मदात्रीने त्याही काळी धाडस दाखवून मला जन्म दिला. जेव्हा तिला जाणवलं की, सामाजिक बंधन आणि परिस्थिती यामुळं आपण बाळाचं संगोपन नाही करू शकणार त्या वेळेस मला एक हक्काचं घर मिळावं, प्रेम करणारे आईबाबा मिळावेत आणि समाजानं मला प्रेमानं स्वीकारावं म्हणून मला तिने बालसंगोपन केंद्राकडे सुपूर्द केलं.’’ त्याला याचा आनंद आहे की, त्याच्या जन्मदात्रीचा हा उद्देश आईबाबांनी सार्थ केला.\nमुलांना दत्तक प्रक्रियेबद्दल कळल्यानंतर ज्या भावनिक संघर्षांतून त्यांना जावं लागतं, अशा वेळेस त्यांना भावनिक जिव्हाळ्याची पाठराखण हवी असते, जी प्रणीत आज बऱ्याच मुलांना देतो. ज्या संस्थेसोबत प्रणीत जोडलेला आहे तिथं पालकांच्या मेळाव्यात आपले अनुभव सांगायलाही तो आवर्जून जातो.\nखरंच प्रणीतला या समाधानी आयुष्याचं गुपित किती सहजपणे उलगडलं आहे, हो ना\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/cricket-news/team-indias-former-captain-ms-dhoni-is-also-cool-with-wife-sakshis-decisions/articleshow/72255767.cms", "date_download": "2020-02-23T05:43:42Z", "digest": "sha1:4YLPQ7D6HZKAI54V4ACSVIVZQOPIWTCK", "length": 14061, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ms dhoni : धोनीने सांगितला पत्नीला खूश ठेवण्याचा 'हा' मंत्र! - team indias former captain ms dhoni is also cool with wife sakshi's decisions | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nधोनीने सांगितला पत्नीला खूश ठेवण्याचा 'हा' मंत्र\n'कॅप्टन कूल' महेंद्र सिंह धोनी क्रिकेटच्या मैदानात भलेही प्रत्येकाला सतत सूचना करत असले, पण घरच्या मैदानावर सगळे निर्णय त्याची पत्नी साक्षीच घेते. धोनीचं म्हणणं असं आहे की पत्नीने घेतलेल्या निर्णयांमध्ये मी कधीच पडत नाही. ३८ वर्षीय धोनी चेष्टेच्या मूडमध्ये म्हणतो, 'मला पक्कं ठाऊक आहे की ती खूश राहील तर मी खूश राहू शकेन\nधोनीने सांगितला पत्नीला खूश ठेवण्याचा 'हा' मंत्र\n'कॅप्टन कूल' महेंद्र सिंह धोनी क्रिकेटच्या मैदानात भलेही प्रत्येकाला सतत सूचना करत असले, पण घरच्या मैदानावर सगळे निर्णय त्याची पत्नी साक्षीच घेते. धोनीचं म्हणणं असं आहे की पत्नीने घेतलेल्या निर्णयांमध्ये मी कधीच पडत नाही. ३८ वर्षीय धोनी चेष्टेच्या मूडमध्ये म्हणतो, 'मला पक्कं ठाऊक आहे की ती खूश राहील तर मी खूश राहू शकेन\nभारताला दोन विश्वचषक जिंकून देणाऱ्या महेंद्र सिंह धोनीने २०१० मध्ये साक्षीसोबत लग्नगाठ बांधली होती. चेन्नईत एका ऑनलाइन मॅरेज पोर्टलच्या कार्यक्रमाला धोनी गेला होता. तो म्हणाला, 'लग्न होईपर्यंत सर्व पुरुष वाघ असतात. मी आदर्श पती आहे. मी पत्नीला सगळे निर्णय घेऊ देतो. मला माहितीय की ती खूश असेल तरच मी खूश राहू शकेन. माझी पत्नी तेव्हाच खूश राहील जेव्हा मी तिच्या प्रत्येक हो ला हो करेन.'\nधोनीच्या भवितव्यावर रवी शास्त्रींनी केलं भाष्य\nधोनी म्हणतो, 'वयानुसार नाती अधिक दृढ होत जातात. लग्नाचं सार ५० वर्षांनंतर आहे. एकदा ५५ वर्षं पार केली की ते खरं प्रेमाचं वय असतं. त्यावेळी तुमची दिनचर्या बदलून गेलेली असते.'\nमहेंद्र सिंह धोनीच्या क्रिकेट करिअरच्या भवितव्याविषयी गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. तो पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलनंतरच आपल्या कारकिर्दीच्या पुढीव वाटचालीविषयी���ा निर्णय घेणार असल्याचे त्याच्या एका जवळच्या सूत्रांनी सांगितले.\nधोनी सध्या काय करतो\nटीम इंडियाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर क्रिकेटपासून दूर आहे. तेव्हापासून धोनीच्या निवृत्तीवर चर्चा सुरूच आहे. धोनी लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल अशी चर्चाही मध्यंतरी झाली. मात्र 'तो सध्या काय करतो' असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. त्यात धोनीचा एक फोटो समोर आला होता. तो केदार जाधव, माजी गोलंदाज आरपी सिंह यांच्यासोबत गोल्फ खेळताना दिसला होता. वर्ल्डकप स्पर्धेत सेमिफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाला होता. त्यानंतर धोनीनं क्रिकेटमधून ब्रेक घेतला आणि लष्करात प्रशिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांसाठी त्याची नियुक्ती श्रीनगरमध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n३९व्या षटकात उतरला मैदानात आणि...\nटी-२० वर्ल्ड कप: ऑस्ट्रेलियाचा दबदबा; जाणून घ्या भारत कुठे\nभारताविरुद्ध मैदानात उतरले चार टेलर\nकॅप्टन विराटला तीन रेकॉर्ड मोडण्याची संधी\nIndia vs New Zealand: कसोटी मालिकेत होऊ शकतात हे रेकॉर्ड\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nधोनीने सांगितला पत्नीला खूश ठेवण्याचा 'हा' मंत्र\nधोनीच्या भवितव्यावर रवी शास्त्रींनी केलं 'हे' भाष्य...\nपकड बदलली फायदा झाला...\nबांगलादेशची धोनीसह ७ खेळाडूंची मागणी...\n१४२ वर्षात घडलं नाही ते भारताने करुन दाखवलं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=12330", "date_download": "2020-02-23T03:55:47Z", "digest": "sha1:UKH4H4M7YGL7GVH5AGLGZ2CTAVIPMA4N", "length": 7364, "nlines": 77, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nमनसेचा नवीन ध्वज वादात\nराजमुद्रेसाठी विनोद पाटील देणार कायदेशीर लढा\nमुंबई: राज्यातील बदलेली राजकीय परिस्थिती पाहता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष देखील नव्या भूमिकेत समोर येण्यास सज्ज झाला आहे. नव्या भूमिकेसह मनसे आपला झेंडा देखील बदलत आहे. मनसेच्या नव्या झेंड्यावर राजमुद्रा घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा लढणारे विनोद पाटील याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे समजते.\nराजमुद्रा हे छत्रपती शिवाजी महाजारांचे प्रतीक आहे. त्यामुळे कोणीही राजमुद्रेचा वापर राजकारणासाठी करू नये, अशी मागणी मराठा संघटनांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात विनोद पाटील यांनी राज ठाकरे यांना विनंती पत्र ही पाठवले होते. मात्र त्याचे काहीही उत्तर मिळाले नाही.\nमनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा घेऊ नये यासाठी विनोद पाटील आक्रमक झाले आहेत. आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. मात्र राजमुद्रेचा वापर राजकीय पक्षांनी टाळावा. राजमुद्रेचा झेंड्यावर वापर करण्यास सुरुवात केल्यास, राजमुद्रेचा अपमान होऊ शकतो. त्यामुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात. तरी देखील मनसेकडून राजमुद्रा ध्वजावर घेतल्यास, कायदेशीर काय करता येईल ते पाहू असंही विनोद पाटील म्हणाले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळ\nआदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हा\nभारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचा मुद�\nआसाममधील एनआरसी यादीवरून नवीन वाद\nओबीसींचे क्रिमीलेअर ८ लाखांवरून ११ लाखांवर नेणार\nगॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या २५ टक्के लाभार्थ्यांनी घे\nनीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव\nकाश्मीरात व्हीपीएन वापरण्यांवर चौकशीचा ससेमिरा\nब्राम्हणांसाठी राज्य सरकारच्या पायघड्या\nनायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स\nबाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्य�\nइंटरनेट बंदीने अर्थव्यवस्थेला ३ अब्ज डॉलर्सचा फटका\n १०० महिलांना विवस्त्र करत घेतली मेडिकल टेस्ट\n१५ कोटींचा ठेका तुला कुणी दिला तू कुणाकडे नोकरी करतोस\nभाजपच्या सांगण्यावरुन वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव\nभारतात अनु.जातीवर अत्याचारात वाढ, राज्य व केंद्र सरकार ढ�\n‘कोरोना’चे तब्बल २ हजार २३६ बळी\nनसबंदी करण्यात अपयश आल्यास वेतन कपात\n‘नथ्थ्या अजून जिवंत आहे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2017/08/blog-post_22.html", "date_download": "2020-02-23T04:11:08Z", "digest": "sha1:SQVSAOWBBSSGNAB3YBJB5ONEQ3KUM3OA", "length": 24519, "nlines": 102, "source_domain": "www.berkya.com", "title": "बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना ! ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उ��्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nमंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७\nबेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना \n११:४५ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nपत्रकारांच्या सर्व व्हाट्स ग्रुप, फेसबुक आणि सोशल मीडियावर मराठी पत्रकार परिषद आणि एस एम देशमुख यांची चमकोगिरी याबद्दल ज्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत त्या आम्ही शेअर करीत आहोत.,,\nमराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची मातृसंस्था आहे, या परिषदेला मोठी परंपरा आहे, अनेक ख्यातनाम पत्रकार परिषदेचे अध्यक्ष झाले,\nपहिले कार्याध्यक्ष म्हणून निवडून येवून नंतर अध्यक्ष होता येते, परंतु 75 वर्षाच्या इतिहासात ही परंपरा स्वतः ला ज्येष्ठ म्हणणारे एस.एम. देशमुख यांनी मोडून टाकली, त्यांची निवडच मुळात अनधिकृत होती ...\nपरिषदेचा कारभार पारदर्शक नाही, असला असता तर पुण्याच्या न्यास कार्यालयात ऑडिट रिपोर्ट दिला गेला असता....\nपरिषदेला जास्त उत्पन्न नाही, असे सांगणारे एस.एम. बँकेत तीन खाते कश्यासाठी उघडतात \nशेगाव अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर परिषदेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला, त्यामुळे अनेक मान्यवर पत्रकारांनी पाठ फिरवली,\nनिखिल वागळे, श्रीमंत माने, गजानन जनभोर, रवी टाले सह अनेक पत्रकार जाण्याचे टाळले ..\nशेगाव अधिवेशनास मुख्यमंत्री फडणवीस येणार म्हणून दोन महिने अगोदर घोषणा करण्यात आली होती, मुख्यमंत्री आले नाही, त्याचा खुलासा एस एम यांनी मुख्यमंत्री विदेशी गेलेत म्हणून आले नाहीत, असा केला पण मुख्यमंत्री 19 आणि 20 ऑगस्ट रोजी मुंबई मध्येच होते...मुख्यमंत्री जाणीवपूर्वक आले नाहीत...\nगिरे तो भी टांग याप्रमाणे शेगाव अधिवेशन प्रचंड यशस्वी झाले, असे एस एम यांनी लिहिले आहे, त्याला 2500 पत्रकार आले होते, असा शोध लावला आहे,\nमुळात या हॉलची क्षमता 750 आहे, सकाळी पालकमंत्री, सदाभाऊ यांच्यामुळे हॉल भरला होता, भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती, नंतर मात्र हॉल रिकामा झाला, दुपारी निम्मे लोक दिसले,\n250 ते 300 लोक असताना 2500 आले कुठून \nबर यात लिहिणारे पत्रकार किती साप्ता���िक काढणाऱ्या लोकांचा भरणा अधिक...जे फक्त माहिती कार्यालयात अंक देतात ते आले होते... श्रमिक पत्रकार किती साप्ताहिक काढणाऱ्या लोकांचा भरणा अधिक...जे फक्त माहिती कार्यालयात अंक देतात ते आले होते... श्रमिक पत्रकार किती एस एम यांनी 2500 लोकांची यादी नाव, पत्ता आणि मोबाइल नंबरसह जाहीर करावी ...\nपत्रकारांनी आगे बढो अश्या घोषणा दिल्या, सेल्फी काढली असे म्हणणे म्हणजे स्वतः च स्वतःची स्तुती करणे आहे, उलट लोकांनी खासगीत शेम शेम म्हंटले...\nपत्रकार संरक्षण कायदा माझ्यामुळे झाला याचे श्रेय घेणाऱ्या एस एम यांनी , कायदा झाल्यानंतर किती पत्रकारांवर हल्ला झाला, हे जाहीर करावे, या कायद्या अंतर्गत किती आरोपीवर गुन्हा दाखल झाला, हे जाहीर करावे...हा कायदा वांझोटा आहे...\nशेगाव अधिवेशन सर्वात अयशस्वी ठरले आहे..या अधिवेशनाचे फलित काय \nलोक गजानन महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आले होते, सकाळी हजेरी लावून दुपारी गायब झाले...\nआता पुढचे अधिवेशन शिर्डीला होणार म्हणून जाहीर करण्यात आले,\nत्यापुढील पंढरपूर, तुळजापूर, नाशिक करा,\nअरे हे पत्रकार अधिवेशन आहे की कुंभमेळा \nकिमान दर्शन निमित्त लोक यावेत, म्हणून हे सुरू आहे का \nआता माझी 31 ऑगस्ट रोजी मुदत संपत आहे, मी समाधानी आहे, वगैरे वगैरे लिहिले आहे, मुळात एस एम यांची निवडच अनधिकृत आहे, यापूर्वीचे अध्यक्ष किरण नाईक यांचे शिक्षण बारावी पण नाही, त्यांच्याकडे कोणते पेपर नाही, एस एम कडेही कोणते पेपर नाही, या कार्यकारिणी मधील अनेका कडे पेपर नाही, फक्त संघटनेच्या नावाखाली झुंडशाही सुरू आहे...\nएस एम आणि त्यांचे पँटर परिषदेचे संस्थानिक होऊ पहात आहेत...\nरायगड मध्ये मराठी पत्रकार संघ मोजत नाही म्हणून रायगड प्रेस क्लब स्थापन केला, जिथे जे सोयीचे आहे ते केले...\nअनेक पत्रकार संघांनी मराठी पत्रकार परिषदेशी संपर्क तोडून टाकला आहे..\nऔरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील किती पत्रकार हजर होते \nएकही पत्रकार गेला नाही ...\nअनेक मान्यवर पत्रकारांनी परिषदेकडे पाठ फिरवली आहे, उस्मानाबाद, नांदेडसह अनेक ठिकाणी तुकडे पडले आहेत, याचे कारण एस एम आणि त्यांच्या पँटरचे सुरू असलेले गलिच्छ राजकारण...\nएस एम मुळेच परिषद गाळात रुतत आहे, त्यांनी तात्काळ बाजूला व्हावे....\nबेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना \nशेगावला पत्रकारांचे अधिवेशन आयोजित करणारे सं��ोजक राजेंद्र काळे यांचा आता फोन आला होता, त्यांचा हा पहिलाच फोन...\nत्यांनी दिलेली माहिती अशी की, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ स्वतंत्र असून, आमची गेल्या दोन वर्षांपासून पत्रकार अधिवेशन घेण्याची इच्छा होती, म्हणून अधिवेधन घेतले, त्याला आम्ही एस एम देशमुख यांना निमंत्रित केले तसेच अनेक पत्रकारांनाही निमंत्रित केले होते,\nआम्हाला महाराष्ट्रात किती पत्रकार संघटना आहेत, हे माहीत नाही, आता हळू हळू कळत आहे...\nमुळात हे आधिवेशन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे होते, पूर्ण मेहनत या संघाचे पत्रकार घेत होते, मात्र या अधिवेशनात एस एम यांनी, जणू हे अधिवेशन स्वतः आयोजित केल्याचे सांगत स्वतःची टिमकी वाजवली आहे,\nबुलढाणा जिल्हा पत्रकार स्वतंत्र आहे, त्याची न्यास मध्ये स्वतंत्र नोंदणी आहे. हे अधिवेशन मुळात बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे होते, पण एस एम आणि त्यांच्या पंटरनि स्वतःची बॅनरबाजी करीत चमकोगिरी केली... खरे श्रेय बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे... एस एम यांचा काय संबंध तुम्हाला बोलावले म्हणून अधिवेशन तुमचे झाले का तुम्हाला बोलावले म्हणून अधिवेशन तुमचे झाले का हे तर बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना हे तर बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना \nएस एम याना बुलढाणा वाले निमंत्रीत केले नसते तर हे अधिवेशन प्रचंड यशस्वी झाले असते, आता त्यांना पश्चाताप होतोय...\nबुलढाणा वाले तुमची काहीच चूक नाही, तुम्ही फक्त तुमचे काम केले,पण दुकानदारी चालवणाऱ्याना बोलावले म्हणून तुमच्या अधिवेशनाला ग्रहण लागले..\nबुलढाणा वाल्याना आता जसा पश्चताप झालात तसा होवू देऊ नका..\nआपल्या संघाची न्यास मध्ये स्वतंत्र नोंदणी करा, ऑडिट रिपोर्ट वेळीवेळी सादर करा,\nपरिषदेवर संस्थानिक होऊ पाहणाऱ्याला धडा शिकवा...\nएस एम हा पत्रकारामध्ये आपापसात भांडणे लावून स्वतःची पोळी शेकून घेतो, तेव्हा जागृत व्हा,यांची बडदास्त ठेवण्याची काही गरज नाही...\nकिरण नाईक याचे शिक्षण बारावी सुद्धा नाही, तो कोणत्या पेपरचे काम सुध्दा करीत नाही, तो विनाकारण लुडबुड करतो..\nअसे लुडबुडे दूर ठेवा ...\nतुम्हाला शुभेच्छा पण सतर्क राहा, हीच अपेक्षा \nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुण्यातील हाय प्रोफाइल खंडणी प्रकरणी टीव्ही मीडिया झोपला \nपुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या हाय प्रोफाईल खंडणी प्रकरणाच्या बातम्या एकाही टीव्ही चॅनल्सवर अद्याप झळकल्या नाहीत, त्यामुळे पुणेकरां...\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये राजकारण जोरात \nमुंबई - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंग यांची बदली ...\nपोलीस मित्र गजाआड , आता पत्रकारांचा नंबर \nपुणे - ७५ लाखाच्या खंडणी प्रकरणी पोलीस मित्र जयेश कासट याला पोलिसांनी गजाआड केल्यानंतर आता लाचेत वाटेकरी होणाऱ्या पत्रकारांची ...\nखंडणी प्रकरणात पुण्यातील १४ पत्रकार अडकले \nपुणे - शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७...\nपत्रकारांना सोशल मीडियात ट्रोल करणे सोपे आहे. विशेष करून वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार हे ट्रोलर्सचे 'सॉफ्ट टार्गेट' असल्याचे दिस...\nदिव्य मराठीचा नवा प्रयोग संपादक संजय आवटे यांच्या अंगलट \nऔरंगाबाद - सकाळी ७.३० वाजता लगबगीने महाविद्यालयाकडे निघालेल्या एका २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भरर...\nदिव्य मराठीकडे 3 कोटी रुपयांची थकबाकी, पत्रकारांचा पीएफ थकवला...\nऔरंगाबाद - जोखीम पत्करून, जीवाची पर्वा न करता पत्रकारीता करणार्या पत्रकरांना हक्काच्या व्हेज बोर्डनुसार म्हणजे मजिठिया वेतन आयोगानुसार ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/best-movie-2019/moviepoll", "date_download": "2020-02-23T04:51:07Z", "digest": "sha1:MH3NG5B4WS2WXOZS3YLROJD2PBZ4DQRW", "length": 7366, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "२०१९ मधील मनोरंजन विश्व | Year ender poll 2019", "raw_content": "\n२०१९ मधील मनोरंजन विश्व\nसर्वोत्कृष्ट मराठी सहाय्यक अभिनेता\nसर्वोत्कृष्ट मराठी सहाय्यक अभिनेत्री\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\n#२०१९ मधील मनोरंजन विश्व\n२०१९ या वर्षात सिनेसृष्टीने भरपूर मनोरंजन केलं. हे वर्ष जात असलं तरी आता तुम्हाला सर्वात जास्त काय आवडलं, कोणत्या चित्रपटाने अधिक मनोरंजन केलं ते निवडण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनने आयोजित केलेल्या या पोलमध्ये सहभाग घेऊन तुम्ही आवडता चित्रपट, अभिनेता यासह विविध गोष्टींसाठी मत नोंदवू शकता.\nनोट : १ जानेवारी २०१९ ते ३० नोव्हेंबर २०१९ या काळात रिलीज झालेल्या चित्रपटांचाच पोलमध्ये समावेश आहे.\n२०१९ मधील मनोरंजन विश्व\n२०१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट बॉलिवूड चित्रपट कोणता\n1 उरी : द सर्जिकल स्ट्राईक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/06/Sawedi-kachara-depot.html", "date_download": "2020-02-23T05:42:33Z", "digest": "sha1:B6GQIEQE26M6JVDEEF2JF7KM3OTMNZSE", "length": 5715, "nlines": 60, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "सावेडी कचरा डेपो आगीत 28 लाखांचा धूर ; गुन्हा दाखल", "raw_content": "\nसावेडी कचरा डेपो आगीत 28 लाखांचा धूर ; गुन्हा दाखल\nसावेडी येथील कचरा डेपो व 28 लाख रुपय किंमतीचे खत प्रकल्प यंत्र पेटविल्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित राजाराम कुरणे यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि.3) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कचरा डेपोला आग लागली होती.\nदरम्यान कचरा डेपोला आग लावणाऱ्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी खत प्रकल्प चालविणाऱ्या व्यवस्थापनाने पोलिस प्रशासनाकडे केली होती. अखेर काल शुक्रवारी (दि.8) गुन्हा दाखल करण्यात आला.\nगेल्या दोन वर्षापासून अहमदनगर महानगरपालिकेने वडगाव गुप्ता रोड वर महानगरपालिका हद्दीत नवीन कचरा डेपो सुरू करण्यात आला होता. नगर शहरासह उपनगरातील सर्व कचरा तिथे संकलित केला जातो. सदर कचरा डेपोस तेथील स्थानिक रहिवाशांचा व क���ही राजकीय पुढाऱ्यांचा विरोध असून सदर कचरा डेपो येथे कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प महानगरपालिकेने उभारलेला असून त्याचे कॉन्ट्रॅक्ट पुणे येथील पीएच जाधव यांच्या कंपनीला देण्यात आलेला होता. कुरणे हे कचरा डेपो प्रकल्पात प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतात. प्रकल्पाच्या ठिकाणी कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी आवश्यक असणारे ट्रोमल कन्व्हेअर बेल्ट गिअर मोटारी ऑटो फिडर अशी यांत्रिक उपकरणेच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रकिया करण्याचे काम केले जात होते. सोमवारी सदरच्या कचरा डेपो हा इतर ठिकाणी हलवावा या कारणाकरिता अज्ञात इसमाने ज्वलनशील पदार्थ टाकत कचरा डेपो व खत प्रकल्पास आग लावलेली. या आगीत पीएच जाधव यांच्या कंपनीचे 28 लाख रुपये किमतीचे प्रकल्पाचे यांत्रिक उपकरण जळून खाक झालेले असून पीएच जाधव कंपनीचे 28 लाख रुपये किमतीचे नुकसान झालेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपुढील तपास हेडकॉन्स्टेबल शिरसाट हे करत आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/pahaat/", "date_download": "2020-02-23T03:39:03Z", "digest": "sha1:SHE5GWBWIWX3MKQZZXWLSHNB5GV573EI", "length": 6661, "nlines": 112, "source_domain": "nishabd.com", "title": "रम्य पहाट | निःशब्द", "raw_content": "\nby प्रतिक अक्कावार · 20 March, 2014\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nजूळले विचार, जूळली मने\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अन���िकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nसांगू दे थोडं शब्दात\nसुबह तु मेरी शाम भी तु\nकाश अपनी भी एक झारा हो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2019/05/blog-post_11.html", "date_download": "2020-02-23T05:46:24Z", "digest": "sha1:TD5XN2CNRVBKURX742TQHOXQNPCNKJ5O", "length": 7650, "nlines": 81, "source_domain": "www.impt.in", "title": "इस्लामचा संदेश | IMPT Books", "raw_content": "\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन\n- प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकी प्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आ...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता संब...\n- सय्यद अबुल आला मौदूदी\nया पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष्टी निर्मात्याने जगात मानवजातीसाठी नेहमी एकच जीवनपद्धती पाठविली आणि इस्लाम आहे. पैगंबर मुहम्मद (स.) हे इस्लाचे संस्थापक नाहीत.\nतसेच पैगंबर मुहम्मद (स.) अल्लाहचे अंतिम पैगंबर असून त्यांच्याद्वारे अल्लाहने सर्व पैगंबरांनी आणलेल्या मूळ जीवनपद्धतीलाच (इस्लाम) ताजे केले. या जीवनपद्धतीत निरनिराळया काळात लोकांनी फेरबदल करून निरनिराळे धर्म बनविले होते.\nआयएमपीटी अ.क्र. 17 -पृष्ठे - 16 मूल्य - 10 आवृत्ती - 15 (2013)\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन\n- प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकी प्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आ...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड ���िंक : h...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता संब...\nकुरआन आणि आधुनिक विज्ञान\n- डॉ. मॉरिस बुकाले या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधुनिक ...\n- अबुल आला मौदूदी कुरआन अध्ययन कर्त्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शकाच्या स्वरूपात आहे. कुरआन हा ईशग्रंथ असल्याने तो इतर ग्रंथांसारख...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष्टी ...\n- नसीम गाझी फलाही या पुस्तकाद्वारे कुरआन व इस्लाम विषयी पसरविण्यात आलेले गैरसमज दूर करण्यात आले ज्यामुळे लोकांना इस्लामचे खरे ज्ञान प्...\n- सय्यद अबुल आला मौदूदी मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी 10 मे 1947 रोजी दारूस्सलाम पठाणकोट येथे एका जाहीर सभेत हे भाषण द...\nदहशतवाद कारणे व उत्तेजना\nसिराजूल हसन आणि इतर जागतिक स्तरावर हिंसाचार व दहशतवादाचे वावटळ सध्या घोंघावत आहे. त्याच्या तडाख्यात गरीब व श्रीमंत जाती व देश साप...\nपैगंबर मुहम्मद (स.) संक्षिप्त परिचय\nमुहम्मद अहमद या पुस्तिकेत पैगंबर (स.) यांचा संक्षिप्त परिचय करून दिला आहे. अल्लाहने मनुष्याला जीवनोद्देश सांगण्यासाठी, मनुष्य जीवन सु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/4-crores-donation-in-shirdi-sai-temple-nck-90-1934286/", "date_download": "2020-02-23T05:35:45Z", "digest": "sha1:5AS76U7EU4PE4NLGXBUSSKL756LCMGBF", "length": 10881, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "4 Crores Donation In Shirdi Sai Temple nck 90 | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nसाईबाबांच्या चरणी चार कोटींचे दान, १७ देशांच्या परकीय चलनाचा समावेश\nसाईबाबांच्या चरणी चार कोटींचे दान, १७ देशांच्या परकीय चलनाचा समावेश\nयंदा १ लाख ८६ हजार ७८३ भक्‍तांनी गुरुपौर्णिमेला साई दर्शनाचा तर २ लाख ५४१ प्रसाद भोजनाचा लाभ घेतला आहे\nगुरुपौर्णिमा उत्सव काळात शिर्डीत साईभक्तांनी कोट्यवधींचं दान केलं आहे. यामध्ये रोखरक्कम, बँक चेक, ड्राफ्ट तसेच सोने चांदीचा समावेश आहे. यंदा १ लाख ८६ हजार ७८३ भक्‍तांनी गुरुपौर्णिमेला साई दर्शनाचा तर २ लाख ५४१ प्रसाद भोजनाचा लाभ घेतला आहे.\nसाईभक्तांनी साईबाबांच्या चरणी तब्बल चार कोटी रूपयांचे दान जमा केले आहे. यामध्ये १७ देशांच्या परकीय चलनाचा सह समावेश आहे. गुरुपौर्णिमा उत्सव काळात शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. जगभरातून आलेले भाविक शिर्डीत साईचरणी गुरुदक्षिणा देत असतात. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यावेळी दोन कोटीं कमी दान जमा झालं आहे. गेल्यावर्षी साईबाबां चरणी तब्बल सहा कोटी रूपयांचे दान जमा केले होते.\nयंदा साईच्या दरबारात गुरुपोर्णिमा उत्सव १५ ते १७ जुलै या कालावधी साजरा झाला. या तीन दिवसात साई मंदिर आणि परिसरातील दान पेट्या पैशाने भरल्या गेल्या. त्याची मोजणी गुरुवारी करण्यात आली. तीन दिवसांत साई चरणी चार कोटींचे दान मिळाल्याचे संस्थानांचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 ‘काय रे अलिबागवरुन आलास का’, डायलॉगवर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली\n2 गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना एसटीकडून खूशखबर\n3 Fact Check : कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदलणार का\nअंडरवर्ल्ड ड��न रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/health-news/company-in-japan-is-giving-extra-six-days-off-to-employees-who-dont-smoke-cigarette-breaks/articleshow/72342458.cms", "date_download": "2020-02-23T05:06:11Z", "digest": "sha1:AFA24LMTXDMYLQGMQT674KVFJXYBP5HV", "length": 13194, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Japan news : 'या' कंपनीत सिगारेट न पिणाऱ्यांना ६ दिवस सुट्टी - Company In Japan Is Giving Extra Six Days Off To Employees Who Dont Smoke Cigarette Breaks | Maharashtra Times", "raw_content": "\n'या' कंपनीत सिगारेट न पिणाऱ्यांना ६ दिवस सुट्टी\nकार्यालयीन वेळेत सिगारेट पिण्यासाठी 'ब्रेक' घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळं कामावर परिणाम होत असल्यानं जपानमधील 'पियाला' (Piala Inc) या कंपनीनं अनोखी शक्कल लढवली आहे. कामाच्या वेळेत सिगारेट ब्रेक न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहा दिवसांची अतिरिक्त सुट्टी देण्याची योजना कंपनीनं तयार केली आहे.\n'या' कंपनीत सिगारेट न पिणाऱ्यांना ६ दिवस सुट्टी\nनवी दिल्ली: कार्यालयीन वेळेत सिगारेट पिण्यासाठी 'ब्रेक' घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळं कामावर परिणाम होत असल्यानं जपानमधील 'पियाला' (Piala Inc) या कंपनीनं अनोखी शक्कल लढवली आहे. कामाच्या वेळेत सिगारेट ब्रेक न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहा दिवसांची अतिरिक्त सुट्टी देण्याची योजना कंपनीनं तयार केली आहे. 'सिगारेट ब्रेक'मुळं काम आणि उत्पादकतेवर परिणाम होतो, अशी तक्रार एका कर्मचाऱ्यानं केली होती. त्याची दखल घेत कंपनीनं हे धोरण अवलंबलं आहे.\nकार्यालयीन कामकाजादरम्यान जे कर्मचारी सिगारेट पिण्यासाठी ब्रेक घेतात, त्यांच्यामुळं एकूण काम आणि कंपनीच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो, अशी तक्रार पियाला या कंपनीतील एका कर्मचाऱ्यानं केली. त्याची गंभीर दखल कंपनी व्यवस्थापनानं घेतली. त्यानंतर सिगारेट ब्रेक न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीनं एक अनोखी योजना राबवली आहे. सिगारेट ब्रेक न घेतल्यास त्या कर्मचाऱ्यांना सहा दिवस अतिरिक्त सुट्टी दिली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, टोकिओमधील या कंपनीचं कार्यालय एका इमारतीच्या २९व्या मजल्यावर आहे. कर्मचाऱ्यांना सिगारेट पिण्यासाठी बेसमेंटमध्ये जावं लागतं. हा ब्रेक सर्वसाधारणपणे १५ मिनिटांचा असतो. पण ज्या कर्मचाऱ्यांना सिगारेटचं व्यसन नव्हतं अशा कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यांनी याबाबत कंपनीचे सीईओ ताकाओ असुका यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी सिगारेट न पिणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोबदला म्हणून सहा दिवसांची अतिरिक्त सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. धुम्रपान करण्यापासून रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव किंवा त्यांना दंड करण्याऐवजी हे व्यसन कसं सोडवता येईल यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. अशा प्रकारे प्रोत्साहन दिल्यास चांगले परिणाम दिसून येतील, असं असुका यांनी सांगितलं.\nयापुढे चहाची गोडी साखरेने नाही, मधाने वाढणार\nपगार एक लाख रुपये... काम फक्त झोपून राहणे\nसतत बदलतेय कामाची शिफ्ट\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nहेल्थ वेल्थ:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nबोटांचं काळवंडलेपण करा दूर\nसुंदर नखांसाठी 'या' सात गोष्टी नक्की करा...\n...म्हणून अकाली पांढरे होतात पुरुषांचे केस\nमहाशिवरात्री: असा करा हेल्दी उपवास...\nपेनकिलर खाल्ल्याने होतात 'हे' दुष्परिणाम...\nइतर बातम्या:सिगारेट ब्रेक|पियाला कंपनी|जपान कंपनी|कर्मचारी|Piala Inc|Japan news|japan company|employees|cigarette breaks\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nआगामी काळ मॉडेलिंगमधील बदलांचा\nजपानी वॉटर थेरपी...तंदुरूस्तीचा नवा फंडा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n'या' कंपनीत सिगारेट न पिणाऱ्यांना ६ दिवस सुट्टी...\nपगार एक लाख रुपये... काम फक्त झोपून राहणे\nयापुढे चहाची गोडी साखरेने नाही, मधाने वाढणार...\nअॅनिमिक राहणार त्याला डेंगी होणार...\nस्वत:साठी काढा काही मिनिटं...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+225403+td.php", "date_download": "2020-02-23T05:17:41Z", "digest": "sha1:XSNOG7GBTGRVKEFOCDARDY2R5SSB2ZHO", "length": 3551, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 225403 / +235225403 / 00235225403 / 011235225403, चाड", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक याद��देश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 225403 हा क्रमांक Dababa क्षेत्र कोड आहे व Dababa चाडमध्ये स्थित आहे. जर आपण चाडबाहेर असाल व आपल्याला Dababaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. चाड देश कोड +235 (00235) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Dababaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +235 225403 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनDababaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +235 225403 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00235 225403 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2019/05/blog-post_21.html", "date_download": "2020-02-23T05:12:36Z", "digest": "sha1:MJX43HGUHFMGVOZPHQAMQ24V3Z5AMJPC", "length": 8463, "nlines": 80, "source_domain": "www.impt.in", "title": "पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन | IMPT Books", "raw_content": "\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन\n- प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकी प्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आ...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता संब...\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन\n- प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकी\nप्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आहे व इतका खोल आहे की कोणलाही त्याचे सांगोपांग आकलन होणे शक्य नाही. या विषयावरील मराठीतील हे एक संदर्भ ग्रंथ आहे.\nमानवजातीच्या इतिहासात पैगंबर मुहम्मद (स.) यांचे स्थान अद्वितीय व निरूपम आहे. प्रेषित्व शृंखलेची परिपूर्ती, मानवजीवन व्यवस्थेचे पूर्णत्व आणि त्यांच्या द्वारे मानवी जीवनात एका नव्या युगाचा आरंभ झालेला या चरित्र ग्रंथातून वाचकाला दिसून येतो. मनुष्याचे आदर्श व्यिक्तगत व सामुहिक जीवन नवनिर्माण ज्यावर केले जाऊ शकते अशा नैतिक व सामाजिक जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या परिपूर्ण व आदर्श मूल्यांचे तसेच चिरंतन तत्वांचे तेच खरे खुरे उगमस्थान आहे. आणि ईशमार्गदर्शनासाठीची ते गरजपूर्तीसाधन आहेत हेच सत्य या चरित्रग्रंथाने उघड होते.\nआयएमपीटी अ.क्र. 02 -पृष्ठे - 320 मूल्य - 160 आवृत्ती - 5 (2014)\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन\n- प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकी प्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आ...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता संब...\nकुरआन आणि आधुनिक विज्ञान\n- डॉ. मॉरिस बुकाले या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधुनिक ...\n- अबुल आला मौदूदी कुरआन अध्ययन कर्त्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शकाच्या स्वरूपात आहे. कुरआन हा ईशग्रंथ असल्याने तो इतर ग्रंथांसारख...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष्टी ...\n- नसीम गाझी फलाही या पुस्तकाद्वारे कुरआन व इस्लाम विषयी पसरविण्यात आलेले गैरसमज दूर करण्यात आले ज्यामुळे लोकांना इस्लामचे खरे ज्ञान प्...\n- सय्यद अबुल आला मौदूदी मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी 10 मे 1947 रोजी दारूस्सलाम पठाणकोट येथे एका जाहीर सभेत हे भाषण द...\nदहशतवाद कारणे व उत्तेजना\nसिराजूल हसन आणि इतर जागतिक स्तरावर हिंसाचार व दहशतवादाचे वावटळ सध्या घोंघावत आहे. त्याच्या तडाख्यात गरीब व श्रीमंत जाती व देश साप...\nपैगंबर मुहम्मद (स.) संक्षिप्त परिचय\nमुहम्मद अहमद या पुस्तिकेत पैगंबर (स.) यांचा संक्षिप्त परिचय करून दिला आहे. अल्लाहने मनुष्याला जीवनोद्देश सांगण्यासाठी, मनुष्य जीवन सु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/most-trending/", "date_download": "2020-02-23T04:48:01Z", "digest": "sha1:ZKI2NUZF25W3YPG53V4M27ZX444BA4D7", "length": 7129, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Trending News, Latest Trending News, Top Viral ans Trending News on Loksatta.com | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/35735", "date_download": "2020-02-23T04:29:20Z", "digest": "sha1:I5MSK7R45KDHIAK6NKMDO2ZF432OIJW2", "length": 45675, "nlines": 251, "source_domain": "www.misalpav.com", "title": "मुलाखत - श्री. विवेक मेहेत्रे (जागतिक पुस्तक दिन लेखमाला) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमुलाखत - श्री. विवेक मेहेत्रे (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)\nनमस्कार मंडळी, पुस्तक दिन विशेष लेखमालिकेच्या निमित्ताने आपल्या भेटीला आलेले आहेत प्रसिद्ध हास्यचित्रकार 'श्री. विवेक मेहेत्रे'. व्यंगचित्रकार म्हणून आपण विवेक मेहेत्रे यांना ओळखातोच. अभियांत्रिकी शाखेतून उच्चशिक्षण घेतल्यावर श्री. विवेक मेहेत्रे यांनी लेखन, कविता, व्यंगचित्रे, एकपात्री प्रयोग, संपादक, प्रकाशक, व्याख्याता अशी अनेक क्षेत्रात यशस्वी वाटचाल केलेली आहे. चला तर मग, जाणून घेऊया या अष्टपैलू व हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाबद्दल.\nनमस्कार विवेकसर, मिसळपाव.कॉम या मराठी संस्थळावर आपले स्वागत आहे. मला आठवतंय त्याप्रमाणे हास्यचित्रांशी माझी पहिली ओळख 'किशोर'मधल्या तुमच्याच एका हास्यचित्राने झाली. तुमची व्यंगचित्रांशी पहिली ओळख केव्हा झाली\nमाझ्या लहान वयात माननीय बाळासाहेब ठाकरे, हरिश्चंद्र लचके, ज्ञानेश सोनार, शाम जोशी, वसंत हबळे यासारख्या दिग्गज व्यंगचित्रकारांच्या चित्रांचा मोठा प्रभाव माझ्यावर होता. त्यांची व्यंगचित्रं पहाता- पहाता आणि अभ्यासता-अभ्यासता मी व्यंगचित्रं काढू लागलो. त्यात मी इतका समरस झालो की साधारण अकरावीत असतांना व्यंगचित्र काढून नियतकालिकांना पाठवू लागलो. सुरवातीला फक्त आवड म्हणून व्यंगचित्र काढून मासिकांना पाठवायचो. मसिकांकडून मिळणार्‍या प्रतिसादाने उत्साह वाढून अधिकाधिक व्यंगचित्रांचं रेखाटन करु लागलो. यानिमित्ताने चित्रकलेचा छंद जोपासता येतोय याचा आनंद होता.\nतुम्ही अगदी लहान वयातच व्यंगचित्रकलेला सुरवात केलीत. या क्षेत्रात जेव्हा यायचं तुम्ही ठरवलंत तेव्हा कोणाला आदर्श मानत होतात\n'किशोर' या लहान मुलांच्या लोकप्रिय मासिकात नाटककार श्री. वसंत सबनीस हे कार्यकारी संपादक होते. मी व्ही.जे.टी.आय. मधून इंजिनीयरींग केलं. तिथे विनोदी लेखक श्री. वि.आ.बुवा हे स्टोअरकिपरचं काम करीत असत. या दोघांनीही माझ्या हास्यचित्र छंदाला प्रोत्साहन दिलं त्यांच्या आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभा��ीर्वादाने त्याच काळात साप्ताहीक लोकप्रभामधे माझी हास्यचित्रं प्रसिद्ध होऊ लागली. त्यामुळे सहाजिक मी त्यांना सदैव आदर्श मानीत आलो आहे.\nतुमच्या घरी चित्रकलेची पार्श्वभूमी होती का तुम्ही चित्रकलेचे खास प्रशिक्षण घेतले आहे का\nअजिबात नाही. मी चित्रकार व्हावं, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधे शिकावं असा कोणी विचारच करु शकत नव्हतं.कारण शिक्षण - नोकरी - विवाह या वैचारीक धाटणीचं आमचंं कुटुंब. त्यामुळे चित्रकार व्हावं हा विचारच कुटुंबात कोणाला आवडणारा नव्हता. याच कारणामुळे मी चित्रकलेसंबंधी कोणतेही शिक्षण घेऊ शकलो नाही. अकरावीपासून व्यंगचित्रं रेखाटत असलो तरी बारावीत उत्तम गुण मिळाल्यामुळे मुंबईतील नामवंत व्हि.जे.टी.आय. मधे सहज प्रवेश मिळाला. तिथून इंजिनिअरिंग (सिव्हिल) पूर्ण केलं. त्यानंतर एम.ई. व एम.बी.ए. केलं.\nव्यंगचित्रांसोबतच तुम्ही अ‍ॅक्रॅलिक व ऑईल पेंटींगही करता. चित्रकलेतलं कोणतं माध्यम तुम्हाला भावतं\nहो, मी ऑईल पेंटींग तसंच अ‍ॅक्रॅलिक पेटींग केलेली आहेत. त्यांची प्रदर्शनेही झालेली आहेत. पण कलेला आवड-निवड नसते. एकदा का त्यात गुंतलो की जगाचे भान रहात नाही, हेच खरं या दोन्ही पद्धतीने पेंटींग करायला बराच वेळ खर्ची पडतो. मग माझ्या इतर आवडीला मुरड घालावी लागते. त्यामुळे आजकाल फार कमी प्रमाणात पेंटींग करत असलो तरीही माझा स्वतःचा कल ऑईल पेंटींगपेक्षा अ‍ॅक्रॅलिककडे अधिक झुकतो.\nआताच तुम्ही इतर आवडीला मुरड घालावी लागते म्हणालात, तुमच्या इतर आवडींनिवडींबद्दल सांगू शकाल का\nपहिली आवड अर्थातच व्यंगचित्रकला. आजवर मी साठ हजाराहून अधिक हास्यचित्रं काढलेली आहेत. ऐंशीच्या दशकात, 'चित्ररंग' हे इंडियन एक्सप्रेसतर्फे प्रसिद्ध होणारं सिनेसाप्ताहीक खूपच लोकप्रिय होतं. यशवंत रांजणगावकर आणि विद्याधर गोखले त्याचं संपादन करीत. १९८०ते १९८३ या काळात 'चित्ररंग' व सिनेनाट्य विषयक 'चित्तानंद' नावाच्या सदरात माझी अनेक व्यंगचित्रं प्रकाशित झाली अहेत. १९८३ ते १९८७ या काळात 'आवाज', 'जत्रा', 'मार्मिक', 'अबब', 'आक्रोश', 'शतायुषी', 'श्री' यासारख्या सुप्रसिद्ध दिवाळी अंकांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मी घरोघरी पोचलो. लोकसत्ता, मुंबई सकाळ या दैनिकातील हास्यचित्रे, साप्ताहिक 'श्री' मधील 'कबाब कॉर्नर' हे व्यंगचित्र सदर कमालीचं लोकप्रिय ठरलं. त्याच काळात मी 'कार्टू��� सर्विस' ही संस्था स्थापन केली. त्यामार्फत चित्रकथा, कोडी, कॉमिक्स देशातील विविध भाषेत प्रसिद्ध होऊ लागली. गेली ३४ वर्षं दैनिकात पॉकेट कार्टून पाठवित आहे. मला कविता आवडतात. सायंदैनिक महानगरात माझी दररोज एक कविता 'चारोळी कोडे' स्वरुपात प्रसिद्ध होत असे. या लोकप्रिय उपक्रमातूनच त्यातील निवडक कवितांचे 'आले ओठांवर ...' या कवितासंग्रहाची निर्मिती झाली. आनंद या गोष्टीचा आहे की याची प्रस्तावना वंदना विटणकर यांनी लिहीलेली आहे. मी जर फक्त पेंटींगला वेळ दिला असता तर या सर्व गोष्टीसाठी मला वेळ मिळाला नसता.\nव्यंगचित्र, लेखन, कविता, एकपात्री प्रयोग अशा अनेक क्षेत्रात एकाच वेळी तुमची मुशाफिरी चालते. प्रत्येक विषयाचा आवाका वेगळा. हे सगळं एकाच वेळी कसं काय साध्य करता\nखरं आहे तुमचं म्हणणं. १९९३ मधे मी आणि माझी पत्नी सौ. वैशाली मेहेत्रे, आम्ही दोघांनी मिळून 'उद्वेली बुक्स' या संस्थेची स्थापना केली. अभियंता म्हणून जबाबदारीची नोकरी करतांना एकपात्री प्रयोग, लेखन, व्यंगचित्रं,पुस्तकं, दिवाळी अंक याबाबत कामं करतांना दोघांचीही तारांबळ उडे. त्यात प्रकाशनाचा नविन भार डोक्यावर येऊन पडला होता. एकीकडे सुरक्षित व वेळच्या वेळी हातात पैसा देणारी नोकरी तर दुसरीकडे चित्रकलेचं वेड, लेखन-प्रकाशन यातली हवीहवीशी वाटणारी आव्हानं खुणावत होती. हि घालमेल फार काळ टिकली नाही. नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ याच आवडीच्या क्षेत्रात उतरायचं ठरवलं. पत्नी वैशालीचीही तितकीच मोलाची साथ लाभली. आवड असली की सवड मिळतेच नाही का\n खूपच धाडसी निर्णय आहे हा. आता, तुमच्या लेखनाविषयी थोडं बोलूया. लेखनाची सुरवात कधी झाली संगणक आणि इंटरनेट या विषयांवर लिहावसं का वाटलं\nमला कविता आवडतात हे आधी सांगितलं आहेच. 'चारोळी कोडे' नावाने लेखन करतांना डोळ्यासमोर विविध विषय घोळू लागले. मग विविध दैनिकांत राजकीय, सामाजिक घडामोडींवर थोडं-थोडं लिहू लागलो तेव्हा लोकांच्या बौद्धिक गरजा लक्षात येऊ लागल्या. भारतात नुकताच संगणक आला होता. आपल्या देशामध्ये संगणक आला, तेव्हा त्याला बराच विरोध झाला होता. त्यावेळी लोकांच्या मनात संगणाकाबाबत अनेक संभ्रम होते, गैरसमज-प्रश्न होते. संगणाकाविषयी बरंचस इंग्रजी भाषेमधून लिहिलं जायचं. मराठीत संगाणाकाची ओळख व त्याबाबत उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरं सोप्या ���ाषेत मांडण्यासाठी 'तुमचा नवा दोस्त कॉम्प्युटर' हे पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकाला राज्यशासनाचा मराठी वाड्मय पुरस्कार मिळाला. भारतात पुढे १९९८ मधे इंटरनेट आलं. इंटरनेट म्हणजे अलिबाबाची गुहा. इंटरनेट्च्या उपयोगाची लोकांना माहिती मिळावी म्हणून 'तुमचा नवा दोस्त - इंटरनेट' आणि 'चला वापरु इंटरनेट' या दोन पुस्तकांचं लेखन केलं. याच पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर 'Lets Enjoy Internet' आणि गुजरातीत 'चालो इंटरनेटनो आनंद लईये' या नावाने लोकप्रिय झालं. या पुस्तकवर आधारीत 'इंटरनेटची कमाल' हा एकपात्री कार्यक्रम मी तब्बल पाच वर्ष सादर केला.\nहो, 'तुमचा नवा दोस्त कॉम्प्युटर' लहानपणी मी वाचलेलं पहीलं कॉम्प्युटर विषयक पुस्तक आहे. :-) त्याकाळी तसंच आताही 'संगणक' या विषयात फार कमी पुस्तकं मराठीत लिहीली जातात. या विषयाशी संबंधित तुम्ही बरंच लेखन करता. संगणकाविषयी तुमची पुस्तकं समजायला सोपी आणि सुंदर मांडणी यामुळे प्रसिद्ध आहेत. एखादा तांत्रिक भाग मराठीत लिहीतांना काही अडचणी येतात का\nएकतर संगणक हा माझा आवडता विषय. तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मी सतत प्रयत्न करीत असतो. संगणक विषयक पुस्तक लिहीतांना सर्वात जास्त भर भाषेवर दिला जातो. पुस्तकाची भाषा सोपी व संवादात्मक ठेवून त्यात भरपूर चित्रं व व्यंगचित्रांचा समावेश करायचा प्रयत्न करतो. 'A picture is worth a thousand words'. पुस्तकातील तांत्रिक संज्ञा समजावून सांगतांना चित्राची साथ मोलाची ठरते. पुस्तकं किचकट होऊ नयेत म्हणून नेहमीचे प्रचलित इंग्रजी शब्द जसेच्या तसे वापरण्यावर मी भर देतो. उदाहरण द्यायचं झालं तर, कॉंप्युटर, मोबाईल वैगेरे शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधण्याऐवजी हे शब्द जसेच्या तसे ठेवले तर वाचकांना जवळचे वाटतात, असं मला वाटतं. सांगायला आनंद वाटतो की, माझ्या 'इ-कॉमर्स' या पुस्तकाला श्री. विजय भाटकर आणि 'फेसबुक सर्वांसाठी' या पुस्तकाला संगणकतज्ञ श्री. अच्युत गोडबोले यांची प्रस्तावना लाभली. वाचकांचाही या पुस्तकांना उदंड प्रतिसाद मिळाला.\nएखाद्या व्यंगचित्राला किंवा पुस्तकाला मिळालेली खास दाद किंवा लक्षात रहाण्यासारखा प्रसंग सांगता येईल का\n'हास्यकॉर्नर' पुस्तकासाठी अशिर्वादाचे पहिले पान माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी लिहून देतानाचा प्रसंग आणि श्री. वि.आ.बुवा व वसंत सबनीस यांनी प्रत्येक वेळचे प्रोत्साहन मी ���धीही विसरु शकत नाही. माझ्या व्यंगचित्राच्या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम 'हास्यकॉर्नर' १९८७ साली जो सुरू झाला तो आजतागायत सुरु आहे. आजवर या कार्यक्रमाचे १२०० च्या वर प्रयोग झाले. व्यंगचित्र संग्रह १९८८ साली प्रकाशित झाला. त्याला कै. माधव गडकरी आणि श्री. वि.आ. बुवा यांच्या प्रस्तावना लाभल्या. माझ्यामते ही मोलाची गोष्ट आहे. त्याचबरोबर या पुस्तकाचे पहिले पान हास्यचित्रसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाचे आहे. हा अनुभव नक्कीच स्वर्गिय होता. कलेची उपासना करणार्‍या बाळासाहेबांना कलेची कदर होती. त्यांच्या कौतुकाच्या थापेबरोबर मधाळ वाणी आणि प्रेमळ शब्द यामुळे आत्मविश्वास वृद्धिंगत झाला.\nतुम्ही तयार केलेल्या'हास्यानंद' दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाला शं.वा. किर्लोस्कर पुरस्कार मिळाला तो अनुभव सांगू शकाल का एखाद्या मासिकाचे मुखपृष्ठ तयार करतांना नक्की काय विचार केला जातो\n आयुष्यात असे क्षण पुन्हा पुन्हा यावेत असा वाटणारा अभूतपूर्व दिवस वाटला. कारण उत्कृष्ठ व्यंगचित्रांसाठी असलेला मानाचा शं.वा.किर्लोस्कर पुरस्कार मला दोन वेळा मिळाला. एक 'आक्रोश' दिवाळी अंकातील व्यंगचित्रासाठी तर दुसरा 'हास्यानंद' दिवाळी मुखपृष्ठासाठी. नोकरी सोडून पूर्णवेळ या क्षेत्रात आल्याचं मला फार समाधान वाटत आहे. मासिकाच्या मुखपृष्ठाविषयी सांगयचं झाल तर, एखाद्या मासिकाचं अथवा अंकाचं मुखपृष्ठ म्हणजे त्या पुस्तकाचा चेहरा मुखपृष्ठ वाचकांशी पहिला सुसंवाद साधतं. त्यामुळे ते अधिकाधिक आकर्षक बनवण्याचा नेहमीच प्रयत्न मी करीत असतो. पुस्तक मग ते मासिक असो कवितासंग्रह असो वा कथासंग्रह, पुस्तकांतील मजकूराचा संदर्भ लक्षात घेऊन त्याला अनुरुप असं मुखपृष्ठाचं चित्र तयार केलं जातं. मुखपृष्ठाची आकारणी, रंगसंगती पुस्तकातल्या मजकूराप्रमाणे ठरवली जाते. पुस्तक विनोदी असेल तर मुखपृष्ठावर व्यंगचित्र काढण्यावर माझा भर असतो. मुख्य म्हणजे पुस्तक नजरेस पडल्याबरोबर हाती घेऊन वाचण्याची उत्सुकता निर्माण होईल अशी आकर्षक मुखपृष्ठाची रचना करावी लागते. मुखपृष्ठ बनवण्याआधी त्यातून काय संदेश लोकांपर्यंत पोचवायचा आहे ते ठरवलं जातं. त्यानुसार चित्र काढलं जातं.\nप्रकाशन क्षेत्रातील अनुभव सांगू शकाल का\nहोय, नक्कीच, प्रकाशन क्षेत्रात बरेवाईट दोन्ही प्रकारचे अनुभव वाट्यास येतात. अनेकदा अडचणीच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. सत्तर-ऐंशी वयाचे लेखक जेव्हा स्वतःचं पुस्तक काढयचं म्हणून येतात तेव्हा बरेचदा त्यांना आर्थिक चणचणीमुळे शक्य होत नाही. अशावेळी कमीतकमी खर्चात पुस्तक प्रकाशन, विक्री यासाठी सहकार्य करावं लागतं. मग नफ्याची बाजू गौण ठेऊन त्यांच्या चेहर्‍यावरील समाधान हेच 'प्रॉफिट' मानावं लागतं. पेन्शनर वयोगटातील लेखकही असतात. वयपरत्वे छपाईची घाई करतात अशावेळी अंगतोड मेहनत करावी लागते. काही वेळेला पदरचे पैसे टाकून वेळ निभावून न्यायला लागते. बरेच अनुभव आहेत सगळं सांगितलं तर जागा पुरणार नाही. :-) आता तुम्ही विचाराल एवढा त्रास आहे तर का करतो हे सगळं प्रकाशन क्षेत्रातली आव्हानं आवडतात. नविन काहीतरी करायचा उत्साह यातून नक्कीच खूप आनंद मिळतो.\nग्राफिक रेखाटनं आपल्याकडे बरेचदा लहान मुलांच्या पुस्तकात किंवा कॉमिक्स बुक्समधे वापरली जातात. परंतु परदेशात मोठ्यांसाठीही ग्राफिक्स बुक्स तयार केली जातात. ग्राफिक्स बुक्स सारखा चित्रकला व लेखन यांची सांगड घालून काही प्रयोग करायला आवडेल का\nपूर्णपणे ग्राफिक रेखाटन अर्थात कॉमिक बुक माध्यमात श्री. ब्रिजेश मोगरे याने रेखाटले आहे. आमच्या 'उद्वेली बुक्स' या प्रकाशन संस्थेतर्फे त्याच प्रकाशन झालं आहे. हे पुस्तक विस्तृत असल्याने त्याचा पहिला भाग 'शिवाजी-द-रियल हिरो' या नावाने प्रसिद्ध केला आहे. यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. याचं प्रकाशन लंडन येथील संसदेच्या सभागृहात १ मे २०१४ रोजी श्री. बाबासाहेब पुरंदरे व श्री. सु.ग.शेवडे यांच्या उपस्थितीत झाले. महाराष्ट्रातून ८० चाहते या समारंभासाठी माझ्यासोबत आले होते. या पुस्तकाचे पुढील दोन भाग लवकरच प्रकाशित होतील. याप्रकारचे प्रयोग मराठीतही करायला नक्कीच आवडतील.\nतुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात तुमचे आवडते लेखक कोण\nमला विशेषतः व्यक्तिमत्व विकास व विनोदी लेखन आवडते. व्यंगचित्र पहायला आवडतात. अनेक मराठी तसंच इंग्रजी लेखकांचं लेखन मला आवडतं. माझ्या संग्रहात तीन हजाराहून अधिक वाचनीय पुस्तकं आहेत.\nतुमचे आगामी प्रकल्प कोणते\nसध्या ई-बुक्सचा जमाना आहे. नजिकच्या काळात तरुण पिढी व परदेशस्थ भारतीय वाचक पुस्तकं मोबाईल, टॅब, संगणाक, इ-रिडर यावर मोठ्या ��्रमाणात वाचतील. हे लक्षात घेऊन आम्ही आमची पुस्तकं ई-बुक्स स्वरुपात उपलब्ध करुन द्यायला सुरवात केली आहे. सध्या संगणकविषयक दोन पुस्तकांचं लिखाण सुरू आहे.\nआंतरजालावर मराठीतून अभिव्यक्तीसाठी मिसळपाव.कॉम सारख्या संस्थळाला काही सांगू शकता का\nमी लोकसत्ता व नवाकाळ या दैनिकात मिसळपाव.कॉमवर दोन लेख लिहीलेले. आपलं कार्य स्त्युत्य आहे. या संस्थळाद्वारे विविध उपक्रम सादर करुन मराठी भाषेचा दिवा तेवत ठेवत आहात ही फार मोलाची गोष्ट आहे. मिसळपाव वरील अनेक लेख वाचनीय आहेत. मिसळपाव.कॉमला माझ्यातर्फे पुढील वाटचालीस अनेकानेक शुभेच्छा\n :-) मिसळपाव.कॉम परीवारातर्फे तुमचेही या मुलाखतीसाठी आभार व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा\n(वाचक आपला अभिप्राय mehetre2011@gmail.com या पत्त्यावर कळवू शकतील.)\nही मुलाखत प्रकाशित करायला परवानगी दिल्याबद्दल श्री. विवेक मेहेत्रे यांचे आभार. त्यांच्याशी ऑनलाईन भेट घडवून देणं, मुलाखतीसाठी सर्वतोपरी मदत करणं यासाठी माझ्या आईचेही आभार. तिच्या मदतीशिवाय हि मुलाखत लिहीणं शक्य नव्हतं. मुलाखतीसाठी प्रश्न तयार करतांना पैसाताईची खूप मदत झालेली आहे.\nफार छान आहे मुलाखत.मिसळपाववर\nफार छान आहे मुलाखत.मिसळपाववर त्यांनी लिहिलेले लेख शोधले पाहिजेत.\nखूप छान झालिये मुलाखत, उत्तम\nखूप छान झालिये मुलाखत, उत्तम माहिती.\nकिलमाऊसकी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तुझ्या आईचे ही अनेक आभार :)\nविवेक मेहेत्रे माझे आवडते व्यंगचित्रकार यामुलाखतीच्या निमित्ताने त्यांच्या बाबत तपशिलवार माहितीमिळाली. मजा आली, मुलाखत वाचायल \nधन्यवाद, किलमाउस्की हा सुंदर योग आणल्या बद्दल \nबहुदा हा मी वचलेला ह्या लेख मालेतील शेवटचा लेख.\nतेव्हा तुम्हा सर्व लेखिकांचे अभिनंदन - खूप सुन्दर मालिका लिहिल्याबद्दल.\nसुंदर लेखमालिका आणि मुलाखत.\nसुंदर लेखमालिका आणि मुलाखत. विवेकसरांची हास्यचित्रे प्रचंड आवडतात. त्यांची नोकरी सोडून प्रकाशन व्यवसायात उडी घेण्याची धडाडी फारच स्पृहणीय\nह्यांची खूप व्यंगचित्रे/हास्यचित्रे पाहिलीत. मुलाखतीसाठी धन्यु ग किलमाउस्की\nमस्त झाली सगळी मुलाखत जबरदस्त माणूस आहेत हे मेहेत्रे\nसुरेख मुलाखत. त्यांचे मिसळपाव वर लेख आहेत\nमुलाकात आवडली. हि व्यंगचित्रे\nमुलाकात आवडली. हि व्यंगचित्रे पहिली होती पण व्यंगचित्रकाराचे नावाकडे कधी लक्ष गेले न��्हते. आता अशी चित्रे पाहताना नावाकडे हि लक्ष जाईल.\nश्री. मेहेत्रे यांनी लिहिलेला एक लेख सापडला.\nत्यांचे सगळे लेखः http://www\n८ वर्षं आहेत ते मिपावर \nकलंत्री यांनी फक्त लोकसत्तामधे आलेल्या लेखाची बातमी दिलीय.\nकलंत्री वेगळे आणि हे वेगळे का\nकलंत्री वेगळे आणि हे वेगळे का\nकिशोरचा अंक आणि त्यातील व्यंगचित्रे अजूनही स्मरणात आहेत.\nमला संगणकावर काम करावे लागत असे . पण मला आंतरजालाची प्राथमिक ओळख ही श्री विवेक मेहत्रे यांचा पुस्तकानेच करून दिली. आज इन्टरनेट हे माझ्या एखाद्या नातेवाईका पेक्षाही प्रिय व जवळचे आहे. याचे सारे श्रेय विवेकजींचे. बाकी मला चित्रकलेचीही ओढ असल्याने मी त्याना व्यंगचित्रकार म्हणून ओळखत होतोच त्याबतीत मात्र माझ्यावर प्रभाव बाळ ठाकरे, आर के लक्ष्मण व मारिओ मिरांडा यांचा अधिक .\nआपण सादर केलेली मुलाखत माहितीपूर्ण .\nत्यांचं इंटरनेटवरचं पुस्तक वाचल्याचं आठवतं..\nआटोपशीर, सुरेख आणि कल्पक विषयावरील मुलाखतीसाठी धन्यवाद किलमाऊस्की\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 5 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/kuch-raha-na/", "date_download": "2020-02-23T04:51:57Z", "digest": "sha1:XMESXFYT4QAOQU2252DUSERYGVR3DNQH", "length": 6549, "nlines": 100, "source_domain": "nishabd.com", "title": "कुछ रहा ना तेरे मेरे दरमियाँ | निःशब्द", "raw_content": "\nकुछ रहा ना तेरे मेरे दरमियाँ\nby प्रतिक अक्कावार · 13 March, 2013\nकुछ रहा ना तेरे मेरे दरमियाँ\nफिर ये फासले नज़र क्यों नहीं आते\nकुछ रहा ना तेरे मेरे दरमियाँ\nफिर साथ बिताये लम्हे यादों से गुज़र क्यों नहीं जाते\nकुछ रहा ना तेरे मेरे दरमियाँ\nफिर क्यों लगे दूरियों में भी नझदिकी है\nकुछ रहा ना तेरे मेरे दरमियाँ\nफिर क्यों लगे तुझमे मै और मुझमे तु बाकि है\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमेरी जिंदगी एक किताब पन्नों की\nकाश अपनी भी एक झारा हो\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nतुझं न् माझं ”मैत्र“\nखुद पे कर ले तू यकीन तो\nसुबह तु मेरी शाम भी तु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2020-02-23T04:53:26Z", "digest": "sha1:NEBKRZ6AHKBR3GGWN4PC357V6UQZOO7N", "length": 3307, "nlines": 69, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "राष्ट्रवादी काँग्रेस Archives - Maharashtra Kesari", "raw_content": "\nTag - राष्ट्रवादी काँग्रेस\nजे भाजपमध्ये गेले ते पुन्हा राष्ट्रवादीत येतील; छगन भुजबळांना विश्वास\n“ज्यांना जागांची पन्नाशी गाठण्यासाठी पावसात भिजावं लागलं, त्यांनी भाजपला न बोललेलंच बरं”\nभाजपवाल्यांनो, तुम्ही मोर्चाचं नियोजन तर केलंय कार्यकर्ते तर बिळात शिरलेत- नवाब मलिक\nएल्गार परिषदेच्या तपासासंदर्भात शरद पवार म्हणतात…\nआम्ही यशवंतराव चव्हाणांच्या, नरेंद्र दाभोळकरांच्या संस्कारात वाढलोय- सुप्रिया सुळे\nलोकांना मोफत योजना घेण्याची सवय लावू नका- अजित पवार\nकिर्तनकारांबद्दल माझ्या मनात नेहमी सन्मानच पण,…- सुप्रिया सुळे\n…नाहीतर बायको मला घरातून हाकलून देईल- अजित पवार\n‘मुख्यमंत्र्यांचा तो निर्णय चुकीचा’; महाविकास आघाडीत वादाची ठिणगी\nदेशातील बेरोजगारी आणि महागाईला फक्त केंद्र सरकारच जबाबदार- सुप्रिया सुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/marathi-batmya-rohit-pawar-fulfilled-such-wish-of-the-deceased-tahsildar-in-the-constituency/", "date_download": "2020-02-23T03:53:33Z", "digest": "sha1:LT2M2VT4S4JHY3Q54GW7RIETDV3ALGCM", "length": 9821, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रोहित पवारांनी 'अशी' पूर्ण केली दिवंगत तहसीलदाराची इच्छा - Dainik Prabhat", "raw_content": "\nरोहित पवारांनी ‘अशी’ पूर्ण केली दिवंगत तहसीलदाराची इच्छा\nनागपूर – कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी नागपूर विभागात कार्यरत असलेल्या कर्जत-जामखेड येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा एक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये मूळचे कर्जत-जामखेड परिसरातील मात्र सध्या नौकरीनिमित्ताने नागपूर विभागात कार्यरत असणारे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमाबाबतची माहिती रोहित पवार यांनी दिली असून यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी हृदयविकाराने निधन झालेल्या तहसीलदार सुभाष यादव यांच्याबाबतची एक आठवण सांगितली.\nपवार यांनी आपल्या फेसबुकवर याबाबत एका पोस्टद्वारे माहिती दिली आहे. मूळचे कर्जत जामखेड येथील रहिवाशी असणारे सुभाष जाधव हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीला येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. यादव यांनी रोहित पवार यांच्याकडे नागपूर अधिवेशनावेळी भेटण्याची इच्छा बोलून दाखवली होती मात्र काही दिवसांपूर्वीच यादव यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने त्यांची इच्छा अपूर्णच राहिली होती.\nदिवंगत तहसीलदार यादव यांच्या नागपूर भेटीची इच्छा अपूर्णच राहिली मात्र कर्जत-जामखेड परिसरातील नागपूर विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला अशी भावनिक पोस्ट रोहित पवारांनी लिहिली आहे.\nबचत गटांना बाजारपेठा मिळवून देण्यात शासनाचा पुढाकार – ग्रामविकास मंत्री\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nजून अखेरीपर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार\nपु���े-नाशिक महामार्गावरील कोंडी सुटण्याची चिन्हे\nमंगळवारी भाजपच्या वतीने धरणे\nसफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना समान धोरण\nदयानंद ढोमे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान\nशहरातील रस्त्यावरील खड्डे पॅचिंगच्या कामात घोटाळा\nआवक घटल्याने मासळी तेजीत\nशिवसेना, भाजप, मनसेतर्फे वारीस पठाण यांच्या प्रतिमेचे दहन\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nआजचे भविष्य (शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२०)\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप ‘या’ मुद्द्यांवरून करू शकतं शिवसेनेची कोंडी\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nतारखांच्या घोळामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/reliance-jio-q1-profit-jumps-46-percent-zws-70-1934554/", "date_download": "2020-02-23T04:31:23Z", "digest": "sha1:5RFJEWNBCEJCIFMOBSTBAF4PKOWA3LMI", "length": 14260, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Reliance Jio Q1 profit jumps 46 percent zws 70 | दूरसंचार व्यवसाय जोरावर रिलायन्सच्या नफ्यात वाढ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nदूरसंचार व्यवसाय जोरावर रिलायन्सच्या नफ्यात वाढ\nदूरसंचार व्यवसाय जोरावर रिलायन्सच्या नफ्यात वाढ\nमेअखेर कंपनीने ३२.२९ कोटी ग्राहकांच्या जोरावर देशातील २७.८० टक्के बाजारहिस्सा गाठला आहे.\nमुंबई : किरकोळ विक्री आणि दूरसंचार व्यवसायाच्या जोरावर भांडवली बाजार मूल्याबाबत देशात अव्वल असलेल्या रिलायन्स समूहाने नुकत्याच संपलेल्या तिमाहीत एकेरी अंक नफावृद्धी नोंदविली आहे.\nतेल व वायू व्यवसायापासून समूहाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या रिलायन्सच्या एकूण लाभात ���्राहकपयोगी व्यवसायाचा वाटा तिसरा आहे. मात्र कंपनीच्या मुख्य – तेल व वायू व्यवसायातील लाभ (जीआरएम) यंदा कमी झाला आहे.\nसप्ताहअखेर भांडवली बाजाराचे व्यवहार संपुष्टात आल्यानंतर रिलायन्सने वित्त वर्ष २०१९-२० च्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीचे निष्कर्ष जाहीर केले. यानुसार, कंपनीने जूनअखेरच्या तिमाहीत नफ्यातील ६.८ टक्के वाढ नोंदविली आहे. तर तेल व वायू व्यवसायातील नफा १७.०५ टक्क्य़ांनी वाढला आहे.\nसमूहाने तिमाहीत किरकोळ विक्री क्षेत्रात दालनविस्तार तसेच मोबाइल ग्राहकसंख्येत वाढ नोंदविली आहे. समूहाच्या एकूण उलाढालीत या दोन व्यवसायाचा हिस्सा तिमाहीत २५ टक्क्य़ांवरून ३२ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. जूनअखेर किरकोळ विक्री दालनांची संख्या १०,६४४ वर तर मोबाइलग्राहक ३३.१२ कोटींवर पोहोचले आहेत. किरकोळ विक्री व्यवसायातील नफा ७० टक्क्य़ांनी वाढला आहे. तर मोबाइल व्यवसायाचा नफा ८९१ कोटी रुपयांवर गेला आहे.\nरिलायन्सच्या मनोरे व्यवसायात ब्रुकफिल्डची २५ हजार कोटींची गुंतवणूक\nरिलायन्सच्या दूरसंचार मनोरे व्यवसायात ब्रुकफिल्डने २५,२१५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. रिलायन्सच्या मालकीची रिलायन्स इंडस्ट्रिअल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्जमध्ये ब्रुकफिल्डच्या टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टमार्फत गुंतवणूक होणार आहे. भागीदार उपकंपनीत रिलायन्सचा निम्म्याहून अधिक हिस्सा असेल, असे समूहामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.\nरिलायन्स जिओने एअरटेलला मागे टाकले\nपदार्पणातच जवळपास मोफत सेवा देऊन सामान्यांनाही डेटावापराची सवय लावणाऱ्या रिलायन्स जिओने स्पर्धक भारती एअरटेलला मागे सारत मोबाइल ग्राहक संख्येतील दुसरे स्थान पटकावले आहे. मेअखेर कंपनीने ३२.२९ कोटी ग्राहकांच्या जोरावर देशातील २७.८० टक्के बाजारहिस्सा गाठला आहे.\nभारती एअरटेलचे देशभरात ३२.०३ मोबाइल ग्राहक असून २७.५८ टक्के बाजारहिस्सा आहे. तर व्होडाफोन-आयडियाचे ३८.७५ कोटी ग्राहक व ३३.३६ टक्के बाजारहिस्सा आहे. रिलायन्स जिओने यंदाच्या मेमध्ये ८१.८० नवे मोबाइलग्राहक जोडले आहेत.\nरिलायन्सने जिओ या नाममुद्रेसह भारतीय दूरसंचार क्षेत्रात सप्टेंबर २०१६ मध्ये प्रवेश केला. १९९५ पासून देशात असलेल्या एअरटेलचे व्होडाफोन-आयडिया विलिनीकरण होईपर्यंत ग्राहकसंख्येबा���त पहिले स्थान होते. आता रिलायन्स जिओमुळे तर कंपनी तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 ‘केअर’कडून मुख्य कार्यकारी राजेश मोकाशी यांना सक्तीची रजा\n2 अमित शहा समितीकडून ‘एअर इंडिया’ची विक्री\n3 ईबेची पेटीएम मॉलमध्ये ५.५ टक्के मालकी\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/heel-pain-1791837/", "date_download": "2020-02-23T05:51:26Z", "digest": "sha1:YG5GCDEDC7ILE5CVNLKLHHMK5RTUKX6Q", "length": 16774, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Heel Pain | टाचदुखी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nटाचदुखी हा सुरुवातीला फारसा त्रास न देणारा आजार मात्र वेळीच लक्ष न दिल्यास मात्र अत्यंत त्रासदायक ठरतो.\n|| वैद्य विक्रांत जाधव\nटाचदुखी हा सुरुवातीला फारसा त्रास न देणारा आजार मात्र वेळीच लक्ष न दिल्यास मात्र अत्यंत त्रासदायक ठरतो. बहुतांश जणांना सकाळी उठल्यानंतर हा टाचदुखीचा त्रास सुरू होतो. हळूहळू मग बसत��-उठतानाही टाचांचे दुखणे वाढायला लागते. हा आजार हाडांशी संबंधित आहे. या आजारात अनेकदा घरगुती उपाय केले जातात; परंतु बराच काळ त्रस्त करणारे हे दुखणे वाढले, की मग त्यांची गंभीरता लक्षात यायला लागते. या आजारात काही पथ्ये-अपथ्ये पाळल्यास बराचसा आजार कमी होण्याची शक्यता असते.\nटाचा दुखत असताना उकळलेले गरमच पाणी प्यायल्याने निश्चित उपयोग होतो. या व्यक्तींनी गाईचे दूध घेतल्यास बरे वाटते. दह्य़ामध्ये काळी मिरी टाकून दिवसा त्याचे सेवन करावे. ताकात आले, ओवा घालून घेतल्यानेही फायदा होतो. गहू, ज्वारी, तांबडी साल असलेला हातसडीच्या तांदळाचा आहारात समावेश करावा. स्थूल व्यक्तींना टाच दुखण्याचा त्रास होत असल्यास आहारात नाचणीचे पदार्थ खावेत. तिळाचे विविध पदार्थही टाचदुखी कमी करण्यास मदत करतात. म्हणून तिळाची चटणी नियमित आहारात घ्यावी, त्यामध्ये खोबरेल तेल वा गोडे तेल घालून घेतल्यास उत्तम जेवणात मूग आणि कुळथाचा वापर अधिक प्रमाणात करावा. लसूण घालून फोडणी कुळथाची पिठी ही उपयोगी ठरते. या आजारात मधाचाही वापर करणे गुणकारी असते. हिरडय़ाच्या झाडावरील मध अधिक चांगली असून दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन केल्यास आराम पडतो. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्यायल्यास टाचदुखी बरी होण्यास मदत होते. कोबी, भेंडी, पडवळ, सुरण, तोंडली या फळभाज्या या आजारात खाव्यात. चिंच, लिंबू, कोकम यांचाही वापर करायला हरकत नाही. बोरं, पेरू, डाळिंब, खजूर या फळांचे सेवन गुणकारी ठरते. विश्रांती घेणे यावरील उत्तम उपाय आहे. तेलाचा अभ्यंग, शेक याने बरे वाटत असले तरी वैद्यकीय सल्ल्यानुसार करणे योग्य असते.\nटाचदुखी असताना आले, हळद, लसूण, कांदा आणि ओवा यांचे आहारातील प्रमाण अधिक ठेवावे. सलाडमधील मुळा आणि गाजर याचेच सेवन करावे. इतर पदार्थ शक्यतो टाळावेत. विशेषत: काकडी व टोमॅटो. स्थूल व्यक्तींनी टाच दुखत असताना गोड पदार्थ खाणे पूर्णत: बंद करावे. रात्री झोपताना नियमितपणे टाचांना एरंड तेल लावावे. एरंड तेलामध्ये गोमूत्र टाकून त्याचे सेवन केल्यास आराम पडतो. एरंड तेल पोळीमध्ये घालून खाल्ल्यासही फायदा होतो. मोहरीचासुद्धा अधिक वापर करायला हरकत नाही.\nटाच दुखत असतांना थंड पाण्यात पोहणे व थंड पाण्यात पाय सोडून बसणे पूर्णत: टाळावे. थंड पाण्याने आंघोळसुद्धा शक्यतो ���रू नये. टाचा दुखण्याचा त्रास असताना रताळी, साबुदाणा, बटाटय़ाचे पदार्थ इत्यादी स्निग्ध गुणांचे पदार्थ आहारातून वज्र्य करावे. या पदार्थाच्या सेवनाने त्रास वाढण्याची शक्यता असते. विविध प्रकारचे डबाबंद पदार्थ, शीतपेयांचे सेवन करू नये. बर्फ घालून केलेले मिल्कशेक किंवा तत्सम पेय टाच दुखणाऱ्या व्यक्तींनी टाळलेलेच उत्तम. सुपारी-तंबाखूचे व्यसन सोडल्यास अधिक फायदा होतो. विशेषत: स्त्रियांनी मशेरी म्हणजेच तंबाखूने दात घासू नयेत. यामुळे टाचांचे दुखणे वाढतेच, सोबत वाताचा त्रासही वाढतो. भाज्यांमध्ये उसळ आणि चवळी, पांढरे वाटाणे, कडवे वाल, मटकी यांचे सेवन न केलेल्या उत्तम. मांसाहारी व्यक्तींनी वाळवलेले मांस किंवा सुके मासे तसेच साठवून ठेवलेले मांस किंवा मांसाचे पदार्थ शक्यतो खाऊ नयेत. आंबवलेले पदार्थ टाळायला हवेत. तुरट रसाची व आंबट रसाची फळे किंवा इतर पदार्थ खाणे अहितकारक असते. मधुमेही रुग्णांनी जांभूळ व त्याचे इतर पदार्थ टाचेचा त्रास असताना खाऊ नये. नासवून केलेले दुधाचे पदार्थ वज्र्य करावेत. ढोकळा, शेव, फरसाण, भेळ, चाट खाणे कमी केल्यास फायदा होतो. अतितिखट खाऊ नये. टाचदुखी असताना थंड हवेत झोपणे टाळावे. रात्री झोपताना अति थंड पाणी प्यायल्यास टाचदुखी वाढते. जड चपला, मोजे न घालता बूट घालणे, अतिरिक्त उंच चपला टाचदुखी वाढवतात. टाचदुखी ही स्थूल व्यक्तींनाच होते असा गैरसमज आहे. स्थूल व्यक्तींना याचा अधिक त्रास होत असला तरी वेळीच योग्य पथ्य केल्यास याच्या त्रासातून मुक्त होता येते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार��चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 मधुमेहींच्या डोळ्यांची काळजी\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2012/12/blog-post_7285.html", "date_download": "2020-02-23T03:30:19Z", "digest": "sha1:HPTVL26HTG6FO6BPZ2WCEFAWKPL2YW3M", "length": 14391, "nlines": 57, "source_domain": "www.berkya.com", "title": "भले तरी देवू कासेची लंगोटी। नाठाळाच्या माथी हाणू काठी। ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी ���ुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nशुक्रवार, २१ डिसेंबर, २०१२\nभले तरी देवू कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी\n९:१६ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nभले तरी देवू कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी नाठाळाच्या माथी हाणू काठी असे संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे.सांप्रत बेरक्या कोणत्याही एका पत्रकाराच्या आणि वृत्तपत्र मालकाच्या विरोधात नाही. जे पत्रकार पत्रकारितेला कलंक लावण्याचा प्रयत्न करतील,कोणाला ब्लॅकमेल करीत असतील किंवा नको ते धंदे करीत असतील अशाच पत्रकारांच्या विरोधात बेरक्या आहे. मग तो पत्रकार कितीही मोठा असो, त्याची बेरक्या गय करीत नाही.मात्र जे पत्रकार प्रामाणिक आहेत, आणि त्यांच्यावर अन्याय होत असेल तर बेरक्या त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील.त्यांच्यामागे सामुहिक शक्ती लावण्याचा प्रयत्न करील.म्हणून पत्रकारांना विनंती आहे की, बेरक्याला आपण विनाकारण शत्रू समजू नये.\nवृत्तपत्र मालकांच्या विरोधातही बेरक्या नाही.मालकांनी वृत्तपत्र काढले म्हणून पत्रकार जिवंत आहेत. मात्र मालकांनी पत्रकारांची पिळवणूक करणे,त्यांच्या पगारी बुडविणे, त्यांना वेठबिगारीसारखे राबविणे, अचानक कामावरून कमी करणे हे कितपत योग्य आहे. पत्रकारांच्या कष्टावर मालकांनी लाखो रूपये कमवायचे आणि पत्रकारांनी कष्टात दिवस काढायचे, हे न पटणारे आहे. अशा मालकांच्या विरोधात बेरक्या नक्कीच आपली लेखणीची धार चालवणार आहे.मात्र जे मालक चांगले काम करतील,त्याची दखल बेरक्या नक्कीच घेईल.सांगण्याचा मुद्दा असा की, बेरक्या 'सज्जनांचा सत्कार, दांभिकांचा धिक्कार' करणारा आहे.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुण्यातील हाय प्रोफाइल खंडणी प्रकरणी टीव्ही मीडिया झोपला \nपुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या हाय प्रोफाईल खंडणी प्रकरणाच्या बातम्या एकाही टीव्ही चॅनल्सवर अद्याप झळकल्या नाहीत, त्यामुळे पुणेकरां...\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये राजकारण जोरात \nमुंबई - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंग यांची बदली ...\nपोलीस मित्र गजाआड , आता पत्रकारांचा नंबर \nपुणे - ७५ लाखाच्या खंडणी प्रकरणी पोलीस मित्र जयेश कासट याला पोलिसांनी गजाआड केल्यानंतर आता लाचेत वाटेकरी होणाऱ्या पत्रकारांची ...\nखंडणी प्रकरणात पुण्यातील १४ पत्रकार अडकले \nपुणे - शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७...\nपत्रकारांना सोशल मीडियात ट्रोल करणे सोपे आहे. विशेष करून वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार हे ट्रोलर्सचे 'सॉफ्ट टार्गेट' असल्याचे दिस...\nदिव्य मराठीचा नवा प्रयोग संपादक संजय आवटे यांच्या अंगलट \nऔरंगाबाद - सकाळी ७.३० वाजता लगबगीने महाविद्यालयाकडे निघालेल्या एका २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भरर...\nदिव्य मराठीकडे 3 कोटी रुपयांची थकबाकी, पत्रकारांचा पीएफ थकवला...\nऔरंगाबाद - जोखीम पत्करून, जीवाची पर्वा न करता पत्रकारीता करणार्या पत्रकरांना हक्काच्या व्हेज बोर्डनुसार म्हणजे मजिठिया वेतन आयोगानुसार ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/arogya-pimple-care/", "date_download": "2020-02-23T04:07:40Z", "digest": "sha1:OBXLKC4WDFCTNGVGYWUEB2XWAO6DTHQQ", "length": 7037, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चेहऱ्यावरील पिंपल्सने त्रस्त आहात ?- 'हे' करा घरगुती उपचार", "raw_content": "\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n…तर मी माफी मागतो; देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमहिला अत्याचाराची प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवावीत : सीमाताई आठवले\nचेहऱ्यावरील पिंपल्सने त्रस्त आहात - ‘हे’ करा घरगुती उपचार\nटीम महाराष्ट्र देशा : पिंपल्स कुठल्याही वयात येऊ शकतात पण विशेष करून वयात येणाऱ्या मुलांमध्ये प्रमाण जास्त असते. विशेष करून गालांवर, कपाळावर, हनवटीवर पिंपल्स येतात. तसेच पिंपल्स छातीवर येऊ शकतात.\nपिंपल्स येण्याची अनेक करणे असू शकतात. हार्मोन्सचं असंतुलन, बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अयोग्य वेळा, धूळ, प्रदूषण, ऊन यामुळे मुरुमं येतात. मलावरोध हे देखील मुरुमं येण्याचं कारण आहे.\nपिंपल्सवर लसून अगदी परिनामकारक ठरत. लसनेची पाकळी कुस्करून मुरुमावर लावल्याने मुरुमं निघून जातो. लसनेची पाकळी कुस्करून मुरुमावर दिवसातून बऱ्याच वेळा लावले पाहिजेल यामुळे लवकर पिंपल्स पासून सुटका होईल.\nतसेच आपण दिवसातून ३ वेळा लसून चावून-चावून खाल्ले पाहिजे. यामुळे डाग, व्रण नाहीसे होतात. याचप्रमाणे अनेक त्वचा विकारांवर देखील लसून खूप परिणामकारक ठरते. पचन शक्तीच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे पिंपल्स येण्याची शक्यता असते. यासाठी दही, डोसा, इडली या पदार्थांचा आहारात समावेश करावा.\nदुष्काळाचा शेष जातोय कुठे, अमोल कोल्हे सरकारवर बरसले\nतावडेंबाबत भाष्य करण्याची आता इच्छा नाही : खा. संभाजीराजे भोसले\nजगात अक्षय कुमार चौथ्या स्थानावर; संपत्ती ऐकूण व्हाल थक्क\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n...त्यामुळे मी म��ठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/government/videos/20", "date_download": "2020-02-23T05:51:27Z", "digest": "sha1:FTOEUFYR66G7GII23R54KRBJEP3TNYXR", "length": 17588, "nlines": 287, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "government Videos: Latest government Videos, Popular government Video Clips | Maharashtra Times - Page 20", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शि��्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\n५०० च्या नोटांचा वापर करत बियाणे खरेदी करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना दिली परवानगी\nसरकार जुन्या नोटा बदलून देणे थांबवणार : सूत्र\nनोटाबंदी : सरकारने करबुडव्यांना दिला इशारा\nगुलाम नबी आझाद यांच्यांकडून नोटबंदी व उरी दहशतवादी हल्ल्याची तुलना\nजम्मू-काश्मीरः ५ ते ९ आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द\nनोटाबंदीचा निर्णय मागे घेण्यासाठी तीन दिवसांची डेडलाईन\nनोटबंदीवरून सरकारला विरोध करणाऱ्यांना शिवसेनेचा पाठिंबा\nनोटाबंदीबद्दल सरकारने विरोधकांना विश्वासात घेतले नाही\nनोटाबंदीवर चर्चेसाठी सरकार तयार\nनोटाबंदीमुळे मृतांची संख्या २५वर\nजन-धन खात्यांमध्ये ५० हजारांपर्यंत पैसे जमा करता येणार\nझाकीर नाईकच्या 'इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन'वर बंदी\nममता बॅनर्जी यांनी नोटांवरील बंदीविषयी येचुरी व प्रणव मुखर्जींशी संवाद साधला\nएटीेएम बाहेर लोकं रात्रभर रांगेत\nपैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ; मात्र सुट्टीमुळे आजही हाल\nसरकारने पुढील ७२ तासांसाठी जुन्या नोटांच्या वापरासाठी मुदत वाढवली\nनोट रद्द करण्यावरून केजरीवाल यांचे सरकारला प्रश्न\nशासकीय बिल भरण्यासाठी जुन्या नोटा ग्राह्य\nमोदींनी अघोषित आर्थिक आणिबाणी जारी केली आहे: मायावती\nकाॅलेज शिक्षकांचे राजस्थान सरकारविरोधात आंदोलन\nमोदी सरकार सत्तांध: राहुल गांधी\nदिल्ली सरकारविरोधात जनहित याचिका\n१०,००० कोटी रुपये भरपाई द्या; रिलायन्सला दणका\nटिपू सुलतान जयंती महोत्सवाविरोधातली याचिका कर्नाटन उच्च न्यायालयाने फेटाळली\nअखिलेशला माझ्या शुभेच्छा: शिवपाल यादव\nशाळा बंद ठेवण्याचा मुलांनी केला निषेध\nन्यायाधीशांचे फोन संभाषण टॅप केले जाते, अरविंद केजरीवालांचा आरोप\nभोपाळमध्ये जेलमधून दहशतवादी पळाल्याने पाच अधिकारी निलंबित\nकेंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना २ टक्के महागाई भत्ता\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: अकोले बंद, शहरभर टाळ-मृदंगाचा गजर\nट्रम्प-इवांका : क्लिंटन-चेल्सियाची आठवण\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/08/Sbi-repo-rate.html", "date_download": "2020-02-23T05:10:11Z", "digest": "sha1:P7DP7YGUXJ7HTGVIO6LHLS65XMNZFTGQ", "length": 3673, "nlines": 61, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "खुशखबर : गृहकर्जाचा हप्ता होणार कमी", "raw_content": "\nखुशखबर : गृहकर्जाचा हप्ता होणार कमी\nवेब टीम : दिल्ली\nएसबीआयने त्यांच्या गृहकर्ज धारकांसाठी आनंदाची घोषणा केली आहे. जुन्या कर्जधारकांना हा लाभ मिळणार असून आरबीआयने रेपो दरात कपात केल्याचा फायदा ग्राहकांना देण्याचा विचार बँक करत आहे.\nएसबीआयच्या जुन्या ग्राहकांच्या मासिक हप्त्यामध्ये कपात होण्याची शक्यता आहे.बँक जुन्या ग्राहकांना रेपो लिंक्ड लेंडिंग रेटवर कर्ज देऊ शकते.\nबँकेला आशा आहे की, सरकार सुस्त पडलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही उपाय करत असेल तर दुसऱ्या तिमाहीमध्ये ग्राहकांची मागणी वाढेल.\nदेशातील मोठ्या बँकेने जुलैमध्ये रेपो लिंक्ड लेंडिंग रेटची सुरुवात केली होती. याचा फायदा केवळ नवीन ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला होता.\nयातून बँकेच्या नव्या ग्राहकांना व्यक्तीगत दरांमध्ये कपातीचा फायदा मिळत होता. यामुळे जुन्या ग्राहकांनाही व्यक्तीगत दरांमध्ये कपातीचा फायदा मिळवून देण्याचा विचार असल्याचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/elgar-parishad-handed-over-to-nia/", "date_download": "2020-02-23T05:12:53Z", "digest": "sha1:LSKAUPVXVCZ4K6YTRNYF65X6PNCZ6OCR", "length": 10505, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एल्गारचा तपास एनआयएकडे वर्ग - Dainik Prabhat", "raw_content": "\nएल्गारचा तपास एनआयएकडे वर्ग\nशरद पवार यांच्यावर कुरघोडी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न\nनवी दिल्ली : कोरेगाव भीमा येथे 2018 मध्ये झालेल्या हिंसाचाराला एल्गार परिषद कारणीभूत होती, असा ठपका ठेवून या परिषदेच्या आयोजकांवर दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले. शरद पवार यांनी शुक्रवारी सकाळी या प्रकरणाचा तपास विशेष पथकाने करावा, अशी मागणी केल्यानंतर तातडीने सायंकाळी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. यामुळे या प्रश्‍नावरून पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची शक्‍यता आहे.\nकोरेगाव भीमा येथे विजय दिनाच्या कार्यक्रमाला येणाऱ्या शेकडो आंबेडकरवादी अनुयायांवर हल्ले करण्यात आले होते. या प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भीडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र नंतर पोलिसांनी केलेल्या तपासात एल्गार परिषदेतील भडक भाषणांमुळे ही दंगल पेटवल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यात वरवराराव आणि अन्य सात जणांवर शहरी नक्षलवादी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.\nपा पार्श्‍वभूमीवर या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांवर शरद पवार यांनी ताशेरे ओढले होते. त्यांनी या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपवावा आणि यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी भूमिका घेतली. त्यानंतर केंद्र सरकारच्या गृह खात्याने तातडीने कारवाई करत या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला.\nएनआयएकडे दहशतवादी घटना आणि देशाविरूध्द पुकारलेलेल युध्द अशा सारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास असतो. त्यांच्याकडे हा तपास दिल्याबद्दल राज्यातील सत्ताधारी पक्षाकडून संताप व्यक्त होत आहे. या तपासातील खोटेपणा उघड पडू नये म्हणून केंद्र सरकारने हा तपास आपल्याकडे ठेवला असल्याची टीका वंचित बहुजन आघडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.\nहातापायांचे स्नायू बळकट करण्यासाठी उपयुक्त आसन\nदिवसभरात कितीही घाईत असाल, तरी या गोष्टी आवर्जून करा\nमोस्ट वॉण्टेड गॅंगस्टर रवी पुजारीला अटक\nजीवनशैलीत सुधारणा केल्यास मधुमेहापासून मुक्ती\nनाव न घेता उपमुख्यमंत्री पवार यांना आमदार लक्ष्मण जगताप यांचे आव्हान\nदोन दुचाकीस्वारांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nकारवाई करूनही बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर सुरूच\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्��� यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nकेवळ फोटोसेशन पुरतेच वृक्षारोपण\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/r-k-godrej-company-housing-complex-in-the-studio-space/", "date_download": "2020-02-23T05:20:59Z", "digest": "sha1:N2VNHO5ACHRGNVSYUXIHJCWSWJ7OXZNJ", "length": 8595, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबईतील आर. के. स्टुडिओच्या जागेवर गोदरेज कंपनीचे गृहसंकुल - Dainik Prabhat", "raw_content": "\nमुंबईतील आर. के. स्टुडिओच्या जागेवर गोदरेज कंपनीचे गृहसंकुल\nनवी दिल्ली – मुंबईतील चेंबुरभागात प्रख्यात अभिनेते राजकपुर यांच्या मालकीच्या आर. के. स्टुडिओच्या जागी आता गोदरेज कंपनीने गृहसंकुल उभारायला घेतले आहे. हा स्टुडिओ 2.2 एकर क्षेत्राचा आहे. त्यात बांधकाम विक्री क्षेत्र 3.5 लाख चौरस फूट इतके मिळणार आहे. हा स्टुडिओ गोदरेज कंपनीने विकत घेतला असला तरी त्याची किंमत मात्र त्यांनी जाहीर केलेली नाही.\nयेथे गोदरेज तथर्फे भव्य गृहसंकुल उभारले जाणार आहे. मात्र त्याचा अन्य तपशीलही त्यांनी अजून जाहीर केलेला नाही. त्यात किती फ्लॅट असतील आणि त्याची किंमत काय असेल किंवा या एकूण प्रकल्पाला गोदरेजला किती खर्च येणार आहे याची माहिती कंपनीने अजून जाहीर केलेली नाही. गोदरेज आरकेएस या नावाने हा प्रकल्प उभा राहात आहे. ही जागा राजकपुर यांनी सन 1948 साली विकत घेतली होती. त्यांच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मीती येथे झाली आहे.\nहातापायांचे स्नायू बळकट करण्यासाठी उपयुक्त आसन\nदिवसभरात कितीही घाईत असाल, तरी या गोष्टी आवर्जून करा\nमोस्ट वॉण्टेड गॅंगस्टर रवी पुजारीला अटक\nजीवनशैलीत सुधारणा केल्यास मधुमेहापासून मुक्ती\nनाव न घेता उपमुख्यमंत्री पवार यांना आमदार लक्ष्मण जगताप यांचे आव्हान\nदोन दुचाकीस्वारांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nकारवाई करूनही बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर सुरूच\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nसोने चोरणारी महिला अटकेत\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nमोस्ट वॉण्टेड गॅंगस्टर रवी पुजारीला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6342", "date_download": "2020-02-23T06:03:11Z", "digest": "sha1:MXJYRLY6QTCCTTCM736IQBKUTJV746QD", "length": 5540, "nlines": 143, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दाक्षिणात्य : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दाक्षिणात्य\nRead more about चेट्टीनाड चिकन बिर्याणी\nक्विक रवा डोसा/दोसा(फोटो सहित)\nRead more about क्विक रवा डोसा/दोसा(फोटो सहित)\nदाक्षिणात्य चवीची हिरव्या मुगाची उसळ\nRead more about दाक्षिणात्य चवीची हिरव्या मुगाची उसळ\nदाक्षिणात्य पध्दतीने नारळाची चटणी\nRead more about दाक्षिणात्य पध्दतीने नारळाची चटणी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/marathi-infographics/cinemagic-marathi-infographics/deepika-padukone-tops-sexiest-asian-women-list-nines-are-indian-in-top-10-list-eastern-eye-british-magazine/articleshow/56078289.cms", "date_download": "2020-02-23T05:54:33Z", "digest": "sha1:MWK3C7IPDAJ6263QEVITVRWS5XQBABCF", "length": 8549, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Top 10 : टॉप १० सेक्सी स्त्रियांमध्ये ९ भारतीय - deepika-padukone-tops-sexiest-asian-women-list-nines-are-indian-in top-10-list-eastern eye-british-magazine | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nटॉप १० सेक्सी स्त्रियांमध्ये ९ भारतीय\nब्रिटीश मॅगझिन ‘इस्टर्न आय’ने आशियातील सर्वात सेक्सी स्त्रिया कोण, ��ावर एक पोल मागविला होता. आश्चर्य म्हणजे या टॉप १० यादीत नऊ जणी भारतीय आहेत भारतीय स्त्रियांची मादकता आता जगाला भुरळ घालू लागलीय, हे निश्चित. चला पाहुयात, कोण आहेत त्या नऊ मादक भारतीय स्त्रिया\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांबद्दल हे माहीत आहे का\nट्रम्प यांची 'ही' ब्रीफकेस करेल जगाचा विनाश\n३९व्या षटकात उतरला मैदानात आणि...\nतेव्हाचे लिटिल चॅम्स सध्या काय करतात\n'या' कारणांसाठी डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nत्यांना नकार पचवायला शिकवा\nग्रॅफिन: कार्बनचा विलक्षण अवतार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nटॉप १० सेक्सी स्त्रियांमध्ये ९ भारतीय...\nअक्षय कुमारचे सुपरहिट चित्रपट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/a-kitten-found-in-auger/articleshow/72372227.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-02-23T05:42:45Z", "digest": "sha1:45QY6T7TXPXEEYRZOJVRNSDHKTZB4BQO", "length": 12148, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: येऊरमध्ये आढळले बिबळ्याचे पिल्लू - a kitten found in auger | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nयेऊरमध्ये आढळले बिबळ्याचे पिल्लू\nवनविभागासमोर दुरावलेल्या 'आई'च्या शोधाचे आव्हान म टा...\nवनविभागासमोर दुरावलेल्या 'आई'च्या शोधाचे आव्हान\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर वनक्षेत्रातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत एका दगडामागे १० ते १२ दिवसांचे बिबळ्याचे पिल्लू बुधवारी सापडले. मॉर्निंग वॉकला जाणारे ठाणेकर या पिलाच्या आवाजाने काहीसे थबकले. परंतु त्यानंतर वनविभागाला पाचारण करून या पिलास सु���रूपपणे बोरीवली मुख्यालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. या पिलाची त्याच्या 'आई'शी भेट घडवणे हे वनविभागासाठी मोठे आव्हान आहे.\nठाणे महापालिकेच्या हद्दीतील येऊर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणेच जॉगर्स आणि मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ठाणेकरांची गर्दी होती. परंतु येऊरच्या एअरफोर्स बेसजवळ पोहोचल्यानंतर काहींना बिबळ्याच्या पिलाचा आवाज येऊ लागला. काही मंडळींनी कुतूहलाने पाहिले तर काहींनी तत्काळ वनविभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घेऊन दगडाच्या आडोशाला असलेल्या या पिलांचा शोध घेतला. या पिलाची आई अचानक हल्ला करण्याची भीतीही लक्षात घेऊन सर्वांनीच दुरून पाहणी केली. त्यानंतर मादी बिबळ्या नसल्याची वनविभागाकडून खात्री करून या पिलास ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर हे पिल्लू शांतपणे खेळू लागले. या पिलास वनविभागाकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन्यजीव उपचारकेंद्रात रवाना करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. १० ते १२ दिवसांचे हे पिल्लू असून काहीसे अशक्त दिसून आल्याचे उपचार करणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नर बिबळ्या असलेल्या या पिलास पुन्हा त्याच्या 'आई'ची भेट देणे हे वनविभागासाठी अत्यंत तातडीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nडोंबिवलीत केमिकल कंपनीला भीषण आग, स्फोटांनंतर घबराट\n९० वर्षीय बेपत्ता आजोबा पाच दिवसांनंतर मॅनहोलमध्ये मृतावस्थेत सापडले\nमिरारोड: फाइव्ह स्टार हॉटेल बॉम्बस्फोटानं उडवू; लष्कर ए तोयबाची धमकी\nठाण्यातून दरदिवशी सहा महिला बेपत्ता\nसूनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांचे हजारो समर्थक भजन दिंडीत सहभागी\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nयेऊरमध्ये आढळले बिबळ्याचे पिल्लू...\nकल्याण-डोंबिवली, ठाण्यात 'या' दिवशी पाणी नाही...\nसैनिकी शाळेत मुलींनाही प्रवेश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/subah-tu-meri/?shared=email&msg=fail", "date_download": "2020-02-23T03:54:29Z", "digest": "sha1:GSQNEO2KHUB4IZFVKWJ2WHHYFIAEQCZB", "length": 6470, "nlines": 102, "source_domain": "nishabd.com", "title": "सुबह तु मेरी शाम भी तु | निःशब्द", "raw_content": "\nसुबह तु मेरी शाम भी तु\nby प्रतिक अक्कावार · 13 March, 2013\nसुबह तु मेरी शाम भी तु\nसवेरा तु मेरा रात भी तु\nख़ामोशी तु मेरी बात भी तु\nमासूमी तु मेरी शरारत भी तु\nदुरी तु मेरी साथ भी तु\nख्वाब तु मेरा हकीक़त भी तु\nख्वाहिश तु मेरी हसरत भी तु\nआरजू तु मेरी तमन्ना भी तु\nआस्था तु मेरी मन्नत भी तु\nजिंदगी तु मेरी जन्नत भी तु\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nन मिलना मुझसे कभी\nखुद पे कर ले तू यकीन तो\nकुछ रहा ना तेरे मेरे दरमियाँ\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्���ष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nतुझं न् माझं ”मैत्र“\nखुद पे कर ले तू यकीन तो\nन मिलना मुझसे कभी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/gaatha-shastranchi-news/air-to-air-missile-1806254/", "date_download": "2020-02-23T05:24:42Z", "digest": "sha1:GYDUTPIWNCUU6QRTNFS35NE4EAP53LLQ", "length": 15059, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Air to air missile | ‘अस्त्र’ क्षेपणास्त्र | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nआधुनिक युद्धात पहिले हल्ले-प्रतिहल्ले क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांनी होतील.\nआधुनिक युद्धात पहिले हल्ले-प्रतिहल्ले क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांनी होतील. जमिनीवरील लढाई त्यानंतर सुरू होईल. त्यामुळे युद्धाचा निर्णय आपल्या बाजूने वळवण्यासाठी शत्रूवर हवाई प्रभुत्व संपादन करणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या कामी हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे (एअर टू एअर मिसाइल – एएएम) उपयोगी ठरतात. लढाऊ विमानांचा वेग, स्टेल्थ तंत्रज्ञान, रडारची शोधक क्षमता आणि वाढलेला पल्ला आदी बाबींमुळे ही क्षेपणास्त्रे नुसती कमी अंतरावर मारा करणारी असून भागत नाही. शत्रूने आपले विमान रडारवर किंवा प्रत्यक्ष पाहण्यापूर्वीच आपण त्याला रडारवर शोधलेले असून पुरेशा अंतरावर नष्ट करणे गरजेचे आहे. म्हणजेच यापुढील हवाई लढती वैमानिकाच्या दृष्य क्षमतेच्या पलीकडील (बियाँड व्हिज्युअल रेंज-बीव्हीआर) असतील. अस्त्र हे भारताने तयार केलेले असेच दृष्य मर्यादेपलीकडे, हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (बीव्हीआर-एएएम) आहे.\nअस्त्र क्षेपणास्त्राच्या विकासाला १९९० च्या दशकात सुरुवात झाली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल), इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. आदी संस्थांच्या सहकार्यातून त्याचा विकास करण्यात आला आणि भारत डायनॅमिक्स लि. (बीडीएल) कडून त्याचे उ���्पादन होत आहे. अस्त्रची लांबी ११.७ फूट, व्यास ७ इंच आणि वजन साधारण १५० किलो आहे. त्याचा पल्ला ८० ते ११० किमी आहे. त्यातील घनरूप प्रणोदक (प्रोपेलंट) वापरला असून तो पुण्यातील संरक्षण प्रयोगशाळेत तयार केला आहे. हे घनरूप इंधन धूरविरहित (स्मोकलेस) आहे. त्यामुळे क्षेपणास्त्र डागल्यानंतर त्याच्या मागे धुराचा लोट न दिसता स्वच्छ ज्वाळा दिसते. त्याने शत्रूला क्षेपणास्त्र कोठून डागले गेले हे सहज शोधता येत नाही आणि क्षेपणास्त्र डागणाऱ्या विमानावर प्रतिहल्ला होण्याची शक्यता कमी होते. तसेच हे इंधन अस्त्रला काही सेकंदांत ध्वनीच्या ४.५ पट वेग (ताशी साधारण ४००० किमी) प्रदान करते. अस्त्रला दिशादर्शन आणि मार्गदर्शन करण्यासाठी इनर्शिअल गायडन्स आणि अ‍ॅक्टिव्ह रडार होमिंग प्रणालींचा वापर केला आहे. तसेच अंतिम टप्प्यात लक्ष्यवेध करण्यासाठी अत्याधुनिक सीकर यंत्रणा बसवली आहे. लक्ष्याच्या जवळ गेल्यानंतर अस्त्रमधील अतिज्वालाग्राही स्फोटकाचा (हाय एक्स्प्लोझिव्ह, प्री-फ्रॅगमेंटेड वॉरहेड) स्फोट होऊन लक्ष्य नष्ट होते.\nअस्त्र क्षेपणास्त्र डागण्यासाठी हवाईदलाच्या विमानांवरील रशियन व्हिम्पेल मिसाइल लाँचरचा वापर केला आहे. सध्या हवाईदलातील सुखोई-३० एमकेआय विमानांवरून अस्त्रच्या चाचण्या घेतल्या असून लवकरच सुखोईसह मिराज-२०००, मिग-२९ आणि स्वदेशी तेजस विमानांवर अस्त्र क्षेपणास्त्रे बसवली जातील. अस्त्रची सुधारित मार्क-२ ही आवृत्ती विकसित केली जात असून त्याचा पल्ला १०० किमी हून अधिक असेल. तसेच त्यावर अत्याधुनिक रॅमजेट इंजिनाचे तंत्रज्ञान आणि हवेत प्रवासादरम्यान मार्ग बदलण्याची क्षमता (मनुव्हरेबिलिटी किंवा थ्रॉटलिंग अ‍ॅबिलिटी) वापरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अस्त्र क्षेपणास्त्र अमेरिकेच्या एआयएम-१२०, फ्रान्सच्या मायका किंवा रशियन आर-७७ क्षेपणास्त्रांच्या तोडीचे असल्याचा दावा केला जातो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खा��विलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 त्रिशुळ, आकाश आणि बराक-८ क्षेपणास्त्रे\n2 नाग (प्रॉस्पिना) क्षेपणास्त्र\n3 गाथा शस्त्रांची : अग्नि क्षेपणास्त्र\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/tattoo-and-piercing-1119185/", "date_download": "2020-02-23T05:27:18Z", "digest": "sha1:2TXGZCZYTYXOEBZQN3X25RM5VAX7XCI6", "length": 15957, "nlines": 246, "source_domain": "www.loksatta.com", "title": "टॅटू डिझाइन निवडताना… | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nमला नवीन टॅटू करायचा आहे. त्याची डिझाइन निवडताना काही काळजी घ्यायची असते का यंदा मी कॉलेजच्या फायनल वर्षांला आहे. पण पुढच्या वर्षी मी नोकरी करत\nमला नवीन टॅटू करायचा आहे. त्याची डिझाइन निवडताना काही काळजी घ्यायची असते का यंदा मी कॉलेजच्या फायनल वर्षांला आहे. पण पुढच्या वर्षी मी नोकरी करत असेन. त्या दृष्टीने काही काळजी घेतली पाहिजे का\n– सुयश पडते, २२\nटॅटूजचे आकर्षण प्रत्येकालाच असते. तरुणांना तर विशेष. मुख्य म्हणजे कॉलेजमध्ये ‘कूल डय़ूड’ म्हणून मिरविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे टॅटू करणं. पण सुयश तू म्हणतोस तसं, टॅटू करून घेताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे असते. विशेषत: तू पुढच्या वर्षी नोकरी करायला लागशील, तर तुझ्या करिअरच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण कोणत्याही मुलाखतीला जाताना तुमचे वक्तृत्व, शिक्षण यासोबतच तुमच्या पेहरावाकडेही विश���ष लक्ष दिले जाते. त्या वेळी हा टॅटू तुझ्यासाठी अडसर ठरू शकतो. त्यामुळे डिझाइन निवडताना अती फंकी, आक्रमक स्लोगन असलेले डिझाइन निवडू नकोस. कित्येकदा मित्रांमध्ये बोलताना प्रसिद्ध असलेले स्लँग (मृदू शिव्या) शरीरावर कोरल्या जातात. अशा टॅटूजमुळे तुझ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल चुकीचे अर्थ काढले जाऊ शकतात. आपल्या प्रियकराचे टॅटू शरीरावर कोरणे आणि त्याभोवती आकर्षक नक्षी करण्याचे फॅड सध्या तरुणाईमध्ये आहे. पण ऑफिसमध्ये हा प्रकार तुमच्या बॉसला फारसा रुचणार नाही. त्यामुळे शक्यतो डिझाइन निवडताना साधी, सोप्पी डिझाइन निवड. तुझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा टॅटू निवडण्याला प्राधान्य दे आणि विशेष म्हणजे त्यातून तुझ्या स्वभावातील सकारात्मक बाजू लोकांसमोर येईल, याची काळजी घे. पण तरीही मोठे टॅटू करायची तुझी इच्छा असेलच तर ते कपडय़ांमध्ये झाकले जातील याची काळजी घे.\nमला पिअर्सिग करायचं आहे. सध्या त्यात कोणते नवीन ट्रेंड्स आहेत. आणि स्टड्समध्ये कोणते नवीन प्रकार आलेत\n– किमया गुळवे, २१.\nमध्यंतरीच्या काळात पिअर्सिग तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होतं, पण सध्या त्याची कुतूहलता काहीशी कमी झाली आहे. पण तरीही पिअर्सिग करून घेणारे काही जण आहेतच आणि त्यांना या ट्रेंड्सची फारशी फिकीर नसते. त्यामुळे किमया तुला जर पिअर्सिग करायचे असेल तर नक्कीच करू शकतेस. कान, नाक भुवया आणि बेलीवर पिअर्सिग करण्याकडे सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. पाश्चात्त्य देशात जिभेवर पिअर्सिग करणंही ट्रेंडमध्ये होतं, पण भारतात ते लोकप्रिय नाही. सध्या मुली कान दोन किंवा अधिकवेळा टोचून घेण्यास पसंती देत आहेत. विशेषत: मुलांमध्ये कानाच्या वरच्या भागात भिकबाळी घालण्यासाठी पिअर्सिग करणं ट्रेंडमध्ये आहे. एकाच प्रकारचे, पण वेगवेगळ्या आकाराचे तीन किंवा चार स्टड्स सध्या कानात घातले जातात. डायमंड स्टड्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. पूर्वीच्या ग्रंची किंवा स्कलसारख्या डार्क स्टड्सपेक्षा सध्या एलिगंट स्टड्सना पसंती दिली जात आहे. काहीजण पारंपरिक डिझाइन्सचे स्टड्ससुद्धा मिरवतात.\nफॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप ��ाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 पावसाळ्यात कपडय़ांचे पर्याय\n2 अँकलेट्स कसे वापरू\n3 टाय कसा निवडावा\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/author/manoj_satvi/page/3/", "date_download": "2020-02-23T04:16:41Z", "digest": "sha1:X3C2WFITHFGNTYGSSUEHYWYHL3RQS2NK", "length": 15839, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "सामना ऑनलाईन | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत, ऐतिहासिक सोहळ्याची तयारी जोरात\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने त��रुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nमुख्यपृष्ठ Authors सामना ऑनलाईन\n3297 लेख 0 प्रतिक्रिया\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\n मुंबई जलसंधारणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने लक्षणीय कामग‍िरी केल्याने मागील वर्षी कमी पाऊस होऊनही राज्यात सुमारे 116 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन घेतल्याचे माह‍िती...\nVideo-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण\n मुंबई मुंबई उपनगरातील भांडुप येथे एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. भांडुप पश्चिमेला लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावरील मंगतराम पेट्रोलपंपाच्या समोर...\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\n कोलकाता पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर संपावर गेलेल्या डॉक्टरांना कामावर रुजू होण्याचे आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. \"पश्चिम बंगालमध्ये एस्मा...\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\n इस्लामाबाद हिंदुस्थानला आव्हान देण्याची भाषा करणारा पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडला आहे. शुक्रवारी डॉलरच्या तूलनेत पाकिस्तानचा रुपया घसरून 160 वर पोहोचला....\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\n>>स्पायडरमॅन नुकत्याच मिळालेल्या एका रिपोर्टनुसार हिंदुस्थानच्या ‘Defence Research and Development Organisation's (DRDO)’ ने हायपरसॉनिक डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल अर्थात Hypersonic Technology Demonstrator Vehicle (HSTDV) ची डॉ, अब्दुल...\nलेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\n>>दिवाकर शेजवळ अर्जुन डांगळे म्हणजे ‘पँथर’ आणि प्रख्यात दलित साहित्यिक. त्यांचा गेल्या पाच दशकांतील प्रवास हा दलित पँथर, भारिप-बहुजन महासंघ, रिपाइं असा झाला आहे. ‘महायुती’मध्ये...\nआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nलोकसभा निवडणुकीत एक निसटता पराभव अपघाताने झाला म्हणून संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनलेला नाही. संभाजीनगरातील ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे....\nरामराजे नाईक निंबाळकरांची जीभ घसरली, तिघांवर केली खालच्या शब्दांत टीका\n सातारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची विरोधकांवर टीका करताना जीभ घसरली आहे. रामराजे यांनी \"खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक...\nJEE Advanced 2019 परीक्षेत चंद्रपूरचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला\n नागपूर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुडीकीने घेतलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत चंद्रपूरच्या बल्लारपूर येथे राहणारा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला आला आहे. त्याला 100...\nमुंबईत पावसाची दमदार हजेरी\n मुंबई मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुंबई शहरासह पुर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाची संतधार सुरू आहे. पावसाने हजेरी लावलेली...\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि स��वर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Weissenfels+Sachs-Anh+de.php", "date_download": "2020-02-23T03:38:11Z", "digest": "sha1:BNT4HZUNMAZAMI3K7ZPDSLTD2IPJFNDU", "length": 3530, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Weissenfels Sachs-Anh", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 03443 हा क्रमांक Weissenfels Sachs-Anh क्षेत्र कोड आहे व Weissenfels Sachs-Anh जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Weissenfels Sachs-Anhमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Weissenfels Sachs-Anhमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 3443 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनWeissenfels Sachs-Anhमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 3443 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 3443 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/large-display-of-service-projects/", "date_download": "2020-02-23T05:24:25Z", "digest": "sha1:NMPBYDC6RS5GR37C7Z2ONRSYPYLCDBT2", "length": 7390, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन - Dainik Prabhat", "raw_content": "\n१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन\nपुणे – शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘गणेश कला क्रीडा मंच’ (स्वारगेट) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित ‘सेवा संगम’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. दोन दिवस (दि. १८, १९ जानेवारी) हा कार्यक्रम असणार आहे. शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, संस्कार, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि ग्रामीण विकास अश्या १०० ��ेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन आहे.\nहातापायांचे स्नायू बळकट करण्यासाठी उपयुक्त आसन\nदिवसभरात कितीही घाईत असाल, तरी या गोष्टी आवर्जून करा\nमोस्ट वॉण्टेड गॅंगस्टर रवी पुजारीला अटक\nजीवनशैलीत सुधारणा केल्यास मधुमेहापासून मुक्ती\nनाव न घेता उपमुख्यमंत्री पवार यांना आमदार लक्ष्मण जगताप यांचे आव्हान\nदोन दुचाकीस्वारांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nकारवाई करूनही बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर सुरूच\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nसोने चोरणारी महिला अटकेत\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nमोस्ट वॉण्टेड गॅंगस्टर रवी पुजारीला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/nandurbar-zp-sanjay-raut-and-kc-padwi-meeting-164022.html", "date_download": "2020-02-23T05:44:36Z", "digest": "sha1:6NFCNWFTK4TMWCI7BMWNHZI2JMU44YIP", "length": 14337, "nlines": 176, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "नंदुरबार ZP चा तिढा सोडवायला संजय राऊत मैदानात Nandurbar ZP Sanjay Raut", "raw_content": "\nLIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nनंदुरबार ZP सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी संजय राऊत मैदानात\nमुंबईत संजय राऊत आणि काँग्रेस नेते, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी हे नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी बैठक घेण्याची शक्यता आहे.\nजितेंद्र बैसाणे, टीव्ही9 मराठी, नंदुरबार\nनंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत मैदानात (Nandurbar ZP Sanjay Raut) उतरणार आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामुळे नंदुरबार झेडपीमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी संजय राऊत यांन��� पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत संजय राऊत आणि काँग्रेस नेते, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी हे नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी आज बैठक घेण्याची शक्यता आहे.\nकुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी दोन्ही पक्षश्रेष्ठींचे प्रयत्न आहेत. आधीच धुळे वगळता सहापैकी एकाही जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला यश आलेलं नाही. अशा परिस्थितीत नंदुरबारमध्ये त्रिशंकू परिस्थिती असल्याने भाजप झेंडा फडकवण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न करतील. त्याआधीच राऊत-पाडवींनी कंबर कसली आहे.\nके. सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा तोरणमाळ गटातून निसटता पराभव झाला आहे. गट गेला असला, तरी नंदुरबारचा गड जिंकण्यासाठी पाडवी आटोकाट प्रयत्न करतील.\nनंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 23 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर भाजपही 23 जागांवर विजयी झाली आहे. शिवसेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी तीन जागांसह चौथ्या क्रमांकावर आहे. शिवसेनेची भूमिका (Nandurbar ZP Sanjay Raut) निर्णायक ठरणार आहे.\nजिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी नवापूर तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली होती. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सत्तानाट्यात राष्ट्रवादी भाजपसोबतच राहील असे संकेत दिले जात आहेत. त्यामुळेच शिवसेना-काँग्रेस हातमिळवणी करत भाजपचा मेरु रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.\nजिल्हा परिषदेतील विजयी जागा\nनंदुरबार जिल्ह्यातील 6 पंचायत समितीचे निकाल\nकाँग्रेस – नवापूर(सत्ता कायम), अक्कलकुवा (सत्ता कायम)\nभाजप – नंदुरबार, शहादा\nतळोदा पंचायत समितीच्या काँग्रेस – भाजपला प्रत्येकी पाच जागा\n'अटक, जामीन, सुटका, तक्रार करणारा अदृष्य आत्मा', नांदगावकरांविरोधात गुन्हा दाखल\nकेवळ शिवसेनेनं नाही तर काँग्रेसनेही CAA समजून घ्यावा : कुमार…\nशूटिंग केलेला कोणताही भाग वगळला जाणार नाही : अमोल कोल्हे\nऔरंगाबादेत भाजप प्रदेश उपाध्यक्षाच्या घरावर दगडफेक, गाड्याही फोडल्या\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आधी CAA समजून घ्यावा, काँग्रेसचा सल्ला\nआदित्य ठाकरेंसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सोनिया गांधींची भेट\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे-पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, आदित्य ठाकरेंचीही विशेष उपस्थिती\n15 कोटी काय, त्यांच्यामागे 15 जण आले तरी सत्कार करेन,…\nपक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारलाय, पैठणमध्ये राडेबाज कार्यकर्त्यांना सुप्रिया…\n22 वर्षीय सुवर्ण पदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या, क्रीडा प्रबोधिनीतच गळफास\nओवेसींसमोर पाकिस्तान समर्थनार्थ नारे, तरुणीवर देशद्रोहाचा खटला\nशिल्पा शेट्टी 44 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई\n15 कोटी काय, त्यांच्यामागे 15 जण आले तरी सत्कार करेन,…\nएकट्या भाजपमध्येही मतभेद, मग तीन पक्षांच्या सरकारमध्ये मतभेद साहजिकच :…\nमंत्रालयातील टॉप मोस्ट पाच सनदी अधिकाऱ्यांची बदली\nउद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधानांची भेट घेणार, सोनिया गांधींसोबतही चर्चा\nLIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nLIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शिवनेरीवर ‘फैसला ऑन द स्पॉट’\nइतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/when-a-stray-cattle-reached-in-lecture-of-iit-bombay/articleshow/70422391.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-02-23T04:35:19Z", "digest": "sha1:4CZMEBAH7PBSPBKN46E4NKEQZH3VXJMG", "length": 11706, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "IIT Bombay : आयआयटीत लेक्चर सुरू असताना मोकाट गाय घुसली अन्... - watch: stray cattle enters classroom in iit bombay | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्व��कारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nआयआयटीत लेक्चर सुरू असताना मोकाट गाय घुसली अन्...\nआयआयटी मुंबईतील एका विद्यार्थ्याला वळूने धडक दिल्याची घटना ताजी असतानाच आता आयआयटीच्या एका वर्गात लेक्चर सुरू असताना अचानक मोकाट गाय घुसल्याने विद्यार्थी आणि प्राध्यापकांची एकच तारांबळ उडाली. सुदैवाने गाईने कोणताही हल्ला केला नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nमुंबईतील 'हे' आकर्षक रेल्व...\nअभिनेत्री दिशा पटानीचा रेड...\nमुंबई: आयआयटी मुंबईतील एका विद्यार्थ्याला वळूने धडक दिल्याची घटना ताजी असतानाच आता आयआयटीच्या एका वर्गात लेक्चर सुरू असताना अचानक मोकाट गाय घुसल्याने विद्यार्थी आणि प्राध्यापकांची एकच तारांबळ उडाली. सुदैवाने गाईने कोणताही हल्ला केला नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nशनिवारी हा प्रकार घडला. एका वर्गात प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवत असताना अचानक ही गाय वर्गात घुसली. त्यामुळे क्षणभर विद्यार्थी आणि प्राध्यापक अवाक् झाले. वर्गात आलेल्या या गाईने वर्गात भटकायला सुरुवात केल्याने विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर या गाईला हटविण्यात आले. आयआयटी मुंबई परिसरात मोकाट गाईंचं प्रमाण खूप वाढलं असून या गाईंना एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी गोठा बांधण्याचं काम आयआयटीकडून हाती घेण्यात येणार आहे.\nIn Videos: मुंबई आयआयटीच्या वर्गात घुसली मोकाट गाय\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुंबईतील वाइन शॉपवाल्याची कमाल; १२१ खंडणीबहाद्दरांना खायला लावलीय जेलची हवा\nछत्रपती शिवाजी महाराज की जय...\nपठाणांच्या चिथावणीला मनसे, भाजपचे 'हे' प्रत्युत्तर\nसरपंच निवड: महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचा धक्का\nराज ठाकरेंची मोठी कारवाई; मनसेच्या 'या' जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\n'तुला कापून टाकीन' म��हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\n'ओला, सुका कचरा वेगळा करा'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nआयआयटीत लेक्चर सुरू असताना मोकाट गाय घुसली अन्......\nमुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत उद्या मुसळधार पावसाचा इशार...\n'त्या' इमारतींच्या पुनर्विकासासाठी डीसीआरमध्ये स्वतंत्र तरतूदः श...\nमुख्यमंत्र्यांनी सुहास गोखलेंची माफी मागावीः साकेत गोखले...\nमुंबई, ठाण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज, राहा सतर्क", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetushar.com/tag/blogspot/", "date_download": "2020-02-23T04:56:00Z", "digest": "sha1:A2XMWHJ7AUTUPPEUYLRIVHZAD3PIWLA7", "length": 9127, "nlines": 124, "source_domain": "onlinetushar.com", "title": "Blogspot – Online Tushar", "raw_content": "\nNamecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे\nवर्डप्रेसवर कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करायचा\nवर्डप्रेस वेबसाईटचा पासवर्ड कसा बदलायचा\nटॉप १० न्यूजपेपर / मॅगझीन वर्डप्रेस थीम\nवर्डप्रेस शिकण्यासाठी १० सर्वोत्तम ऑनलाईन स्रोत\ncPanel मध्ये वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे\nब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा\nटॉप ५ वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स कोणते\nवर्डप्रेसमध्ये पोस्ट आणि पेज यात काय फरक आहे\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\nअखेर मराठी वेबसाईटसाठी गुगल ऍडसेन्स सुरु\n२०१९ मधील टॉप ५ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nमोफत बिझनेस ई-मेल आयडी कसा तयार करावा\nई आधार कार्ड कसे डाउनलोड करावे\nजीमेलवरून चुकून पाठवलेला मेल अन्सेंड कसा करावा\nजीमेल अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे\nफेसबुक अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे\nफेसबुक अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे\nक्रेडिट कार्डचं पेमेंट करा आणि कॅशबॅक मिळवा\nप्ले स्टोअरवरील पेड अ‍ॅप्स् घ्या फुकट\nअशी करा मोबाईलच्या इंटरनेट वापरात बचत\nव्हाटसॲपवर कलरफुल फॉन्ट कसे वापरावे\nNamecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे\nवर्डप्रेसवर कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करायचा\nवर्डप्रेस वेबसाईटचा पासवर्ड कसा बदलायचा\nटॉप १० न्यूजपेपर / मॅगझीन वर्डप्रेस ���ीम\nवर्डप्रेस शिकण्यासाठी १० सर्वोत्तम ऑनलाईन स्रोत\ncPanel मध्ये वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे\nब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा\nटॉप ५ वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स कोणते\nवर्डप्रेसमध्ये पोस्ट आणि पेज यात काय फरक आहे\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\nअखेर मराठी वेबसाईटसाठी गुगल ऍडसेन्स सुरु\n२०१९ मधील टॉप ५ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nमोफत बिझनेस ई-मेल आयडी कसा तयार करावा\nई आधार कार्ड कसे डाउनलोड करावे\nजीमेलवरून चुकून पाठवलेला मेल अन्सेंड कसा करावा\nजीमेल अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे\nफेसबुक अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे\nफेसबुक अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे\nक्रेडिट कार्डचं पेमेंट करा आणि कॅशबॅक मिळवा\nप्ले स्टोअरवरील पेड अ‍ॅप्स् घ्या फुकट\nअशी करा मोबाईलच्या इंटरनेट वापरात बचत\nव्हाटसॲपवर कलरफुल फॉन्ट कसे वापरावे\nब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा\nगेल्या खूप दिवसांपासून अनेकांचे माझ्या फेसबुक पेजवर मेसेज येत होते कि आम्ही आधी ब्लॉगरवर ब्लॉग तयार केलाय. आता तो आम्हाला ...\nतुम्हाला ब्लॉग तयार करायचा आहे का पण कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म हे कळत नसेल. ब्लॉग कुठे सुरु करावा पण कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म हे कळत नसेल. ब्लॉग कुठे सुरु करावा मोफत असणाऱ्या ब्लॉगरवर ...\nमी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.\nNamecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\nवर्डप्रेसवर कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करायचा\nअखेर मराठी वेबसाईटसाठी गुगल ऍडसेन्स सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/memorable-pictures-of-rain-1119880/", "date_download": "2020-02-23T04:57:57Z", "digest": "sha1:VDY43CHHIOHTUG3ATOHI34KKKTMXCRUR", "length": 26192, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘स्मृतिचित्रं’ पावसाची! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nकळण्याची दृश्यं वळणे »\nसमरसून जगण्याच्या वृत्तीतून, जीवनानुभवातून स्मृतिकोष व त्यातून कलाकृती तयार होतात. कलाकृतींचं रसग्रहण करताना संवेदनानुभव, त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना विस्तारपूर्वक पाहता, समजता येतं.\nसमरसून जगण्याच्या वृत्तीतून, जीवनानुभवातून स्मृतिकोष व त्यातून कलाकृती तयार होतात. कलाकृतींचं रसग्रहण करताना संवेदनानुभव, त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना विस्तारपूर्वक पाहता, समजता येतं.\nदर वर्षी उन्हाळय़ाच्या शेवटी, एखाद्या संध्याकाळी अचानक थंड वारा सुटून पाऊस सुरू झाला, सहचरासारखा कायम राहिला की, माझ्या नकळत, माझ्या मनात काही गोष्टी प्रकटतात. या गोष्टी म्हणजे पावसाच्या स्मृती आहेत. कलाकृतींमधील पावसाच्या रूपाच्या स्मृती आहेत. कलाकृती आणि स्मृती यांचं नातं खूप गहिरं आहे.\nरोजच्या जीवनात आपण अनेक अनुभव घेत असतो. बहुतेक वेळा रोजचं जीवन म्हणजे काळ-काम-वेगाचं गणित असतं. त्याच्या भरधाव वेगात आपण संवेदनानुभव, त्यांचे तपशील, त्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना चिरडून टाकतो. (अगदी साधा चहासुद्धा, त्याच्या संवेदनानुभवाकडे लक्ष न देता आपण बहुतेक वेळा पितो. चहाची वेळ झाली म्हणून, सवय म्हणून किंवा भेटीगाठीतल एक पेय म्हणून..) परिणामी बऱ्याच वेळा आपण त्या अनुभवांना केवळ घटना म्हणून पाहू लागतो, लक्षात ठेवतो. मग अचानक कधी तरी, काळ-काम-वेगाच्या गणिताकडून बाहेर आलो, निवांतपणे आपल्या जीवनातील अनुभवांकडे पुन्हा पाहू लागलो, आठवू लागलो, की त्यांचे विविध स्तर हळूहळू उलगडतात. संवेदनानुभव, त्यांचे तपशील, त्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना अगदी सूक्ष्मदर्शकामधून एखादी गोष्ट बघावी त्याप्रमाणे पाहिल्याचा अनुभव येतो. परिणामी अशा पाहण्यातून अंतर्दृष्टी, एखाद्या विषयाचं गमक समजल्याचा आनंद होतो, ज्ञान प्राप्त होते. या अंतर्दृष्टीला, त्यातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाला काळ-काम-वेगाच्या जीवनात काही स्थान असतंच असं नाही. परिणामी या अंतर्दृष्टी स्मृतींच्या रूपात मनात साठत राहतात. स्मृतींचे कोष तयार होतात. त्यातले संवेदनानुभव, अळीने कोषातून रंगीबेरंगी फुलपाखरू म्हणून बाहेर पडावं त्याप्रमाणे कलेमध्ये रूपांतरित होतात. म्हणूनच कलाकृती व स्मृती यांचं गहिरं नातं आहे.\nदर पावसाळय़ात ज्या कलाकृतींच्या मधला पाऊस मला आठवतो त्यात संगीत रचना व चित्रं आहेत. सर्वप्रथम पंडित कुमार गंधर्व यांनी निर्मिलेलं आणि अतिशय सुंदरपणे सादर केलेलं ‘गीत वर्षां’ ज्यात उन्हाळय़ाच्या काहिलीने प्रियकराची वाट पाहावी तशी पावसाची आर्त वाट पाहणे. मग घनदाट ढग, विजांच्या कडकडाटासह पावसाचं येणं, त्याचं सुख, पावसाने हळूहळू चराचराला व्यापणे, सृष्टीने नवचैतन्य साकारणे अशा सर्व गोष्टी त्याशी संबंधित भाव, विविध गीतांद्वारे कुमारजी व्यक्त करतात. या गीतांच्या रचनांत विविध लोकगीतं, त्यामागची संगीत परंपरा आदींचे स्रोत इतक्या सुंदरपणे कुमारजींनी गुंफले आहेत की, पावसाळय़ाच्या निमित्ताने निसर्ग व मानव यातील नात्याची घट्ट वीण आपल्याला उमगते.\nपाऊस चराचराला सुखावतो व दर पावसाळय़ात आपण पुन:पुन्हा नव्याने प्रेमात पडतो. दूरदर्शनवरील छायागीताच्या काळापासून, दर पावसाळय़ात भेटीला येणारे चित्रपटगीत म्हणजे, अमिताभ आणि मौसमी चटर्जीवर चित्रित झालेलं ‘रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन’ हे गाणं हिंदी सिनेमामध्ये नायक-नायिका, प्रेमात पावसात भिजत, नाचत-बागडत असलेली गाणी भरपूर पण त्या गाण्यात पाऊस केवळ निमित्त पण त्या गाण्यात पाऊस केवळ निमित्त नायिकेच्या भिजण्यालाच जास्त महत्त्व नायिकेच्या भिजण्यालाच जास्त महत्त्व या गाण्याचं तसं नाही, याच्या चित्रीकरणाची मजाच काही और या गाण्याचं तसं नाही, याच्या चित्रीकरणाची मजाच काही और हे गाणं म्हणजे पावसाचा एक मस्त दृश्यानुभव. (माहीत नसेल तर यू टय़ूबवर जाऊन पहा.)\nसंपूर्ण गाण्यात मुसळधार पावसाचं वातावरण, सगळीकडे गडद करडे ढग, ओले चमकणारे रस्ते, पावसाच्या धारा, वाऱ्यामुळे सगळीकडे धुरकट पांढऱ्या रंगाचं बाष्प-धुकं एकंदरीत गाण्याला मुसळधार पावसाने आलेली मंद दृश्य लय.\nहे धुकं इतकं मस्त चित्रित केलंय की, आपण चित्रीकरणाचा रंगीतपणा विसरूनच जातो. गाणं पाहता पाहता ओलेचिंब होतो. या सगळ्या वातावरणात अमिताभ व मौसमी (मौसमीचा अल्लडपणा पाहण्यासारखाच) कमी वस्तीच्या, दक्षिण मुंबईत सभोवतालचं भान विसरून, मस्त भिजत फिरतायत. कधी ओव्हल मैदानात साचलेल्या पाण्यात, कधी एअर इंडियासमोर, मरिन ड्राइव्ह, गेटवे, रेडिओ क्लब, तर कधी अगदी थेट कार्टर रोड. हे दोघंही गाणं गात नाहीयेत. गाणं पाश्र्वभूमीला आहे, नायिकेच्या मनातील भावना व्यक्त करणारं गाण्याच्या चित्रीकरणाची धुंदी इतकी मस्त आहे की, अमिताभचा सूट-बूट, त्याचं पायी पायी खूप अंतर फिरणं, अशा काळ-काम वेगाच्या वास्तवाचा आपल्याला चक्क विसर पडतो. या गोष्टी तेव्हा लक्षातच येत नाहीत. हीच आहे पावसाची मज्जा\nजे-जेमध्ये असताना जपानमधील १८व्या शतकातील चित्रकार हिरोशिगे याची चित्रं पाहिली. त्यातलं पहिलं चित्रच पावसाचं\nओहाशी ब्रिज, अचानक पाऊस’ या नावाचं चित्राची रचना अशी की, आपण एखाद्या खिडकीतून दृश्य पाहतोय असं वाटावं. वरच्या भागात गडद काळे ढग, आपण आणि ब्रिज यामध्ये जोराच्या पावसाच्या धारा. त्यांना अगदी नाजूक, बारीक रेषांच्या पडद्याद्वारे हिरोशिगे दर्शवतो. परिणामी चित्रात पाऊस-वारा यामुळे तयार होणारं दृश्य सुंदरपणे तयार होतं. दूरवर बाष्प-धुक्यातून फिकट दिसणारी नदीकाठची झाडं, नदीच्या प्रवाहात तराफा वाहून नेणारा एकमेव नाविक. त्याखाली काहीसा वळणं घेणारा पूल. पुलावर मोजकीच माणसं आपले पायघोळ कपडे वर उचलून, स्वत:ला छत्रीखाली ठेवत कसेबसे पावसात भिजण्यापासून वाचवत, भिजत आहेत.\nचित्रात माणसांचं महत्त्व कमी कारण पावसाच्या अनुभवाला खूप महत्त्व आहे इथे. या चित्राने असा दंश केला की, मग मी जेवढा मिळाला तेवढा सर्व हिरोशिगे पाहिला. पाहिला आणि अवाक् झालो, कारण मुसळधार पाऊस, भुरुभुरु पाऊस, पावसात सैरावैरा उडणारा पक्षी, रात्रीच्या मिट्ट काळोखात घुमणारा पाऊस, विजांच्या कडकडाटासह कोसळणारा वादळी पाऊस, बेसावध प्रवाशांना, वाटसरूंना गाठून त्यांची त्रेधातिरपीट उडवणारा पाऊस अशी कित्येक रूपं त्याने त्याच्या चित्रांत आपल्याला दाखवली आहेत. जसजशी मी जपानी चित्रकला बघू लागलो तसतसं मला वाईटही वाटू लागलं, कारण जपानी चित्रं पाहताना, जपानी चित्रकला जीवनाला किती भिडलीय ते लक्षात येऊ लागलं. आपल्याकडील चित्रकला अशा प्रकारे जीवनाला भिडून, समरसपणे जगून व्यक्त होत नाही याची सल होती ती वाढली. मी भारतीय काव्य, संगीत आदींप्रमाणे पावसाला, ऋतूंना, जीवनाला प्रतिसाद देणारं चित्र शोधत होतो. हा शोध हिरोशिगेच्या भेटीनंतर अनेक र्वष चालू होता.\nएके दिवशी छायाचित्रकार, चित्रपट निर्माता संदेश भंडारे याच्या फोटोंच्या प्रदर्शनात हा शोध संपला. संदेशने गेली काही र्वष अत्यंत आपुलकीने समाजात एकरूप होऊन, सजग, संवेदनशीलतेनं महाराष्ट्राचं समाजजीवन आपल्याला दर्शवलंय.\nत्याच्या एका छायाचित्रात पाऊस सुरू झालाय म्हणून लगबगीने डोक्यावर नांगर घेऊन शेताकडे जाणाऱ्या स्त्रीचा फोटो पाहिला. फोटोत वातावरण पावसाचं, रस्त्याच्या कडेने, पटपट पावलं टाकण्यासाठी पायतल्या चपला हातात घेऊन चालणारी ही, विजेप्रमाणे धक्का देऊन गेली. छायाचित्रात या ‘नायिकेच्या’ चालण्याची लय पावसाच्या धारांमध्ये मिसळून गेलीय. आपल्या मनात शेतकऱ्याच्या कारभारणीची व नांगराची कधीच जोड झालेली नसते. तो संबंधही या छायाचित्रात दिसून येतो. त्यामुळे एक क्षण ती एखाद्या देवतेप्रमाणेही भासते. संदेश अशी दृश्यं, घटना शोधतो का माहीत नाही पण गेली कित्येक र्वष त्याची संवेदनशीलता, सामाजिक समरसता, महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या जीवनाविषयीची आस्था, ही त्याच्या छायाचित्रांतून ओसंडून वाहते. त्यातूनच त्याला हे विषय ‘दिसतात’. आपल्याकडील चित्रकलाही या अंगाने जाईल अशी आशा करू या.\nसमरसून जगण्याच्या वृत्तीतून, जीवनानुभवातून स्मृतिकोष व त्यातून कलाकृती तयार होतात. कलाकृतींचं रसग्रहण करताना संवेदनानुभव, त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना विस्तारपूर्वक पाहता, समजता येतं. अशा रीतीने कलाकृती पाहणं हे एका अर्थी जीवनानुभव पुन:पुन्हा पाहणं असतं. परिणामी कलाकृतींचा अनुभव हा जीवनानुभवाबाबत एका वेगळ्या तीव्रतेच्या स्मृती तयार करतात. स्मृतींतून कलाकृती तयार होऊन, स्मृतींचीच नवनिर्मिती करतात आणि एका अर्थी ‘स्मृतिचक्र’ पूर्ण होतं. कलाकृती आणि स्मृती याचं नातं खूप गहिरं आहे.\nलेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 स्वच्छता आणि सौंदर्य\n2 बुद्ध, गांधी व मोदी\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/mt-special/ganesha/ganapati-photo-contest/ganesha-contest/theme-shaniwar-wada-myganpatibappa-mydecoration-homemade/photoshow/60257038.cms", "date_download": "2020-02-23T04:40:06Z", "digest": "sha1:GIVHQRB3U5WOW2L2XO2QOR7Z7PAII7HC", "length": 50028, "nlines": 415, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ganesh Chaturthi 2016 Festival: Photos, Ganesh Utsav Pictures and Images", "raw_content": "\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | वर्चुअल कीबोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फ���ल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क��लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | वर्चुअल कीबोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\n��िशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमरा���ीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्र��िक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/poet-sudhir-moghe-writes-on-poems-2-153548/", "date_download": "2020-02-23T05:49:04Z", "digest": "sha1:KDB25JETHX2XZV4JY67CO3KYG3YDP6SE", "length": 24788, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "स्वर वेध | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nकविता - सखी »\nजगण्याच्या आणि अभिव्यक्तीच्या आपल्या प्रेरणा कोणत्या असा शोध घेऊ लागलो की दोन मूलभूत अस्तित्वं समोर येतात.\nजगण्याच्या आणि अभिव्यक्तीच्या आपल्या प्रेरणा कोणत्या असा शोध घेऊ लागलो की दोन मूलभूत अस्तित्वं समोर येतात. शब्द आणि सूर.. ह्यात आधी नंतर, पहिलं-दुसरं असं ठरवता येणं अवघड व्हावं इतक्या ह्या दोन गोष्टी परस्परात गुंतलेल्या आहेत. किंबहुना त्यांचा आपसूक विणत गेलेला आणि आजही विणला जाणारा गोफ म्हणजे आपलं जगणं ही एव्हाना एकप्रकारे अंतरीची खूण झाली आहे. पण तरीही कालानुक्रम लावायचाच ठरवला तर एक गोष्ट नक्की की अंतर्मनाला झालेला पहिला मधुर दंश हा ‘स्वरा’चाच होता.. त्यानंतर अल्पावधीतच त्यामध्ये शब्द ओवले गेले.. आणि कानामागून आलेलं हे शब्द नावाचं भावंड पाहता पाहता तिखट असा शोध घेऊ लागलो की दोन मूलभूत अस्तित्वं समोर येतात. शब्द आणि सूर.. ह्यात आधी नंतर, पहिलं-दुसरं असं ठरवता येणं अवघड व्हावं इतक्या ह्या दोन गोष्टी परस्परात गुंतलेल्या आहेत. किंबहुना त्यांचा आपसूक विणत गेलेला आणि आजही विणला जाणारा गोफ म्हणजे आपलं जगणं ही एव्हाना एकप्रकारे अंतरीची खूण झाली आहे. पण तरीही कालानुक्रम लावायचाच ठरवला तर एक गोष्ट नक्की की अंतर्मनाला झालेला पहिला मधुर दंश हा ‘स्वरा’चाच होता.. त्यानंतर अल्पावधीतच त्यामध्ये शब्द ओवले गेले.. आणि कानामागून आलेलं हे शब्द नावाचं भावंड पाहता पाहता तिखट नाही.. कधी तिखट, कधी आंबटगोड, पण परिणामी मधुर मधुरच होत गेलं.. पण म्हणून स्वरांची मातब्बरी थोडीही उणावली नाही. शब्द नेहमीच आपला उगम असलेल्या त्या ‘स्वर’ नावाच्या अमूर्ततेकडे आणि त्या पलीकडे विस्तीर्ण पसरलेल्या अथांग मौनाकडे ओढ घेत राहिले..\nमौनाच्या संध्याकाळी आकाश स्वरांचे झाले\nवितळले क्षितिज गंधात, रंगातून रूप निथळले\nमौनाच्या संध्याकाळी स्पर्शाचा सुटला वारा\nत्या तसल्या वादळ-प्रहरी विरघळून जाय किनारा\nमौनाच्या संध्याकाळी एकांत बहरुनी फुलला\nहृदयाचा झाला थेंब आभाळ होऊनी झरला\nअनेक वर्षांनी ह्या कवितेकडे पाहताना आता अचानक जाणवतंय की माझा कलावंत आणि माणूस म्हणून झालेला आजवरचा सगळा प्रवास ह्या कवितेत सामावला आहे. जो मौनातून उगवून आला आणि मौनातच विरून जायचा आहे..\nमौन हाच जर मूलभूत पाया मानला तर शब्द, सूर, रेषा, रंग हा अमूर्ताकडे जाणारा एक जिना ठरतो. जो पुन्हा अमूर्त अथांग मौनातच पोचणार आहे. पण हाच प्रवास उलटा करून पहायचा झाला तर, मौनाच्या सर्वात जवळ रंग-रेषा असतात, ज्यांच्या दृश्य रूपांत एक अबोल अरूप असतं.. त्या रेषांतूनच मग अबोल अक्षर आकार घेतं.. नंतर खरोखरच काही बोलू पहाणारे स्वर येतात, कारण त्यांना नाद, ध्वनी चिकटला आहे. मौन रूढ अर्थानं प्रकट होऊ लागल्याची ती पहिली पायरी. आणि मग येतात शब्द. कारण ते नादाला अर्थ देऊ लागतात. पण पुन्हा अर्थाचं प्रकट आणि अप्रकट विश्व हा एक प्रचंड अवकाश ध्यानी घ्यावा लागतो. कारण त्या अर्थाचे पुन्हा अनेक पापुद्रे.. ‘गीतातला शब्दार्थ तू, शब्दातला भावार्थ तू, भावातला गूढार्थ तू’ असा एक पुन्हा अमूर्ताकडे नेणारा प्रवास तिथेही असतोच. शिवाय मध्ये पुन्हा ‘स्पर्श’नामक अरूप बोलकं मौन डोळे मिचकावीत उभं.. म्हणजे ह्या सर्व अमूर्ताला पुन्हा साक्षात मूर्ताकडे आणणारं उष्ण अस्तित्व. गंमत म्हणजे त्या रक्तामांसाच्या जाणिवेवरही अंतिम स्वामित��व ‘मन’ नामक अमूर्त संकल्पनेचं, म्हणजे पुन्हा ते आदिम – अंतिम तत्त्व म्हणजेही ‘मौन’च असं हे सगळं उलट-सुलट रसायन आहे.\nथोडक्यात, शब्द, नाद, रंग, रूप, रस, गंध आणि स्पर्श ह्यांचा अविरत चाललेला खेळ आणि कल्लोळ म्हणजे आपलं जगणं.. मात्र ही सगळी गुंतागुंत स्वीकारून आणि पचवूनही पुन्हा माझं साधसुधं म्हणणं हेच असेल की माझ्या अस्तित्वाच्या आणि आविष्काराच्या दोन मूलभूत वाटा म्हणजे शब्द आणि सूर.. कवी, गीतकार, संगीतकार ह्या माझ्या तीनही भूमिका आजवर साकार झाल्या आणि पुढेही होत राहतील त्या प्रामुख्याने ह्या दोन प्रेरणांतूनच.. त्यातील सर्वप्रथम झालेला स्वराचा दंश आणि नंतर शब्दांनी घेतलेली पकड ही मजेदार जन्म-जोड पाहताना आज असं जाणवतं की माझी कविता सखी सर्वार्थाने स्वयंभू असूनही, तिच्या कळत अथवा नकळत ती अखंड स्वरांचा वेध घेत राहिली आहे. कवी होण्याच्या दिशेकडे नुकताच वळत होतो तेव्हाची एक खूप जुनी कविता आता अचानक समोर उभी राहिली आहे.\nसूर कुठूनसे आले अवचित पथी जाता जाता\nउलगडल्या मानसी.. दिवाण्या स्वप्नधुंद वाटा\nनिर्विकार मन होते केवळ\nतोच स्वरांचा आला परिमळ\nगंधित धूसर जादू घडली आणि बघता बघता\nरूप स्वरांचे तरल अपार्थिव\nशब्दांपलीकडलेसे काही अस्फुट ये हाता..\nअहेतुकाची प्रसन्न संगत अनाम मधुगीता\nसूर भवतीचे सरले विरले\nकाळजात पण अक्षय उरले\nमनात ओल्या मृदुल स्वरांच्या लाटांवर लाटा..\nआज मी निश्चितपणे सांगेन की कुठल्याही एका क्षणापुरत्या अनुभवातून ही कविता उगवलेली नसणार.. किंवा कदाचित नकळत्या वयापासून तनामनावर पसरलेली स्वर-मोहिनी ह्या कवितेचं निमित्त करून प्रकट झाली असेल. कारण ती स्वरमोहिनी पुढेही माझ्या कविता आणि गीतातून अखंड वाहताना दिसते..\nजगणे गाणे आहे सारे\nकोणीही गावो.. लागलेत तंबोरे’’\n‘‘हळूहळू.. उमलते.. कोणते हे नाते\nतुझ्या वीणेवर माझे मन कसे गाते\n‘‘पाऊस कोसळे, चौखूर उधळे\nत्रिखंडात आज पावसाची गाज\nमाझ्या कवितेनं घेतलेल्या स्वरवेधाच्या अशा खूप खुणा ठायी ठायी दाखवता येतील. पण ह्या प्रवासात घेतलेला साक्षात स्वरवेध म्हणजे रागचित्रांच्या कविता.. एक कलाकार म्हणून अखंड मला खुणावत राहिलेलं, भयचकित करणारं आणि तरीही ओढ लावणारं तरल धूसर क्षितिज म्हणजे आपलं अभिजात भारतीय रागसंगीत.. शब्दांनी गारूड केलं नसतं तर ह्या निखळ स्वरज्योतीवर झेपावून जळून जाणारा पतंग झालोच नसतो असं म्हणवत नाही.. तो योग नव्हता.. पण निदान कवी म्हणून तरी ते रागसंगीत थोडं फार आळवता आलं हेही भाग्यच.. अर्थात, हेही श्रेय मुळात पं. जितेंद्र अभिषेकी आणि पुरुषोत्तम दारव्हेकर ह्या दोघांचं.\n‘कटय़ार काळजात घुसली’मधली ती सुप्रसिद्ध रागमालिका सर्वपरिचित आहे. केवळ त्या मालिकेचाच एक स्वतंत्र प्रयोग करावा असे अभिषेकींच्या मनात आलं. त्यांना जोडणारी शब्दसंहिता मंचावरून सादर करण्यासाठी माझी योजना केली होती. तो प्रयोग झाला. रसिकांना आवडलाही. मी मात्र समाधानी नव्हतो. असं वाटत होतं की नाटकासाठी लिहिलेली ती संहिता अशी वेगळी काढून बोलू पहाणं योग्य नव्हे. त्यासाठी एक स्वतंत्र संहिता लिहायला हवी. पण त्यासाठी प्रियकराची प्रतीक्षा करणाऱ्या विरहिणीचं एकसुरी सूत्र नको.. आणि मग मनात आलं, की राग आणि प्रहर यांची जी जोड आपल्या संगीत परंपरेत रूढ आहे तिचाच काव्यात्म वेध घेऊ या.. राग प्रकृती, तिचे स्वर-स्वभाव यांचा मागोवा घेत कलती दुपार ते रात्रीच्या सर्व अवस्था संक्रमित होत त्यातून येणारी पहाट हा काळ उलगडत नेऊ या.\nमुलतानी, पूरिया, मारवा, यमन, जयजयवंती, मालकंस, दरबारी, आसावरी, भैरव आणि मग कालनिरपेक्ष सदारंगिनी भैरवी.. आणि मग खरोखरच एकेदिवशी सूर लागला आणि हा सगळा स्वरवेध शब्दांतून आपसूक अलगद साकार झाला. कधी रागलक्षण हे रागवैशिष्टय़ त्या त्या प्रहराच्या वैशिष्टय़ात माझ्याही नकळत सामावलं.. मग, ‘उन्हाच्या तीव्र मध्यमाची देहावर जडलेली असते भूल/ संधीप्रकाशाचा कोमल ऋषभ त्यातून देत असतो चाहूल’ असा मुलतानी आकाराला आला. तर क्षितिजाचा षड्ज धूसर होतो, दाटून येतं एकटेपण/ घर असूनही बेघर व्हावं तसं एक विचित्र अधांतरीपण अशी मारव्यातली ‘रुखी आर्तता’ प्रकट झाली. काही राग तर केवळ त्यांची भावस्थिती घेऊन आले.\n‘‘तारे दुरावतात.. ज्योती अधुऱ्या होतात\nमध्यरात्रीचे अखेरचे क्षण मिठीमध्ये उरतात\nस्वप्नात असतानाच त्या स्वप्नाचं यावं पुरतं भान\nतशी कुठेतरी आत आत जागी होते जाण\nकाळोखाच्या काळजाला व्हावा उजेडाचा दंश\n.. तसा असतो दुखरा, गहिरा, जागृत मालकंस\nअभिषेकींच्या कार्यक्रमातून ही रागमालिका सादर झालीय. पण माझ्या कविता पानोपानीतून तब्बल पंचवीस वर्ष रसिकांच्या साक्षीनं रंगभूमीवर ही स्वर – शब्द – चित्रं मी सर्वागानं अनुभवली. बालपणीच जाणिवेत रुजलेलं शब्द-स्वरांचं सायुज्य त्यातून अधिक खोलवर उमगलं आणि मग माझ्याच ‘लय’ मधील एका सप्तपदीतून प्रगटही झालं.\nहा अखंड अविरत अथक वाहता राहे\n.. शब्दाचे हृद्गत आहे..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसाद कवितेची : ‘माहिया’च्या निमित्ताने\nमुलाखत : प्रत्येक गीत कविता असावी\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 कौन कहाँ रह जाए..\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/counterfeit-fertilizers-pesticides-seed-control-laws-will-be-tightened/", "date_download": "2020-02-23T03:56:56Z", "digest": "sha1:BBIKVYNFW5VDTX7EZOKOSRTXF2VSXRRO", "length": 10346, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बनावट खते, कीटकनाशके, बी-बियाणे नियंत्रण कायदा अधिक कडक करणार", "raw_content": "\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n…तर मी माफी मागतो; देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमहिला अत्याचाराची प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवावीत : सीमाताई आठवले\nकारंब्यातील गणवेश जगभरात ओळख मिळवतील : सुभाष देशमुख\nबनावट खते, कीटकनाशके, बी-बियाणे नियंत्रण कायदा अधिक कडक करणार\nटीम महाराष्ट्र द��शा : शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी बनावट खते, कीटकनाशके व बी-बियाणे नियंत्रण संदर्भातील कायदा अधिक कडक करून त्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेते व उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच नमुना तपासणीमध्ये वारंवार बनावट व निकृष्ट दर्जाची खते, कीटकनाशके विक्री करत असल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करून परवाने रद्द करण्यात यावेत असे निर्देश देऊन नमुना तपासणी प्रक्रिया अधिक जलद व सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी गुरुवारी येथे सांगितले.मंत्रालयात बनावट खते, कीटकनाशके व बी-बियाणे यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कायदा अधिक कडक करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.\nनमुना तपासणी प्रक्रिया अधिक जलद व सक्षम खते व कीटकनाशकांचा पहिला नमुना पंधरा दिवसांमध्ये तपासून अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात येईल. त्याचबरोबर पहिला नमुना गुणवत्तेनुसार अपात्र ठरल्यास दुसरी नमुना तपासणी व अहवाल प्रक्रिया साठ दिवसांमध्ये पूर्ण करणे बंधनकारक राहील. यांमध्ये दोन्ही नमुना तपासणी प्रक्रियांमध्ये निर्देशित टक्केवारीनुसार गुणवत्तेमध्ये त्रुटी आढळून आल्यास उत्पादन व्यवस्थापक व जबाबदार व्यक्तीवर निरीक्षकाद्वारे (इन्स्पेक्टर) गुन्हा दाखल करण्यात येईल. हा गुन्हा दाखल करण्यासाठी कृषी सहसंचालकांना पंधरा दिवसांच्या आत परवानगी देणे बंधनकारक करण्यात येईल. नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यासाठी व तपासणी प्रक्रिया सुलभ व जलद होण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रे तसेच कृषी विद्यापीठांना अधिसूचित करण्याबाबत प्रस्ताव सादर करा, असे निर्देशही कृषिमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.\nबोंडे म्हणाले, प्रथम गुणवत्ता नमुना तपासणी शुल्क हा कंपनी परवाना नोंदणीवेळी आकारण्यात येणार आहे. खतांच्या व कीटकनाशकांच्या पाकिटावर नमूद केलेल्या व प्रत्यक्षातील वजनामध्ये तफावत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विक्रेत्यांना इलेक्ट्रॉनिक वजनकाटा ठेवणे सक्तीचे करण्यात येणार आहे. बिगर नोंदणीकृत खते व कीटकनाशकांची विक्री करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी व त्यांना गुणवत्तापूर्ण खते, कीटकन��शके व बी-बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.या बैठकीस, कृषी आयुक्त सुहास दिवसे, कृषी सहसचिव गणेश पाटील, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे संचालक श्री घावटे, तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nआनंद हवा, उन्माद नको; नरेंद्र मोदींनी खासदारांना झापले\nआता काय माणसांचा जीव गेल्यावर सांगतो का अजित पवार मुख्यमंत्र्यांवर कडाडले\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathivishwakosh.org/20861/", "date_download": "2020-02-23T03:53:48Z", "digest": "sha1:Z7A2E53LR2ACJDEXO4HWM6R43LQN577S", "length": 19417, "nlines": 195, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "संतुलित व्हीट्स्टन सेतू आणि त्याचा वापर (Balanced Wheatstone’s bridge & it’s use) – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nसंतुलित व्हीट्स्टन सेतू आणि त्याचा वापर (Balanced Wheatstone’s bridge & it’s use)\nमूलत: एकसरीत जोडलेल्या चार संरोधांनी बनलेल्या चौकोनी विद्युत जालाला सेतुमंडल म्हणतात.\nआ.१ मध्ये दाखविल्याप्रमाणे सेतुमंडलाची जोडणी केल्यास प्राथमिक व्हीट्स्टन सेतू सिद्ध होतो. यातील एका भुजेत ज्याचे मापन् करावयाचे आहे तो (X) विद्युत रोध असतो. बाकीच्या\nआ. १. संतुलित व्हीट्सन सेतू : R = चल (बदलता येईल असा) रोध, X = मापन करावयाचा रोध, P व Q = माहित असलेले रोध, G = शून्य प्रवाहाला दर्शक काटा मध्यभागी स्थिर ठेवणारा गॅल्व्हानोमीटर.\nभुजांचे ���िद्युत रोध ( P,Q,R ) माहीत असणारे असतात. माहीत असलेल्या रोधांपैकी एक विद्युत रोध ( R ) चल असतो म्हणजे हा आवश्यकतेनुसार बदलता येतो. E हा एकदिश विद्युत प्रवाह मिळविण्यासाठी जोडलेल्या विद्युत घटाचा विद्युत दाब आहे. गॅल्व्हानोमीटर म्हणजे एक संवेदनशील सूक्ष्म विद्युत प्रवाह मापन करू शकणारा मापक असतो. त्याचा स्वत:चा रोध दुर्लक्षणीय असतो. शून्य प्रवाहाला त्याचा दर्शक काटा मध्यभागी स्थिर राहातो. मापकाच्या मोजपट्टीवर तेथे शून्य विद्युत प्रवाह दर्शविला जातो. त्याच्या डावीकडील आकड्यांना उणे चिन्ह असते. विद्युत प्रवाहाच्या दिशेनुसार तो उजवीकडे वा डावीकडे कलतो. यामुळे तो निव्वळ विद्युत प्रवाहच नव्हे तर त्याची दिशा देखील दर्शवितो.\nआ. १ मध्ये एक प्राथमिक व्हीट्स्टन सेतू दर्शविला आहे. P, Q, R, X हे चार भुजांचे विद्युत रोध आहेत. R हा चल रोधक आहे म्हणजे तो आवश्यकतेनुसार बदलता येतो व तो किती आहे ते माहिती असते.\nजर C या बिंदूचे विभव (potential) D पेक्षा जास्त असेल तर विद्युत प्रवाह C कडून D कडे वाहील आणि कमी असेल तर D कडून C कडे वाहील. या प्रवाहाच्या दिशेनुसार दर्शक काटा शून्याच्या उजवीकडे वा डावीकडे कलेल. विभवांतर जितके अधिक तितके कलण्याचे प्रमाण अधिक असेल. अशा सेतूला असंतुलित सेतू म्हणतात.\nया सेतूमधील R हा रोध असा बदलायचा की C आणि D यांच्यातील् विभवांतर शून्य होईल. अशा परिस्थितीत गॅल्व्हानोमीटर शून्यावर येईल. थोडक्यात R असा बदलायचा की गॅल्व्हानोमीटर शून्यावर येईल. अशा सेतूला संतुलित व्हीट्स्टन सेतू म्हणतात.\nअशा सेतूच्या बाबतीत P/R=Q/X हे सिद्ध करता येते. या सेतूचा विद्युत रोध मापनासाठी जेव्हा उपयोग केला जातो तेव्हा वर उल्लेख केल्याप्रमाणे P, Q, R हे माहिती असलेले रोध असतात आणि X हा मापन करावयाचा रोध असतो. तो खालील सूत्रावरून काढता येतो.\nसर्वसाधारण व्हीट्स्टन सेतूमध्ये P आणि Q यांना गुणोत्तर भुजा असे संबोधतात आणि त्यांचे गुणोत्तर १:१ ; १०:१ किंवा १००:१ असे ठेवता येईल अशी सोय केलेली असते. याशिवाय R या रोधाची किंमत १—१,००० Ω किंवा १ ते १०,००० Ω दरम्यान आवश्यकतेनुसार बदलता येईल अशी ठेवलेली असते.\nसंतुलित व्हीटस्टन् सेतूचा उपयोग विद्युत उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रात जनित्रे, चलित्रे, रोहित्रे यांच्या वेटोळ्यांचा रोध मोजण्यासाठी केला जातो. तसेच इतर लहान-मोठ्या विद्युत उप���रणांच्या गुंडाळ्यांचे रोध मोजण्यासाठी केला जातो. दूरध्वनी केबल मध्ये निर्माण होणारा दोष नेमका किती अंतरावर आहे ते शोधून काढण्यासाठी या सेतूचे तत्त्व कसे वापरले जाते त्याचे ‘मरे परीक्षण’ हे एक उदाहरण खाली दिले आहे.\nमरे परीक्षण : संतुलित व्हीट्स्टन सेतू तत्त्वाचा उपयोग ज्यात केला आहे अशा मरे परीक्षणाची मंडल जोडणी (Murray’s Loop Test) आ. २ मध्ये दर्शविली आहे. विद्युत पुरवठा\nआ. २. संतुलित व्हीट्स्टन सेतू तत्त्वावर आधारित मरे परीक्षण.\nकरताना विद्युत केबल जमिनीत पुरलेल्या असतात. त्यातील दोन केबलपैकी एका केबलमध्ये काही कारणाने भूयोग दोष (earth fault) निर्माण झाल्यास विद्युत प्रवाह केबलच्या संवाहक तारेतून जमिनीत जाऊ लागतो. भूयोग दोष म्हणजे केबलच्या संवाहक तारेवरील निरोधक पदार्थाचे वेष्टन फाटल्यामुळे विद्युत दृष्ट्या संवाहक तार सरळ जमिनीशी जोडली जाणे. केबलची संरक्षक प्रणाली अशा वेळी केबलला दिला जाणारा विद्युत पुरवठा बंद करते. त्यानंतर भूयोग दोष नेमका कोठे आहे हे शोधून काढण्यास मरे परीक्षणाचा उपयोग होतो. आ.२ मध्ये त्यासाठी उपयोगी सूत्र संतुलित व्हीट्स्टन सेतूच्या गुणधर्मावरून कसे काढता येते ते दाखविले आहे.\nआ. क्र. २ मध्ये केबलची संवाहक जाड तार गडद काळ्या रंगाने दाखविली आहे. त्या तारेभोवती असलेले निरोधक पदार्थाच्या आवरणाचा रंग पांढरा दाखविला आहे.\nआकृतीमध्ये केबल जोडीची ( एक धन केबल व दुसरी ऋण केबल ) डावी बाजू हे परीक्षण टोक आहे. केबल जोडीच्या दूरच्या टोकाला दोन्ही केबलच्या संवाहकांची टोके एकमेकांना परीक्षणापुरती घट्ट जोडतात.\nB या ठिकाणी केबलमध्ये भूयोग दोष निर्माण झालेला दाखविला आहे. भूयोग दोष निर्माण झालेल्या जागेतून जो विद्युत प्रवाह जमिनीत जातो त्याचा जमिनीतून पुढील मार्ग तुटक रेषांनी दाखविला आहे.\nA हा बिंदू रोधावरील चल स्पर्शिका आहे. रोधावरील त्याचे स्थान P व Q यांची किंमत ठरविते. ही स्पर्शिका अशी सरकवायची की गॅल्व्हानोमीटरचा काटा शून्यावर येईल. म्हणजेच सेतू संतुलित होईल. सेतू असा संतुलित झाला की भूयोग दोषाचे अंतर काढण्याचे आकृतीत दिलेले सूत्र वापरता येते.\nसमीक्षक – एस.डी. भिडे\nTags: असंतुलित व्हीट्स्टन सेतू, मरे परीक्षण\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक च��ित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\nमराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathionion-and-garlic-advisory-agrowon-maharashtra-9993?tid=153", "date_download": "2020-02-23T04:41:14Z", "digest": "sha1:7ZD4VAG45V6DD3HPLMMA6FP2XKVRSHTY", "length": 20912, "nlines": 181, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,onion and garlic advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. ए. थंगासामी, डाॅ. मेजरसिंह\nबुधवार, 4 जुलै 2018\nसद्यःस्थितीत खरीप कांद्यासाठी रोपवाटिका निर्मिती करावी. रोपे लागवडीस तयार असल्यास पूर्वमशागत करून शेत लागवडीसाठी तयार करून ठेवावे. काढणी झालेल्या कांदा, लसणाच्या योग्य साठवणुकीसाठी तयारी करून ठेवावी.\nसद्यःस्थितीत खरीप कांद्यासाठी रोपवाटिका निर्मिती करावी. रोपे लागवडीस तयार असल्यास पूर्वमशागत करून शेत लागवडीसाठी तयार करून ठेवावे. काढणी झालेल्या कांदा, लसणाच्या योग्य साठवणुकीसाठी तयारी करून ठेवावी.\nजोड कांदे , डेंगळे कांदे आणि चिंगळी कांदे वेगळे काढून टाकावेत. कांदे साठवणुकीपुर्वी सावलीत १० ते १२ दिवस राहू द्यावेत. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, आणि पाला वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. वाळलेल्या भागातून रोगजंतूंचा सहज प्रवेश होत नाही. त्यामुळे कांदा जास्त काळ टिकतो.\nतळाशी व बाजूला हवा खेळती राहील अशा प्रकारच्या साठवणगृहामध्ये कांदे साठवावेत.\nलसणाच्या गड्ड्या पातींसह हवादार चाळींमध्ये लटकवून किंवा वरच्या दिशेने निमुळते होत गेलेले वर्तुळाकार ढीग करून साठवून ठेवावेत.\nसाठवणीतील कांदा, लसणावर नियमित देखरेख ठेवावी. सडलेले, पिचलेले कांदे काढून टाकावेत.\nएक हेक्टर लागवडीसाठी साधारणपणे ०.०५ हेक्टर जागेत रोपवाटिका (५ ते ७ किलो बियाणे) करावी.\nमशागतीवेळी खोल नांगरट करून घ्यावी. त्यामुळे कीटकांचे कोष व तणांच्या बिया सूर्यप्रकाशात उघड्या पडून नष्ट होतात. वाफेनिर्मितीपूर्वी आधीच्या पिकांची धसकटे, काडीकचरा, तणे व दगड काढून टाकावेत.\nअर्धा टन शेणखत घालावे. गादीवाफे १० - १५ सें.मी. उंच, १ मीटर रुंद , सोईनुसार लांब ठेवावेत.\nतणनियंत्रणासाठी पेंडीमिथॅलिन ३ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारावे.\nमातीतून पसरणाऱ्या रोगनियंत्रणासाठी (मूळकूज) पेरणीपूर्वी कार्बेन्डाझिम १-२ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे अशी बीजप्रक्रिया करावी. मररोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १२५० ग्रॅम प्रतिहेक्टर प्रति ५०० किलो शेणखतात मिसळून वापरावे.\nपेरणीपूर्वी नत्र ४ किलो, स्फुरद १ किलो व पालाश १ किलो प्रति ५०० वर्गमीटर या प्रमाणात खते द्यावीत.\nबियाणे लागवड ओळीत ५० मि.मी. किंवा ७५ मि.मी. अंतर ठेवून करावी. पेरणीनंतर कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकून थोडे पाणी द्यावे. सुक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.\nनांगरणी, कुळवणी करुन जमीन भुसभुशीत करावी.\nवाफेनिर्मितीपुर्वी हेक्टरी १५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ७.५ टन कोंबडीखत किंवा ७.५ टन गांडूळखत पसरून जमिनीत चांगले मिसळावे.\nगादी वाफे १५ सें.मी. उंच, १२० सें.मी. रुंद असे ठेवावेत. दोन वाफ्यांत ४५ सें.मी इतके अंतर ठेवावे. यामुळे अतिरिक्त पाणी निघून जाईल व काळा करपा रोगापासून रोपांचे संरक्षण होईल. रुंद गादी वाफा पद्धत ठिबक व तुषार सिंचनासाठी सोईची होते.\nठिबकसिंचनासाठी प्रत्येक गादी वाफ्यामध्ये इनलाइन ड्रिपर असणाऱ्या १६ मि.मी. व्यासाच्या २ लॅटरलचा (क्षमता ४ लिटर प्रतितास) वापर करावा. दोन ड्रिपरमधील अंतर ३० ते ५० सें.मी. असावे. तुषार सिंचनासाठी लॅटरलमध्ये (२० मि.मी.) ताशी १३५ लिटर पाणी ६ मीटर अंतरावर फेकणारे नोझल असावे.\nखरीप कांदा रोपांची पुनर्लागवड\nपुनर्लागवडीसाठी खूप जास्त वाढलेली किंवा अतिशय कोवळी रोपे लावणे टाळावे. दोन ओळींत १५ सें.मी. व दोन रोपांत १० सें.मी. अंतर ठेवावे. ३५ ते ४० दिवसांच्या रोपांची निवड करावी.\nरोपवाटिकेतून रोपे उपटल्यानंतर त्यांच्या पानांचा शेंड्याकडील १/३ भाग पुनर्लागवडीपुर्वी कापून टाकावा. बुरशीजन्य रोगांचा व फुलकीड्यांचा नियंत्रणासाठी १ ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक १ मि.लि. कार्बोसल्फान प्रतिलिटर पाणी या प्रमाणात द्रावण करुन रोपांची मुळे बुडवून नंतरच पुनर्लागवड करावी.\nहेक्टरी ११० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, ४० किलो पालाश द्यावे. जमिनीत २५ किलोपेक्षा जास्त गंधक असल्यास हेक्टरी १५ किलो गंधक द्यावे. हेक्टरी २५ किलोपेक्षा कमी गंधक असल्यास अशा जमिनीत हेक्टरी ३० किलो गंधक द्यावे.\nपुनर्लागवडीपुर्वी ४० किलो नत्र द्यावे. मात्र स्फुरद, पालाश व गंधक यांच्या पूर्ण मात्रा द्याव्यात. उर्वरित नत्र २ समान हफ्त्यात पुनर्लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांनी द्यावे. अझोस्पिरीलम आणि पी.एस.बी. या जैविक खतमात्रा प्रत्येकी ५ किलो प्रतिहेक्टर अशा द्याव्यात. यामुळे नत्र व स्फुरद उपलब्धता वाढते.\nपुनर्लागवडीपूर्वी ऑक्झिफ्लोरफेन (२३.५ टक्के इ.सी.) १.५ ते २ मि.लि. प्रतिलिटर किंवा पेंडीमिथॅलिन (३० टक्के इ.सी.) ३ मि.लि. प्रतिलिटर या प्रमाणात तणनाशक जमिनीवर फवारावे.\nपुनर्लागवडीवेळी व त्यानंतर तीन दिवसांनी पाणी द्यावे. त्यानंतर आवश्‍यकतेनुसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. फुलकीडे, पानांवरील रोग (करपा) यांच्या नियंत्रणासाठी मिथोमिल ०.८ ग्रॅम अधिक मॅंकोझेब २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारावे.\nसंपर्क : डॉ. शैलेंद्र गाडगे, ०२१३५ - २२२०२६\n(कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे.)\nडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र आढळते.\nजालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल\nजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२२) कांद्यांची ५० क्‍विंटल आवक झा\nतयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे बनविण्याचे...\nसध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार खाद्यपदार्थांकडे\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार...\nअकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत देण्यात येणारे कर्ज\nव्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणी\nभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली.\n..या आहेत कसावा पिकाच्या सुधारित जातीकेंद्रीय कंद ��िके संशोधन संस्थेने कसावाच्या १९...\nहळद पिकातील व्यवस्थापनसध्या हळद लागवड होऊन सुमारे सात महिन्यांचा...\nतंत्र अळू लागवडीचेअळू लागवड जून महिन्यात करावी. सरीमध्ये ९० सें.मी...\nरताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...\nबिटापासून बर्फीनिर्मिती लाल बीट आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीट हे...\nसूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त स्थानिक नाव : काळी अळू...\nसुधारित शाबूकंदामुळे कमी होतील लोह,...जनुकीय सुधारणेच्या माध्यमातून शाबूकंदामध्ये...\nपोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...\nबटाटा शेतीसाठी किफायतशीर तंत्रबटाटा पिकाच्या वाढीसाठी योग्य तापमानाची आवश्यकता...\nभविष्यातील औद्योगिक पीक ठरण्याची ‘...कित्येक दशकांपासून समशीतोष्ण देशांमध्ये साखर...\nआरोग्यदायी रानभाजी चाईचा वेलशास्त्रीय नाव :- Dioscorea pentaphylla कुळ : -...\nकांदा-लसूण पीक सल्लासद्यःस्थितीत खरीप कांद्यासाठी रोपवाटिका निर्मिती...\nबटाटा पीक सल्लासद्यःस्थितीत बटाटा पीक वाढीच्या व काढणीच्या...\nरताळी लागवडीविषयी माहिती द्यावी. रताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व...\nशास्त्रीय पद्धतीने करा हळदीची काढणीसध्या हळद काढणीचा हंगाम सुरू होत आहे. जातीपरत्वे...\nफळपिकांमध्ये कंदपिकांची लागवडफळपिकांमध्ये आंतरपीक म्हणून कंदपिकाची योग्य ...\nमुळव्याध, संधीवातावर गुणकारी सुरणसुरणाचा कंद म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा एक...\nबिटपासून अारोग्यदायी जेलीबीट हे जमिनीखाली वाढणारे एक कंदमूळ आहे. थंड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/shirdi-sai-baba-birth-place-kruti-samiti-court-96247.html", "date_download": "2020-02-23T05:19:06Z", "digest": "sha1:GLDOPZQK3F23CZYVET3ZEYOOAJEFHSJE", "length": 32003, "nlines": 256, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "शिर्डी मधील साईबाबा यांच्या जन्मस्थळाचा वाद कोर्टात घेऊन जाण्याचा कृती समितीचा इशारा | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nरविवार, फेब्रुवारी 23, 2020\nनंदुरबार: विहीरीत पडलेल्या बिबट्याची तब्बल 7 तासानंतर सुटका; 23 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nAkole Band: अहमदनगर जिल्ह्याचे प्रसिद्ध कीर्��नकार इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण अकोले बंद\nIND vs NZ 1st Test: विराट कोहली ने मोडला सौरव गांगुली चा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांमध्ये 'या' टेस्ट यादीत मिळवले 6 वे स्थान\n'जागतिक मुद्रण दिन 2020' निमित्त जाणून घ्या 'मुद्रण' कलेचा इतिहास\nजालना: बारावीची प्रश्नपत्रिका पुन्हा फुटली.. एका शिक्षकासह 8 जणांना अटक\nकुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला सेनेगलमध्ये अटक, आज आणणार भारतात\nMumbai Mega Block On Sunday: मध्य,पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक, असा करा प्रवास\nIND vs NZ 1st Test 2020: वेलिंग्टनमध्ये इशांत शर्मा ने 5 विकेट घेत झहीर खान ची 'या' एलिट यादीत केली बरोबरी, मिळवले दुसरे स्थान\nवेस्ट इंडिजचा टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार डैरेन सैमी बनणार पाकिस्तानी नागरिक, देशातील सर्वात मोठ्या नागरी सन्मानाने होणार गौरव\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nAkole Band: अहमदनगर जिल्ह्याचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण अकोले बंद\nMumbai Mega Block On Sunday: मध्य,पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक, असा करा प्रवास\nअकोला: वंचित बहुजन आघाडीत मोठा भूकंप; माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांच्यासह 48 सदस्यांनी दिला सामूहिक राजीनामा\nमुंबई: अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची केली हत्या; प्रियकरासह पत्नीला अटक\nनंदुरबार: विहीरीत पडलेल्या बिबट्याची तब्बल 7 तासानंतर सुटका; 23 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभारतमाता की जय या घोषणेचा राजकीय जहाल फायद्यासाठी अतिरेकी वापर: मनमोहन सिंह\nसर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण संबंधित विरुद्ध उद्या भीम आर्मी कडून भारत बंदची हाक: चंद्रशेखर आझाद\nसर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण संबंधित निर्णयाच्या विरुद्ध भीम आर्मी कडून 23 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक, चंद्रशेखर आझाद ; 22 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या 36 तासांच्या भारत दौऱ्यावर सुरक्षेसाठी 100 कोटींचा खर्च; 25 हजार पोलिस तैनात\nCoronavirus in Italy: इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे एकाचा मृत्य; इतर अनेक देशांत पोहोचले विषाणू\nजपान: 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवरील 2 वयोवृद्ध प्रवाशांचा कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू\nअमेरिका: डोनाल्ड ट्र्म्प ���ांनी भारत दौर्‍यापूर्वी दिले व्यापार कराराबाबत मोठे संकेत; भारत- अमेरिकेदरम्यान होऊ शकते मोठे डील\nभारतामधील नेटफ्लिक्स युजर्सना झटका; बंद झाले पहिल्या महिन्यातील Free Subscription\nSamsung Galaxy Z Flip ची प्री बुकिंग आजपासून सुरु, किंमत ऐकून तुमचे ही डोळे चक्रावतील\n'Family Safety Mode' या नव्या फिचरसह आता मुलांच्या TikTok अकाऊंट राहणार पालकांचा कंट्रोल\nRedmi Note 7 Pro वर ग्राहकांना 6 हजार रुपयापर्यंत सूट, जाणून घ्या अधिक\n2021 पर्यंत मुंबईत 200 तर, संपूर्ण देशात 700 चार्जिंग स्टेशन उभारण्याचे Tata Power चे लक्ष्य\nRenault ने दक्षिण आफ्रिकेत लाँच केली 'मेड-इन-इंडिया' Triber कार; चेन्नईमधून 600 गाड्या एक्सपोर्ट\n Hyundai ची बंपर सवलत ऑफर; Grand i10 वर 75 हजार, तर i10 NIOS वर मिळवा 55 हजाराची सूट, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ठ्ये\nऑटोमोबाईल इंडस्ट्रीला Corona Virus चा विळखा; बंद पडली जगातील सर्वात मोठी कार निर्माण कंपनी, 25 हजार कामगार सक्तीच्या रजेवर\nIND vs NZ 1st Test 2020: वेलिंग्टनमध्ये इशांत शर्मा ने 5 विकेट घेत झहीर खान ची 'या' एलिट यादीत केली बरोबरी, मिळवले दुसरे स्थान\nवेस्ट इंडिजचा टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार डैरेन सैमी बनणार पाकिस्तानी नागरिक, देशातील सर्वात मोठ्या नागरी सन्मानाने होणार गौरव\nIND vs NZ 1st Test Day 3: इशांत शर्मा ने केला कहर; Lunch पर्यंत न्यूझीलंड पहिल्या डावात 348 धावांवर ऑलआऊट, घेतली 183 धावांची आघाडी\nडोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'आयुष्मान खुराना याचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' सिनेमा आहे ग्रेट'; पहा ट्वीट\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील कुठलाही भाग वगळला नाही' असे सांगत डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले स्पष्टीकरण\nKhatron Ke Khiladi 10: 'खतरों के खिलाडी 10' आजपासून सुरु; छोट्या पडद्यावरील सर्वात साहसी शोमध्ये अमृता खानविलकरसह सहभागी होणार 'हे' 10 सेलेब्ज\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राजांवरील छळाचा भाग रद्द, डॉ. अमोल कोल्हे यांनी अर्जुन खोतकरांना दिली माहिती\n'जागतिक मुद्रण दिन 2020' निमित्त जाणून घ्या 'मुद्रण' कलेचा इतिहास\nराशीभविष्य 23 फेब्रुवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHot Sex Positions: बेडवर सुखद अनुभव टिकवण्यासाठी हळू हळू करायच्या 'या' सेक्स पोझिशन करतील मदत\nSant Gadge Baba Jayanti 2020: शिक्षण, स्वच्छता आणि समाजसेवेची कास धरणारे संत गाडगे बाबा यांचे प्रेरणादायी विचार\n 40 वर्षांपूर्वी अमेरिकेत लिहिलेल्या पुस्तकात आढळला Corona Virus चा उल्लेख; शत्रू देशांचा नाश करण्यासाठी चीनने बनवले होते जैविक शस्त्र\nकॅनडा: चक्क शिमला मिर्चीत सापडला बेडूक; पहा व्हायरल फोटो\nजेव्हा अंधेरी स्थानकावर सरकता जिना अचानक उलट्या दिशेने सरकतो: पहा व्हायरल व्हिडिओ\n 'बुलाती है मगर जाने का नही' या शायरीवर टिकटॉक व्हिडिओ बनवणे पडेल महागात; कारण घ्या जाणून\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nशिर्डी मधील साईबाबा यांच्या जन्मस्थळाचा वाद कोर्टात घेऊन जाण्याचा कृती समितीचा इशारा\nशिर्डी (Shirdi) मधील साईबाब यांच्या जन्मस्थळाचा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वी पाथर्डी ग्रामस्थांनी साईबाबांचा जन्म पाथरी मध्ये झाल्याचे दावा केला होता. त्यावरुन शिर्डी बंदची हाक देण्यात आली होती. एवढेच नव्हे तर शिर्डीकर आणि पाथरी मध्ये एकेमेकांवर आरोप प्रत्यारोप सुद्धा करण्यात आले. मात्र अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. पण आता पाथरीकरांनी आक्रमकतेचा पावित्रा घेतला असून कोर्टात जाण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.\nकृती समिती शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठातील जेष्ठ विधिज्ञांची भेट घेणार असून यबाबत पुढील रणनीती ठरवणार आहे. शिर्डी मधील साईबाबा यांचे जन्मस्थळ पाथरी असल्याचा दावा करण्यात आला. त्यावरुन वाद निर्माण झाल्याचे दिसून आले. या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला शिर्डीच्या शिष्टमंडळाने घेतली.(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा)\nशिर्डी ग्रामस्थांनी जन्मस्थळा बाबत प्रतिक्रिया देताना, ‘साईसतचरित्र’मध्ये साईबाबांच्या जन्मस्थळाचा व वास्तव्याच्या ठिकाणाचा स्पष्ट उल्लेख आहे. पण तरीही अनेक ठिकाणी साईंच्या जन्माचे दावे केले जातात इतकेच नव्हेत तर साईबाबांना या पूर्वी सुद्धा अनेकांनी धर्मात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे असे देखील म्हटले होते. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या औरंगाबाद सभेत \"ज्या ठिकाणी साईबाबांचा जन्म झाला, तिथे 100 कोटींची विकासकामांचा आरखडा तयार करण्यात आला असून लवकरच भूमिपूजन देखेल होईल\" अशी घोषणा केली होती.\nCourt kruti samiti Sai baba Sai Baba Birth Place Shirdi कृती समिती कोर्ट शिर्डी साई बाबा साई बाबा जन्मस्थळ वाद\nसर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण संबंधित विरुद्ध उद्या भीम आर्मी कडून भारत बंदची हाक: चंद्रशेखर आझाद\nनिर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण: दोषी विनय शर्माची वैद्यकीय उपचार देण्यासंदर्भातील मागणी याचिका न्यायालयाने फेटाळली\nडॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपी महिला डॉक्टर्सना पदव्युत्तर शिक्षण घेता येणार नाही, मुंबई हायकोर्टाने सुनावला निर्णय\nभारतीय लष्करामध्ये तुकडीचे नेतृत्व करण्याची कमान महिलांकडे देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करणार- लष्करप्रमुख एमएम नरवणे\n भारतीय वंशाचे श्रीनिवासन यांची अमेरिकेतील 'फेडरल सर्किट न्यायालया'च्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती\nदेवेंद्र फडणवीस यांनी नागपूर कोर्टात जाण्यासाठी घेतला मागच्या दाराचा आधार\nनिवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना नागपूर कोर्टात जामीन मंजूर\nNirbhaya Gangrape Case: दोषी विनय शर्मा याचा तिहार जेलमध्ये भिंतीवर डोके आपटून स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न\nलासलगाव जळीत कांड: पिडीतेचा उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू; मुख्य आरोपीची कसून चौकशी सुरु\nअकोला: प्रहार जनशक्तीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू\nजम्मू-काश्मीर: अनंतनाग मध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त\nMumbai Local Mega block on 23rd February: मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे लाईन दुरुस्तीच्या कामांमुळे उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, येथे पाहा वेळापत्रक\nमहाविकास आघाडीच्या मंत्र्यांसाठी मुंबईमध्ये उभारले जाणार 18 मजली अलिशान टॉवर; जाणून घ्या काय असेल खास\nIND vs NZ 1st Test: रॉस टेलर ने टाकले विराट कोहली ला मागे, टेस्ट क्रिकेटमध्ये केल्या सर्वाधिक धावा\nनंदुरबार: विहीरीत पडलेल्या बिबट्याची तब्बल 7 तासानंतर सुटका; 23 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nAkole Band: अहमद��गर जिल्ह्याचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण अकोले बंद\nIND vs NZ 1st Test: विराट कोहली ने मोडला सौरव गांगुली चा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांमध्ये 'या' टेस्ट यादीत मिळवले 6 वे स्थान\n'जागतिक मुद्रण दिन 2020' निमित्त जाणून घ्या 'मुद्रण' कलेचा इतिहास\nजालना: बारावीची प्रश्नपत्रिका पुन्हा फुटली.. एका शिक्षकासह 8 जणांना अटक\nHappy Maha Shivratri 2020 Images: महाशिवरात्र निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या शिवभक्तांना पावन पर्वाच्या शुभेच्छा\n टिक-टॉक करिता धावत्या रेल्वेतून जीवघेणी स्टंटबाजी करणे पडले महागात; थोडक्यात बचावला तरूणाचा जीव\nCoronavirus Effect: कोरोना व्हायरसमुळे भारतासमोर नवीन समस्या; पॅरासिटामॉलसह 70 टक्क्यांनी वाढल्या आवश्यक औषधांच्या किंमती\nDadasaheb Phalke Awards 2020: हृतिक रोशन सर्वोत्कृष्ट अभिनेता तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान ‘सुपर 30’ ला; पहा सन्मानित कलावंतांची यादी\nदिल्ली में शाहीन बाग के बाद अब जाफराबाद में CAA के खिलाफ महिलाओं का धरना प्रदर्शन: 23 फरवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nSL vs WI 1st ODI 2020: श्रीलंका ने वेस्टइंडीज को 1 विकेट से हराया\nIND vs NZ 1st Test Match Day 3: विराट कोहली ने टेस्ट क्रिकेट में सौरव गांगुली को छोड़ा पीछे, बने भारत के छठवें सफल बल्लेबाज\nDance Plus 5 Winner: डांस प्लस 5 के विजेता बने रुपेश बाने, इनाम में मिली चमचमाती ट्रॉफी और 15 लाख रूपए\nभारत दौरे से पहले राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने शेयर किया अपने बाहुबली अवतार वाला वीडियो, कहा- भारत में दोस्तों से मिलने के लिए बेकरार\nनंदुरबार: विहीरीत पडलेल्या बिबट्याची तब्बल 7 तासानंतर सुटका; 23 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nAkole Band: अहमदनगर जिल्ह्याचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण अकोले बंद\nजालना: बारावीची प्रश्नपत्रिका पुन्हा फुटली.. एका शिक्षकासह 8 जणांना अटक\nMumbai Mega Block On Sunday: मध्य,पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक, असा करा प्रवास", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/parbhani/page/14/", "date_download": "2020-02-23T05:05:22Z", "digest": "sha1:FUZ7HRJCWINQQVILIYF3G4I3K4LERWPZ", "length": 8920, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "parbhani Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about parbhani", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nपरभणीतील रस्त्यांचे चौपदरीकरण होणार...\nपरभणी महापालिकेच्या प्रभाग समित्या बिनविरोध...\nवडिलांच्या तेरवीलाच शेतकऱ्याची आत्महत्या...\nउस्मानाबाद, जालन्यात वीज कोसळून चौघे ठार...\nदोन्ही उमेदवारांचा विजयाचा दावा...\nजिंतूरमध्ये सर्वाधिक तर घनसावंगीत सर्वात कमी मतदान...\nपरभणीत सरासरी ६२ टक्के मतदान...\nजाधव, भांबळेंचा निकराचा संघर्ष\nपत्नीचा खून करून मृत्यूचा बनाव करणाऱ्याला अटक...\nपरभणीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या...\nजिंतूरच्या सभेत मुंडेंचा घणाघात...\nअजित पवारांची बोर्डीकरांना धमकी...\nनांदेड, परभणीतील यशाची शरद पवार यांना पूर्ण खात्री...\nपवारांच्या कारकिर्दीतच राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या...\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=13443", "date_download": "2020-02-23T03:35:57Z", "digest": "sha1:YFOQQCI7KS3FUU6NWOAQAD3RZNU5CB3Z", "length": 9750, "nlines": 128, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हल्ला, १६ पोलीस जवान शहीद | News Marathi 24", "raw_content": "\nHome सामाजिक गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हल्ला, १६ पोलीस जवान शहीद\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हल्ला, १६ पोलीस जवान शहीद\nनक्षलवाद्यांनी एकाच दिवशी दुसरी घटना घडवून आणली आहे. कुरखेडा तालुक्यात भुसुरुंग स्फोट घडवून आणल्यानंतर त्यांनी जवानांच्या खाजगी वाहनाला लक्ष्य केले. लेंदारी पुलाजवळ नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. ज्यामध्ये एक डाईव्हर आणि १६ जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त होत आहे.सकाळी जाळपोळ झालेल्या स्थळापासून जवळच ही घटना घडली आहे. स्फोटात अधिक जवान जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहे.अधिक सुरक्षा दलांच्या तुकड्या येथे पाठवण्यात आल्या आहेत. १ मे महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला आहे. त्यामुळे नक्षलवादी पुन्हा सक्रीय झाल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. गडचिरोलीच्या डीजीपी आणि एसपींच्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.\n‘ही दुर्दैवी घटना आहे. यावर लवकरच नवीन तंत्रज्ञान आणून नक्षलवाद्यांचा खात्मा केला जाईल. जंगलात कोठेही लपून बसलेल्या नक्षलवाद्यांना शोधून काढलं जाईल १ मेच्या दिवशी पोलिसांची परेड असते. याचाच फायदा घेत त्यांनी हा स्फोट घडवून आणली. पण नक्षलवाद्यांना सोडणार नाही. त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. यावर कडक कारवाई करणार.’ अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nPrevious articleआज सूर्याला रिंगण ,निसर्गाची किमया \nNext articleप्रदिर्घ काळ सेवा करणारा मुख्याध्यापक शेणगांव हायस्कुलला देवू -शालिनी देसाई\nकृती फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांचा ‘आदर्श मूकनायक’ पुरस्काराने सन्मान \nमोहन सातपुते यांना १७ वर्ष केलेल्या एचआयव्ही/एड्स जनजागृतीच्या प्रबोधनासाठी प्रेरणा पुरस्कार प्रदान.\nप्रगतीची कास धरणार्‍या ब्राह्मण समाजासाठी सहकार्य करु : जयंत पाटील सर्व शाखा ब्राह्मण अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न\nउदयनराजे-रामराजेंचा एकाचवेळी प्रवेश; पवारांना धक्का देण्यासाठी भाजपची खेळी\nबँक कार्यालयीन कामकाजाची वेळ बदलणार ;सप्टेंबर महिन्यापासून नवीन नियमावली\nशालेय शिक्षण मंत्री मा. ना आशिष शेलार यांची मदत शेणगांवकर कधीच विसरणार नाहीत....\nदरड कोसळल्याने मुंबई-गोवा हायवेवर एकेरी वाहतूक\nकुडाळ-मालवण मतदारसंघातूनच खासदार नारायण राणे विधानसभा लढवणार\nजि. प. अध्यक्ष-उपाध्यक्षांचा कार्यालय प्रवेश…\nचिठ्ठी वाचताच नरेंद्र मोदींनी अर्ध्यावर भाषण सोडून निघाले\nखट्टर यांची सत्ता आल्यापासून नोकरभरतीत भ्रष्टाचार\nयेत्या 48 तासांत मुसळधार पाऊस पडेल;हवामान विभाग\nखासदार उदयनराजेंचा रविवारी भाजप प्रवेश \nआरोग्ययुक्त आणि व्यसनमुक्त कागल घडविणेसाठी महिलाच परिवर्तन करतील-सौ.नवोदिता घाटगे\nविधानसभेसाठी राष्ट्रवादीतुन मुश्रीफ ,केपी,एवाय यांचा अर्ज\nसर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणाऱ्या निर्णयाचा सर्व समाज घटकांनी आदर करावा :पोलीस...\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/nagpur-local-news/excavated-pits-are-still-intact/articleshow/72015173.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-02-23T05:52:06Z", "digest": "sha1:VDJKZOFAPDOZDJ4A5ZX3IB4ETNGW7VG5", "length": 8513, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nagpur local news News: खणण्यात आलेले खड्डे अद्यापही कायम - excavated pits are still intact | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nखणण्यात आलेले खड्डे अद्यापही कायम\nखणण्यात आलेले खड्डे अद्यापही कायम\nखामला भागातील त्रिशरणनगर येथे काही दिवसांपूर्वी कामासाठी खड्डे खणण्यात आले होते. काम झाल्यानंतर हे खड्डे तत्काळ बुजविणे गरजेचे होते. परंतु हे खड्डे बुजविण्यातच आलेले नाहीत. त्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतर ही दुरूस्ती करण्यात येणार का, असा प्रश्न आहे.- अतुल पोटदुखे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबस थांब्यावर ऑटो चालकांचा ताबा\nविजेच्या तारांना झाडांच्या फांद्यांचा उपद्रव\nगडरलाइनवरील सिमेंटची झाकणे तुटली\nडांबरी रस्त्यावर टाकली माती\nइतर बातम्या:रस्ता, पाणी आणि पायाभूत सुविधा|Nagpur\nहे माझ्या बदनामीचे राजकीय ष���यंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nटिळकनगर स्टेशनचा धोकादायक पूल कधी दुरुस्त करणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nखणण्यात आलेले खड्डे अद्यापही कायम...\nरस्ता सरळ करणे गरजेचेच...\nरस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट...\nनिकृष्ट ‘पेव्हर ब्लॉक’ निघाले...\nबगिच्यासाठी सोडलेल्या जागेत अस्वच्छता...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/aap", "date_download": "2020-02-23T05:45:59Z", "digest": "sha1:HZHMOADC7ZYIL5OVKU6PPAAMVHELJ6XB", "length": 30945, "nlines": 313, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aap: Latest aap News & Updates,aap Photos & Images, aap Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिर���वर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nअरविंद केजरीवाल यांच्या आजवरच्या प्रवासावर एक नजर\nCM केजरीवालांसह दिल्ली सरकारचे ५ मंत्री कोट्यधीश\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृ्त्वात दिल्लीतील नव्या सरकारचा शपथविधी झाला. केजरीवालांसोबत ६ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीतील या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह ५ मंत्री कोट्यधीश आहेत. तर दोन मंत्री लखपती.\nVideo: नेहाशी लग्न करण्यापूर्वी आदित्यने दिली होती अग्नीपरीक्षा\nत्यांच्या संगीत आणि बॅचलर पार्टीचेही अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एवढंच नाही तर त्यांच्या लग्नाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.\n‘आप’चे शिक्षण प्रयोग आणि देशभक्ती\nदिल्लीमध्ये 'आप'ने पुन्हा एकदा विजय मिळविल्यानंतर तेथे केल्या केलेल्या प्रयोगांविषयी चर्चा सुरू झाली. तेथील शिक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. दिल्लीमध्ये शिक्षणाविषयी कोणते प्रयोग झाले आहेत, नव्या गोष्टी कोणत्या आहेत, त्याची चर्चा का होते अशा गोष्टींवर हा एक दृष्टिक्षेप.\nFake Alert: आप आमदार अमानतुल्लाह म्हणाले, सर्व भारतात इस्लाम जिंकणार\nवादग्रस्त वक्तव्य करणारे आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या एका ट्विटचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. संपूर्ण भारतात इस्लामचा विजय होणार असे या ट्विटमध्ये दिसत आहे.\nFact Check: दिल्ली निवडणुकीत भाजपचा १०० मतांच्या फरकाने ८ जागेवर पराभव\nइंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर एक मेसेज खूप शेअर केला जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप केवळ १०० मतांच्या फरकाने ८ जागांवर पराभूत झाला आहे. १ हजार मतांच्या फरकाने १९ जागा तर २ हजार मतांच्या फरकाने ९ जागा भाजपने गमावल्या असल्याचा दावा या मेसेजमधून करण्यात येत आहे.\nदिल्ली निवडणुकीत आपने खाल्ला भाव, दिल्लीकरांनी बिर्याणीवर मारला ताव\nदिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाल्यानंतर दिल्लीतील रेस्टॉन्ट्समध्ये चमचमीत बिर्याणीची तुफान विक्री झाली आहे. बिर्याणीच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे पाहून दिल्लीतील अनेक रेस्टॉरन्ट्सनी रोख रकमेवर डिस्काउंटही देण्याचा निर्णय घेतला.\nदिल्लीतील शाळा, मदरशांमध्ये हनुमान चालीसा पठण सुरू करा: भाजप नेत्याची मागणी\nदिल्ली विधानसभा निवणुकीच मोठे यश संपादन करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यावर सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांसह भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी देखील केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. मात्र, हे अभिनंदन करत असताना विजयवर्गीय यांनी केजरीवाल यांना एक सल्ला दिला आहे. दिल्लीतील शाळांमध्ये, तसेच मदरशांमध्ये हनुमान चालीसाचा पाठ सुरू करावा असा असा सल्ला त्यांनी केजरीवाल यांना दिला आहे. हा सल्ला देताना दिल्लीतील मुलांनी बजरंगबलीच्या कृपेस वंचित का रहावे, असा सवाल करत केजरीवाल यांना टोला हाणला आहे.\nदिल्ली : आप आमदाराच्या ताफ्यावर गोळीबार, कार्यकर्ता ठार\nमहरौली मतदारसंघातून निवडून आलेले आम आदमी पक्षाचे उमेदवार नरेश यादव यांच्या ताफ्यावर मंगळवारी रात्री उशिरा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्यासोबत असलेला पक्षाचा एक कार्यकर्ता ठार झाला. नरेश यादव हे निवडून आल्यानंतर मंदिरातून परतत असताना हा हल्ला झाला.\nदिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या 'आम आदमी पार्टी'ने पाच वर्षांपूर्वीच्या नेत्रदीपक विजयाची केलेली पुनरावृत्ती म्हणजे भाजपच्या प्रखर हिंदुत्वाच्या ...\nमोदींकडून अभिनंदन; केजरीवालांनी दिलं हे उत्तर\nदिल्ली विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले. केजरीवाल यांनीही मोदींना उत्तर दिलं. धन्यवाद म्हणत केजरीवाल यांनी दिल्लीला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी मोदींकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.\nदिल्ली निवडणुकीचे निकाल जाहीर, 'आप'चा ६२ जागांवर विजय\nदिल्ली विधानसभा निवडणुकीतील सर्व ७० जागांचे निकाल जाहीर झालेत. निवडणुकीत 'आप' ६२ जागा जिंकल्या. तर भाजपला फक्त ८ जागा जिंकता आल्या. काँग्रेसने तर भोपळाही फोडला नाही. काँग्रेसने एकही जागा निवडणुकीत जिंकलेली नाही.\nविजयावर केजरीवाल बोलले, 'हनुमानजीकी कृपा हुई, दिल्लीवालो आय लव्ह यू'\nदिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'च्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. केजरीवाल यांनी येताच भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद आणि वंदे मातरमचे नारे दिले. यावेळी केजवरीला म्हणाले, 'दिल्लीवालो, गजब कर दिया... आय लव्ह यू'.\nदिल्लीत पुन्हा आपचा 'झाडू'; भाजपचा सुपडा साफ, काँग्रेस शून्यावर बाद\nदिल्ली विधानसभेचे निकाल आता जवळपास स्पष्ट झालेत. एकूण ७० मतदारसंघांपैंकी आम आदमी पक्षानं ६३ जागांवर आघाडी मिळवत राजधानीतलं आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. तर भाजपनं गेल्या वेळेपेक्षा आपली कामगिरी सुधारत ७ जागांवर आघाडी मिळवलीय. २०१५ सालच्या निवडणुकीत 'आप'ला ६७ जागांवर यश मिळालं होतं तर भाजपला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. दुसरीकडे, २०१५ सालाप्रमाणेच यंदाही काँग्रेसनं आपला भोपळ्याचा विक्रम कायम राखलाय. इतर पक्षांनाही जनतेनं कोणतीही संधी दिलेली नाही.\nतीनपेक्षा जास्त जागा आल्यास तो आमचा विजयच\nदिल्लीत अरविंद केजरीवाल 'वॉल' बनून उभे ठाकले असून 'आप'च्या झाडूपुढे भाजप व काँग्रेसचा पुन्हा एकदा सफाया झाल्याचे आतापर्यंतच्या मतमोजणीतून स्पष्ट झाले आहे. या निकालांवर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला दोष देत तीनपेक्षा एकजरी जागा जास्त जिंकली तरी भाजपसाठी हा विजयच आहे, असं म्हटलं आहे.\nदिल्लीत २२ वर्षांनंतरही भाजपचा वनवास कायम\nराजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने पूर्ण ताकद लावूनही आठ वर्षे जुन्या आम आदमी पक्षाने मुसंडी मारली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाल्यानंतर आपने सुरुवातीला घेतलेली आघाडी सर्व कल हाती येईपर्यंत कायम राहिली. त्यातच भाजप कार्यालयात लागलेल्या पोस्टरमुळे भाजपने पराभव स्वीकारल्याचंही दिसून आलं. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वात 'आप'ने ७० पैकी ५० जागांवर आघाडी (स. ९.४५ पर्यंत) घेतली आहे.\nअखेर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचा विजय\nमतमोजणीत कधी पुढे तर कधी मागे असा खेळ खेळता खेळता अखेर आम आदमी पक्षाचे पटपडगंज मतदारसंघाचे उमेदवार आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमदेवार रविंदर सिंह नेगी यांना २००० मतांनी पराभूत केलं. मनीष सिसोदिया यांच्या पटपडगंज मतदारसंघानं सकाळपासून सस्पेन्स कायम राखला होता. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाची उत्सुकता वाढली होती. अखेर मनिष सिसोदिया यांना विजयी घोषित करण्यात आलं.\n'आप'च्या यशामागचं रहस्य काय\nभाजपच्या विचारांचं देशभरात डी-फॉरेस्ट्रेशन होईल: रोहित पवार\n'दिल्लीत भाजपच्या अहंकाराचा पराभव झाला आहे. असंच होत राहिलं आणि महाराष्ट्राप्रमाणे प्रत्येक ठिकाणी सर्व पक्ष एकत्र आले तर भाजपच्या विचारांचं देशभर डी-फॉरेस्ट्रेशन होईल,' असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी वर्तवलं आहे.\nदिल्लीच्या निकालाचा 'सीएए'शी संबंध नाही: मुनगंटीवार\nदिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव होत असल्याचं दिसताच भाजपनं आपली बाजू सावरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 'नागरिकत्व सुधारणा कायद्याचा (सीएए) दिल्लीच्या निकालांशी काहीही संबंध नाही. शाहीन बाग हा या निवडणुकीतल्या अनेकांपैकी एक मुद्दा होता,' असा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. आजच्या पराजयात उद्याचा विजय आहे, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: अकोले बंद, शहरभर टाळ-मृदंगाचा गजर\nट्रम्प-इवांका : क्लिंटन-चेल्सियाची आठवण\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महारा���ांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/an-analysis-of-art-of-painting-1062298/", "date_download": "2020-02-23T04:42:23Z", "digest": "sha1:C3VJFRVWGV27IGLZJXKKDXOIG2VMG4IC", "length": 23522, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संवाद प्रतिमा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nकळण्याची दृश्यं वळणे »\nचित्रकार वस्तूची ओळख-रूपं आपल्याला दाखवतो; पण ती दाखवताना त्यांच्या आभासी गुणाचा वापर करत, स्वत:चा अनुभव मांडण्याकरिता इतर संवेदना रूपंही त्यात मिसळतो.\nचित्रकार वस्तूची ओळख-रूपं आपल्याला दाखवतो; पण ती दाखवताना त्यांच्या आभासी गुणाचा वापर करत, स्वत:चा अनुभव मांडण्याकरिता इतर संवेदना रूपंही त्यात मिसळतो. त्यानंतर आपल्यासमोर चित्रं मांडतो. रविवर्मानी सरस्वतीचं ओळख-रूप वापरून, त्याला आभासी वास्तवाचा साज चढवला. त्यात प्रत्यक्ष मानवाकृती, पाश्र्वभूमीतला निसर्ग अगदी हुबेहूब आला; पण त्या रूपात त्यांनी स्वत:च्या मनातील नायिका मिसळली.\nचित्रं व सभोवतालचं जग यात दोन गोष्टी समान आहेत. एक- दोन्ही आपल्याला डोळ्यांनी दिसतात. दोन- दिसण्याचा, दृश्याचा मूलभूत गुण आभास आहे, त्यामुळे चित्रं व सभोवतालच्या जगाचं दिसणं आभासात्मक असतं.\nआपल्याला सभोवतालच्या जगाचं ज्ञान ज्ञानेंद्रियांमुळे होतं. आपल्या ज्ञानेंद्रियांमुळे सभोवतालच्या जगाचं, त्यातील वस्तूंचं स्पर्श, गंध, रूप, चव व ध्वनी संवेदना स्वरूपात आपल्याला ज्ञान होतं. वस्तूंकडे वेगवेगळ्या बाजूंनी, कोनातून पाहिलं की, वस्तूची वेगवेगळी रूपं दिसतात. पाच ज्ञानेंद्रियांनी होणाऱ्या संवेदनांमुळेही अशीच विविध रूपं तयार होतात. अशा प्रकारे आपण आपल्या मनात सभोवतालच्या जगाची अगणित रूपं, प्रतिमा साठवून ठेवत असतो.\nया दृश्य व विविध संवेदना रूपांसोबत आपण या रूपांशी संबंधित आपले प्रतिसाद, कृती, त्या करायची पद्धत, त्यांचा परिणाम, त्या संबंधातील स्मृती व या रूपाशी संबंधित भाषेचा वापर या सर्व गोष्टी आपण आपल्या मनात, मेंदूमध्ये साठवून ठेवत असतो.\nदृश्य व संवेदना रूपांसह कृती व भाषा रूपं ही मेंदूत साठवल्याने मेंदूत या सर्व रूपांची एक गोधडी तयार होते. ही विविध रूपं एकत्र येऊन काही नवीनच रूपंही तयार होत असतात. आपला मेंदू गुगलसारख्या एका मोठय़ा शक्तिशाली सर्च इंजिनप्रमाणे हे सर्व प्रकारचं ज्ञान साठवत राहतो व गरज असेल तसा वापरत राहतो.\nरोजच्या जीवनात आपण अनेक व्यक्तींशी बोलतो. या संवादांमध्ये काय घडत असतं त्याचं स्वरूप काय असतं त्याचं स्वरूप काय असतं संवादाचं स्वरूप समजण्यासाठी आपण त्यांच्यासारख्याच काही गोष्टींची उदाहरणं पाहू, ज्यामुळे संवादामध्ये, त्यांच्या गाभ्यामध्ये काय होतं ते पाहू शकू, समजू शकू.\nलहान मुलं आकार जुळवण्याच्या खेळात किंवा कोडी सोडवताना त्रिकोण, चौकोन, गोल आदी आकार त्याच आकारांच्या खळग्यात भरतात. आकारांच्या चकत्या किंवा वस्तू व खळगे यातलं साम्य ओळखण्याची कृती त्यात महत्त्वाची असते. पेशन्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पत्त्यातील खेळात, उलटलं जाणारं प्रत्येक पान बदाम-चौकट आदी विभागणीनुसार किंवा पत्त्यातील चढत्या-उतरत्या क्रमाने आपण जुळवतो.\nया दोन्ही खेळांत प्रतिमांतलं साम्यं, नातं, ओळखणे-जुळवणे अत्यंत महत्त्वाचे असते. ते समजलं नाही, तर हे खेळ खेळता येणार नाहीत. संवादाचंही असंच असतं. संवाद कमीत कमी दोन व्यक्तींमध्ये घडतो. त्याचा मूलभूत हेतू सहमतातून एकमत होणे हाच असतो. प्रतिमातील खेळांत नातं, जुळणी व एकमत होण्याची प्रक्रिया ही या अर्थासारखी आहे. याचं कारण आपण संवाद साधताना प्रतिमांचीच देवाणघेवाण करत असतो. हो हे खरंय जरी आपल्याला असं वाटलं की, आपण संवादात फक्त भाषा, बोलीभाषा वापरतो तरीही आपण बोलताना आवाजाचे चढ-उतार वापरतो, त्यांच्याद्वारे ध्वनीच्या प्रतिमा वापरतो. बोलताना हातवारे, चेहऱ्याचे हावभाव अशा प्रतिमा वापरतो. या प्रतिमा वापरून आपण संवाद विषयाबाबतच्या आपल्या मनातील प्रतिमा आपण दुसऱ्या व्यक्तीसमोर उलगडून दाखवतो, शेअर करतो- प्रतिमांचा डाटा शेअर करतो. आपल्या या कृतीला प्रतिसाद म्हणून दुसरी व्यक्ती ‘बोलते’, तिच्या मनातील असंख्य प्रतिमा उलगडून दाखवते. त्यातल्या जितक्या प्रतिमांत साम्य, सारखेपणा असतो तितकं आपलं म्हणणं दुसऱ्याला कळलंय, पटलंय, समजलंय असं आपण समजतो. या साम्याची पातळी समाधानकारक असेल तर ठीक, नाही तर आपण अजून काही सांगत���, मांडतो, प्रतिमांची देवाणघेवाण करतो, अशातून एकमतावर यायचा प्रयत्न करतो.\nगंमत हीच आहे की, आपला संवाद हा प्रतिमांची देवाणघेवाण आहे हे आपल्या सहज ध्यानात येत नाही; पण प्रतिमांची देवाणघेवाण असल्यानेच, मोबाइल वापरताना एसएमएसपेक्षा व्हॉट्सअ‍ॅप किंवा तत्सम अ‍ॅप ‘चांगली’ वाटतात, कारण या अ‍ॅपमध्ये शब्द, वस्तूंच्या प्रतिमा, मानवाकृती व मानवी कृतींची चित्रं, चेहऱ्यांचे हावभाव अशी आपल्या मनातील सर्व प्रकारच्या प्रतिमांच्या सारखीच ‘प्रतिमा साधनं’, अक्षरं, भाषा घटक, प्रकार उपलब्ध असतात. ज्यांचा एकत्रित वापर करून आपण आपलं म्हणणं, म्हणजेच ठरावीक विषयाबाबतची ‘प्रतिमा’ निर्माण करू शकतो, शेअर करू शकतो, पाठवतो, सांगतो.\nआपण एवढी शास्त्रीय चर्चा कशासाठी करतोय हा खटाटोप याकरिता की, शब्दआधारित भाषा व चित्राची दृश्यं भाषा यात काही भेद नाही. त्या वरवर वेगळ्या वाटणाऱ्या भाषा त्यांच्या मुळात वेगळ्या नाहीत. त्यांचा वापर करण्याच्या पद्धती, त्यांचा स्वरूप-हेतू हा सारखाच असतो. याचं कारण हे की, आपल्या मनातील हा भेद नाहीसा झाला, की चित्रं पाहणं, समजणं सहजशक्य होईल.\nकोणत्याही भाषारचनेनुसार चित्रकार जगातील असंख्य वस्तूंची ओळख-रूपं व इतर संवेदनांमुळे तयार झालेली रूपं चित्रांत वापरतो. लेखाच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आभास हा त्यांचा स्वभाव असतो. परिणामी, चित्रांतल्या प्रतिमा व प्रत्यक्षातील वस्तूची रूपंही सारखीच भासतात, दिसतात. चित्रकार वस्तूची ओळख-रूपं आपल्याला दाखवतो; पण ती दाखवताना त्यांच्या आभासी गुणाचा वापर करत, स्वत:चा अनुभव मांडण्याकरिता इतर संवेदना रूपंही त्यात मिसळतो. त्यानंतर आपल्यासमोर चित्रं मांडतो. त्यामुळे कितीही प्रत्यक्षासारखं दिसलं तरीही चित्र हे छायाचित्र नव्हे; ते रचलेलं, तयार केलेलं असतं हे लक्षात ठेवायला पाहिजे. भारतातले प्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांनी हेच केलं; पण त्यांची चित्रं बघताना आपल्या हे लक्षात आलं नाही. रविवर्मा यांनी पुराणकथांतील देव-देवता, प्रसंग यांना आभासी वास्तव रूपांत चित्रित केलं. आपण त्यापूर्वी या देव-देवतांच्या मूर्ती, मंदिरातील शिल्पं पाहत होतो; पण त्यात आभासी-वास्तवाचा ‘खरेपणा’ कमी होता. परिणामी रविवर्मा यांच्या चित्रांनी आपल्या समाजाला भुरळ घातली.\nरविवर्मानी सरस्वतीचं ओळख-रूप वापरून, त्याला आभासी वास्तवाचा साज चढवला. त्यात प्रत्यक्ष मानवाकृती, पाश्र्वभूमीतला निसर्ग अगदी हुबेहूब आला; पण त्या रूपात त्यांनी स्वत:च्या मनातील नायिका मिसळली. तिशीतली, फिक्कट गव्हाळ रंगाची, केरळी स्त्रीप्रमाणे जाड कुरळे केस सोडलेली, पांढरीशुभ्र जरीकाठी साडी नेसलेली आणि हो, ही साडी पाचवारी आहे, ज्याला जुन्या काळातल्या नऊवारी नेसणाऱ्या बायका ‘इऽश्श गोल्ड साडी’ म्हणून नाक मुरडायच्या ती. गंमत ही की, आभासी वास्तवामुळे आपण त्यांची नायिका आपण आपल्या मनातील सरस्वती आहे असं समजून पाहतो. अशा पद्धतीने रविवर्मा व आपल्या मनातील प्रतिमा जुळतात व आपल्याला रविवर्मा यांच्या चित्रांची भाषा उमगते आणि चित्र समजलं असं वाटतं. त्यांचं चित्र आपल्याला खरंच कळलं का\nता.क.- ही प्रतिमा आपल्या समाजाला इतकी भावली, स्वीकारली की, या पाचवारी साडीतल्या सरस्वतीची पेणच्या मूíतकारांनी मूर्तीही बनवली, जी भेट म्हणून दिली जाते.\n*लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 पाण्याचा धप् असा आवाज\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/2019/07/18/page/2/", "date_download": "2020-02-23T05:47:00Z", "digest": "sha1:X2UJZXCU2GCMENYMHG3WJPD3YEQKHII7", "length": 7495, "nlines": 58, "source_domain": "www.navprabha.com", "title": "18 | July | 2019 | Navprabha | Page 2", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nसाळावली धरण अखेर बुधवारी रात्रौ १० वाजून २० मिनिटांनी पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले.\tRead More »\nजेसन रॉय कसोटी संघात\nलॉडर्‌‌स मैदानावर आयर्लंडविरुद्ध २४ जुलैपासून होणार्‍या चारदिवसीय कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या एकदिवसीय संघाचा सलामीवीर जेसन रॉय याची निवड केली आहे. इंग्लंडच्या विश्‍वविजेतेपदात महत्त्वाचा वाटा उचलल्यामुळे कसोटी संघाचे दार प्रथमच त्याच्यासाठी उघडण्यात आले आहे. दुखापतीमुळे जोफ्रा आर्चरचे कसोटी पदार्पण मात्र लांबले आहे. ऍशेस मालिकेसाठी आर्चर तंदुरुस्त रहावा यासाठी इंग्लंड क्रिकेट मंडळाने आयर्लंडविरुद्धच्या १३ सदस्यीय संघात त्याला निवडणे टाळले आहे. आपला सरेचा ...\tRead More »\nभारत, कतार एकाच गटात\n‘फिफा २०२२ विश्‍वचषक’ स्पर्धेच्या आशियाई पात्रता स्पर्धेसाठी भारताचा समावेश आशियाई चॅम्पियन कतारसोबत करण्यात आला आहे. कतारव्यतिरिक्त ओमान, अफगाणिस्तान व बांगलादेश यांचा या ‘ई’ गटात समावेश आहे. या किचकट गटातून कतार संघाची आगेकूच निश्‍चित असून दुसर्‍या स्थानासाठी भारताला गल्फ कप विजेता ओमान व अफगाणिस्तान यांच्याकडून कडवा प्रतिकार अपेक्षित आहे. २०१८ विश्‍वचषक पात्रता स्पर्धेतही भारताला ओमानविरुद्ध झुंजावे लागले होते. त्यावेळी या अरब ...\tRead More »\nश्रीलंका बेसबॉल महासंघाने आशियाई बेसबॉल महासंघाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या पश्‍चिम अशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. तर दुसर्‍या उपांत्य लढतीत इराणचा संघ यजमान श्रीलंकेशी दोन हात करणार आहे. १५ जुलैपासून खेळविण्यात येत असलेली सदर स्पर्धा २० जुलैपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेसाठी भारत, नेपाळ व श्रीलंका य���ंचा एका गटात तर पाकिस्तान, इराण व बांगलादेश यांचा ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/Home/ViewNews/7625", "date_download": "2020-02-23T03:53:31Z", "digest": "sha1:LPKQ6PRQ4ZKLRQKUN4VWQ5A3QMPE3WI6", "length": 10407, "nlines": 96, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड ई - पेपर रत्नागिरी\nसांगोला शहरासह तालुक्यात डेंग्यू सदृश्य आजाराचा नागरिकांना..\nसांगोला शहरासह तालुक्यात डेंग्यू सदृश्य आजाराचा नागरिकांना..\nकायम दुष्काळाच्याझळा सोसलेल्या सांगोला तालुक्याला गेल्या काही वर्षापासून डेंग्यू सदृश्य आजाराने भलतेच पछाडले असून याचा धसका अनेक नागरिकांनी घेतला असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सरकार कुणाचे यापेक्षा सध्या थंडी-ताप कुणाच्या घरात याचीच चर्चा अधिक होत आहे. त्यामुळे सांगोला शहर व तालुक्यात लोकांमध्ये चर्चेचा विषय म्हणजे सरकार कोणत्या पक्षाचे नव्हे तर वाढत्या तापाच्या रुग्णांच्या संख्येवरुन ‘‘मच्छर चे सरकार आहे की काय’’,असा सवाल उपस्थित होत आहे.परतीच्या पावसाने कधी नव्हे ते सांगोला तालुक्यातील नदी, नाले, ओढे, वगळ, तलाव, पाझर तलाव, भरले आहेत. तर अनेक शेत शिवारात अद्यापही पाण्याचा निचारा झाला नसल्यामुळे डेंग्यूच्या डासाला वातावरण व परिस्थिती भलतीच अनुकुल झाली आहे. याचा परिणाम म्हणून कुठेही, कधीही जावा डास मात्र प्रत्येक ठिकाणी गोंगावत असताना दिसत आहे.\nजिकडे-तिकडे डासच डास असल्याचे चित्र दिसत आहे.प्रत्येकाच्या घरात डास आहेच. त्याचबरोबर कोणत्याही शासकीय कार्यालयात गेले की, तेथेही डासांची उपस्थिती तात्काळ दिसते. चौकात, चावडीवर, रस्त्यावर, बागेत, अगदी ग्रामीणभागातील वाड्या-वस्त्यांवरही डास बहुसंख्येने असल्याचे दिसते. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. दिवाळीच्या सुरुवातीपासूनच तालुक्यातील अनेकांना ताप, थंडी, कोरडा खोकला, रक्तातीलपेशी कमी होणे, किंवा अचानक रक्तातील पेशी वाढणे, यासारख्या आजारांनी विळख्यात घेतल��. बघता बघता डेंग्यू सदृश्य आजाराचा धसका शहरासह तालुक्यात वाढतच आहे.डेंग्यू सदृश्य आजारामुळे काहीजणांचा मृत्यूही झाला असल्याची चर्चा तालुक्यात दबक्या आवाजात होत आहे. तिकडे सरकार बनवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाची धडपड असताना इकडे मात्र ऽऽऽ....ऽऽऽ...एक मच्छर आदमी को डेंग्यूचा मरिज बना देता है | अशीपरिस्थिती निर्माण झाली आहे.\nडेंग्यू सदृश्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचार काय करावेत याविषयी नागरिकांमध्ये अद्यापही मार्गदर्शन व प्रबोधन ङ्गारसे होताना दिसत नाही.तापाचे प्रमाण सहजासहजी लक्षात येत नाही. विशेष करुन लहान मुलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये आरोग्य विषयीच्या समस्या सहजासहजी कळत नसल्यामुळे तात्काळ यावर उपचार करणेही शक्य नसते. आजही लोकांमध्ये डेंग्यू सदृश्य आजाराविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. शहरातील नगरपालिकेचा आरोग्य विभाग व ग्रामीण भागातील आरोग्य विभाग यांच्या कारभारा विषयी ङ्गारसी समाधानकारक प्रतिक्रिया नागरिकांमधून नाही. जणू या सर्व आरोग्य विभागाचा कारभाराच डेंग्यू सदृश्य आजाराने ग्रस्त आहे की काय असाच संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.\nतळोजातील एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या....\nएलईडी पर्सोनेटचा 300 मासेमारी बोटींना फटका भारत रांजणकर\nमुंढाणीमध्ये विकासाला विरोध करणार्‍यांचा बंदोबस्त करा...\nरोहात युवकांना आज किमान कौशल्य प्रशिक्षण\nजखमी दुर्मिळ गव्हाणी घुबडाला जीवदान\nअर्धवट घाटरस्त्याच्या हस्तांतरणाची एमएमआरडीएला घाई\nदुर्गम भागात फुलशेतीतून साधली उन्नती\nएलईडी पर्सोनेटचा 300 मासेमारी बोटींना फटका भारत रांजणकर\nट्रेलरची धडक बसुन पादचारी महिला जखमी\nमुंढाणीमध्ये विकासाला विरोध करणार्‍यांचा बंदोबस्त करा...\nरोहात युवकांना आज किमान कौशल्य प्रशिक्षण\nजखमी दुर्मिळ गव्हाणी घुबडाला जीवदान\nअर्धवट घाटरस्त्याच्या हस्तांतरणाची एमएमआरडीएला घाई\nदुर्गम भागात फुलशेतीतून साधली उन्नती\nएक्सप्रेस वे वरील चोरट्याला अटक\nपोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्यांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/article-about-writing-work-of-senior-art-history-scholar-dr-walter-spink-zws-70-2025641/", "date_download": "2020-02-23T05:24:22Z", "digest": "sha1:EUJVN6F2HYCYXZ2CG4ZGDTLMQ2MN4AHJ", "length": 35543, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article About writing work of Senior art history scholar Dr Walter Spink zws 70 | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nग्रंथमानव : सुवर्णयुगाचा सांगाती\nग्रंथमानव : सुवर्णयुगाचा सांगाती\nगेली दोन शतके, परदेशी संशोधक भारतात येऊन भारताच्या ऐतिहासिक सत्याचा शोध घेताहेत\nअजिंठा या जागतिक ऐतिहासिक वारसास्थळाचा दीर्घकाळ अभ्यास करून त्याचे विविध पलू शास्त्रीय पद्धतीने नजरेस आणून देणारे ज्येष्ठ कला-इतिहास अभ्यासक डॉ. वॉल्टर स्पिन्क यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या लेखन-कार्याविषयी..\nकाळाच्या विविध टप्प्यांवर अजिंठा लेणींच्या आयुष्यात अनेक नाटय़मय घडामोडी घडत आल्या आहेत. २८ एप्रिल १८१९ रोजी कॅप्टन जॉन स्मिथ याला फरदापूरच्या छावणीत मुक्कामी असताना शिकारीच्या निमित्ताने अजिंठा लेणी सापडल्या आणि काळाच्या पडद्याआड लपलेला ऐतिहासिक ठेवा जगासमोर आला. विस्मृतीत गेलेल्या अजिंठा लेणींच्या शोधाला या वर्षी २०० वर्षे पूर्ण होत आहेत.. आणि तेव्हाच २३ नोव्हेंबर रोजी, अजिंठाशी गतजन्माचे ऋणानुबंध असलेला एक प्रतिभावंत संशोधक, गुरू आणि रसिक अवलिया प्रा. वॉल्टर स्पिन्क काळाच्या पडद्याआड गेला\nगेली दोन शतके, परदेशी संशोधक भारतात येऊन भारताच्या ऐतिहासिक सत्याचा शोध घेताहेत. त्याच भारतप्रेमाची परंपरा जपत हार्वर्ड विद्यापीठात कला इतिहासाचे शिक्षण घेत असताना डॉ. वॉल्टर स्पिन्क भारतात आले. तेव्हा अजिंठा लेणीवर काम करावे असे त्यांच्या ध्यानीमनी नव्हते; पण शोधनिबंधासाठी लेण्यांच्या अभ्यासात अजिंठाला येणे क्रमप्राप्त होते. अजिंठाभेटीत या जागेने त्यांच्यावर जे काही विलक्षण गारूड केले, ते आयुष्याच्या शेवटपर्यंत राहिले. साधारणत: अभ्यासक किंवा प्रवासी अजिंठय़ाच्या चित्रांकडे अधिक आकृष्ट होतो, पण स्पिन्क यांचे मुख्य प्रेम हे कातळकलेवर होते. लेणी पाहताना त्यांना त्यांच्या काळाबद्दल, निर्मितीबद्दल असंख्य प्रश्न निर्माण झाले आणि त्याचा ठाव घेत त्यांनी कलेच्या अभ्यासाची बैठक बसवली. ‘रसग्रहणासाठी, मनोरंजनासाठी कला’ असा पारंपरिक विचार बहुतांशी समाज करत असताना, ‘इतिहासाचे लहान-मोठे पलू समजून घेण्यासाठी कला’ असा अभिनव पुरातत्त्वीय दृष्टिकोन घेऊन स्पिन्क यांनी कलाइतिहास संशोधनाची इमारत उभी केली आहे. हे करताना त्यांनी विस्मृतीत गेलेला वाकाटक हा गुप्त राजांना समकालीन असलेला राजवंश अजिंठा लेणीनिर्मितीला कसा कारणीभूत ठरला, हे अचूक मांडले.\nउणेअधिक एक दिवस किंवा काही तासांत अजिंठा लेणी पाहणाऱ्यांना डॉ. स्पिन्क यांचा १९५४ पासून सुरू असलेला लेण्यांचा अभ्यास खरे तर कोडय़ात टाकणारा ठरेल. दर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात महिनोन् महिने फरदापूर विश्रामगृहात मुक्काम करून डॉ. स्पिन्क यांनी लेण्यांमधील खोदकामाचे बारकावे न्याहाळत, त्यातल्या चुका, बदल, फरक नोंदवत, त्यातून अन्वयार्थ काढत कलाइतिहास अभ्यासाची नवीन भाषा निर्माण केली. हे करताना त्यांनी वाकाटक काळातील- म्हणजे पाचव्या शतकातील सांस्कृतिक पटल उभे करून त्यात अनेक तपशिलांचे रंग भरले. त्यामुळे एकच लेणी, जागेपुरता किंवा राजवंशापुरता या अभ्यासाचा आवाका न राहता, दृश्य पुराव्यांची रेलचेल असलेले पाचव्या शतकातील भारताचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक चित्र आपल्यासमोर उभे राहते.\nत्यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर वेळोवेळी घेतली जात असताना, नेदरलँड येथील ब्रिल या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने त्यांचे संशोधन कार्य सात बृहत खंडांमध्ये प्रसिद्ध केले आहे. (आठवा प्रकाशनाच्या मार्गावर होता.) हे ‘अजंठा : हिस्टरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’चे विविध खंड लेण्यांच्या विकास-निर्मितीच्या पलूंवर विस्तृत मांडणी करतात. पहिला खंड- ‘द एण्ड ऑफ द गोल्डन इरा’- आपल्याला पाचव्या शतकातील वाकाटक राजा हरिषेणाच्या राज्यअस्ताची कथा अजिंठाच्या भव्य पटलावर डॉ. स्पिन्क यांच्या मनोरंजक शैलीत आणि प्रभावी शब्दांत वाचायला मिळते. अजिंठा लेणीसारखे शांत व बौद्ध धार्मिक उपासनेच्या निर्मितीमागील अभूतपूर्व राजकीय गदारोळाची नाटय़मय कथा डॉ. स्पिन्क यांनी पहिल्या खंडात एका महाकाव्याप्रमाणे रंगवली आहे. अजिंठा येथे लेणीनिर्मिती झाली दोन टप्प्यांत- त्यातल्या सातवाहनकालीन कालखंडात, वाघूर नदीच्या प्रशस्त नागमोडी वळणावर मध्यभागी काही बौद्ध चत्य आणि विहार इ.स.पूर्व पहिल्या शतकात खोदण्यात आले, यासाठी व्यापारी आणि विविध नागरिकांनी देणग्या दिल्या होत्या.\nपुढे तीन शतकांच्या निद्रेनंतर या दर��ला जाग आली ती उपेंद्रगुप्त या वाकाटकांच्या मांडलिक आणि ऋषिक समूहाच्या राज्याच्या बौद्ध धर्म प्रेमामुळे या तीन शतकांत बौद्ध धर्माचे स्वरूप कमालीचे बदलले होते आणि त्यात बौद्ध धर्माचे विविध पंथांमध्ये विकास आणि विभाजन झाले होते, बोधिसत्त्वाचा आदर्श ठेवून धार्मिक कार्यातून पुण्यसंचय हे मुख्य ध्येय बनले होते. त्यातूनच, ऋषिक राजा उपेंद्रगुप्त आणि वाकाटकांचा प्रधानमंत्री वराहदेव यांनी जुन्या लेण्यांच्या बाजूला नवीन राजप्रासादसदृश बौद्ध विहारनिर्मितीचा बृहद् प्रकल्प सुरू केला. त्यात वाकाटकांचे दुसरे मांडलिक अश्मक देशाच्या (औरंगाबाद) अश्मक राजाने एका टोकापासून लेणी खोदण्यास प्रारंभ केला. बरोबरीने मथुरासारखे मोठे व्यापारी आणि धनाढय़ांच्या लेणी खोदण्यास सुरुवात झाली. थोडय़ा उशिराने, मुळात परममाहेश्वर असलेल्या पश्चिम वाकाटक सम्राट हरिषेण याने या बौद्ध लेणी प्रासादनिर्मितीमध्ये उडी घेतली आणि त्यातच, ऋषिक आणि अश्मकांमध्ये बेबनाव होऊन अश्मकांनी उपेंद्रगुप्तच्या राज्यावर चढाई केली. या राजकीय घडामोडींमुळे उपेंद्रगुप्ताने शत्रू राज्याच्या लेण्यांचे काम बंद ठेवले आणि या सत्तासंघर्षांत अजिंठा लेण्यांच्या खोदकामास अडथळे येत गेले. तरीही तीन शतकांच्या खंडामुळे, सुरुवातीला चाचपडणारी कारागीर पिढी नवीन तंत्रज्ञान शिकून लेणीनिर्मितीत त्याचा उपयोग करू लागली. सर्वोत्तम शिल्पकलानिर्मितीची एक चढाओढ सुरू होती.\nपाचव्या शतकातील सम्राट हरिषेण हा त्या काळातील बहुधा जगातील सर्वात मोठा सम्राट असावा. पूर्व आणि पश्चिम समुद्रापर्यंत पसरलेल्या राज्याच्या या अधिस्वामीने अनेक छोटय़ा-मोठय़ा राजांना मांडलिक केले होते आणि समुद्री व शुष्कमार्गी व्यापाराद्वारे राज्यात सुबत्ता निर्माण केली होती. त्या काळच्या वैभवाचे, विकासाचे, अभिजात सौंदर्याचे यथार्थ प्रतििबब अजूनही अजिंठा चित्रांमध्ये जिवंत आहे. कातळकोरीव दगडातील लेण्यांमधील राजवाडे, भव्य पर्वत, वनराजी आणि नगर संस्कृतीचे साकारलेले दृश्य या निश्चितच कविकल्पना नाहीत, समकालीन जीवनाचा आरसा आहे. राजाश्रयाने निर्माण झालेले भव्य बौद्ध प्रासाद, शिल्प आणि चित्रकला हे तत्कालीन सुवर्णयुगाचे संकेत कारागिरांनी अजिंठा येथे घडवले होते.\nइकडे, अश्मक-ऋषिक संघर्षांत धार्मिक वृत्तीच्या उपेंद्रगुप्तांचा पराभव होऊन त्याच्या लेण्यांचे काम थांबले आणि अश्मकांनी ऋषिकांच्या लेणींचा विध्वंस करत आपल्या लेणीचे काम वेगाने सुरू केले. हे होत असताना, एक भयंकर कट करून अश्मकांनी सम्राट हरिषेणाचा मृत्यू घडवून सत्तापालट करवला आणि हरिषेणाचा मुलगा सर्वसेन या तुलनेने दुर्बल मुलाला राज्यपदी बसवले. अशा धामधुमीत इतर अजिंठा लेणींच्या कामाला मोठी खीळ बसली आणि अश्मक सोडता इतर लेणींचे काम ठप्प झाले. राजाश्रयाने चालू झालेले काम पूर्णत्वास नेण्याची बौद्ध आचार्यानी धडपड केली; पण जनसामान्यांची किरकोळ पुण्यार्थ दाने वगळता अजिंठाचा आश्रय तुटला आणि एखाद् दुसरा अपवाद वगळता अजिंठा लेणी काळाच्या पडद्याआड गेली.\nहे सर्व घडले अवघ्या १८ वर्षांत (इ.स. ४६२ ते ४८०), असा क्रांतिकारी सिद्धांत डॉ. स्पिन्क यांनी ‘शॉर्ट क्रोनोलॉजी’मध्ये मांडला. हे ऐकून भारत इतिहास अभ्यास जगतात प्रचंड खळबळ माजली आणि असा चमत्कृतीपूर्ण दावा मानायचा की नाही, याबद्दल अभ्यासकांचे दोन गट पडले. मुख्यत: शिलालेख आणि इतर लिखित साहित्याच्या आधारे अजिंठा अभ्यासणाऱ्यांना हा दावा पटणार नाही. यासाठी ज्या अनेक गृहीतकांच्या आधारे डॉ. स्पिन्क यांनी अजिंठय़ाचा इतिहास उभा केला आहे, त्या कला-स्थापत्य साधनांचा वापर आणि अन्वयार्थ समजून घेणे आवश्यक आहे. विविध अभ्यासकांनी त्यांच्या मांडणीवर घेतलेल्या आक्षेपांचे खंडनमंडन त्यांनी त्यांच्या दुसऱ्या खंडात- ‘आग्र्युमेंट्स अबाऊट अजंठा’ – केले आहे. हे करताना समकालीन लिखित आणि बाघ, घटोत्कच, औरंगाबाद, पितळखोरे, बानोटी अशा संबंधित स्थळांमधील पुराव्यांचा समावेश केला आहे. तसेच हरिषेणाच्या मृत्यूनंतरच्या राजकीय घडामोडी त्यांनी उत्तरकालीन ‘दशकुमार चरित’ या दण्डी लिखित ग्रंथातील घटनांच्या आधारे स्पष्ट केल्या आहेत. हे करताना त्यांनी पठडीतील इतिहास संशोधकापलीकडे जाऊन, एखाद्या सिद्धहस्त कवीप्रमाणे पण सद्धांतिक मूल्यांशी तडजोड न करता प्रतिभा दाखवली आहे इतकेच नाही, तर अनेक दशके त्यांनी ‘अजंठा साइट सेमिनार’ राबवून त्यांची मांडणी विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांपर्यंत पोहोचवली आहे. आज अभ्यासाअंती, देशी\nआणि परदेशी संशोधक त्यांचे संशोधन मान्य करत आहेत.\n‘द अरायव्हल ऑफ द अनइन्व्हायटेड’ या अजिंठा इतिहासावरील तिसऱ्या खंडात त्यांनी सम्राट हरिषेणाच्या मृत्यूनंतरच्या अजिंठा येथील लेणी विकासावर लिहिले आहे. राजाश्रय तुटल्याने अनेक जनसामान्यांना अजिंठाच्या बौद्ध प्रासादात छोटय़ा-मोठय़ा प्रतिमांसाठी, चित्रांसाठी पुण्य दान करण्याची संधी मिळाली. त्यातून मूळच्या बौद्धप्रासाद आराखडय़ाला छेद देणारी, नवीन धार्मिक कल्पनांना सुसंगत अशी शिल्प आणि चित्रनिर्मिती झाली. लेणींमधील शिस्त मोडून अनाहूत शिल्प आणि चित्रांनी लेणी व्यापल्या. काही काळापुरती बौद्ध पूजाअर्चा सुरू होती, हे डॉ. स्पिन्क यांनी दाखवून दिले आहे. पुढे मात्र राजकीय परिस्थिती चिघळल्यावर कारागीर, दानकत्रे सोडून गेले आणि सर्व काम थांबले. आज अजिंठाची एकही लेणी त्याअर्थी पूर्ण नाही\nचौथ्या खंडात- ‘अजंठा हिस्टरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट : इयर बाय इयर’ – डॉ. स्पिन्क यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लेणी कशा कशा घडल्या, याचा वार्षिक आढावा घेतला आहे. हे करताना डॉ. स्पिन्क यांनी खूप तपशिलात जाऊन कारागिरांची काम करण्याची पद्धत, स्थपती, दानकत्रे व बौद्ध आचार्य यांच्यातील समन्वय, निवडीचे निकष, तंत्रज्ञानांमधील विकास, विविध कला प्रभाव, राजकीय परिस्थितीचे घटनास्थळी पडणारे पडसाद, इतकेच काय तर, होणाऱ्या चुकांचाही इत्थंभूत आढावा घेतला आहे.\nपाचवा खंड (‘केव्ह बाय केव्ह’) म्हणजे त्या-त्या लेणीचा चरित्र वृत्तान्त आहे. सर्वोत्कृष्ट आणि सर्वार्थाने राजस असणारे पहिले लेणे हे पूर्णार्थाने सम्राट हरिषेणाचे लेणे कसे आहे, हे डॉ. स्पिन्क सिद्ध करतात. विविध नकाशे, आरेखन आणि छायाचित्रांद्वारे अजिंठाचे स्थळमाहात्म्य आपल्यासमोर उभे राहते. त्यात, स्तुपावर विशिष्ट काळात सूर्यकिरण पडावे म्हणून लेणीच्या अभिमुखता बदलण्याचे प्रयोग वाचणे अतिशय रोचक आहे.\nसहाव्या खंडात (‘डिफायनिंग फीचर्स’) डॉ. स्पिन्क आपल्यासमोर त्यांच्या खेळातले पत्ते उघड करतात. वर सांगितल्याप्रमाणे, कला-स्थापत्त्य संशोधनाची भाषा त्यांनी वाकाटक काळासाठी निश्चित केली आहे. स्तंभ, द्वारशाखा, चंद्राशीला, बुद्धाच्या मूर्तीमधले बदल, स्तंभशीर्ष, खिडक्या, दरवाजाच्या चौकटी, रंगकामातील बारकावे.. अशा अनेक स्थापत्य घटकांना मुळाक्षरे मानून त्यातील बदल स्थल-कालाच्या पटावर नीट मांडून सुसंगती लावली आहे. ही सुसंगती आणि अन्वयार्थ लावण्याची विलक्षण संशोधन पद्धत त्यांनी शोधली आहे. आज फक्त अजिंठाच नाही, तर इतर अनेक खोदीव लेणी अभ्यासात या ‘नव-पुरातत्त्व’ पद्धतीचा उपयोग होऊ शकतो.\nसातव्या खंडात (बाघ, दण्डीन्, सेल्स अ‍ॅण्ड सेल डोअरवेज्’) मध्य प्रदेशातील बाघ लेणी आणि अजिंठा यांची सोदाहरण तुलना करून अजिंठावरील बाघ लेणीमधील तंत्रज्ञानाचा प्रभाव विशद केला आहे.\nअलीकडे डॉ. स्पिन्क हे आठव्या खंडावर काम करीत होते. त्यात वाकाटकोत्तर इतिहासाला मिळणारी कलाटणी आणि कलचुरी राजवटीचा उदय हे ते ‘दशकुमार चरिता’च्या आधारे स्पष्ट करणार होते. तसेच अजिंठा लेणींचे उत्तरकालीन कलचुरी आणि इतर लेणींवरील प्रभाव दृश्य स्वरूपात प्रस्थापित करण्याचा त्यांचा मानस होता.\nया पुस्तकांव्यतिरिक्त त्यांनी ‘अजंठा टु एलोरा’ हा ग्रंथ लिहून पश्चिम भारतातील लेणी निर्मिती परंपरेवर सद्धांतिक विवेचन केले आहे. तसेच ‘अजंठा : ए ब्रीफ हिस्टरी अ‍ॅण्ड गाइड’ या छोटेखानी पुस्तकातून त्यांनी हा विषय पर्यटकांना सोप्या भाषेत समजेल अशी सचित्र मांडणी केली आहे.\nडॉ. स्पिन्क यांनी अजिंठा या जागतिक ऐतिहासिक वारसास्थळाचा दीर्घकाळ अभ्यास करून त्याचे विविध पलू शास्त्रीय पद्धतीने भारतीयांच्या नजरेस आणून दिले. या असामान्य कार्यामुळे ते अजिंठा लेणींच्या इतिहास-संस्कृतीचे खऱ्या अर्थाने आश्रयदाते ठरतात\n(लेखिका इतिहास व पुरातत्त्व संशोधक आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 बुकबातमी : चांगल्या, दयाळू जगासाठी हाक..\n2 फारसीचे सांस्कृतिक साम्राज्य\n3 इस्लाम ‘अपवादात्मक’ कसा\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/content/all", "date_download": "2020-02-23T03:40:41Z", "digest": "sha1:7ZVXOF2NCATUYLZN3CREIIO6ZIAGT3CI", "length": 14839, "nlines": 199, "source_domain": "www.misalpav.com", "title": "नवे लेखन | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nजे न देखे रवी...\nमिसळपाव.कॉमवर प्रकाशित झालेले सर्व प्रकारचे नवीन साहित्य येथे बघता येईल.\nजनातलं, मनातलं प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन ) संगे \nजनातलं, मनातलं इथे पुस्तके राहतात \nकाथ्याकूट नास्तिक चळवळ : काळाची गरज \nजनातलं, मनातलं #नमामिगंगे... #काशीविश्वेश्वर आणि #वाराणासी दर्शन\nजनातलं, मनातलं दोसतार - ३८ विजुभाऊ 0\nजनातलं, मनातलं २७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने... पाषाणभेद 0\nजनातलं, मनातलं किल्ले आणि त्यांचा इतिहास युरेका 3\nपाककृती डीकॉन्स्ट्रुकंटेड फ्रुट सलाड चौकस२१२ 5\nजनातलं, मनातलं शिवाजी महाराज आणि स्त्रियांचा आदर अनाहूत 6\nजनातलं, मनातलं ऊब बिपीन सुरेश सांगळे 7\nजनातलं, मनातलं महिलांची T20 जागतिक स्पर्धा 2020 मुक्त विहारि 7\nदिवाळी अंक आनंदाचा निसर्गदत्त ठेवा कुमार१ 55\nजनातलं, मनातलं अन्न खाता दुःखी भव..\nजनातलं, मनातलं जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-८ } गोल्ड रश & रिसेट \nजे न देखे रवी... केयलफिड्डी\nकाथ्याकूट रूढी, समजुती, परंपरा व त्यामागची संभाव्य शास्त्रीय, तार्किक कारणे सौन्दर्य 28\nकाथ्याकूट पानिपत जिंकतो तर....\nपाककृती झटपट लेअर्स तिरंगा दम बिर्याणी ( चिकन ) पियुशा 15\nजनातलं, मनातलं विळखा -४ सुबोध खरे 50\nदिवाळी अंक तालीम शिवोऽहम् 24\nकाथ्याकूट चालू घडामोडी - मार्च २०१९ वामन देशमुख 178\nजनातलं, मनातलं व्हॅलेंटाईन्स डे, प्रेम आणि गूगल ट्रेंड्स (संयत प्रगल्भता) माहितगार 0\nजनातलं, मनातलं सरकारी कार्यसंस्कृती\nजनातलं, मनातलं देशस्थ व कोकणस्थ अविनाशकुलकर्णी 9\nदिवाळी अंक महाराजांचा दक्षिण दिग्विजय सुहास झेले 28\nराजकारण बर्नी आणि ब्लूमबर्ग चौकस२१२ 0\nजनातलं, मनातलं शिवजयंतीच्या निमित्ताने... लाल महालावरील शिवाजी महाराजाचा सर्जिकल स्ट्राईक शशिकांत ओक 8\nभटकंती कलावंतीण आणि प्रबळ राजेंद्र मेहेंदळे 19\nकाथ्याकूट महेंद्र सिंग धोनी एका लढ्वय्याचा उदय आणि... Rohit Samudra 8\nकाथ्याकूट सिन्गापूर, थाईलन्ड ला फिरण्यासाठी माहिती हवी आहे रामदास२९ 8\nपाककृती \"स्पॉंजी दहीवडा \" पियुशा 25\nजे न देखे रवी... एकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे. माहितगार 4\nलेखमाला तपकीर गल्लीतला चिंधीचोर (पुणेरी)- (मराठी भाषा दिन २०१६) आदूबाळ 80\nभटकंती शेगाव दर्शन व माहूर यात्रा भाग २ AKSHAY NAIK 15\nजनातलं, मनातलं शेजाऱ्याचा डामाडुमा- सद्यस्थिती, उपसंहार आणि काही रंजक-रोचक - मालदीव भाग ८ (अंतिम) अनिंद्य 70\nकाथ्याकूट सहदेव भाडळी अविनाशकुलकर्णी 3\nजे न देखे रवी... मिलिंदमिलन मायमराठी 5\nजे न देखे रवी... गणित.. प्राची अश्विनी 7\nकाथ्याकूट फायनान्स सेक्टरमधले प्रश्न: भाग -१ arunjoshi123 29\nजे न देखे रवी... मिळालं का तुला माझं प्रेमाचं फूल सेंट केलेलं \nजनातलं, मनातलं भाषेतले जुने आणि नवे... डॉ. सुधीर राजार... 15\nजे न देखे रवी... एकदाच ओलांडून अंतर... प्राची अश्विनी 12\nजे न देखे रवी... रोमांचक भूल \nकाथ्याकूट विषाणू (व्हायरस) जन्य आजार, काही प्रश्न माहितगार 11\nकाथ्याकूट या पिशव्यांच करायचं काय\nजनातलं, मनातलं वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग ८ कुमार१ 28\nकाथ्याकूट मिसेस मुख्यमन्त्रि अविनाशकुलकर्णी 15\nजे न देखे रवी... मंत्रालयात 'आग'-बाई माहितगार 7\nकाथ्याकूट इनवेस्टमेंट चित्रार्जुन 104\nकाथ्याकूट Whatsapp University मंदार कात्रे 24\nकाथ्याकूट भाजपचे दिल्लीत पानिपत \nकाथ्याकूट पोट साफ - Squatty potty - प्रॉडक्ट रिव्ह्यू चामुंडराय 10\nकाथ्याकूट सायकल घेताना निवड करण्यासाठी मदत हवी आहे. मास्टरमाईन्ड 36\nकाथ्याकूट पर्वती अविनाशकुलकर्णी 5\nजनातलं, मनातलं दोसतार- ३७ विजुभाऊ 0\nजनातलं, मनातलं दोसतार- ३६ विजुभाऊ 3\nकाथ्याकूट चालू घडामोडी : फेब्रुवारी २०२० धर्मराजमुटके 29\nजे न देखे रवी... परकीमिलन माहितगार 2\nजनातलं, मनातलं शायद कभी ख्वाबोंमे मिले.. गवि 29\nजनातलं, मनातलं प्रेम दिवस अविनाशकुलकर्णी 2\nजनातलं, मनातलं पाच दिवसांचा आठवडा\nजनातलं, मनातलं प्रतिमांचे शिकार सर टोबी 12\nतंत्रजगत ऊर्जा नावाचा बहुरुपी कलाकार (Law of conservation of energy) अनिकेत कवठेकर 6\nजे न देखे रवी... (डबा) ज्ञानोबाचे पैजार 8\nभटकंती भटकंती तील चित्र शब्द चौकस२१२ 2\nभटकंती फोटो कसे मिपावर ठेव्याचे हे विसरलो... फ्लिकर वरून हे जमते का बघू चौकस२१२ 11\nजनातलं, मनातलं मराठी सिनेमा पॅरॅडिसो..... जयंत कुलकर्णी 7\nकाथ्याकूट यातून मार्ग काय\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 4 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Adopt-tribal-forest-law-in-Gram-Sabha/", "date_download": "2020-02-23T03:43:09Z", "digest": "sha1:7ZQCZFZJAPYGTQGSZGG5UX2NUHCVYTGY", "length": 6207, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आदिवासी वन कायदा ग्रामसभेत संमत करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › आदिवासी वन कायदा ग्रामसभेत संमत करा\nआदिवासी वन कायदा ग्रामसभेत संमत करा\nकेंद्र सरकारने आणलेला आदिवासी वन कायद्याला मान्यता मिळवण्यासाठी ग्रामसभेत सर्व नागरिकांनी उपस्थित राहून त्याला मान्यता द्यावी. राज्य सरकार या विषयी गंभीर असून लोकांनी कसलेल्या जमिनी त्यांना मिळवून देण्यासाठी या कायद्याचा उपयोग होणार आहे, असेे प्रतिपादन कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी केले.\nशिगाव शाळा समूहाच्या स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री गावडे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य गोविंद गावकर, कुळे शिगाव सरपंच गंगाराम लांबोर, उपसरपंच खुशी वेळीप, पंचायत सदस्य मच्छिंद्र देसाई, आरुषी सावंत, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष शशीकांत वेळीप व प्रभारी मुख्याध्यापक सुहास मापार उपस्थित होते.\nमंत्री गोविंद गावडे म्हणाले, की विद्यालयाला कला व संस्कृती खात्यातर्फे संगीत शिक्षक या हायस्कूलसाठी देणार आहे. जो माणूस सातत्याने प्रयत्न करतो त्याला यश प्राप्त होते. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वत:वर विश्‍वास असायला हवा. अभ्यासाबरोबर कलेच्या क्षेत्रात सुद्धा विद्यार्थ्यानी पुढे यायला हवे. गोविंद गावकर, शशिकांत वेळीप, गंगाराम लांबोर, मच्छिंद्र देसाई यांनी विचार मांडले.\nश्रेया संतोष नाईक यांनी दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळविल्याने तिचे अभिनंदन करण्यात आले. सेजल नाईक हिला सम्राट विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला. वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्याना बक्षिसे प्रदान करण्यात आली. खुशाली मामलेकर यांनी सूत्रसंचालन केले. दिनेश देसाई यांनी आभार मानले.\nकर्नाटकला पेयजलप्रश्‍नी द्विपक्षीय चर्चेची तयारी\nसंध्या होबळेंना अबकारी खात्याकडून ‘शोकॉज’\n‘मांडवी’त यापुढे कॅसिनोंना परवाना नाही : मुख्यमंत्री\nनाताळ, नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी\nघाऊक मासळी विक्रेत्यांचे गाडे बंद करा\nआदिवासी वन कायदा ग्रामसभेत संमत करा\nडोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nNZvsIND : मयांक अग्रवालचे अर्धशतक\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nकोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई\nमहापोर्टल बंद : नोकरभरतीची परीक्षा मात्र खासगी कंपन्यांकडेच ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-maga-block-on-all-the-three-railway-lines-today/articleshow/71240641.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-02-23T05:23:12Z", "digest": "sha1:25OFAABAR7YQNSCFECYT4MI5Y5NSIDDO", "length": 12200, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai maga block : मुंबईतील तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक - mumbai maga block on all the three railway lines today | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nमुंबईतील तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक\nमुलुंड ते माटुंगा दरम्यान जलद मार्गावर आणि कुर्ला-वाशी हार्बर मार्गावर उद्या, रविवारी मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माटुंगा रोड स्थानकादरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.\nमुंबईतील तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nमुलुंड ते माटुंगा दरम्यान जलद मार्गा��र आणि कुर्ला-वाशी हार्बर मार्गावर उद्या, रविवारी मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माटुंगा रोड स्थानकादरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे रविवारी तिन्ही मार्गावरील लोकल सुमारे १५ ते २० मिनिटे विलंबाने धावतील. सुट्टीचे वेळापत्रक आणि लोकल विलंब यामुळे रविवारी रेल्वे प्रवाशांना पुन्हा एकदा विलंब यातना सहन कराव्या लागणार आहेत.\nस्थानक : मुलुंड ते माटुंगा\nवेळ : स. ११.१५ ते दु. ३.४५\nमार्ग : अप जलद\nपरिणाम : ब्लॉक काळात मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावरील लोकल अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.\nस्थानक : कुर्ला ते वाशी\nवेळ : स. ११.१० ते दु. ३.४०\nमार्ग : अप आणि डाऊन\nपरिणाम : ब्लॉक काळात कुर्ला ते वाशी दरम्यान लोकल वाहतूक बंद राहणार आहे. सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येतील.\nस्थानक : मुंबई सेंट्रल ते माटुंगा रोड\nवेळ : स. १०.३५ ते दु. २.३५\nमार्ग : अप आणि डाऊन जलद\nपरिणाम : ब्लॉक कालावधीतील जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे लोकल फेऱ्या सुमारे १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुंबईतील वाइन शॉपवाल्याची कमाल; १२१ खंडणीबहाद्दरांना खायला लावलीय जेलची हवा\nछत्रपती शिवाजी महाराज की जय...\nपठाणांच्या चिथावणीला मनसे, भाजपचे 'हे' प्रत्युत्तर\nसरपंच निवड: महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचा धक्का\nराज ठाकरेंची मोठी कारवाई; मनसेच्या 'या' जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\n'ओला, सुका कचरा वेगळा करा'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमुंबईतील तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक...\nयुतीला २२० पेक्षा अधिक जागा: चंद्रकांत पाटील...\nआचारसंहिता लागताच ₹ ६६ लाख हस्तगत...\nअनाथ मुलाला मिळाला ११ वर्षांनंतर आधार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/category/anghan/page/40/", "date_download": "2020-02-23T04:19:19Z", "digest": "sha1:YK7ZDCCG5BH4QLXR4XT75W5MLWQM7UAW", "length": 15693, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "अंगण | Navprabha | Page 40", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nदिल्ली निवडणुकांचे निकाल, प्रस्थापितांना आव्हान\n– दत्ता भि. नाईक १० फेब्रुवारी रोजी दिल्ली संघप्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि सर्वच प्रस्थापितांना धक्का बसला. आम आदमी पार्टी म्हणजे ‘आप’ला विधानसभेत सरकार घडवण्याइतके बहुमत मिळणार, हे सर्वच जनमत चाचण्यांनी सूचित केले होते, परंतु सत्तरपैकी सदुसष्ट जागांवर ‘आप’चे उमेदवार निवडून येतील याची कोणाही राजकीय निरीक्षकाला कल्पनासुद्धा नव्हती. ५४.३ टक्के मते मिळवून ‘आप’ने मतांच्या टक्केवारीतही सर्वांना मागे टाकलेले ...\tRead More »\nजिल्हा पंचायतींच्या निवडणुकांचा शिमगा\n– विष्णू सुर्या वाघ (भाग-१०) पणजीची पोटनिवडणूक कार्निव्हलच्या धामधुमीत पार पडली. आता शिमग्याच्या गदारोळात जिल्हा पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. पक्षीय पातळीवर होणारी राज्यातील ही पहिली निवडणूक असेल. तिचे फलित काय हे १९ मार्च रोजी स्पष्ट होणारच आहे. जिल्हा पंचायतीत पक्षीय राजकारण नको, अशी लोकभावना असतानाही तिची कदर न करता सत्ताधारी पक्षाने हा एकांगी निर्णय घेतला. कॉंग्रेस पक्षाने या प्रस्तावाला विरोध ...\tRead More »\nबाबूश यांचा नवा पक्षपसारा…\n– गुरुदास सावळ गोव्य���त आणखी एका प्रादेशिक पक्षाची भर पडणार आहे. ताळगाव-सम्राट बाबूश मोन्सेरात यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्याने नवा पक्ष काढण्याचा मनोदय त्यांनी जाहीर केला आहे. ‘बोले तैसा चाले’ अशी बाबूश यांची ख्याती असल्याने ते नवा पक्ष नक्कीच स्थापन करतील. बाबूश यांची राजकीय कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे. २००२ मध्ये त्यांनी प्रथम राजकारणात प्रवेश केला. सोमनाथ जुवारकर हे ताळगावचे ...\tRead More »\nकेंद्रीय अर्थसंकल्पात दडलेय काय\n– शशांक मो. गुळगुळे त्या शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. यंदाचा अर्थसंकल्प हा अर्थमंत्रालयाने तयार केलेला नसून पंतप्रधान कार्यालयाने तयार केला आहे, अशी जोरदार चर्चा दिल्ली व मुंबईतील आर्थिक व औद्योगिक वर्तुळात आहे. अर्थसंकल्पाचे जेव्हा महत्त्वाचे काम चालू होते, त्या कालावधीत अर्थमंत्र्यांकडे दिल्लीच्या निवडणूक प्रचाराची सूत्रे देऊन, त्यांना दिल्लीत फिरायला लावण्यात आले ...\tRead More »\n– डॉ. वासुदेव सावंत सुवर्णमहोत्सवी ज्ञानपीठ पुरस्कार मराठी साहित्याला रा. रा. भालचंद्र नेमाडे यांच्या नावाने मिळाल्याची बातमी ऐकताच मराठी साहित्याचा एक अभ्यासक आणि नेमाडे यांच्या साहित्याचा निस्सीम प्रेमी म्हणून व्यक्तिश: मला खूप आनंद झाला. माझ्यासारख्या अनेक नेमाडेप्रेमी मित्रांनी ङ्गोनवरून त्यांच्या आनंदात मलाही सहभागी करून घेतले. नेमाडेंना पुरस्कार मिळाल्याचे ऐकल्यावर ते गोव्यात असताना लाभलेला त्यांचा सहवास, त्यांच्याशी केलेल्या (केलेल्या म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून ...\tRead More »\nयह तेरा बयान गालिब…\n– मनोहर रणपिसे मिर्जा असदुल्लाखान गालिब हे नाव उर्दू शायरांच्या मांदियाळीत ध्रुवतार्‍याप्रमाणे अढळपदी विराजमान होऊन, गेल्या १५० वर्षांहून अधिक काळ आपल्या तेजाने तळपते आहे. है और भी दुनिया में सुखन्वर बहोत अच्छे कहते है की गालिब का है अंदाज-ए-बयॉं और| स्वतःच्या अलौकिक काव्यशैलीविषयी गालिबने स्वतःच्या शेरात सांगितलेलं सत्य हे काळाच्या निकषावर सिद्ध झालेलं आहे. गालिब यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ ...\tRead More »\nकूळ कायदा भाजपाच्या मुळावर\n– गुरुदास सावळ गोवा कूळ-मुंडकार संघर्ष समितीचे उमेदवार म्हणून हरमलचे सदानंद वायंगणकर पणजी पोटनिवडणुकीत उ��रले आहेत. पणजी ही पूर्वी गोव्याची राजधानी होती. त्यामुळे पणजीत कोणी कूळ किंवा मुंडकार उरला असे वाटत नाही. त्यामुळे कूळ-मुंडकार संघर्ष समितीने पणजीची निवडणूक लढविण्याचा निर्णय का घेतला हे कळत नाही. पणजीत कुळांचे कोणी हितचिंतक असलेच तर भाजपा-कॉंग्रेस युद्धात ते कुळांच्या प्रश्‍नाला दुय्यम स्थान देतील याबद्दल ...\tRead More »\nआव्हान; लोकशाहीला बलवान करण्याचे\n– विष्णू सुर्या वाघ (भाग-९) भारतातील एकूण निवडणूक पद्धती कशी आहे तिचा साद्यंत आढावा आपण घेतला. या व्यवस्थेत कोणते बदल सुचवले आहेत तेही पाहिले. हे बदल कार्यान्वित केले तर लोकशाहीला सुदृढ व बलवान बनविण्यासाठी ते उपयुक्त ठरतील यात शंकाच नाही. मात्र प्रचलित व्यवस्थेत बदल एकाएकी करून चालत नाही. ते हळूहळू रुजवावे लागतात. स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आजतागायत आपणाकडे ‘प्रथम पोचला तो ...\tRead More »\n– शशांक मो. गुळगुळे ऑगस्ट २०१४ पासून एकूण अकरा वेळा पेट्रोलच्या, तर ऑक्टोबर २०१४ पासून सात वेळा डिझेलच्या किमती कमी झाल्या. नोव्हेंबर २०१४ पासून या पदार्थांवरील एक्साईज ड्युटी एकूण चार वेळा वाढविण्यात आली. एक्साईज ड्युटीत चार वेळा वाढ झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी झालेला कच्च्या तेलाच्या दराचा पूर्ण फायदा भारतीयांना मिळू शकला नाही. जून २०१४ मध्ये कच्च्या तेलाच्या एका बॅरलचे मूल्य ...\tRead More »\n– जनार्दन वेर्लेकर संगीत नाटक हा मराठी रंगभूमीचा एक वेधक, लोभस, हवाहवासा वाटणारा आकृतीबंध. ‘वेध तुझा लागे सतत मनी’ या नाट्यपदाप्रमाणे नाट्यसंगीत आणि संगीत नाटक यांचा दुहेरी वेध न लागलेला मराठी नाट्यरसिक विरळा. गोमंतभूमीने तर नाट्यसंगीत आणि संगीत नाटक या परस्परपूरक आकृतीबंधांवर जिवापाड प्रेम केले आहे. एवढेच नव्हे तर नाट्यसंगीताचा बुलंद गोमंतस्वर जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे आजतागायत निनादत ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathivishwakosh.org/4936/", "date_download": "2020-02-23T05:28:38Z", "digest": "sha1:H6FNLEVUGYDATMUJGSZZLAU4HG5RNIIM", "length": 22601, "nlines": 202, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "राजहंस (Swan) – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nकुमार विश्वकोश / प्राणी\nॲनॅटिडी या पाणपक्ष्यांच्या कुलातील ॲन्सरिनी या उपकुलाच्या सिग्नस प्रजातीतील पक्ष्यांना राजहंस म्हणतात. जगभरात राजहंस पक्ष्याच्या ६–७ जाती आढळतात. प्रामुख्याने तो समशीतोष्ण प्रदेशात आढळतो. त्याच्या चार जाती उत्तर गोलार्धात, एक जाती ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे, तर एक जाती दक्षिण अमेरिकेत आढळते. मात्र आशिया, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका खंडाचा उत्तर भाग व आफ्रिका खंड यांसारख्या उष्ण प्रदेशांत तो निवासी नाही. ॲनॅटिडी कुलामध्ये व इतर सर्व पाणपक्ष्यांमध्ये राजहंस हा आकाराने सर्वांत मोठा व वजनाने जास्त असतो; इतर कोणताही पक्षी त्याच्याइतक्या वेगाने लांब अंतर पोहू किंवा उडू शकत नाही.\nराजहंसाची डौलदार लांब मान, निमुळते परंतु मजबूत शरीर व शरीराच्या मागील बाजूस असलेले मोठे पाय ही त्याची लक्षणे आहेत. इतर पाणपक्ष्यांप्रमाणे त्याच्या पायांच्या बोटांमध्ये पडदा असून त्याचा उपयोग पोहताना होतो. चोच मोठी व चपटी असून वेगवेगळ्या जातींमध्ये चोचीच्या रंगांमध्ये बदल दिसून येतात. या पक्ष्यांना दात नसतात; परंतु चोचीला करवतीसारख्या कडा असतात. काही राजहंसांच्या चोचीच्या बुडाशी मोठी मांसल गोळीसारखी वाढ असते. राजहंस संथ परंतु डौलदारपणे पोहतो. तो सावकाशपणे पंख वरखाली करत व आपल्या लांब मानेला पूर्ण ताण देत उडत राहतो. दीर्घ अंतर पार करत तो जास्त उंचीवर जातो व थव्याने इंग्रजी ‘V’ आकारात उड्डाण करत राहतो.\nराजहंस प्रामुख्याने शाकाहारी आहे. तो आपले अन्न पाण्यात व जमिनीवर मिळवितो. पाणवनस्पती हे त्याचे मुख्य अन्न असून तो पाण्यात बुडी न मारता आपले अन्न खेचून वर काढतो. त्याच्या अन्नात पाणवनस्पतीची मुळे, कंद, खोड व पाने इत्यादींचा समावेश असतो. पिल्ले लहान असताना प्रथिनांचा पुरवठा होण्यासाठी ती पाण्यातील कीटक खातात. ४–६ आठवड्यांनंतर त्यांचा आहार प्रौढ राजहंसाप्रमाणे पूर्णपणे शाकाहारी होतो. पाळलेले राजहंस तृणधान्ये व गवताचे बी देखील खातात.\nसामान्यत: राजहंसाचे मोठे थवे आढळतात. प्रजननकाळात मात्र नरमादीच्या जोड्���ा आढळतात. त्यांच्या जोड्या जन्मभर टिकतात. साधारणपणे एप्रिलच्या मध्यावर ते घरटे बांधायला सुरुवात करतात. पाणवनस्पती, गवत, पानांचा ढिगारा आदींचा वापर करून ते उंचवट्यावर घरटे बांधतात. घरट्याच्या सभोवताली २०–३० फूट लांबीचा मोठा पाण्याने भरलेला खळगा असेल, हे पाहिले जाते. ज्यामुळे शत्रूपासून संरक्षण मिळते. घरट्याच्या आतील बाजूस अतिशय मऊ पिसांचे आच्छादन असते. मादी एकावेळी ६–८ फिक्कट पिवळ्या रंगाची अंडी घालते. ती अंडी उबवत असताना नर तिचे व अंड्यांचे रक्षण करतो. कधीकधी नर देखील अंडी उबविण्यास मदत करतो. पिल्ले ३२–४५ दिवसांनी अंड्यांतून बाहेर येतात. त्यांचा रंग फिक्कट तपकिरी किंवा फिक्कट करडा असतो. त्यांची मान आखूड असून अंगावर मऊ व लवदार पिसे असतात. जन्मल्यानंतर काही तासांत पिल्ले पोहू व उडू शकतात. काही जातींमध्ये पिल्ले मोठी होईपर्यंत मादी पोहताना त्यांना आपल्या पाठीवर घेते. तिसऱ्या ते चौथ्या वर्षी राजहंस प्रौढ होतो. नैसर्गिक परिस्थितीत राजहंस २०–३० वर्षे, तर पाळल्यास सु. ५० वर्षांपर्यंत जगतो.\nमूक राजहंस (सि. ओलोर)\nभारतात सिग्नस ओलोर या जातीचा राजहंस बहुतकरून दिसून येतो. तो राजहंस स्थलांतरित असून इतर राजहंसांच्या तुलनेत कमी आवाज काढतो म्हणून त्याला मूक राजहंस म्हणतात. ही जाती यूरोप, दक्षिण रशिया, चीन व रशियाच्या सागरी भागांत आढळते. तिची लांबी १२५—१७० सेंमी. असून पंखांची व्याप्ती २००—२४० सेंमी. असते. नर आणि मादी दिसायला सारखेच असून मादी नरापेक्षा लहान असते. नराचे वजन ९–१४ किग्रॅ. तर मादीचे ७–१० किग्रॅ. असते. ही जाती पूर्णपणे पांढरी शुभ्र असते. तिच्या मानेला किंचित बाक असतो. चोच नारिंगी असून चोचीच्या टोकाचा काही भाग काळा असतो. चोचीच्या वरच्या बाजूस असलेल्या गाठीसारख्या भागामुळे तो पटकन ओळखता येतो. नरामध्ये ही गाठ मोठी असते. या जातीला मूक म्हणत असले तरी ती फिस्कारल्यासारखा, रेकल्यासारखा, कर्कश शीळ मारल्यासारखा आवाज काढू शकते.\nशीळ घालणारा राजहंस (सि. कोलंबियानस)\nराजहंस निरनिराळ्या प्रकारचे आवाज काढतात. त्या आवाजावरून त्यांना ट्रम्पेटर (तुतारी/बिगुल फुंकल्यासारखा आवाज असणारा), व्हूपर (खोकणारा) व व्हिसलिंग (शीळ घालणारा) अशी नावे पडली आहेत.\nट्रम्पेटर राजहंस : (सिग्नस बक्सिनेटर). ही जाती उत्तर अमेरिकेत आढळते. सर्व राजहंसांमध्य�� ती आकाराने व वजनाने मोठी असते. तिच्या शरीराचा रंग पांढरा शुभ्र असून चोच काळी असते. तिच्या पसरलेल्या पंखांचा विस्तार सु. ३ मी.पेक्षा जास्त असू शकतो. तिची मान बाकदार नसून सरळ असते.\nव्हूपर राजहंस (सि. सिग्नस)\nव्हूपर राजहंस : (सिग्नस सिग्नस). ही जाती सामान्यपणे यूरोपात आढळते व ती ट्रम्पेटर राजहंसाला जवळची मानली जाते. ती आकाराने व वजनाने ट्रम्पेटर राजहंसाच्या खालोखाल असते. तिच्या चोचीमध्ये पिवळा व काळा रंग असून पिवळा रंग अधिक भागात असतो.\nव्हिसलिंग राजहंस : (सिग्नस कोलंबियानस). ही जाती टुंड्रा प्रदेशात आढळते. ही जाती आकाराने लहान असून तिचा रंग पांढरा शुभ्र असतो. तिच्या चोचीचा रंग काळा असून चोचीचा काही भाग पिवळा असतो आणि चोचीचे भाग जुळतात तेथे गुलाबी रेषा तयार झालेली असते.\nकाळा राजहंस : (सिग्नस अट्रॅटस). ही जाती ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांत आढळते. या जातीचा रंग पूर्ण काळा असून मान सर्व राजहसांमध्ये लांब असते आणि इंग्रजी S या आकारात वळलेली असते.\nसिग्नस मेलॅंकोरिफस : ही जाती दक्षिण अमेरिकेत आढळते. तिचा रंग पांढरा शुभ्र असून मान व डोके यांचा भाग काळा असतो, तर चोच राखाडी रंगाची असते.\nमूक राजहंस आणि शीळ घालणारा राजहंस या दोन्ही जाती भारतात उन्हाळी पाहुणे म्हणून येतात. शीळ घालणारा राजहंस दिल्ली आणि कच्छ भागात तर मूक राजहंस सिंधू नदीच्या काठी पंजाबमध्ये आढळतो.\nराजहंस पक्षी अंशत: किंवा पूर्णपणे स्थलांतर करतात. पश्चिम यूरोपमधील मूक राजहंस अंशत: तर पूर्व यूरोप व आशियातील मूक राजहंस पूर्णपणे स्थलांतर करतात. व्हूपर राजहंस व व्हिसलिंग राजहंस देखील पूर्णपणे स्थलांतर करतात.\nव्हूपर राजहंस फिनलँड देशाचा, तर मूक राजहंस डेन्मार्क देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. राजहंस हा प्रेमाचा व विश्वासाचा प्रतीक मानला जातो. कारण नर व मादी जन्मभर सोबत राहतात. राजहंसाच्या सौंदर्यामुळे आणि डौलदारपणामुळे त्याला अनेक संस्कृतींमध्ये व विविध धर्मांमध्ये मानाचे स्थान मिळाले आहे.\nTags: जीवसृष्टी आणि पर्यावरण, जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग - ३\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nएम्‌. एस्‌सी., पीएच्‌. डी., सेवानिवृत्त वैज्ञानिक अधिकारी, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\nमराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.aarogya.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%98%E0%A4%B8%E0%A4%BE/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80.html?tmpl=component&print=1&layout=default&page=", "date_download": "2020-02-23T04:53:25Z", "digest": "sha1:IRHUXV6ZCQOZ5MSQ7VD62RDI2EFRMNEO", "length": 6323, "nlines": 86, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "श्रवणशक्तिची चाचणी - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\n५ मिनिटांची श्रवणशक्तिची चाचणी परीक्षा, मुख्यत्वेकरून प्रौढांसाठी\n१. मला दूरध्वनीचे संभाषण ऐकण्यास अडचण येते.\n२. दोन किंवा जास्त व्यक्ती जर एकाच वेळी बोलत असतील तर त्यांचे संभाषण समजण्यास मला अडचण येते.\n३ माझ्या अवतीभवतीच्या लोकांची तक्रार आहे की मी दूरदर्शनच्या आवाजाची पट्‌टी जास्त ठेवतो.\n४. मला संभाषण समजावून घेण्यास कष्ट पडतात.\n५. दरवाजाचील बेल, दूरध्वनीची बेल असे नेहमीचे आवाज मला कळतच नाही.\n६. एखाद्या समारंभाच्या सारख्या गजबजलेल्या ठिकाणी संभाषण ऐकण्यास मला अडचण येते.\n७. आवाज कोठून आला ह्याविषयी माझा गोंधळ उडतो.\n८. एखाद्या वाक्यातील काही शब्द मला कळत नाहीत आणि म्हणून ते वाक्य सांगणार्‍यांना मला परत विचारावे लागते.\n९. मुख्यत्वेकरून स्त्रिया आणि मुले यांचे बोलणे समजण्यास मला अडचण येते.\n१०. मी नेहमी गोंगाट असलेल्या वातावरणात काम करत आलो आहे. (जुळणीची जागा, हातोड्याने ठोकण्याची जागा, शक्तिशाली यंत्र वगैरे)\n११. मी बोलतो त्या अनेक व्यक्ती पुटपुटतात (किंवा स्पष्टोच्चार व्यवस्थित नसतात)\n१२. लोक माझ्याशी ज�� बोलतात ते व्यवस्थित न समजल्याने लोक माझ्यावर रागावतात.\n१३. इतर काय बोलतात ते मला व्यवस्थित समजत नाही आणि त्यामुळे मी त्यांना चुकीचा प्रतिसाद देतो.\n१४. मला व्यवस्थित ऐकू येत नसल्यामुळे मी सार्वजनिक कार्यक्रम टाळतो आणि मी व्यवस्थित उत्तरे देऊ शकणार नाही अशी मला भिती वाटते.\nखालील प्रमाणे आपले गुण मोजावे.\n‘बहुतेक नेहमी’ असे उत्तर असल्यास ३ गुण\n‘निम्म्या वेळा’ असे उत्तर असल्यास २ गुण\n‘अधुनमधून’असे उत्तर असल्यास १ गुण\n‘कधीच नाही’ असे उत्तर असल्यास ० गुण\nआपणास ऐकू येत नाही असा रक्ताचे नाते असलेला नातेवाईक असल्यास ३ गुण वाढवावेत.\nआपल्या गुणांची बेरीज करा.\n० ते ५ - आपण व्यवस्थित ऐकू शकता. काही विशेष करण्याची गरज नाही.\n६ ते ९ - कान, नाक, घसा, तंज्ञाला दाखविण्याची शिफारस करण्यात येत आहे.\n१० पेक्षा जास्त - कानाच्या दाखविण्याची अतिशय गरज आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=14987", "date_download": "2020-02-23T04:18:17Z", "digest": "sha1:S2GZYXGQKMDSA7IA4HA2TBYGZRTYPZYT", "length": 10212, "nlines": 127, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "सावर्डे तर्फ असंडोली येथील अभियंता अतिश गिरीबुवाच्या मृत्यूस जबाबदारांवर कारवाईचे निवेदन | News Marathi 24", "raw_content": "\nHome सामाजिक सावर्डे तर्फ असंडोली येथील अभियंता अतिश गिरीबुवाच्या मृत्यूस जबाबदारांवर कारवाईचे निवेदन\nसावर्डे तर्फ असंडोली येथील अभियंता अतिश गिरीबुवाच्या मृत्यूस जबाबदारांवर कारवाईचे निवेदन\nकळे : सावर्डे तर्फ असंडोली (ता.पन्हाळा) येथील अतिश रवींद्र गिरीबुवा या अभियंत्याच्या आत्महत्येस जबाबदार कोल्हापूर येथील बांधकाम व्यावसायिक गिरीश शहा व त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक न केल्यास आत्मदहनाचा इशारा अतिशच्या नातेवाईकांनी दिला आहे.याबाबतचे निवेदन कळे पोलीस ठाण्यात देण्यात आले.\nअतिश गिरीबुवा हा अभियंता गेली तीन महिन्यांपासून कोल्हापूर येथील बांधकाम व्यवसायिक गिरीश शहा यांच्याकडे कामाला होता. त्यांच्या सांगली येथील बांधकामावर तो सुपरवायझर होता.दरम्यान,गिरीश शहा याने त्याच्याकडे कामासाठी काही रक्कम दिली होती.या हिशेबावरून गुरुवारी(ता.६) शहा याने अतिशला हॉकी स्टीकने मारहाण केली होती. यावरून अतिशने कीटकनाशक प्राशन केले होते. याबाबत मारहाणीचा गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. उपचारादरम्यान शनिवारी(��ा.८) अतिषचा मृत्यू झाला. गिरीश शहाला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. जुना राजवाडा पोलिसांनी त्यांची समजूत काढून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा शहावर दाखल करण्यात आला. दरम्यान,गिरीश शहा व त्याच्या साथीदारांनी अतिषचा खून केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.यावेळी मल्हारपेठ ,सावर्डे ,मोरेवाडीचे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.\nPrevious articleझारखंड मध्ये बसचा अपघात ;११ जण ठार\nNext articleबँकेतून एका वर्षात १० लाख रुपये काढल्यास कर लागणार\nकृती फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांचा ‘आदर्श मूकनायक’ पुरस्काराने सन्मान \nमोहन सातपुते यांना १७ वर्ष केलेल्या एचआयव्ही/एड्स जनजागृतीच्या प्रबोधनासाठी प्रेरणा पुरस्कार प्रदान.\nप्रगतीची कास धरणार्‍या ब्राह्मण समाजासाठी सहकार्य करु : जयंत पाटील सर्व शाखा ब्राह्मण अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न\nकांद्याने ग्राहकांच्या डोळ्यात आणले पाणी…\nपाकिस्तान ची आर्थिक स्थिती नाजूक ; महागाई ने गाठला कळस\nमाझ्या विचारांकडे अशाप्रकारे दुर्लक्ष केल्यास मी चीनला जाऊ शकतो :सुब्रमण्यम स्वामी\n12 सप्टेंबरपासून विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होणार : सुधीर मुनगंटीवार\nभालचंद्र चिकोडे ग्रंथालयात गुरूपोर्णिमा उत्साहात, महिलांचे पोथीवाचन\nही सेलिब्रिटी करणार घटस्फोटानंतर लग्न\nगडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश...\nविचारवंतांच्या खुन्याना तातडीने अटक करा… बिंदू चौकातून मॉर्निक वॉकला प्रारंभ\nनाशिक महापालिकेची भाजपची सत्ता धोक्यात\nनाशिक महापालिकेची भाजपची सत्ता धोक्यात\nआज कोकणासह मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा, मुंबईत ढगाळ वातावरण\nमुख्यमंत्री शिवसेनेचाच; बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण होणार : आ.हसन मुश्रीफ\nभाजपा अध्यक्ष अमित शहा २५ हजार मतांनी आघाडीवर\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/society/5-time-mumbaikars-decided-to-come-up-on-street-and-protest-caa-aarey-animal-rights-pmc-best-workers-43418", "date_download": "2020-02-23T05:05:48Z", "digest": "sha1:XS7BETY6TDCSTT5BJEDK7W6TE7S3XC7G", "length": 12527, "nlines": 109, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "२०१९ मध्ये या '५' मुद्द्यांवरून मुंबईकर उतरले रस्त्यावर | Mumbai", "raw_content": "\n२०१९ मध्ये या '५' मुद्द्यांवरून मुंबईकर उतरले रस्त्यावर\n२०१९ मध्ये या '५' मुद्द्यांवरून मुंबईकर उतरले रस्त्यावर\n२०१९ साली देखील असी अनेक आंदोलनं झाली. मुंबईकरांनी देखील या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. २०१९ सालातील अशाच काही आंदोलनांवर टाकूयात एक नजर\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई मेट्रो - 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतली झाडं तोडण्याच्या विरोधात पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. एखाद्या मुद्द्याला घेऊन आंदोलनं करणं हे काही नवीन नाही. यापूर्वी देखील काही विषयांवरून मुंबईत आंदोलन छेडली गेली. २०१९ साली देखील असी अनेक आंदोलनं झाली. मुंबईकरांनी देखील या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. २०१९ सालातील अशाच काही आंदोलनांवर टाकूयात एक नजर...\n१) नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात (CAA)\nदेशात सध्या दोन गोष्टींची सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट अ‍ॅक्ट म्हणजेच सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन म्हणजे एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणी. या दोन्हींवरून देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. दिल्ली, आसाम, पश्चिम बंगाल, युपी, गुजरात, बंगळुरू या राज्यांमध्ये हिंसाचारही उफाळला.\nसीएए म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा नुकताच संसदेत बहुमतानं संमत होऊन राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर देशभरात लागू झाला. तर ‘एनआरसी’ म्हणजेच राष्ट्रीय नागरिक नोंदणी ही स्वतंत्र प्रक्रिया आहे, शिवाय ती देशभरात लागू करण्याच्या प्रक्रियेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मुंबईत देखील सीएएला घेऊन प्रदर्शन करण्यात आलं. मुंबईकरांसोबतच या प्रदर्शनात अनेक सेलिब्रिटिंनी देखील हजेरी लावली होती.\n२) नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ\nसिटिझनशिप अमेंडमेंट अ‍ॅक्ट म्हणजेच सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन म्हणजे एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणी यावरून देशभरात ऐंदोलनं झाली. एक वर्ग होता जो या कायद्याच्या विरोधात होता.\nतर दुसरा असाही वर्ग होता ज्यांना हा योग्य वाटत होता. जे आपल्या देशात अनधिकृत राहत आहेत त्यांना त्यांच्या देशात गेलंच पाहिजे, असा काहिंचा समज आहे. त्यामुळे या कायद्याचं समर्थन करणारं देखील एक वर्ग आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ देखील अनेक आंदोलनं झाली.\nमुंबईतील २०१९ मधील सर्वात मोठं आंदोलन म्हणजे आरेतल्या वृक्षतोडीसाठी झालेलं. मेट्रो कारशेड ३ साठी आरेतल्या २ हजाराहून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली. याचा अनेक पर्यावरणप्रेमींनी विरोध केला, आंदोलनं केली. पण तरीही याचा काही फायदा झाला नाही.\nगोरेगाव इथल्या आरे कारशेडच्या ठिकाणी तसंच गोरेगाव चेकनाका इतं आंदोलनं करण्यात आली. पण पोलिसांनी आंदोलकांना तुरुंगात डांबलं. अखेर शिवेसना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर २९ आंदोलनकर्त्यांन वरील सर्व गुन्हे मागे घेतले. शिवाय आरेतल्या कारशेडच्या कामाला देखील स्थगिती दिली.\nपीएमसी म्हणजे पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे सर्व व्यवहार २४ सप्टेंबर २०१९ पासून बंद करण्यात आले. रिझर्व्ह बँकेनं ३५A अंतर्गत पीएमसी बँकेचे सर्व व्यवहार पुढाल सहा महिन्यांसाठी बंद केले आहेत. बँक डबघाईला आल्यामुळे पीएमसी बँकेचे पुढील व्यवहार सुरू ठेवण्यास आरबीआयनं परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राज्यभरातील पीएमसीचे ग्राहक चिंताग्रस्त आहेत.\nअनेक ग्राहकांचे मेहनतीचे पैसे बँकेत अडकले आहेत. मुंबईसह देशभरात यासाठी आंदोलनं करण्यात आली. यामुळे अनेकांनी आपला जीव देखील गमावला. अनेक ग्राहक बँके बाहेरच ठांड मांडून बसले होते. पण पीएमसी बँक ग्राहकांना कुठलाच दिलासा मिळाला नाही.\nमुंबईतल्या वरळी भागातील कुत्र्याला एका सुरक्षारक्षकानं मारहाण केली. लकी असं या कुत्र्याचं नाव होतं. यात त्या कुत्र्याला गंभीर जखमा झाल्या. काही दिवस उपचार घेतल्यानंतर लकीचा मृत्यू झाला. यासाठी देखील प्राणीमित्र एकवटले.\nवांद्रे इथल्या कार्टर रोड परिसरात प्राण्यांच्या हक्कासाठी आंदोलन उभारण्यात आले. फक्त लकीच नाही तर असा प्रकारे अनेक प्राण्यांवर अत्याचार केला जातो. याचाच विरोध प्राणीमित्रांकडून केला गेला.\nआजी-आजोबांना नातवंडांना भेटण्यापासून रोखता येणार नाही - उच्च न्यायालय\nहाजी अली दर्गाला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये स्थान\nकोरोन�� व्हायरसची चिनी वस्तूंनाही 'लागण'\nजनगणना २०२१ : द्यावी लागेल शौचालय, टीव्ही वाहन आणि मोबाइलसह ३१ बाबींची माहिती\nगड आला पण सिंह गेला\nनागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या समर्थनार्थ संविधान सन्मान मार्च\nअशी आहे मुंबईतील ऑक्सीजन देणारी रिक्षा\nआरेतील मूलभूत सुविधांसाठी उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.punekarnews.in/a-unity-tour-was-held-in-the-presence-of-mahaiskar-and-collector-ram/", "date_download": "2020-02-23T04:31:15Z", "digest": "sha1:ZQHLN5TS7IA3OOKL7PGM6TH4A6MPMWAO", "length": 5929, "nlines": 79, "source_domain": "www.punekarnews.in", "title": "विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीत एकता दौड संपन्न - Punekar News", "raw_content": "\nविभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीत एकता दौड संपन्न\nविभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीत एकता दौड संपन्न\nपुणे दि.३१: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड मध्ये विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम सहभागी झाले.\nकार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त उपस्थितांना ‘राष्ट्रीय एकता दिवस शपथ’ दिली. त्यानंतर कौन्सिल हॉल ते साधू वासवानी चौक- अलंकार चौक- जनरल वैद्य मार्गे पुन्हा कौन्सिल हॉल परिसर या मार्गाने एकता दौड संपन्न झाली.\nया एकता दौड मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त चंद्रकांत गुडेवार, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, उपवनसंरक्षक श्री नाईकडे, उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक यशवंत मानखेडकर, तहसीलदार अर्चना निकम यांच्यासह जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडाप्रेमी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी तसेच शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.\nPrevious पुणे – लोणावळा रेल्वेमार्गाच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामामुळे दोन लोकल प्रभावित\nNext जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले नुकसानीचे पंचनामे तात्‍काळ करण्‍याचे आदेश\nआझम कॅम्पसच्या शिवजयंती अभिवादन मिरवणूकित १० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा ‘पुढे नेण्यासाठी कटिबध्द’-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पुण्यात स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/maruti-suzuki-india-has-issued-a-recall-for-certain-petrol-smart-hybrid-variants-of-ciaz-ertiga-and-xl6-vehicles/articleshow/72406945.cms", "date_download": "2020-02-23T05:41:46Z", "digest": "sha1:EWYRWGBQ5HNZZIOHZNOD4B5PMHK5WOYG", "length": 10207, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: मारुती सुझुकीच्या 'या' सदोष कार माघारी - maruti suzuki india has issued a recall for certain petrol smart hybrid variants of ciaz ertiga and xl6 vehicles | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nमारुती सुझुकीच्या 'या' सदोष कार माघारी\nदेशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी असणाऱ्या मारुती सुझुकीने आपल्या ६३,४९३ कार माघारी बोलावल्या आहेत. या कारमध्ये तांत्रिक दोष असण्याची शक्यता वाटल्याने कंपनीने हा निर्णय घेतला.\nमारुती सुझुकीच्या 'या' सदोष कार माघारी\nनवी दिल्ली : देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी असणाऱ्या मारुती सुझुकीने आपल्या ६३,४९३ कार माघारी बोलावल्या आहेत. या कारमध्ये तांत्रिक दोष असण्याची शक्यता वाटल्याने कंपनीने हा निर्णय घेतला.\nयामध्ये सियाझ, एर्टिगा आणि एक्सएल ६ या मॉडेलचा समावेश आहे. 'मोटर जनरेटर युनिटचा पुरवठा करणाऱ्या विदेशी कंपनीकडून उत्पादनादरम्यानच ही तांत्रिक त्रुटी राहिली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व कारची तपासणी केली जाईल व ज्या कारमध्ये दोष नसेल त्या परत केल्या जातील. ग्राहकांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे,' असे कंपनीने म्हटले आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकोण होतास तू काय झालास तू...; यशोशिखरावरुन दिवाळखोरीकडे\nमेडि'क्लेम' झटपट मिळणार... IRDA नं आजारांची व्याख्याच बदलली\nमहागडा तरीही या शेअरचा घसघशीत परतावा\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nसोने महागले ;'हा'आहे आजचा दर\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\nकिसान विकास पत्र ; सुरक्षित गुंतवणूक पर्याय\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोहीम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमारुती सुझुकीच्या 'या' सदोष कार माघारी...\nवाहनमंदीमुळे लाखभर कामगार बेरोजगार...\nसेवाक्षेत्रात अखेर आश्वासक उलाढाल...\nलाखभर कंत्राटी कामगार वाहनमंदीमुळे बेरोजगार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/postal-voting-by-over-three-thousand-employees/articleshow/71639200.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-02-23T05:35:44Z", "digest": "sha1:RBSFJLI5G2EQZDM4SSE3KWADP3N4X4YZ", "length": 10066, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kolhapur News: तीन हजारांवर कर्मचाऱ्यांनीकेले पोस्टल मतदान - postal voting by over three thousand employees | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nतीन हजारांवर कर्मचाऱ्यांनीकेले पोस्टल मतदान\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर 'जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या तीन हजार ४१ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बुधवारअखेर पोस्टल मतदान केले. त्यामध्ये ५९५ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे', अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पोस्टल मतदानाद्वारे मतदान करण्याची संधी निवडणूक प्रशासनाने उपलब्ध करुन दिली आहे. पोस्टल मतदान २० ऑक्टोबरअखेर स्वीकारण्यात येणार आहे. बुधवारअखेर झालेले मतदान (विधानसभा मतदारसंघनिहाय) असे : चंदगड : २३८, राधानगरी : ५१९, कागल : ५३२, कोल्हापूर दक्षिण : २२१, करवीर : ४०७, कोल्हापूर उत्तर : १२४, शाहूवाडी : १४३, हातकणंगले : २८१, इचलकरंजी : १३१, शिरोळ : ३४५.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nश्वासासाठी लढतेय चार महिन्यांची तान्हुली\nदिल्लीतील कामासाठी फडणवीसांना शुभेच्छा: पाटील\nदहा टक्के विद्यार्थ्यांत ‘लर्निंग डिसॅब्लिटी’\nशेतीत करून दाखवले स्टार्टअप\nइंदुरीकर महाराजांच्या पाठिशी आता संभाजी भिडे\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nतीन हजारांवर कर्मचाऱ्यांनीकेले पोस्टल मतदान...\n५६ इंच छातीने अर्थव्यवस्था सुधारत नाही...\nरविकांत तुपकर यांची घरवापसी...\nतीन हजारांवर कर्मचाऱ्यांनीकेले पोस्टल मतदान...\nकोल्हापूर टिकविण्यासाठी 'फ्रायडे फॉर फ्यूचर'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/bus/4", "date_download": "2020-02-23T05:51:46Z", "digest": "sha1:QS47Y6UQTI6VKOC5UVGNQPX5BQ6KW5BY", "length": 28911, "nlines": 314, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "bus: Latest bus News & Updates,bus Photos & Images, bus Videos | Maharashtra Times - Page 4", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nट्रम्प-इवांकाच्या निमित्तानं क्लिंटन-चेल्सियाची आठ...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nमुंबई-ठाणे-पुणे मार्गावर एसटीच्या ७० जादा बसेस\nमुंबई-पुणे रेल्वे मार्गावर कर्जत दरम्यान तांत्रिक काम करण्यात येणार असल्याने रेल्वे प्रशासनाने ३० नोव्हेंबरपर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळामार्फत नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त मुंबई -पुणे, ठाणे-पुणे मार्गावर ७० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.\nआंबेनळी घाटातील दरीत एसटी बस कोसळून २७ प्रवासी जखमी\nपोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात एसटी बस एका दरीत कोसळून झालेल्या अपघातात २७ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, सात जखमींना महाड येथे हलवण्यात आलं आहे.\nमुंबईकरांना दिलासा; बेस्टचे भाडे वाढणार नाही\nबेस्ट उपक्रमात बोनस केंद्रस्थानी आला असतानाच, सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात सुमारे दोन हजार २४९ कोटींहून जास्त अंदाजित तूट दाखविण्यात आली आहे. मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत बोनस जाहीर करतानाच अर्थसंकल्प मांडण्यात आला. मात्र या अर्थसंकल्पात नवीन कोणतीही भाडेवाढ सुचविली नसल्याने मुंबईकरांना किमान पाच रुपयांतील प्रवास सुलभपणे सुरू राहणार आहे.\nबेस्ट कामगारांना बोनस... दिवाळीनंतर\nगेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेला बेस्ट कामगारांच्या बोनसचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे, मात्र तो दिवाळीनंतरच. बेस्टच्या सर्वच कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय बेस्ट समितीने मंगळवारी जाहीर केला असून, उपक्रमातील सुमारे ३२ हजार कामगारांच्या खात्यात प्रत्येकी ९,१०० रुपयांची रक्कम दोन दिवसांत जमा होईल, असे असे आश्वासन देण्यात आले आहे.\nदिवाळीत 'बजेट' ठरवून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक नियोजन थोडे कोलमडणार आहे. साधी बस ते शिवशाही अशा सर्व प्रकारच्या बसगाड्यांच्या तिकीटदरांमध्ये सरसकट १० टक्के वाढ करण्याची घोषणा एसटी महामंडळाने केली असून, दिवाळीतील गर्दीच्या नियोजनासाठी यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ५८२० फेऱ्या कमी चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे आधीच भाडेवाढ आणि त्यात एसटीच्या कमी जादा गाड्या यांमुळे दिवाळीतील एसटी प्रवास त्रासदायकच ठरेल, असे दिसते.\nनिवडणूक जाहिराती बेस्टला पावल्या\nविधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात असतानाच त्यात बेस्टचाही वापरही सुरू झाला आहे. मुंबईतील विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने १०० आणि काँग्रेसने २० बसवर जाहिरात लावल्या आहेत.\nसौदी अरेबिया: अपघातात ३५ परदेशी नागरिकांचा मृत्यू\nसौदी अरेबियात बस अपघातात ३५ परदेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खोदकाम करणाऱ्या मोठ्या यंत्राला बसची टक्कल झाल्यानं ही दुर्घटना घडली आहे.\nरस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी यां��ुळे त्रस्त मुंबईकरांच्या चिंतेत आता आणखी भर पडणार आहे. अवघ्या १० दिवसांवर आलेल्या दिवाळीतील गर्दीसाठी एसटी महामंडळाने जादा फेऱ्यांबाबत कोणतेही नियोजन केले नसल्याचे वास्तव समोर आले आहे.\nटायर बदलत असताना एसटीच्या वाहक-चालकाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू\nएसटी बसचा टायर पंक्चर झाल्याने टायर बदलण्यासाठी उतरलेल्या वाहक-चालकाचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबई- बेंगळूरु महामार्गावर बावधन ( चांदणी चौक )जवळ हा दुर्देवी अपघात झाला.\nबेस्टचे चाक तोट्यातच रुतलेले\nबेस्टचे कमी झालेले तिकीट, बस देखभाल, दुरुस्ती आणि वाढत्या प्रशासकीय खर्चाची तोंडमिळवणी करताना उपक्रमाच्या परिवहन विभागाला यंदाच्या जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत ८२९.०२ कोटी रुपयांची तूट आली. मात्र वीज विभागाचा १२५.०६ कोटींचा नफा त्यामधून वजा केल्याने ही तूट ७०३.९६ कोटी रुपयांवर आली आहे. तर मुंबई महापालिकेने बेस्टला ६०० कोटींचे आर्थिक अनुदान दिल्याने ही तूट १०३.९६ कोटींवर येऊन स्थिरावली आहे.\nइलेक्ट्रिक बसच्या टायरमधून धूर\nबेस्ट उपक्रमात काही दिवसांपूर्वीच दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसच्या मागच्या टायरमधून सोमवारी मुलुंड येथे अचानक धूर आल्याने एकच गोंधळ उडाला. सकाळी सातच्या सुमारास उद्भवलेल्या या प्रसंगात कोणतीही हानी झालेली नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.\nगुजरात: देवदर्शनाहून परतणाऱ्या बसला अपघात; २१ ठार, ५० जखमी\nनवरात्रीनिमित्त प्रसिद्ध अंबाजी मंदिरातील देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची लग्झरी बस घाटात कोसळून सोमवारी गुजरातच्या बनासकांठा येथे २१ जणांचा मृत्यू ओढवला. अपघातप्रसंगी बसमध्ये ७० भाविक होते. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस दरीत कोसळली.\nगुजरातः भाविकांची बस उलटली; २० ठार, ३० जखमी\nगुजरातमध्ये भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. बनासकांठामधील त्रिशुलिया घाट, अंबाजी जवळ भाविकांची बस उलटल्याने हा अपघात झाला असून या बसमधील २० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३० जण जखमी झाल्याची माहिती आहे. बसमधील सर्व प्रवाशी हे आणंदचे रहिवाशी आहेत.\nया... चिल्लर घेऊन जा\nबेस्ट उपक्रमात सुट्ट्या नाण्यांचा दुष्काळ ते सुकाळ असा उलटाच प्रवास सध्यातरी घडू लागला आहे. बेस्टने किमान तिकीट ५ रु. करण्याचा घेतलेला निर्णय प���रवासीसंख्येत वाढीस पूरक ठरला आहे. त्याजोडीलाच बेस्टकडे सुट्ट्या नाण्यांचा खच पडू लागला आहे.\nएक हजार...दोन हजार...बेस्टकडून पाहिजे तेवढे सुट्टे घ्या\nतिकीट दर कमी केल्यानंतर बेस्टकडे मोठ्या प्रमाणावर सुट्टे पैसे आणि नाणी जमा झाली आहेत. मोठ्या प्रमाणावर जमा झालेले सुट्टे पैसे व्यापारी, नागरिक, दुकानदारांना देण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. बेस्टच्या सर्व आगारामध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे.\nपुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या वातानुकूलित ई-बसला 'ओव्हरलोडिंग'मुळे समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात येऊ घातलेल्या सव्वाचारशे ई-बसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nपालघरमध्ये लक्झरी बस उलटली, महिला ठार\nडहाणू तालुक्यात कासा-वरोती गावाजवळ आज सायंकाळी लक्झरी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली आहे. या अपघातात सहाजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nबेस्ट कर्मचारी ९ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर\nबेस्ट उपक्रमात कर्मचाऱ्यांच्या वेतनकरारावरून सुरू झालेला संघर्ष अद्यापही संपुष्टात येण्याची शक्यता नाही. वेतन कराराबाबत बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट प्रशासनामध्ये सामंजस्य करार झाला असतानाच, बेस्ट वर्कर्स युनियनने वेतनावरून ९ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यासंदर्भात युनियनने प्रशासनास नोटीस पाठवून संप पुकारण्याचा इरादा पक्का असल्याचे स्पष्ट केले आहे.\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: अकोले बंद, शहरभर टाळ-मृदंगाचा गजर\nट्रम्प-इवांका : क्लिंटन-चेल्सियाची आठवण\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/committed-to-solving-the-citys-problems-with-the-industry/articleshow/69918171.cms", "date_download": "2020-02-23T05:15:30Z", "digest": "sha1:4CRDQQJITIJGEDAUIGXD2DLJ2E7PCIG3", "length": 15047, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad News: ���द्योगासह शहराचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध - committed to solving the city's problems with the industry | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nउद्योगासह शहराचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध\nम टा प्रतिनिधी, औरंगाबाद'शहरातील औद्योगिक, पायाभूत सुविधा, रोजगाराचे प्रश्न सोडविण्यास मी कटिबद्ध आहे तीन महिन्यांचा कालावधी माझ्यासाठी खूप आहे...\nराज्यमंत्री अतुल सावे यांचे शहरात स्वागत.(फोटो-चंद्रकांत थोटे.)\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\n'शहरातील औद्योगिक, पायाभूत सुविधा, रोजगाराचे प्रश्न सोडविण्यास मी कटिबद्ध आहे. तीन महिन्यांचा कालावधी माझ्यासाठी खूप आहे. उद्योजक असल्याने मला प्रश्नांची जाण आहे. शहरवासियांचे सर्व प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल,' अशी ग्वाही उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी रविवारी दिली.\nमासिआ, सीएमआयए, एव्हीजेएम, आयसा, सीआयआय, क्रेडाईसह विविध उद्योजक, व्यापारी संघटनांतर्फे मासिआ कार्यालयात मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल सावे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी राम भोगले, ज्ञानदेव राजळे, रवी वट्टमवार, जगन्नाथ काळे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, नगरसेवक राजू शिंदे, शिवाजी दांडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nउद्योग राज्यमंत्री सावे म्हणाले, की मंत्रिमंडळात समावेश होण्यापूर्वी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि उद्योजक असल्याचे सांगितले. त्यावरून कदाचित मला संधी दिली गेली. शहराची विमान, रेल्वे आणि रोड कनेक्टिव्हिटी वाढून 'डीएमआयसी'मध्ये अँकर प्रकल्प आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य राहील. शहर व उद्योगांना पाणीप्रश्न राहू नये, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत १५०० कोटींची स्वतंत्र जलवाहिनी योजना राबविण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेतला. हा प्रकल्प दोन महिन्यात निविदा प्रक्रियेपर्यंत जाईल. शहरातील रस्त्यांसाठी आणखी २५ कोटी मिळणार आहेत. चिकलठाणा एमआयडीसीतील रस्ते मजबुतीकरणासाठी दहा कोटींचा निधी लवकरच दिला जाणार आहे. ग्रामपंचायत कराबाबत एमआयडीसी आणि महापालिका मिळून निर्णय घेतील. एकूणच प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे राज्यमंत्री सावे म्हणाले.\nराजळे, भोगले आणि काळे यांनी प्रातिनिधिक स्वरुपात उद्योगांच्या अडचणी मांडल्या. अतुल सावे हे स्वत: उद्योजक असल्याने हे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितच प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. अभय हंचनाळ यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सर्व संघटनांचे उद्योजक उपस्थित होते. दरम्यान, राज्यमंत्री अतुल सावे यांचे रविवारी दुपारी नगर नाका येथे जोरदार स्वागत करण्यात आले.\n\\Bऔरंगाबादचा पालकमंत्री मराठवाड्याचाच हवा\\B\nऔरंगाबादचे पालकमंत्रीपद आपल्याकडे येणार काय, असे पत्रकारांनी विचारल्यानंतर सावे म्हणाले, औरंगाबादचा पालकमंत्री मराठवाड्यातील असावा, असे माझे मत आहे. जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यास त्याची मदत होईल. बाहेरच्या मंत्र्यांना विभागाची कामे सांभाळून राज्यातही लक्ष द्यावे लागते. त्यासाठी आपल्या विभागातील मंत्री असतील, तर अधिक सोयीचे जाईल. मला जर पालकमंत्री म्हणून संधी मिळाली, तर काम करण्यास निश्चितच आवडेल, असे ते म्हणाले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमाझ्या बापाने रक्त आटवून पक्ष उभा केलाय; सुळेंची राडेबाजांना दमबाजी\nएसटीचालकावर टोळक्याचा हल्ला; लाठ्याकाठ्यांनी बदडले\n जालन्यात गतीमंद तरुणीवर बलात्कार\nऔरंगाबादेत भाजपला धक्का; 'हा' नेता शिवसेनेत\nऔरंगाबाद: भाजप नेत्याच्या घरावर दगडफेक\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\n'ओला, सुका कचरा वेगळा करा'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nउद्योगासह शहराचे प्रश्न सो���विण्यास कटिबद्ध...\nबुलडाणाः बोलेरो-कंटेनरचा अपघातात ४ जण ठार...\nसध्या बँकेच्या कृपेवर महानिर्मितीचे पगार...\nहज हाउसचा पिलर कोसळला...\nइंडो जर्मन टूल रूम; आज प्रवेश पूर्व परीक्षा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/coastal-road-construction-work-is-going-on-even-after-stay-order/articleshow/71557691.cms", "date_download": "2020-02-23T05:43:20Z", "digest": "sha1:SCAV6OATSYGNJRPGJXQ2L5VSWYEOMWF6", "length": 15079, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "coastal road mumbai : कोस्टल रोडचे काम सुरूच - coastal road construction work is going on even after stay order | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nकोस्टल रोडचे काम सुरूच\nमुंबई महापालिकेचा 'ड्रीम प्रॉजेक्ट' असलेल्या कोस्टल रोडच्या कामावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती कायम ठेवल्यानंतरही छुप्या पद्धतीने हे काम पुढे रेटण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिका नेमके काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास हाजी अलीजवळ स्थानिक मच्छिमारांनी भरावाचे काम सुरू असल्याचे पाहिले; त्याचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा पुराव्यादाखल शूट केले आहेत\nकोस्टल रोडचे काम सुरूच\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nमुंबई महापालिकेचा 'ड्रीम प्रॉजेक्ट' असलेल्या कोस्टल रोडच्या कामावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती कायम ठेवल्यानंतरही छुप्या पद्धतीने हे काम पुढे रेटण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिका नेमके काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास हाजी अलीजवळ स्थानिक मच्छिमारांनी भरावाचे काम सुरू असल्याचे पाहिले; त्याचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा पुराव्यादाखल शूट केले आहेत. या कामाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.\nकोस्टल रोडच्या कामावर स्थगिती असून यामध्ये पुढे कोणतेही काम करण्यास परवानगी नाही. तरीही हाजी अलीजवळ खडीचा ढीग ओतण्यात आला होता आणि ही खडी भरावासाठी वापरण्यात येत होती, अशी माहिती स्थानिक मच्छिमारांनी दिली. तेथे डम्परही होता. शुक्रवारी सायं. ५.०७ वाजता पहिला फोटो काढण्यात आला. जेव्हा मच्छिमारांनी हे पुरावे गोळा करायला सुरुवात केली, तेव्हा तिथे मोठी क्रेन लावून हा प्रकार लोकांना दिसू नये, याची तजवीज करण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचे मच्छिमारांनी सांगितले. या कामाला हातही लावायचा नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना हे काम का रेटण्यात येत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हे काम अधून-मधून करण्यात येत असावे, अशीही शंका त्यांनी व्यक्त केली.\nवरळी डेअरी आणि प्रियदर्शिनी पार्क येथे स्थानिकांचा राबता असल्याने तिथे झालेले लहानसे कामही लगेच नजरेस पडते, त्यामुळे तिथे फारसे काम होत नाही. मात्र नवरात्रीच्या आधीही हाजी अली येथे काम सुरू होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली. कोस्टल रोडच्या कामाच्या जवळ लावण्यात आलेले बॅरिकेड असून हटवण्यात आलेले नाही. त्यामुळे बॅरिकेडिंगच्या आड नेमके काय चालते, याचा अंदाज बाहेरून नागरिकांना येत नाही. या बॅरिकेडच्या आड काम सुरूच असावे, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nजीपीएस पॉइंट मार्किंग हवे\nआतापर्यंत झालेल्या कामाचे जीपीएस पॉइंट मार्किंग झाले पाहिजे ही मच्छिमारांची मागणी आहे. जिथपर्यंत काम झाले आहे, ते नोंदले गेले तर यानंतर होणाऱ्या कामाचा अंदाज येईल. मत्स्यव्यवसाय विभागाच्या माध्यमातून काही काळापूर्वी ही नोंदणी झाली होती. मात्र त्यानंतरही काम झाल्याने आता ही नोंदणी नव्याने व्हायला हवी असे मच्छिमारांचे म्हणणे आहे. ही नोंदणी होताना स्थानिक मच्छिमारांना तिथे मोजणीच्या वेळी उपस्थित राहण्याची परवानगीही दिली जावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुंबईतील वाइन शॉपवाल्याची कमाल; १२१ खंडणीबहाद्दरांना खायला लावलीय जेलची हवा\nछत्रपती शिवाजी महाराज की जय...\nपठाणांच्या चिथावणीला मनसे, भाजपचे 'हे' प्रत्युत्तर\nसरपंच निवड: महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचा धक्का\nराज ठाकरेंची मोठी कारवाई; मनसेच्या 'या' जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांचे हजारो समर्थक भजन दिंडीत सहभागी\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nकोस्टल रोडचे काम सुरूच...\nगिरगाव चौपटीवर आज 'मतदान जागृती'...\nलोककलांचे चुकीचे चित्रण नको...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/administration-is-not-showing-evm-demonstration/articleshow/57115160.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-02-23T05:32:39Z", "digest": "sha1:VNJYAZJKBTMEAAIIQARANX4KF76JGOKZ", "length": 16389, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune poll 2017 : ‘ईव्हीएम’ प्रात्यक्षिकाला अद्याप मुहूर्त नाही - administration is not showing evm demonstration | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\n‘ईव्हीएम’ प्रात्यक्षिकाला अद्याप मुहूर्त नाही\nपालिका निवडणुकीला सामोरे जाताना मतदारांमध्ये अधिकाधिक जागृती करण्याची महापालिका प्रशासनाची घोषणा हवेतच विरली आहे. निवडणुकीला अवघे नऊ दिवस शिल्लक राहिलेले असताना मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीन’चे (ईव्हीएम) कोणतेही प्रात्यक्षिक नागरिकांना दाखवण्यास प्रशासनाने सुरुवात केलेली नाही. इतकेच नव्हे, तर मतदारांना नक्की किती मते देणे बंधनकारक आहे, याची कोणतीही माहिती प्रशासनाकडून दिली जात नसल्याने मतदानाच्या दिवशी नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होणार आहे.\nम. टा. प्रति‌निधी, पुणे\nपालिका निवडणुकीला सामोरे जाताना मतदारांमध्ये अधिकाधिक जागृती करण्याची महापालिका प्रशासनाची घोषणा हवेतच विरली आहे. निवडणुकीला अवघे नऊ दिवस शिल्लक राहिलेले असताना मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीन’चे (ईव्हीएम) कोणतेही प्रात्यक्षिक नागरिकांना दाखवण्यास प्रशासनाने सुरुवात केलेली नाही. इतकेच नव्हे, तर मतदारांना नक्की किती मते देणे बंधनकारक आहे, याची कोणतीही माहिती प्रशासनाकडून दिली जात नसल्याने मतदानाच्या दिवशी नागरिकांमध्ये मोठा संभ्रम न��र्माण होणार आहे.\nनिवडणुकीत अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला आहे. निवडणुकीचा कारभार पारदर्शक व्हावा, यासाठी नागरिकांमध्ये जाऊन मतदानाविषयीची माहिती देण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिले आहेत. गेल्या महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त कुमार यांनी निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनांची माहिती दिली होती. यंदाची निवडणूक चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने होणार असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये ‘ईव्हीएम’बद्दल माहिती देण्याबरोबरच मतदान कसे करावे, याची प्रात्यक्षिके महापालिकेच्या प्रशासनाकडून दाखवली जाणार असल्या‌चे आयुक्त कुमार यांनी जाहीर केले होते.\nमतदान केंद्रात मतदानासाठी गेलेल्या नागरिकांचा गोंधळ उडू नये, यासाठी पालिकेच्या वतीने योग्य ती खबरदारी, काळजी घेतली जाणार असून, यासाठी पथके तयार करून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. एका मशीनवर किती उमेदवारांची नावे असतील, प्रत्येक केंद्रात किती मशीन असतील, याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती पालिका प्रशासन वेळोवेळी देणार असल्याच्या घोषणा प्रशासनाकडून वारंवार करण्यात आल्या होत्या; मात्र निवडणुकीला अवघे नऊ दिवस उरलेले असतानाही प्रशासनाने ‘ईव्हीएम’चे कोणतेही प्रात्यक्षिक नागरिकांना दाखवले नसल्याचे समोर आले आहे.\nचार मते देणे बंधनकारक\nचार सदस्यांचा प्रभाग झाल्याने प्रत्येक नागरिकाला चार मते द्यावी लागणार आहेत. परिणामी मतदान केंद्रामध्ये नागरिकांना अधिक वेळ द्यावा लागणार आहे. चार सदस्यांच्या प्रभागामुळे मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्या तुलनेत मशीनची संख्या कमी असल्याने एका मशीनवर दोन गटांतील उमेदवारांची यादी टाकण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे; मात्र याची कोणतीही माहिती नागरिकांना अद्यापही दिली गेलेली नाही. तसेच प्रत्येक मतदाराने चार मते दिल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही, याचे साधे प्रात्यक्षिकदेखील प्रशासनाकडून मतदारांना दाखवण्यात आलेले नाही. पालिकेच्या या मनमानी कारभारामुळे मतदानाच्या दिवशी मोठा गोंधळ उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसंत तुकारामांच्या वंशजांकडून इंदुरीकरांच्या कीर्तनाचा समाचार\nपुणे: हिंजवडीत भीषण आग; चार तासांत संपूर्ण कंपनी खाक\nअजितदादा; इतकी वर्ष आपण उगाच दूर राहिलो: उद्धव ठाकरे\n...तर मुख्यमंत्र्यांना केबिनमध्येच कोंडून ठेवू; देसाईंचा इशारा\nशिवजयंतीसाठी हडसर किल्ल्यावर गेलेल्या ठाण्यातील तरुणीचा पडून मृत्यू\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n‘ईव्हीएम’ प्रात्यक्षिकाला अद्याप मुहूर्त नाही...\nकाँग्रेसचा २१ कलमी वचननामा...\n‘कोकणच्या राजा’आधी केरळी आंब्यांची सरशी...\nआरटीई प्रवेशाच्या प्रक्रियेत गोंधळ...\nनव्या स्टँडमध्ये स्थलांतरास अखेर रिक्षाचालक तयार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/quotes/", "date_download": "2020-02-23T04:18:25Z", "digest": "sha1:EEAU3277NCL7STFIG5GOIITV6F7W7RZP", "length": 6215, "nlines": 72, "source_domain": "nishabd.com", "title": "संक्षिप्त विचार | निःशब्द", "raw_content": "\nनातं जुळल्यावर सगळेच काळजी करतात; नातं नसताना काळजी करतात ती खरी प्रेमाची माणसं.\nआयुष्यात बऱ्याचदा काही व्यक्ती अश्या दुरावतात कि त्या पुन्हा भेटतात ते आपले श्वास संपल्यावरच. अश्या व्यक्तींची वाट पाहण्यापेक्षा आपले श्वास संपण्याची वाट पहावी कारण अश्या व्यक्ती कधी परततील हे ठामपणे सांगता येत नाही, मात्र आपले श्वास कधीतरी संपण��र याची पक्की खात्री असते.\nमाणसाच्या तोंडून सत्ता किंवा संपत्ती बोलू लागली कि तो माणूस राहत नाही; त्याचे रुपांतर उन्मत्त राक्षसात झालेले असते.\nजेव्हा एखादी मुलगी एकाच वेळी तुमची प्रेयसी, मैत्रीण, प्रेरणा आणि कल्पना बनु लागते तेव्हा समजुन जावे तिच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही मुलगी तुमची पत्नी बनण्यास जास्त योग्य असु शकत नाही.\nआजच्या तंत्राद्यानाच्या युगात सर्वांना शब्दांमध्ये दडलेल्या भावना ओळखता आल्या पाहिजे नाहीतर शब्दांमध्ये झालेले संवाद अर्थशुन्य अक्षरं बनून राहतील यात शंका नाही.\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nनीजली रात्र, नीजला चंद्र\nमाहीत नाही तुझ्या नि माझ्यात आहे काय नातं\nसुबह तु मेरी शाम भी तु\nन मिलना मुझसे कभी\nके नैना तरस गए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+7414+at.php", "date_download": "2020-02-23T05:14:10Z", "digest": "sha1:NGXNM3AXCYQHQDJK2ZUBRIFQZJBOWPOC", "length": 3651, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 7414 / +437414 / 00437414 / 011437414, ऑस्ट्रिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 7414 हा क्रमांक Weins-Isperdorf क्षेत्र कोड आहे व Weins-Isperdorf ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Weins-Isperdorfमधील एखाद���या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 (0043) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Weins-Isperdorfमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 7414 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनWeins-Isperdorfमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 7414 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 7414 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ganeshutsav-category/ganeshfestival2018/", "date_download": "2020-02-23T03:47:38Z", "digest": "sha1:NP3PMMXO6FUXRL3SQPR4PVUFUSAUYRI5", "length": 17303, "nlines": 253, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ganesh Chaturthi, Aarti, Ganapati Latest news, Photos and Videos 2018 | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nबहरिनमध्ये असे झाले गणेशोत्सव सेलिब्रेशन\nया गणपतीला मागील ४० वर्षांची परंपरा असून मराठी मंडळातर्फे मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. यंदा महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाने आपल्या गणपती बाप्पांसाठी शिर्डीमधील साईबाबा मंदिराची प्रतिकृती तयार केली\nगणेशोत्सवात ‘अनसूया कक्षा’चा महिलांना लाभ\nलक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे गोकुळ अष्टमीला शिशु स्तनपानासाठी अनसूया कक्ष सुरू करण्यात आला.\nGanesh utsav recipe : घरच्या घरी असे बनवा चॉकलेट मोदक\nबाप्पालाही दाखवा चॉकलेट मोदकांचा नैवेद्य\nफ्रान्समध्ये असा साजरा झाला गणेशोत्सव\nआपली संस्कृती परदेशातही जपता यावी यासाठी येथील मराठी बांधव एकत्र येत हे उत्सव साजरे करतात.\nगणेशोत्सवातून समाज प्रबोधनाचा वसा\nयंदा थर्माकोल तसेच प्लास्टिकबंदीमुळे सजावटीला काही अंशी र्निबध आल्याने बाप्पाप्रेमींचा हिरमोड झाला.\n‘गणपती बाप्पा’वर वेब सीरिज\nयुट्यूबवरील 'पुणे गणेश फेस्टिव्हल' या चॅनेवर ही वेब सीरिज पाहायला मिळेल.\nलाखोंची उलाढाल.. तरीही कारागिरांची चणचण\nढोलकी या वाद्याला गणेशोत्सवात सर्वात जास्त म्हणजे ८० टक्के मागणी असते. तर पखवाजाला ५० टक्के मागणी असते.\nगणेशोत्सवात वाहतूक नियमांचे प्रबोधन\nनियमांचे पालन वाहनचालकांसह सर्वानी करावे यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत.\nडीजेच्या बंदीमुळे बॅन्जोला मागणी\nन्यायालयाने डी.जे.च्या वापरावर सणासुदीत बंदी आणल्याने खेडय़ापाडय़ांतील बॅन्जो पार्टीना मागणी वाढली आहे.\nगणेशोत्सव आणि मोहरम एकाच मंडपात साजरा\nहिंदू मुस्लिम एकतेचे घडले 'दर्शन'\nBLOG: चहाच्या टपरीवर कटिंग पिण्यासाठी आलेला बाप्पा नास्तिकाला भेटतो तेव्हा…\nचहाचे पैसे तुलाच द्यावे लागतील माझ्याकडे आशीर्वाद सोडून काही नाहीय द्यायला. कारण...\n‘पर्यावरणरक्षक’ कुटुंबांसाठी गणेशोत्सव स्पर्धा\nपर्यावरणस्नेही गणेशमूर्ती आणि साहित्याचा वापर करून गणरायाची आरास करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.\nकोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात ‘श्री गणेशा’ला वंदन करून केली जाते. म्हणून एखादे चांगले कार्य करताना त्याचा ‘श्री गणेशा’ केला,\nघरगुती गणपतीच्या सजावटीत कलेचा अनोखा आविष्कार\nसार्वजनिक गणेशोत्सवात अनेक कलावंत आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवत कल्पक देखावे, चलचित्र साकारून सामाजिक संदेश देत असतात.\nमंडपातील जागरणासाठी तरुणांना ‘वायफाय’चा डोस\nएकीकडे इंटरनेटची सुविधा देत या तरुणांना वाचनाचीही गोडी लागावी यासाठी दहा दिवस मंडळाच्या आवारात मोफत पुस्तकांचे दालन उभे केले आहे.\nगणेशोत्सवातील देखाव्यांतून पर्यावरण संवर्धनाची हाक\nमुंबई, ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून दरवर्षी समाजप्रबोधन करणाऱ्या देखाव्यांची निर्मिती करण्यात येते.\n‘लालबागचा राजा’ परिसरात चार दिवसात १३५ मोबाइल लंपास\nसीसीटीव्ही कॅमेरांची नजर असूनही चोऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे\nखडू, पाटी, पुठ्ठय़ापासून गणेशमूर्ती\nवसई तालुक्यातील नायगाव पूर्वेतील जूचंद्र हे गाव कलावंतांचे गाव म्हणून ओळखले जाते.\nजाणू�� घ्या दगडूशेठ हलवाई गणपतीची गोष्ट\nएका हलवायाने शहराच्या मध्यवर्ती भागात स्थापन केलेल्या या गणेशाचे रुप कसे बदलत गेले आणि त्याला कसे महत्त्व प्राप्त होत गेले याविषयी...\nप्रश्न तुमचे उत्तर पंचांगकर्त्यांचे : गणेश आराधनेविषयीच्या शंका करा दूर\nत्सव साजरा करत असताना आपल्या मनात नकळत अनेक विचार येऊन जातात. आपण करत असलेल्या या विचारांमागे कितपत तथ्य असते. गणपतीची आराधना नेमकी कशी करावी अशा काही प्रश्नांची उत्तरे...\n…जाणून घ्या गौरी आवाहनाची वेळ आणि परंपरा\nमाहेरवाशीणीचे लाड करण्याची पद्धत राज्यभरात वेगवेगळ्या तेऱ्हेने साजरी होते\nपुण्यात पाणीपुरीच्या पुरीतून साकारला १० फूटी बाप्पा\nतब्बल १० हजार पुऱ्या, अमेरीकन शेवपुरी आणि १०० द्रोण वापरुन ही १० फूटी बाप्पाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.\nबाप्पावरचे अनोखे प्रेम; १५० गणपतींनी सजवले घर\nयातील खास मूर्ती म्हणजे ९ प्रकारच्या डाळींपासून तयार करण्यात आलेली मूर्ती. तसेच १ इंचाची सर्वात लहान मूर्ती हे विशेष आकर्षण आहे.\nथोडे हटके आणि हेल्दी मोदक तुम्हीही नक्की ट्राय करुन बघा\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%82-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE.html?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2020-02-23T05:16:09Z", "digest": "sha1:EL3WOI6MBC6ATVPLI3TLGKD5YTMXBVAW", "length": 4102, "nlines": 11, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "एचआयव्ही बाधितांसाठी वधू-वर परिचय मेळावा - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "एचआयव्ही बाधितांसाठी वधू-वर परिचय मेळावा\nएचआयव्ही बाधितांना भेदभावाचा सामना करून सन्मानाने जगता यावे, या उद्देशाने ’वेक अप पुणे’ च्या वतीने पुण्यात ’एचआयव्ही पॉसिटिव्ह’ व्यक्तींसाठी वधू-वर परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.\n’वेक अप पुणे’ सह दिपगृह सोसायटी, आरोग्य डॉट कॉम, पुणे जिल्हा आगरवाल युवा संमेलन, पॉसिटीव्ह साथी आणि सेंटर फॉर अ‍ॅडव्होकसी अ‍ॅंड रिसर्च यांच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती या संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. येत्या एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळात रविवार पेठेतील अग्रसेन भवनामध्ये हा मेळावा आयोजिण्यात आला आहे. ’या मेळाव्यामुळे आपल्यासारख्याच व्यक्तींना भेटून परस्परांच्या सोबतीने देखभाल आणि आधर देणारे एक कायमस्वरूपी नाते जोडण्याची संधी मिळेल,’ असे दिशा केंद्राचे अविनाश चक्रनारायण म्हणाले.\n’एचायव्हीबाधित व्यक्ती योग्य औषधोपचारांच्या मदतीने काही दशके जगू शकते. एचायव्ही म्हणजे शेवट नव्हे; त्यामुळे त्यानंतरचे आयुष्य जगणे याद्वारे शक्य होईल,’ असे रायन यांनी नमूद केले. या वेळी द्विजेन स्मार्त, संयोगिता ढमढेरे आदी उपस्थित होते. या मेळाव्यासाठी शंभर जणांनी नोंदणी केली असून, ’आरोग्य डॉट कॉम’ या वेबसाईटवर नोंदणी करता येईल, एचआयव्ही पॉसिटिव्ह असलेले आणि यापूर्वीच्या मेळाव्यात भेट होऊन विवाहबध्द झालेले सुनील आणि निलम गायकवाड यांनीही एकमेकांच्या साथीने सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगत असल्याचे सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Afarm%2520pond&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aganga&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%2520%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87&search_api_views_fulltext=farm%20pond", "date_download": "2020-02-23T04:32:24Z", "digest": "sha1:2RR2KZXS7LRKKQEMBS3OP7QV25MPUJYI", "length": 4448, "nlines": 119, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove राजकुमार%20बडोले filter राजकुमार%20बडोले\nगोंदिया (1) Apply गोंदिया filter\nगोरेगाव (1) Apply गोरेगाव filter\nजिल्हा%20परिषद (1) Apply जिल्हा%20परिषद filter\nदेवेंद्र%20फडणवीस (1) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nनितीन%20गडकरी (1) Apply नितीन%20गडकरी filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nविजय%20देशमुख (1) Apply विजय%20देशमुख filter\nशेततळे (1) Apply शेततळे filter\nयेत्या मार्चपर्यंत गंगेचे पाणी पूर्णतः स्वच्छ -गडकरी\nतिरोडा (जि. गोंदिया) - येत्या मार्चपर्यंत गंगेचे पाणी पूर्णतः स्वच्छ होईल. २६ हजार कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहेत. रस्ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/chinchwad-take-the-initiative-in-secular-socialist-work-deepak-shah-113656/", "date_download": "2020-02-23T05:47:43Z", "digest": "sha1:JZ6P3ELZ324DRBAY3AEOGP52HGOBBFXR", "length": 8787, "nlines": 80, "source_domain": "mpcnews.in", "title": "Chinchwad : धर्मनिरपेक्ष समाजविधायक कामात पुढाकार घ्यावा -डॉ. दीपक शहा - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad : धर्मनिरपेक्ष समाजविधायक कामात पुढाकार घ्यावा -डॉ. दीपक शहा\nChinchwad : धर्मनिरपेक्ष समाजविधायक कामात पुढाकार घ्यावा -डॉ. दीपक शहा\nएमपीसी न्यूज – युवकांनी शैक्षणिक गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत करीत धर्मनिरपेक्ष समाजविधायक कामात पुढाकार घ्यावा, असे अवाहन कमला शिक्षण संकूलाचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी केले.\nचिंचवड येथील कमला शिक्षण संकूल संचलीत प्रतिभा महाविद्यालयातील वाणिज्य, विज्ञान व प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमधील एम.बी.ए. संगणक क्षेत्रात शिक्षण घेणार्‍या युवक-युवतीनी एकत्रित येऊन गणेशोत्सव, ओणम सण केरळचे प्रसिध्द वाद्य चंडा मलेम वाद्याच्या गजरात महाविद्यालयीन युवक-युवती महाराष्ट्रीयन व केरळचे पारंपारीक वेशभूषा परीधान करुन मिरवणूकीद्वारे दोन्ही सणाचे औचित्य साधत राष्ट्रीय एकात्मकता निर्म���ण केली.\nयावेळी व्यासपीठावरती सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ.बाबासाहेब सांगळे, नवनिर्वाचित उपप्राचार्या डॉ.क्षितीजा गांधी एम.बी.ए. विभागाचे संचालक डॉ.सचिन बोरगावे समवेत प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.\nडॉ.दीपक शहा पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवड औद्यागिक नगरीत देशभरातील विविध जातीधर्माचे लोक नोकरी व्यवसायामुळे स्थायिक झाले आहे. महाविद्यालयातील प्राध्यापिका निजी साजनयांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी शरद जगताप मृदूला चौगुले, अमल कृष्णण, लिबीशा सजी, बीनॉय वर्गीस समवेत इतर 70 विद्यार्थ्यानी एकत्रित येवून हिंदू धर्मीयांचे अराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे गणेश उत्सव दहा दिवस साजरा करण्यात येत आहे.\nत्यातच केरळ राज्यात नवीन वर्ष ओणम या उत्सावात होत आहे. दोन्ही सणांचे महत्व विद्यार्थ्यांनी नाटीकेद्वारे सादर करुन जणू राष्ट्रीय एकात्मकता निर्माण केली. गणेश उत्सावत देशभरात समाजलक्षी मंडळे पौराणिक देखावे, समाजविधायक कामे उत्सव काळात करतात.\nप्रा.निजी साजन म्हणाल्या, केरळ राज्यात नवीन वर्ष ओणम या उत्सावने सुरु होते. या महिन्यात दैत्यराज महाबदली या प्रलहादाच्या नातवाच्या न्यायीपणाची, पराक्रमाची आणि त्याच्या बद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जात आहे. याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे.\nअमल कृष्णन यांनी बहाबली राजाची वेशभुषा केली होती. प्रा.साजन निजी यानी केरळची वेशभुषा करुन नृत्य सादर केली. केरळमधील पारंपारीक नौका स्पर्धाचे नृत्याद्वारे सादरीकरण केले. इतर विद्यार्थ्यांनी पारंपारीक वेशभूषेत केरळचे नृत्य व गीत सादर केले.\nDeepak Shahsecular socialist workकमला शिक्षण संकूलडॉ. दीपक शहासचिव\nPune : प्रदूषणविरहित गणेश विसर्जनासाठी ‘लायन्स क्लब’चा पुढाकार; जिल्हाध्यक्ष लायन किशोर मोहोळकर यांची माहिती\nPune : बचत गटाच्या महिलांसाठी ‘फिक्की फ्लो’कडून ‘घरोबार’चे व्यासपीठ\nChinchwad : इतिहास घडविणारी माणसे व इतिहास कधीच विसरला जात नाही – अजित काळोखे\nChinchwad : यशस्वी व्हायचे असेल तर स्पर्धेला घाबरू नका – कृष्णकुमार गोयल\nPune : 50 हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक लेखा परीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-wheeler-action-issue/", "date_download": "2020-02-23T05:45:11Z", "digest": "sha1:MBMRSDKQQA7L2S7UN4CEXZU35ODXUZ4R", "length": 7121, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ट्रिपल सीट, मोबाईल संभाषण धोक्याचे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ट्रिपल सीट, मोबाईल संभाषण धोक्याचे\nट्रिपल सीट, मोबाईल संभाषण धोक्याचे\nशहर परिसरात सर्रास दुचाकीस्वारांकडून ट्रिपल सीट वाहतूक व गाडी चालविताना मोबाईलवरून संभाषण करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशांकडे पोलिसांचे दुर्लक्ष दिसून येते. अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांकडून कारवाईची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे. दीड महिन्यापासून शहरात हेल्मेटसक्ती तीव्र करण्यात आली आहे. वाहतूक पोलिस हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाईत मग्‍न आहेत. ट्रिपल सीट वाहतूक व मोबाईलवर बोलणार्‍या दुचाकीस्वारांकडे त्यांचे दुर्लक्ष दिसून झाले आहे. अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी ठोस उपयायोजना आखणे गरजेचे असल्याचे बोलले जाते.\nशहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवरील बेताल वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. दिवसेंदिवस रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढत असल्याने वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, ट्रिपलसीट वाहन चालविणे, सिग्नल तोडून भरधाव जाणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन हे नित्याचेच झाले आहे. नियमांचे सर्रास होणारे उल्लंघन वाहनचालक आणि पादचार्‍यांच्या जीवावर बेतते. वाहतूक पोलिस कारवाई करतात, परंतू त्याचा चालकांवर प्रभावी परिणाम होताना दिसत नाही. वाहतूक नियमांचे योग्य पालन होण्यासाठी कडक कारवाई करून चालकांना वठणीवर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. वाहतूक नियमांचे पालन करणे सुरक्षेसाठी आवश्यक असल्याची जाणीव चालक आणि पादचार्‍यांना झाली पाहिजे.\nजीव महत्त्वाचा की वेळ\nसिग्नल तोडून चौकातून भरधाव जाणे, ही तर फॅशनच झाली आहे. हे प्रमाण युवक, युवतींमध्ये अधिक आहे. सिग्नलवर काही सेकंद थांबण्यास चालकांजवळ वेळ नसतो. सिग्नलवरील वेळ पूर्ण होण्याच्या आधीच सुसाट वाहने पळविली जातात.\nशहर��त ट्रिपल सीट वाहन चालविण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पोलिसांच्या डोळ्यादेखत अनेक जण ट्रिपल सीट दुचाकी दामटतात. पोलिसांनी अडविले तर कोणत्या राजकीय नेत्याची, पोलिस अधिकार्‍याची ओळख सांगून, फोनवरून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला जातो. वाहतूक पोलिसही उगाच वाद नको म्हणून अशांना सोडून देतात. दुचाकीस्वार मोबाईलवरून बोलणे व ट्रिपल सीटमुळे अपघाताची शक्यता असते. त्यांच्याकडून नेहमीच नियमांचे उल्लंघन केले जाते. वाहतूक पोलिसांनीही लक्ष देणे गरेजेचे आहे.\n- राहुल पाटील, दुचाकीस्वार\nथायलंड महिला क्रिकेट संघाचे अनोखे अभिवादन, जिंकली सर्वांची मने\nट्रम्प जेवणार सोन्याच्या ताटात\nचंदनतस्कर वीरप्पनच्‍या मुलीचा भाजपमध्‍ये प्रवेश\nनगर : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nडोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nकोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई\nमहापोर्टल बंद : नोकरभरतीची परीक्षा मात्र खासगी कंपन्यांकडेच ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/-/need-to-break-orthodox-thinking-about-business/articleshow/59946980.cms", "date_download": "2020-02-23T05:50:24Z", "digest": "sha1:QS5GRP6N2KEX4XZHDFGIGB54QIDWJLWS", "length": 27507, "nlines": 190, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "News: प्रचलित व्यवहारपद्धती मोडायला हव्यात! - need to break orthodox thinking about business | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nप्रचलित व्यवहारपद्धती मोडायला हव्यात\nवेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेण्ट व असोसिएटेड चेम्बर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ ऑगस्ट रोजी ‘इंडस्ट्री डिसरप्शन्स अॅन्ड रि-इमॅजिनिंग द रोल ऑफ एज्युकेशन’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.\nवेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेण्ट व असोसिएटेड चेम्बर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ ऑगस्ट रोजी ‘इंडस्ट्री डिसरप्शन्स अॅन्ड रि-इमॅजिनिंग द रोल ऑफ एज्युकेशन’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या परिषदेचा मीडिया पार्टनर आहे. त्यानिमित्ताने वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. उदय साळुंखे यांच्याशी साधलेला संवाद.\n> इंडस्ट्रिअल डिसरप्शन्स आणि त्याअनुषं��ाने शिक्षणपद्धती नवा विचार हा विषय तुम्ही परिषदेसाठी घेतला आहे...इंडस्ट्रिअल डिसरप्शन्स म्हणजेच उद्योगात होणारे आमूलाग्र बदल, या शब्दप्रयोगाचे प्रयोजन काय\nऔद्योगिकरण झाले, तेव्हा वाफेवर चालणाऱ्या इंजिनांनी बदल घडविले. नंतर बृहद उत्पादन (मास प्रोडक्शन) आले. मग इंटरनेट आले, सुपरकम्प्युटर आले, माहिती-संपर्क-तंत्रज्ञान (आयसीटी) युग आले. आता त्यापुढे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्स हे तंत्रज्ञानावर आधारित बदल अधिक क्रांतिकारी आणि वेगवान असतील. उद्योगात वर्षानुवर्षे आपण ज्या व्यवहारपद्धती वापरत होतो, त्यात त्यामुळे आमूलाग्र बदल होतील. वे ऑफ डुईंग थिंग्ज बदलतील. माणसांकडून केली जाणारी कौशल्यआधारित कामे आता इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, रोबोटिक्स यांच्याद्वारे होऊ लागतील. क्लाऊड कम्प्युटिंग, सेन्सरआधारित पद्धतींमुळे मानवाला एरवी अशक्य असलेल्या गोष्टीही यापुढे सहज शक्य होतील. जसे एखाद्या व्यक्तीला गावाला गेल्यावर ताप आला, तरी त्याच्या शरीरात बसविलेल्या सेन्सरद्वारे त्याच्या फॅमिली डॉक्टरला आधीच रोगनिदान होईल व तिथून ते औषधही देऊ शकतील. चालकविरहित मोटारी हाही त्याचाच भाग असेल.\n> एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी आयसीटी क्रांती आली, त्यानंतरच्या नव्या क्रांतीचे उद्योगामध्ये उत्पादन, गुंतवणूक, वितरण व नफा यात कसे बदल जाणवतात\nसेवा उद्योगात या बदलाचा प्रभाव लगेच जाणवतो. ओला-उबेर टॅक्सी, लॉजिस्टिक्स कंपन्या, पर्यटन उद्योगामध्ये त्याचे दृश्यपरिणाम दिसू लागले आहेत. पूर्वी टॅक्सी प्रत्यक्ष शोधायची, तर त्यात ग्राहकाला अनिश्चितता असायची, पारदर्शकतेबद्दल शंका असायची. आता ग्राहकांच्या गरजांनुरूप कोणत्याही क्षणी, कोणत्याही ठिकाणी या सेवा मिळतात. त्याची एक इकोसिस्टीम असते. त्यामुळे ग्राहकाचे आयुष्य सुकर होते. किफायतशीर वाटाघाटींचे पर्याय, पारदर्शकता, हव्या त्या प्रकारातल्या मोटारी, एसी किंवा नॉन-एसीची पसंती या साऱ्या गोष्टी त्यात येतात. त्यातून ग्राहकांच्या अपेक्षा वाढतात. त्याचबरोबर उत्पादन वा सेवांचा दर्जाही उंचावतो. उपलब्ध साधनस्रोतांच्या सुयोग्य वापरामुळे सेवा पुरवठादारालाही लाभ होतो. उद्योगातील विविधांगी भागीदार वाढतात व त्यातून सामूहिक अभिनवता किंवा कल्पकता (कोलॅबरेटिव्ह इनोव्हेशन्स) वाढतात. जसे आज ओला-उबेर यांची अॅप-आधारित सेवा आहे, उद्या काळ्यापिवळ्या टॅक्सी-रिक्षा याही त्या साखळीत येऊ शकतात. बदलत्या तंत्रज्ञानाचे आव्हान आपण स्वीकारले नाही, तर रोजगार गमवावे लागतील किंवा संधीही दुरावतील.\n> पाश्चात्य देशांकडे मनुष्यबळ कमी आहे, त्यांना ऑटोमेशनचा लाभ आहे. आपल्या देशात रोजगार जाण्याचा धोका आहे का\nफायदा-तोटा दोन्ही आहे. उत्पादनप्रक्रियांमध्ये विविध कौशल्ये रोबो आत्मसात करू शकतील व रोबो २४ बाय ७ काम करतील. परंतु जुने रोजगार जातील, तेव्हा नव्या प्रकारचे रोजगारही तयार होतील. एका भाकितानुसार आज जन्मलेले विद्यार्थी जेव्हा पदवीधर होतील, तेव्हा त्यापैकी ६५ टक्के विद्यार्थी असे जॉब करतील की जे आजपर्यंत अस्तित्वातच नव्हते. आता आपल्याकडेही ऑटोमेशन, रोबोटिक्सचा वापर वाढला आहे व त्यानुसार दर्जातही काटेकोरपणा व सातत्य आले आहे. जगातून आपल्या उत्पादनांना त्यामुळेच मागणी वाढली आहे. तंत्रज्ञानामुळे उत्पादनक्षेत्रातील रोजगारांवर काही प्रमाणात परिणाम होतोच. परंतु इमोशनल इंटेलिजन्स, निर्णयक्षमता यातील रोजगार टिकतीलच, कारण ते रोबो करू शकणार नाही. मध्यम पातळीवरील मनुष्यबळासाठी नव्या संधी निर्माण करणे, हे आपल्यापुढचे आव्हान असेल.\n> यात मध्यमवयीन मनुष्यबळ बाहेर फेकले जाण्याची भीती आहे का\nएवढ्या लवकर ते संभवत नाही. म्हणूनच संधी आणि आव्हाने यात समतोल हवा. रिलायन्सने जिओ आणले, तेव्हा बाजारपेठ ढवळून काढली. अशी डिसरप्शन्स आपल्याला प्रत्येक क्षेत्रात करावी लागतील आणि ती स्वतःहूनच घडवून आणावी लागतील. बाजारपेठेतील एखाद्याच उद्योगाने तसे केले, तर तो बाजारपेठेवर कब्जा मिळवील. हा मक्तेदारीचा धोका नको असेल, तर उद्योगाने सामूहिकरीत्या या डिसरप्शन्सविषयी सजगता आणायला हवी. भविष्यकालीन वेध घ्यायला हवा. आपल्या कर्मचाऱ्यांना या बदलांसाठी सुसज्ज करायला हवे. त्यासाठी शिक्षणसंस्था व उद्योगाने एकत्र काम करायला हवे.\n> तंत्रज्ञानमिश्रित बदल स्वीकारताना आपली ज्ञानाधारित हुकुमत गमावण्याचा धोका आहे का \nआपले व्यक्तिमत्व, उपजत गुण, बुद्धिसंपदा व कौशल्य या गोष्टींचे महत्त्व राहणारच. परंतु दोन-चार कौशल्यांवर तरून गेलो, असे आता चालणार नाही. साक्षरता, अंकज्ञान, विज्ञान, आर्थिक साक्षरता, सांस्कृतिक-नागरी जबाबदारी व आंतरशाखीय ज्��ान हे सारेच गरजेचे असेल. ३६० अंशात विचार करणे, समग्र ज्ञान याला अधिक महत्त्व असते. सर्जनशीलता ही अत्यावश्यक आहे. आज आपण ब्ल्यू व्हेल किंवा तत्सम गोष्टींतून आत्महत्या पाहतो. यंत्रे माणसाच्या मनाचा ताबा घेतात, त्यामुळे हे घडते. आज गॅजेट्सचे व्यसन खूप जडलेय. टच विथ ह्यूमन बिइंग हा आपल्या शिक्षणाचा पाया आहे, तो विसरून चालणारच नाही. आपल्या कुटुंबव्यवस्थेने आपल्याला धक्के पचवायला शिकविले असल्याने पाश्चात्य देशांइतकी कमकुवत परिस्थिती आपल्याकडे नाही.\n> उच्च शिक्षणाचा नव्याने विचार करताना पायाभूत सुविधांची वानवा आहे का\nया अल्पकाळच्या मर्यादा आहेत. डिसरप्शन्स एवढ्या मोठ्या प्रमाणात येतील, की सगळे सहज होईल. आजचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यास तुल्यबळ नाहीत, हे मोठे आव्हान आहे. शिक्षकाकडे तेवढी शक्ती असेल, तर विद्यार्थी वर्गात राहणारच. ज्या शिक्षकांना बदलत्या गरजांचे आकलन होईल, ते तरतील. केवळ अधिकारी व्यक्ती म्हणून विद्यार्थ्यांनी आपले ऐकावे, असे आता चालणार नाही. सर्वच क्षेत्रात कस्टमायजेशन झाले आहे, तशीच ग्राहकाभिमुखता शिक्षण क्षेत्रातही गरजेची असेल. टेडेक्स, वगैरे त्याच धर्तीवर विनामूल्य अभ्यासक्रम देतात.\n> सरकार या गरजा समजून घेतेय का\nअलिकडेच या सरकारने स्मार्ट हॅकेथॉन हा उपक्रम केला. समाजातील समस्या सोडविण्यासाठी मुलांच्या कल्पनांना मूर्तरूप देण्याच्या दृष्टीने तो स्तुत्य प्रयोग होता. स्वयंम उपक्रमाअंतर्गतही MOOC हे ऑनलाइन अभ्यासक्रम सरकारने सुरू केले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणात कस्तुरीरंगन समिती सगळीकडे फिरून लोकांच्या संकल्पना समजून घेणार आहे. आम्हीही त्यात सहभागी होऊ. इंडस्ट्रिअल डिसरप्शन्स व शिक्षण यात सरकारची भूमिका खूप महत्वाची असेल.\n> सध्याच्या सरकारच्या काळात शिक्षणाचे संस्कृतीकरण अधिक होतेय व मूळ उद्दिष्टे बाजूला पडण्याची भीती वाटते का\nइंडस्ट्रिअल डिसरप्शन्सच्या एक दिशा मार्गावरून आता माघारी फिरणे कठीण आहे. ही प्रक्रिया सरकारच्या हाती राहणार नाही, सरकारची भूमिका महत्त्वाची असेल, परंतु ते सर्व बाजारपेठप्रणित असेल. कुठलेही सरकार या प्रक्रियेची चाके उलट्या दिशेने फिरवू शकणार नाही. या सरकारनेही ‘आयआयएम’ना स्वायत्तता दिली, त्याचा लाभ होईलच. कंपन्याही सरकारवर अवलंबून नाहीत. ऑ���ोमेशनसाठी आवश्यक ते सारे करावे लागेलच. सरकार त्यात असेल, तर या प्रक्रियांचा वेग वाढेल. नोटाबंदी, जीएसटी ही डिसरप्शन्सचीच उदाहरणे आहेत. त्याचा परिणाम दीर्घकाळात सकारात्मकच राहील. कुठल्याही डिसरप्शन्समधून अल्पकाळाची अस्थिरता येतेच. ‘जैसे थे’ परिस्थितीत लोक आनंदात राहतात, परंतु त्यात विकास होत नाही. त्यामुळेच प्रचलित व्यवस्था मोडीत काढण्याच्या प्रयोगांचे आपण स्वागतच करायला हवे.\n> शिक्षकाची भूमिका कितपत महत्त्वाची\nशिक्षक फॅसिलिटेटर असेल. मला एखादी गोष्ट माहिती नाही, हे स्वीकारण्याचे धैर्य शिक्षकाने दाखवावे. वर्गात शे-दोनशे विद्यार्थी असतील, तर त्यांचे प्रत्येकाचे वाचन किती असेल, त्याचा गुणाकार आपण लक्षात घ्यावा. हेच बरोबर व ते चुकीचे, ‘धिस ऑर दॅट’ असे होऊच शकत नाही. ‘धिस एन्ड दॅट’ असे असू शकते. शिक्षण वन टू मेनी नसून मेनी टू मेनी असेल. त्यात आंतरशाखीय देवाणघेवाण गरजेची असेल.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांबद्दल हे माहीत आहे का\nट्रम्प यांची 'ही' ब्रीफकेस करेल जगाचा विनाश\n३९व्या षटकात उतरला मैदानात आणि...\nतेव्हाचे लिटिल चॅम्स सध्या काय करतात\n'या' कारणांसाठी डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nत्यांना नकार पचवायला शिकवा\nग्रॅफिन: कार्बनचा विलक्षण अवतार\nचीन-पाकिस्तान संबंधांत भारताचे स्थान\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nप्रचलित व्यवहारपद्धती मोडायला हव्यात\nविज्ञाननिष्ठांनो, ९ ऑगस्टला भेटूया\nनॉनव्हेजसाठी विमानाने जाता का\nजगातील सर्व भाषांत शाहूचरित्र हेच स्वप्न\nसरकारी नोकरीत खेळण्याची मोकळीक हवी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2020-02-23T05:58:18Z", "digest": "sha1:CZRGXIRKAANNCJMZOO3GHOLMLBVOVXN7", "length": 4786, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप क्लेमेंट नववा - विकिपीडिया", "raw_content": "\nपोप क्लेमेंट नववा (जानेवारी २८, इ.स. १६०० - डिसेंबर ९, इ.स. १६६९) हा इ.स. १६६७पासून मृत्युपर्यंत पोप होता.\nयाचे मूळ नाव जुलियो रॉस्पिग्लियोसी होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १६०० मधील जन्म\nइ.स. १६६९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BE.html?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2020-02-23T04:10:54Z", "digest": "sha1:Z5LPQ4IBX7NCYCEYWL7QQVUPJXDBHMXY", "length": 10089, "nlines": 19, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "आत्महत्येमागील मानसिक विकलांगता - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nप्रत्येक समस्येचा शेवट हा आत्महत्या नसतो. तर, त्यावरही उपायही असतात, असा संदेश देत अनेक आत्महत्या विरोधी संस्था, हेल्पलाइन आज कार्य करत आहेत. मात्र, सामाजिक, मानसिक आणि शारीरिक विकलांगता या कार्याला फाटा देत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांतला आत्महत्येचा चढता आलेख या विकलांगतेचेच दर्शन घडवतो.\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सध्याचा चिंतेचा विषय असला, तरी कर्जबाजारीपणाव्यतिरिक्त अपयश, अपमान, नैराश्‍य आदी किरकोळ कारणे आत्महत्येसाठी पुरेशी ठरू लागली आहे. किंबहुना या कारणांमुळेच आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय पातळीवर केलेले सर्वेक्षणही आत्महत्या विषयातील गांभीर्य स्पष्ट करते. विविध कारणांनी हताश झाल��ले लाखो लोक आत्महत्येचा पर्याय निवडताना दिसतात. ही संख्या दिवसाला हजारोंच्या घरात असते. २००३ ते २००७ या पाच वर्षांतील आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. वर्षागणिक काही टक्‍क्‍याने वाढणाऱ्या आत्महत्या सामाजिक विकलांगतेचे दर्शन घडवितात. २००३ मध्ये आत्महत्येचा दर १०.४ टक्‍क्‍यांवरून २००७ मध्ये थेट १०.८ टक्‍क्‍यांवर गेल्याचा दिसतो.\n२००७ च्या देशाच्या उपलब्ध आकडेवारी आत्महत्येमागील किरकोळ कारणांचा वेध घेते. २००७ मध्ये कौटुंबिक कलहामुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे २३.८ टक्के आहे. त्यापाठोपाठ आजारपणाला कंटाळून आत्महत्येला कवटाळणाऱ्यांचे प्रमाण २२. ३ टक्के आहे. २५ टक्के लोकांनी विविध समस्यांमुळे आत्महत्या केली असली, तरी १६.६ टक्के लोकांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. तर व्यसन, हुंडाबळी, दारिद्य्र, आर्थिक व्यवहार , प्रेमसंबंध आदी कारणांमुळे आत्महत्येचे प्रमाण दोन ते तीन टक्‍क्‍यांच्या दरम्यान आहे.\nआत्महत्येबाबत देशात महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा लागतो. पहिला क्रमांक पश्‍चिम बंगालचा असून २००५ ते २००७ या तीन वर्षांतील आत्महत्येचा दर अनुक्रमे १३.२, १३.३, १२.४ टक्के आहे. तर महाराष्ट्रातील हा दर १२.७, १३.१ आणि १२.१ टक्के असा आहे. महाराष्ट्रापाठोपाठ आंध्र प्रदेश, तमिळनाडू , कर्नाटकचा क्रमांक लागतो.\nपुण्यामध्ये कार्यरत असलेल्या कनेक्‍टिंग या आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइनने या वर्षभरात ४७१ वैफल्यग्रस्तांना आत्महत्येपासून परावृत्त केले आहे. दहा सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या निमित्ताने हेल्पलाइनच्या प्रतिनिधींनी ही माहिती दिली.\nराज्यातील तणावग्रस्त लोकांचे जीवन वाचवण्यासाठी २००८ मध्ये ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली. पुणे शहरात कार्यालय असणाऱ्या या हेल्पलाइनसाठी ३० प्रतिनिधी आहेत. विविध क्षेत्रात काम करणारे हे प्रतिनिधी दररोज दुपारी दोन ते रात्री आठ या वेळेत वैफल्यग्रस्तांना धीर देण्याचे कार्य करत आहेत. आत्महत्या प्रतिबंधात्मक काम करणाऱ्या विविध अनुभवी संस्था, हेल्पलाइनच्या माध्यमातून प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. किंबहुना या प्रतिनिधींपैकी बहुतांश प्रतिनिधी कुटुंबातील आत्महत्येच्या घटनेतून गेले आहे, अथवा स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. वयोगट लक्षा�� घेऊन प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली असून लहान मुलांबरोबरच वृद्धांशी संवाद साधण्याचे कौशल्य या प्रतिनिधींकडे आहे.\nविविध उपक्रम, शाळा, महाविद्यालये, प्रसिद्धी माध्यमे, धार्मिक कार्यक्रमातून या हेल्पलाइनबाबत जागृती केली जाते. बऱ्याचदा आत्महत्येची सर्व तयारी करून किंवा आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर हेल्पलाइनवर संपर्क साधणाऱ्यांचे प्रमाण मोठे असल्याचे हेल्पलाइनच्या प्रतिनिधी आदिती यांनी सांगितले. त्या म्हणाल्या वर्षभरात आलेल्या दूरध्वनीपैकी ७० टक्के पुरुषांनी केले. तर, महिलांच्या दूरध्वनीचे प्रमाण ३० टक्के होते. सर्वाधिक म्हणजे ५७ टक्के दूरध्वनी २० ते ४० वयोगटातील व्यक्तींचे होते. त्यापाठोपाठ ३१ टक्के दूरध्वनी ४० ते ६० वयोगटातील होते. तर, आठ टक्के दूरध्वनी ६० वर्षांच्या पुढील व्यक्तींचे आणि चार टक्के २० वयोगटाखालील मुलांचे दूरध्वनी होते. वयोगटानुसार आत्महत्येची कारण बदलत असली, तरी मन मोकळे करण्यासाठी साधन नसणे, हे त्यातील समान धागा असल्याचे आदिती यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/category/sports/", "date_download": "2020-02-23T05:22:17Z", "digest": "sha1:74WQ3WN3T5UIEHU66RXULAONWIFP623V", "length": 3915, "nlines": 78, "source_domain": "shekharpatil.com", "title": "क्रीडा Archives - Shekhar Patil", "raw_content": "\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nमन मे है विश्‍वास…\nक्रीडा • चालू घडामोडी\nफुटबॉलवेडाची अदभूत प्रेरणादायी गाथा \nआता रंगणार खरा मुकाबला \nतन-मनाला झपाटून टाकणारे उत्सव गान\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/kankawali-nitesh-rane-assembly-elections", "date_download": "2020-02-23T05:46:07Z", "digest": "sha1:7NULABXF6666G4U2HOX5XYEWNIIDESRG", "length": 5891, "nlines": 131, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "स्पेशल रिपोर्ट : कणकवली : नितेश राणेंचं काय होणार?", "raw_content": "\n“बिनकामी नेते गेल्याने पक्षावर परिणाम नाही, नवीन पदाधिकारी जोमाने कामे करतील”\nझेंडा बदलल्यानंतर ‘मनसे’ची नवी रणनिती, वर्धापन दिन सोहळा यंदा नवी मुंबईत\nLIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nस्पेशल रिपोर्ट : कणकवली : नितेश राणेंचं काय होणार\n“बिनकामी नेते गेल्याने पक्षावर परिणाम नाही, नवीन पदाधिकारी जोमाने कामे करतील”\nझेंडा बदलल्यानंतर ‘मनसे’ची नवी रणनिती, वर्धापन दिन सोहळा यंदा नवी मुंबईत\nLIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\n“बिनकामी नेते गेल्याने पक्षावर परिणाम नाही, नवीन पदाधिकारी जोमाने कामे करतील”\nझेंडा बदलल्यानंतर ‘मनसे’ची नवी रणनिती, वर्धापन दिन सोहळा यंदा नवी मुंबईत\nLIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शिवनेरीवर ‘फैसला ऑन द स्पॉट’\nइतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8/", "date_download": "2020-02-23T04:47:38Z", "digest": "sha1:VYA3QLSAVVQAZQ32CHIDRIMQX47TRUDH", "length": 26773, "nlines": 87, "source_domain": "shekharpatil.com", "title": "केंद्रस्थानी ‘कॉमन मॅन’ ! - Shekhar Patil", "raw_content": "\nचालू घडामोडी • राजकारण\n‘आप’च्या विजयाने भारतीय राजकारणात एका ऐतिहासिक अध्यायाची नोंद करतांनाच भारतीय राजकारणातील आगामी दिशादेखील निश्‍चित केली आहे. ही दिशा आहे सामान्य माणसाचा आवाज\nदिल्लीतील ‘आप’च्या विजयाने भारतीय राजकारणात एका ऐतिहासिक अध्यायाची नोंद ��रतांनाच भारतीय राजकारणातील आगामी दिशादेखील निश्‍चित केली आहे. ही दिशा आहे सामान्य माणसाचा आवाज आता कुणी जनतेला टाळू शकणार नाहीच. जनतेच्या व्यथा-वेदनांची कुणी दखल घेतली तरी लोक त्यांना डोक्यावर घेतील. मग विरोधात मोदी-शहांचे मॅनेजमेंट, हिंदुत्वाचा आक्रमक प्रचार आणि अडानी-अंबानींचा पैसा असला तरी लोक याला भाळणार नाहीत. भारतीय राजकारणातील भविष्यातील खेळ्यांचा पट आतापासूनच मांडण्यात आला आहे. यातील महत्वाचे टप्पे आपण पाहूया.\nलोकसभा निवडणुकीत देशव्यापी प्रचाराला वेळ मिळावा म्हणून अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्ये ‘शहीद’ होण्याचा प्रयत्न त्यांच्या अंगलट आला होता. पलायनवादी म्हणून त्यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला होता. आता थेट २०२०च्या सुरवातीपर्यंत केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री राहणार आहेत. यामुळे साहजीकच देशातील विविध राज्यांमधील विधानसभांच्या निवडणुकीसह २०१९च्या लोकसभेसाठी त्यांना पुर्णपणे वेळ मिळणार आहे. दिल्लीत चांगली कामगिरी करून याच्या बळावर ते ठिकठिकाणी मते मागू शकतात. पुढील काही महिन्यातच पंजाब विधानसभेची निवडणूक आहे. येथे अकाली दल आणि भाजप युतीमध्ये कधीपासूनच कुरबुर सुरू आहे. लोकसभेतील यशाने उत्साह दुणावलेल्या भाजपने मंत्रीमंडळ वाटपात आपल्या मित्रपक्षांना ठेंगा दाखविला आहे. याशिवाय प्रत्येक राज्यात ‘शत-प्रतिशत’नुसार पावले पडत आहेत. यानुसार भाजप आणि अकाली दल स्वतंत्र लढल्यास ‘आप’ला मोठी संधी आहे. यानंतर अन्य राज्यांमध्ये ‘आप’ आपली पाळेमुळे घट्ट करू शकतो. एका अर्थाने आता या पक्षाला खुले आकाश मिळाले आहे. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही राज्यात चटकन शिरकाव करण्याची रणनिती हा पक्ष आखू शकतो. दिल्ली विधानसभेत कॉंग्रेसची मते ‘आप’च्या पारड्यात पडल्याचे मानले जात आहे. यामुळे कॉंग्रेसला आपला जनाधार कायम राखण्यासाठी आक्रमकता दाखवावी लागणार आहे.\nनरेंद्र मोदी हे मुस्लीमविरोधी असल्याचा प्रचार कॉंग्रेसने केला होता. मात्र विकासाच्या नावावर मोदींनी मागितलेली मते आणि याला छद्म स्वरूपातील हिंदुत्वाच्या दिलेल्या फोडणीने ते तरून गेले. आता मोदी विकासाच्या मापदंडातही कमी पडत असून हिंदुत्ववादीही त्यांच्यापासून नाराज आहेत. या पार्श्‍वभुमीवर कॉंग्रेसला साम���जिक न्यायाची भुमिका घेत मोदींच्या विकासाच्या दाव्याला हादरे द्यावे लागतील. मात्र पक्षात सध्या अत्यंत निरूत्साहाचे वातावरण आहे. उत्तर भारतात जनता परिवाराच्या एकत्रीकरणाच्या प्रयोगाच्या हालचाली सुरू आहेत. यात कॉंग्रेस सहभागी होऊ शकत नाही. मात्र असे न झाल्यास सेक्युलर मतांमधील विभाजन अटळ आहे. बिहारमध्ये नितीश आणि लालू यांच्यासोबत फटफटत जाण्यासोबत या पक्षाला उत्तरप्रदेशात नव्याने आखणी करावी लागणार आहे. येथे जनता परिवार एकत्र झाल्यास कॉंग्रेसला बसपाची सोबत लाभदायी ठरू शकते. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आदी राज्यांमध्ये परिश्रमपुर्वक कॉंग्रेसला गतवैभव मिळवावे लागणार आहे. यासोबत महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यात राष्ट्रवादीची पुन्हा सोबत करणे लाभदायी ठरू शकते. मात्र तामिळनाडू, पश्‍चिम बंगाल, ओडिशा आदी महत्वाच्या राज्यांमध्ये कॉंग्रेसला पाय रोवणे अवघड आहे. एका अर्थाने सध्या तरी कॉंग्रेसची वाट अत्यंत बिकट आहे. या पक्षाचा आधार असणारी सेक्युलर मते ही आम आदमी पक्ष, जनता परिवार आदींच्या वाट्याला गेल्यास २०१९च्या लोकसभेत या पक्षाला पुन्हा जोरदार हादरा बसू शकतो. अर्थात ‘आप’चा उदय कॉंग्रेसच्या मुळावर येणार हे नक्की.\nदेशाच्या राजकारणावर व्यापक प्रभाव टाकण्याची शक्यता असणारा ‘जनता परिवारा’च्या एकीकरणाचा मुद्दा मी आधीच नमुद केलाय. तत्कालीन राजीव गांधी सरकारवर हल्लाबोल करत मंत्रीपद सोडल्यानंतर व्ही.पी. सिंग यांनी विखुरलेल्या जनता परिवाराला एकत्र आणले होते. अर्थात नेत्यांच्या वैयक्तीक आकांक्षांमुळे हा प्रयोग अल्पजीवी ठरला. यातून जनता दलाची अनेक शकले उडाली. निधर्मी विचारधारेच्या मतदारांमध्ये फुट पडू नये म्हणून याच्या एकीकरणासाठी मुलायमसिंग यादव यांनी पुढाकार घेतला. याला ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात मुलायमसिंह, नितीशकुमार, लालूप्रसाद यादव, एच.डी. देवेगौडा, ओम प्रकाश चौटाला यांची बैठक झाली. या एकीकरणाला डाव्या पक्षांनीही प्रथमदर्शनी संमती दिली आहे. बिहारमध्ये आधीच एकत्र आलेल्या नितीश आणि लालूप्रसाद या जोडगोळीचा उत्साह ‘आप’च्या विजयाने उंचावला आहे. यामुळे त्यांनी आज आवेशात विधानसभा भंग असल्यास आपण यासाठी तयार असल्याची घोषणादेखील करून टाकली. जनता परिवार आणि डावे एकत्र आल्यास उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, कर्नाटक, पश्‍चिम बंगाल, केरळ, हरियाणा आदी महत्वाच्या राज्यांमधील समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अर्थात अहंकारी नेत्यांमुळे हे एकीकरण कितपत टिकेल याबाबत शंका आहे. टिकल्यास याचा आगामी काळात प्रभाव कुणी रोखू शकणार नाही.\nप्रादेशिक नेत्यांची सद्दी या लोकसभेत तरी संपुष्टात आली आहे. मात्र अत्यंत बेभरवशाच्या मात्र आपापल्या राज्यावर प्रभाव असणार्‍या ममता बॅनर्जी, जयललिता, मायावती यांच्यासह एन. चंद्राबाबू नायडू, उध्दव ठाकरे, नवीन पटनायक, प्रकाशसिंग बादल, के. चंद्रशेखर राव आदी नेत्यांच्या राजकीय खेळ्यांवरही भारतीय राजकारणाचा कल अवलंबून राहणार आहे. सध्या उध्दव ठाकरे, प्रकाशसिंग बादल आणि चंद्राबाबू नायडू हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत असले तरी भाजपच्या ‘शत-प्रतिशत’ नितीमुळे ते सावध आहेत. ममता बॅनर्जी यांनी उघडपणे आतापासून भाजपशी संघर्ष सुरू केला आहे. पश्‍चिम बंगालमधील सद्यस्थिती पाहता ममतांना तेथे मोठी आव्हाने आहेत. मायावती यांनाही उत्तरप्रदेशात नव्याने मांडणी करावी लागणार आहे. तुलनेत जयललिता या करूणानिधींचे वार्धक्य आणि त्यांच्या वारसदारांमधील तुंंबळ कलहाने निर्धास्त आहेत. तामिळनाडून भाजपने जाणीवपुर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. रजनीकांतसारख्या वलयांकीत अभिनेत्याला घेऊन ते जयाअम्माला टक्कर देण्याच्या मनस्थितीत आहेत. यात कितपत यश येणार ते तर काळच ठरवणार आहे. या सर्व नेत्यांमध्ये ‘डार्क हॉर्स’ म्हणजे एमआयएम पक्षाचे ओवेसी बंधू आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणावर जाणीवपुर्वक लक्ष केंद्रीत केल्यानंतर त्यांनी उत्तर भारतात आपले स्थान मजबुत करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपच्या आक्रमक हिंदुत्वाला पर्याय म्हणून मुस्लीमांनी त्यांना समर्थन दिल्यास ‘आप’, कॉंग्रेस, जनता परिवार, बसपा आदींना जबर धक्का बसू शकतो. यामुळे कदाचित भाजपही जाणीवपुर्वक ‘एमआयएम’ला महत्व देऊन आपली पोळी भाजू शकते. याशिवाय अजितसिंग, फारूक अब्दुल्ला, शरद पवार आदी नेत्यांनाही आपले स्थान नव्याने पक्के करावे लागणार आहे. स्थानिक अस्मितांचे राजकारण आणि याला छेद देणारी मोदीनिती यांच्यातील हा सामना ‘आप’मुळे रंगतदार होणार आहे.\nदिल्लीतील आम आदमी पक्षाच्या देदीप्यमान यशानंतर भाजपमधील मोदीविरोधी लॉबीला प्रचंड बळ मिळणार आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून मोदी आणि शहा यांचा शब्द भाजपमध्ये अंतिम समजला जात असला तरी दिल्ली निवडणुकीतील रणनिती व विशेषत: किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करणे आदींमुळे सरसंघचालक नाराज झालेत. संघ आणि असंतुष्ट भाजप नेत्यांनी दिल्लीत ‘आप’ला मदत केल्याची कुजबुज यामुळे सुरू झाली आहे. आता यापुढे मोदी-शहा जोडगोळीच्या निर्णयांवर काही प्रमाणात तरी बंधने येतील हे निश्‍चित. मोदींनी आपल्या सहकारी मंत्र्यांवर मोठ्या प्रमाणात बंधने लादली असून महाराष्ट्रासारख्या राज्यातही याचाच पॅटर्न राबविला जात असल्याने अनेक ज्येष्ठ मंत्री धुसफुस करत आहेत. याचा सरळ परिणाम सरकारच्या कामकाजावर होणार आहे. यातच नरेंद्र मोदी यांनी जाणीवपुर्वक राज्यातील सुत्रे अल्पसंख्य समुदायाच्या नेत्याच्या हाती देण्याचा पॅटर्न सुरू केला आहे. महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस, हरियाणाचे मनोहरलाल खट्टर आणि झारखंडचे रघुबरदास हे मुख्यमंत्री आपापल्या राज्यात अल्पसंख्य समुदायाशी संबंधीत आहेत. या राज्यांमधील आगामी निवडणुकीत विरोधक याचे भांडवल करत अस्मितेचे राजकारण करू शकतात. यामुळे भाजप हा शेटजी-भटजींचा पक्ष असल्याच्या आरोपाला बळ मिळू शकते. यामुळे बहुजन नेतृत्वाला मोदी पुढे आणतात का हा आगामी काळातील अत्यंत महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. म्हणजे आपल्या सहकार्‍यांना कामाची ‘स्पेस’ देण्यासह स्थानिक जातीय समीकरणांची काळजी त्यांना घ्यावी लागेल.\nसर्वात शेवटचा मुद्दा नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या कालखंडात विकासावर मते मागितली होती. त्यांनी काही दमदार पावलेदेखील टाकलेली आहेत. मात्र एखाद्या हुकुमशहासारखे असणारे त्यांचे वर्तन, पोपटपंची, उद्योगपतींसोबतचे उघड कनेेक्शन्स आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे फाजील आत्मविश्‍वास असणारी आणि अत्यंत धनाढ्य अशी जीवनशैली त्यांना सर्वसामान्यांच्या नजरेच खलनायक ठरवू शकते. लोकांना चहावाला मोदी चालला मात्र दहा लाखांचा कोट घालणार्‍या पंतप्रधानाला त्यांनी दिल्लीच्या निवडणुकीत अस्मान दाखविले यातच सारे काही आले. यामुळे ज्या सर्वसामान्य माणसांच्या स्वप्नांना फुलवत एका सर्वसाधारण कुटुंबातील माणूस देशाच्या सर्वोच्च स्थानावर आ���ूढ झाला त्या ‘कॉमन मॅन’ला मोदींनी कदापि विसरता कामा नये. भारतीय लोकांना साधेपणा आवडतो. त्यांना काम हवेय. दुसरे काही नको. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय राजकारणात टिकून रहायचे असेल तर बडेजाव व बोलभांडपणा सोडून विकास करावा लागणार आहे. अन्यथा दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवाल नावाचा सर्वसाधारण माणूस त्यांना प्रश्‍न विचारून भंडावून सोडणार आहे. सांगायचा मुद्दा एकच…२०१९चा सामना थेट नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच त्यांची नांदी झडलीय.\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nया पापाचे वाटेकरी कोण \n२०१९चा सामना थेट नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . . .\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+4230+at.php", "date_download": "2020-02-23T04:47:29Z", "digest": "sha1:IT4AGDGZSD7VGXKTLHW5S4HUHVV7YQGU", "length": 3621, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 4230 / +434230 / 00434230 / 011434230, ऑस्ट्रिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 4230 हा क्रमांक Globasnitz क्षेत्र कोड आहे व Globasnitz ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Globasnitzमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 (0043) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Globasnitzमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 4230 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनGlobasnitzमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 4230 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 4230 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.technologyandfun.com/2019/07/niradevghar-dam-water-project-marathi-news.html", "date_download": "2020-02-23T04:03:25Z", "digest": "sha1:VMI6MR7D6VUUVXLWZV2VOYI2ETLGYU4X", "length": 8739, "nlines": 78, "source_domain": "www.technologyandfun.com", "title": "विधान भवनाच्या दालनामध्ये नीरा-देवघर प्रकल्पातील उपसा सिंचन योजनेचे काम सुरु करण्याबद्दल चर्चा - Technology And Fun", "raw_content": "\nHome विधान भवन विधान भवनाच्या दालनामध्ये नीरा-देवघर प्रकल्पातील उपसा सिंचन योजनेचे काम सुरु करण्याबद्दल चर्चा\nविधान भवनाच्या दालनामध्ये नीरा-देवघर प्रकल्पातील उपसा सिंचन योजनेचे काम सुरु करण्याबद्दल चर्चा\nआज दिनांक २/७/२०१९ रोजी मा ना गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या विधान भवनाच्या दालनामध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीतील चर्चेचे विषय, #marathinews\n१) नीरा-देवघर प्रकल्पातील गावडेवाडी उपसा सिंचन योजनेचे काम सुरू करण्याबाबत २) माण खटाव मतदारसंघातील उत्तर माण भागातील 35 गावांना आंधळी तलावातून कटापूर उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळणे बाबत व उपसा सिंचन योजनेत होता मान्यता मिळणे बाबत ३) टेंभू योजनेतून स्वतंत्र उपसा सिंचन योजना राबवून खटाव माण भागाला पाणी मिळणे बाबत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्रावर ही बैठक आयोजित केली होती या बैठकीचे आयोजन करुन सर्व विषय मार्गी लावण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले होते. #ranjitsinh_naik-nimbalkar\nत्यानुसार सदर बैठक संपन्न झाली वरील तीन योजनांसाठी आवश्यक असेल तो निधी देण्याचे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अन्सारी व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना दिले या निर्णयामुळे मान खटाव तालुक्यातील चौसष्ट गावांना लवकरच आंधळी धरणातून व 35 गावे व टेंभू योजनेतून खटाव माण तालुक्यातील 35 गावांना शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्याचा लाभ होणार आहे. #jaykumar_gore\nयाबरोबरच झालेल्या निर्णयामुळे अतिरिक्त ७ टीएमसी हे माढा लोकसभा मतदारसंघाला मिळणार असून याद्वारे नीरा देवधर प्रकल्पातील गावडेवाडी उपसा सिंचन योजना पूर्वीच मंजूर झाली मंजूर असून याद्वारे धोम बलकवडी कॅनॉल मध्ये पाणी दिल्यास खंडाळा व फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त चार महिने पाणी उपलब्ध होऊ शकते हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जलसंपदा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले तसेच नीरा देवधर धरणातील पाणी सांगोला व पंढरपूर देणे अत्यंत गरजेचे अशा प्रकारचे सादरीकरण केले तसेच आमदार जयकुमार गोरे यांनी वरील दोन्ही योजनातून 68 गावांना माण खटाव तालुक्यातील गावांना लाभ होणार व दुष्काळी कलंक कायमचा पुसला जाणार अशी आग्रहाची विनंती केली यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून या योजनेसाठी लागणारा सर्व निधी देण्याचे आश्वासन मंत्रिमहोदयांनी दिली काही ही राजकीय मंडळींनी हा तिढा निर्माण करून शेतकऱ्यांमध्ये गढूळ वातावरण करण्याचा प्रयत्न केला होता त्याला थारा दिला जाणार नाही. #nira_devghar\nवरील योजना लवकरत लवकर मार्गी लागली दिसेल असे जलसंपदामंत्री यांनी खासदार निंबाळकर यांच्या शिष्टमंडळास सांगितले या बैठकीस सांगोलाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख ,फलटणचे जयकुमार शिंद,प्रशांत कोरेगावकर ,कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, कार्यकारी अभियंता घोगरे साहेब ,कोले साहेब, सांगलीचे गुणाले साहेब व इतर अधिकारी उपस्थित होते. #phaltan #satara\nMarathi News उपसा सिंचन गिरीश महाजन नीरा-देवघर प्रकल्प विधान भवन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/indians-clash-in-britain/articleshow/72555127.cms", "date_download": "2020-02-23T05:44:46Z", "digest": "sha1:CZVQO7X6JA4KXIGZIVXKA6MY3VOTC2VV", "length": 22014, "nlines": 183, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "international news News: ब्रिटनमध्ये भारतीयांचा झंझावात - indians clash in britain | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nवृत्तसंस्था, लंडनब्रिटनच्या निवडणुकीमध्ये बोरिस जॉन्सन यांचा झंझावात दिसत असतानाच, भारतीय वंशाचे १५ उमेदवार निवडून आले आहेत...\nब्रिटनच्या निवडणुकीमध्ये बोरिस जॉन्सन यांचा झंझावात दिसत असतानाच, भारतीय वंशाचे १५ उमेदवार निवडून आले आहेत. ही संख्या लक्षणीय असून, गेल्या संसदेतील सर्व सदस्य निवडून येतानाच नव्याने तीन भारतीय वंशाच्या सदस्यांनी प्रथमच संसदेत प्रवेश केला आहे.\nनिवडून आलेल्या प्रमुख भारतीयांमध्ये माजी गृहमंत्री प्रीती पटेल यांनी सहजपणे विजय मिळविला असून, नव्या मंत्रिमंडळामध्येही त्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 'ब्रिटनमधील ही निवडणूक अतिशय चुरशीची होती. आम्ही आमच्या प्राधान्यांची अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. ब्रेक्झिटची अंमलबजावणी ही गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची आहे. हा करार तयार आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्याची आमची इच्छा आहे,' अशी प्रतिक्रिया प्रीती पटेल यांनी निकालानंतर दिली.\n'इन्फोसिस'चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आणि माजी मंत्री रिषी सुनकदेखील निवडणुकीत विजयी झाले आहेत. तर, माजी आंतरराष्ट्रीय मंत्री आलोक शर्मा यांनीही आपली जागा राखली आहे. अन्य भारतीयांमध्ये ज्येष्ठ सदस्य वीरेंद्र शर्मा यांच्यासह शैलेश वारा, सुएला ब्रेवर्मन, नवेंद्रू मिश्रा, प्रीती कौर गिल, तन्मजीतसिंग धेसी, लिसा नंदी, सीमा मल्होत्रा, वलेरी वाझ यांचा समावेश आहे.\nभारतीयांनी मजूर पक्षाला टाळले\nनिवडणुकीतील वैशिष्ट्य म्हणजे, स्थानिक भारतीय मतदारांनी पारंपरिक मजूर पक्षाला मतदान केले नाही. काश्मीर मुद्द्यावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचा ठराव मंजूर केल्यामुळे भारतीयांमध्ये मजूर पक्षाबाबत नाराजी होती.\nब्रिटिश संसदेत दिसणार 'विविधता'\nब्रिटिश लोकसंख्येमध्ये स्थलांतरितांचे प्रमाण वाढले असून, त्याचे प्रतिबिंब तेथील संसदेतही दिसणार आहे. संसदेतील प्रत्येक १० सदस्यांपैकी एक सद��्य वांशिक पार्श्वभूमी असल्याचे या निकालात दिसत आहे. तेथील लोकसंख्येमध्ये १२ टक्के नागरिक वांशिक आहेत. 'निवडणुकीच्या प्रचारामध्ये पूर्वग्रह आणि वंशवाद यांमुळे राजकीय पक्षांसमोर आव्हान निर्माण झाले होते. वांशिक सदस्यांची संख्या वाढल्यामुळे सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी मदत होईल,' असा विश्वास 'ब्रिटिश फ्युचर' या अभ्यासगटाचे संचालक सुंदर कटवाला यांनी व्यक्त केला.\nयुरोपीय महासंघ चर्चेला तयार\nब्रुसेल्स : बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर, 'ब्रेक्झिट'वर चर्चेसाठी तयार आहोत, अशी प्रतिक्रिया युरोपीय महासंघाच्या नेत्यांनी दिली. 'ब्रेक्झिट' कराराची ३१ जानेवारीपर्यंत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 'आमचा मुद्दा स्पष्ट आहे. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. या मुद्द्यावर चांगली चर्चा होईल, अशी आशा आहे,' असे युरोपीय महासंघाचे अध्यक्ष चार्ल्स मिचेल यांनी सांगितले. या कराराच्या अंमलबजावणीसाठी असणारे वेळापत्रक खूपच आव्हानात्मक आहे, असे युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उरसुला वॉन डेर लियेन यांनी सांगितले.\nजॉन्सन यांचे 'गेट ब्रेक्झिट डन'\n'ब्रेक्झिट' करारातील अटी कडक करण्यासाठी सुरुवातीपासून आक्रमक असणाऱ्या बोरिस जॉन्सन यांना जनतेने दिलेला कौल हा 'ब्रेक्झिट' कराराला दिलेला पाठिंबा मानला जात आहे. यातूनच, पाच वर्षांपासून ब्रिटनमध्ये असणाऱ्या अस्थिरतेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.\nब्रिटनमध्ये गेल्या पाच वर्षांत झालेली ही तिसरी निवडणूक होती. ब्रिटनमध्ये पाच वर्षांपूर्वी सार्वमत झाल्यानंतर, 'ब्रेक्झिट' हाच प्रमुख मुद्दा झाला होता. हा करार झाल्यानंतर, ३१ ऑक्टोबरपर्यंत कराराची अंमलबजावणी अपेक्षित होती. मात्र, त्यातील काही अटींमुळे काही नेत्यांचा त्याला विरोध होता. यातूनच, थेरेसा मे यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि जॉन्सन सत्तेवर आले होते. 'गेट ब्रेक्झिट डन' अशी घोषणा करून जॉन्सन यांनी प्रचार केला होता. त्यांच्या या घोषणेला प्रतिसाद मिळाला आणि अनेक वर्षांनंतर हिवाळ्यात झालेल्या या निवडणुकीत ६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सततची अस्थिरता आणि निवडणुका याला कंटाळूनच जनतेने जॉन्सन यांना पाठिंबा दिला असे मानले जात आहे. या निवडणुकीत मजूर पक्षाची मोठी पिछेहाट झाली असून, त्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्येही पराभवाचा सामना करावा लागला.\nजनतेने आम्हाला नव्याने शक्तिशाली बहुमत दिले आहे. या निकालाने 'ब्रेक्झिट' प्रश्नावर निर्माण झालेली कोंडी फुटली आहे. मतदारांनी माझ्यावर दाखवलेला पवित्र विश्वास मी वाया जाऊ देणार नाही. जनतेने केवळ 'ब्रेक्झिट'साठीच हा कौल दिलेला नाही, तर देशाला पुढे नेण्याचा मनोदय त्यांनी या मतदानातून व्यक्त केला आहे.\n- बोरिस जॉन्सन, पंतप्रधान, ब्रिटन\n- ब्रेक्झिटसाठी अतिशय आग्रही असणारे नेते म्हणून बोरिस जॉन्सन यांची ओळख आहे.\n- त्यांचा जन्म अमेरिकेत झाला असून, त्यांनी काही काळ पत्रकार म्हणूनही काम केले आहे.\n- त्यांनी २००८ ते २०१६ हा काळ लंडनचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे.\n- त्यानंतर ते संसदेच्या राजकारणात आले आणि परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी काम केले.\n- ब्रेक्झिटवरून कोंडी झाल्यानंतर थेरेसा मे यांनी राजीनामा दिला आणि या कराराचा खंदा समर्थक म्हणून जॉन्सन पंतप्रधान झाले.\nस्वतंत्र स्कॉटलंडचा वाद पेटणार\nग्लास्गो : या निवडणूक निकालाबरोबर, स्वतंत्र स्कॉटलंडची मागणी पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत स्कॉटिश नॅशनल पक्षाला ४८ जागा मिळाल्या आहेत. या पक्षाने ५९ जागा लढवल्या होत्या. भवितव्यासाठी स्कॉटलंड हेच प्राधान्य असल्याचा कौल जनतेने दिला आहे, अशी प्रतिक्रिया या पक्षाच्या नेत्या निकोलस स्टर्जिऑन यांनी दिली. तर, आम्हाला युरोपपासून वेगळे करण्याचा अधिकार ब्रिटनला नाही, अशी प्रतिक्रियाही काही नेत्यांनी दिली आहे.\nएकूण जागा : ६५०\nबहुमतासाठी आवश्यक जागा : ३२६\nहुजूर पक्ष : ३६४\nमजूर पक्ष : २०३\nस्कॉटिश नॅशनल पक्ष : ४८\nलिबरल डेमोक्रॅट्स : ११\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविदेश वृत्त:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांबद्दल हे माहीत आहे का\nट्रम्प यांची 'ही' ब्रीफकेस करेल जगाचा विनाश\n'या' कारणांसाठी डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर\nविवाहबाह्य संबंधाचा संशय; पत्नीचे गुप्तांगच चिकटवले\nजेवणासाठी चेंगराचेंगरी; १५ महिला आणि ५ मुले ठार\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्ली��� 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nब्रिटन: भारतीय वंशाच्या १५ उमेदवारांचा विजय...\nआसाममध्ये आंदोलन; जपानच्या PMचा दौरा रद्द\nब्रिटनच्या पंतप्रधानपदी पुन्हा बोरिस जॉन्सन; मोदींच्याही शुभेच्छ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/gaatha-shastranchi-news/nuclear-submarine-1799985/", "date_download": "2020-02-23T05:23:47Z", "digest": "sha1:X36VFNN7WJFEN2Z7JSGVX3BOEW4ROOHW", "length": 13610, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nuclear submarine | अरिहंत अणुपाणबुडी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nआयएनएस अरिहंत ही भारताची स्वदेशी बनावटीची पहिली अणुपाणबुडी नोव्हेंबर २०१८ मध्ये पूर्णपणे कार्यान्वित झाली.\nआयएनएस अरिहंत ही भारताची स्वदेशी बनावटीची पहिली अणुपाणबुडी नोव्हेंबर २०१८ मध्ये पूर्णपणे कार्यान्वित झाली. ही पाणबुडी अणुशक्तीवर चालते आणि अण्वस्त्रे बसवलेली क्षेपणास्त्रे वाहून नेते. अरिहंतमुळे भारताची जमीन, पाणी आणि हवा अशा तिन्ही माध्यमांतून अण्वस्त्रे डागण्याची यंत्रणा (न्यूक्लिअर ट्राएड) पूर्ण झाली आहे. आता अग्नि, पृथ्वी, ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, मिराज-२००० आणि सुखोई लढाऊ विमाने आणि अरिहंत अणुपाणबुडीवरून भारत अण्वस्त्रहल्ला करू शकतो. युद्धकाळात यातील किमान एक यंत्रणा खात्रीशीरपणे वापरता येऊ शकेल. त्यामुळे भारताची किमान खात्रीशीर अण्वस्त्रे (मिनिमम क्रेडिबल न्यूक्लिअर डिटेरन्स) बाळगण्याची भूमिका पूर्णत्वास गेली आहे. अरिहंत म्हणजे शत्रूचा नाश करणारे साधन किंवा व्यक्ती.\nभारताने १९७४ साली पोख��ण येथे पहिला अणुस्फोट केल्यानंतर अणुपाणबुडीच्या विकासाची योजना आकार घेऊ लागली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीस अणुपाणबुडीसाठी गोपनीय निधी उपलब्ध करून दिला. १९८४ साली या प्रकल्पाला अधिकृत मान्यता मिळाली आणि १९९८ साली त्यावर प्रत्यक्ष काम सुरू झाले. विशाखापट्टणम येथील शिपबिल्डिंग सेंटरला या कामासाठी ११ वर्षे लागली. त्यात लहान आकाराची अणुभट्टी तयार करण्याचे मोठे आव्हान होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २६ जुलै २००९ रोजी अरिहंतचे जलावतरण केले. ऑगस्ट २०१३ मध्ये अरिहंतवरील अणुभट्टी कार्यान्वित झाली. ऑगस्ट २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस अरिहंत नौदलात सामील झाली.\nअरिहंतचे वजन ६००० टन असून तिची लांबी ११० मीटर आणि रुंदी १५ मीटर आहे. ती ताशी २४ नॉट्सच्या वेगाने प्रवास करू शकते आणि समुद्रात ३०० मीटर खोलवर सूर मारू शकते. अणुशक्तीवर चालत असल्याने अरिहंत कित्येक महिने समुद्रात शत्रूला सुगावा न लागता प्रवास करू शकते. तिच्यावर साधारण १०० अधिकारी आणि नौसैनिक राहू शकतात. शत्रूच्या युद्धनौका आणि पाणबुडय़ांचा शोध घेण्यासाठी अरिहंतवर अत्याधुनिक ‘सोनार’ यंत्रणा आणि संवेदक आहेत. अरिहंतवर के-१५ सागरिका या प्रकारची, स्वदेशी बनावटीची १२ अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे बसवता येतात. त्यांचा पल्ला ७०० किमी आहे. त्यासह पाणतीर (टॉर्पेडो) डागण्याची सोय आहे. अरिहंतची मारक क्षमता वाढवण्यासाठी के-४ आणि के-५ ही अनुक्रमे ३५०० आणि ५००० किमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे (सबमरीन लाँच्ड बॅलिस्टिक मिसाइल्स-एसएलबीएम) देशातच विकसित केली जात आहेत. अरिहंत वर्गातील अरिदमन या पुढील अणुपाणबुडीचीही सध्या बांधणी केली जात आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्य��साठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n2 विजयंता आणि अर्जुन रणगाडे\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/world-becomes-market-of-egocentric-people-386719/", "date_download": "2020-02-23T05:46:03Z", "digest": "sha1:X5KNBY3LEZUCBQQROIGTVCEU3HZUIJGN", "length": 24526, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जग हे अप्पलपोटय़ांचा बाजार! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nजग हे अप्पलपोटय़ांचा बाजार\nजग हे अप्पलपोटय़ांचा बाजार\nजीवसृष्टीच्या नानाविध पातळींवरचे घटक सतत स्वतचे अस्तित्व सांभाळण्यासाठी आणि स्वत:ची संतती वाढवण्यासाठी झटत असतात.\nजीवसृष्टीच्या नानाविध पातळींवरचे घटक सतत स्वतचे अस्तित्व सांभाळण्यासाठी आणि स्वत:ची संतती वाढवण्यासाठी झटत असतात. यातून जसा पराकोटीचा अप्पलपोटेपणा उपजतो तसाच निस्सीम स्वार्थत्यागही.\nउत्क्रान्तीला दिशा मिळते, गती दिली जाते ती प्रामुख्याने निसर्गनिवडीच्या- नॅचरल सिलेक्शनच्या-\nप्रक्रियेतून. ही प्रक्रिया कुठे कुठे अपेक्षित आहे जिथे पुनरुत्पादन घडते व नव्याने उपजलेल्या प्रती बहुतांश मुळासारख्याच, तरी अधूनमधून थोडय़ा बदललेल्या असतात तिथे, आणि अशा बदललेल्या प्रतींच्यात जे वेगळे गुणधर्म निर्माण होतात, त्यांचा त्या प्रती तगण्यावर, फळण्यावर परिणाम होऊ शकतो, तिथे तिथे. एवंच प्रजनन, आनुवंशिकता आणि वैविध्यनिर्मिती यांच्या त्रिवेणी संगमातून निसर्गनिवडीची प्रक्रिया राबवतो, सृष्टीला अफाट वैविध्याने नटवतो. ही प्रजननशील सृष्टी त्रिविध आहे : प्रथम अस्तित्वात आलेली जीवसृष्टी आणि तिच्या जोडीलाच क्रमेण अवतरलेली मानवनिर्मित कल्पसृष्टी व कृत्रिम वस्तुसृष्टी.\nअर्थात या लेखमालेत आपला रोख आहे जीवसृष्टीवर. जीवन अखेर काय आहे निवडक शे-दीडशे प्रकारच्या रेणूंचा सहकारी संघ. या रेणूंच्यात ज्येष्ठतम आहेत, आरएनएचे रेणू. जीवनारंभी आरएनएचे रेणू पुनरुत्पादनासाठी जरूर असलेली माहिती पुरवत होते, आणि पुनरुत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी आवश्यक असलेली प्रेरणाही देत होते. उत्क्रान्तीच्या पुढच्या टप्प्यात या दोन भूमिकांची श्रमविभागणी होऊन माहिती सांभाळण्याची, सूचकाची भूमिका आरएनएच्या दादांनी, ‘डीएनए’ने स्वीकारली, तर रासायनिक प्रक्रियांचा वेग वाढवायचे, प्रेरकाचे काम प्रोटीन्स बजावायला लागले. प्रत्येक जीवात बोधवाहक डीएनएचे अनेक अंश असतात, हे आहेत सर्व जीवांच्या आनुवंशिकतेचा मूलाधार. या अंशांना जनुक म्हणतात. उदाहरणार्थ, मानवाच्या प्रत्येक पेशीत असे ३० हजार वेगवेगळ्या रचनांचे जनुक असतात. जीवांच्या व्यापारात या जनुकांच्या नवनव्या प्रती बनवल्या जातात. तेव्हा जनुक हेच प्राथमिक प्रजनक, पायाभूत पुनरुत्पादक आहेत. सगळा जीवनव्यापार हा जनुकांची टिकण्याची व अधिकाधिक प्रती बनवण्याची एक स्वार्थी शिकस्त आहे.\nम्हणतात की अंडय़ाची अधिक अंडी बनवण्याचे साधन आहे कोंबडी. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत प्राणिमात्र हे जनुकांचे, म्हणजेच डीएनए रेणूंचे अधिक डीएनए रेणू बनवण्याचे साधन आहेत. तेव्हा जीवसृष्टीत पदोपदी नजरेस पडणारी स्वार्थपरायणता जनुकांच्या पातळीवर सुरू होते. याचाच एक आविष्कार म्हणजे अनेक जनुकांचा कामचुकारपणा. गेल्या काही वर्षांत मानवाच्या आणि इतर अनेक जीवजातींच्या साऱ्या जनुकसंघांचा अणू-रेणूंच्या पातळीवरचा अभ्यास बऱ्याच अंशी पुरा झाला आहे, आणि उमगले आहे की, या पातळीवरही संघांतले थोडेच सदस्य सगळे कष्ट उपसतात. इतर सारे फुकटे, ऐदी आहेत. सर्व प्रगत जीवांचा व्यापार चालवतात. पाच-दहा, फार तर २०-३० टक्के जनुके; बाकीचे सारे खुशालचेंडू आहेत. मूठभर कष्टाळू जनुकांच्या जोरावर हे आयतोबा स्वत:च्या नव्या प्रती बनवून पुढच्या पिढीत दाखल होतात. जीवसृष्टीतला हा अप्पलपोटेपणा वेगवेगळ्या पातळींवर व्यक्त होतो. कोटय़वधी पेशींनी आपले शरीर बनलेले आहे. ह्या प्रत्येक पेशी स्वत:च्या प्रती बनवू शकतात. सामान्यत: ही पेशींच्या दुणावण्याची प्रक्रिया संपूर्ण जीवाच्या नियंत्रणात असते. पण अधूनमधून कीटकनाशकांसारखे जहर पिऊन काही पेशी उत्तेजित होतात आणि त्यांच्या अर्निबध उपजेतून कर्करोग उफाळतो.\nपण जीवसृष्टीतल्या स्वार्थपरायणतेचे आविष्कार प्रकर्षांने व्यक्त होतात वैयक्तिक जीवांच्या पातळीवर. परोपकारी वृक्ष स्वत: ऊन सोसत दुसऱ्यांना सावली देतात ही केवळ कविकल्पना आहे. वृक्ष सावली पाडतात, स्वत:ला सूर्यप्रकाश हवा या स्वार्थासाठी आणि जोडीने प्रतिस्पर्धी वनस्पतींवर कुरघोडी करण्यासाठी. पण अप्पलपोटेपणाची खाशी उदाहरणे भेटतात प्राणिजगतात, अगदी चितळासारख्या ‘देखा किती रम्य डोळे, कसा रंग दावी कसे पादलालित्य सारंग दावी कसे पादलालित्य सारंग’ अशा मोहक मृगातसुद्धा. चितळ हा एक समाजप्रिय पशू आहे, आणि म्हणून त्याचे सौंदर्य आपल्या डोळ्यात आणखीच भरते. त्यांचे मोठमोठे कळप हमखास रोज संध्याकाळी मनुष्यवस्तीच्या आसमंतातल्या माळरानांवर जमतात आणि रात्रभर िहस्र श्वापदांपासून जरा कमी धास्ती असलेल्या अशा या मनुष्यवस्तीच्या परिघावर तळ ठोकतात. रात्रभर साद देत राहतात.\nहे कळप जसे माणसांचे लक्ष वेधून घेतात, तसे त्यांच्या भक्षकांचे- वाघ, बिबटे, रानकुत्र्यांचेही. हा धोका रात्रंदिन भेडसावत असतो, आणि म्हणून ही हरणे सतत सावध असतात. जरा संशय आला की ‘कुक-कुक’ आवाज काढत धोक्याचा इशारा देतात, पुढच्या पायाचा खूर आपटतात, शेपटी वर करून पुठ्ठय़ावरचे पांढरे निशाण फडफडवतात. वाटेल की िहस्र पशूंची अशी चाहूल लागली की सगळे मिळून आपल्या िशगा-खुरांच्या बळावर प्रतिकार करायला पाहतील, किंवा सूंबाल्या तरी करतील. चिंकारा, काळविटांसारख्या इतर काही हरणांच्या जाती असा पळ काढतात, पण चितळांचे कळप यातले काहीच करत नाहीत. रानकुत्र्यांची शिकारीला सज्ज अशी एखादी टोळी आपल्या रोखाने येते आहे असे दिसले की सगळी हरणे एकमेकांकडे धावत येऊन एक घोळका बनवतात, आणि मग प्रत्येक हरीण इतरांना ढुशा मारत त्या घोळक्याच्या आत घुसायला बघते. या घुसा-घुशीत दाक्षिण्य, वात्सल्य अशांचा काहीही सवाल नसतो. प्रत्येक हरीण केवळ स्वत:ची चामडी कशी वाचवायची याचा विचार करत दुसऱ्यांना ढकलून आत शिरायला बघते. हेतू एकच; आपल्या सभोवती दुसरी हरणे असली पाहिजेत, जेणेकरून आपल्या आधी दुसऱ्यांचा बळी जाईल. या दंगलीत मोठे सशक्त नर पार आत शिरतात, माद्या, पिल्ले बाहेर रेटली जातात, शिकारीला बळी पडतात. शेवटी ‘का मारिती श्वान पिल्लांस निष्पाप हो दुर्बलांनाच मोठा जगी ताप हो दुर्बलांनाच मोठा जगी ताप’ अशी गती येते.\nहरणांसारखीच अप्पलपोटी आहेत काळतोंडी वांदरं. अशा वांदरांच्या कळपात एखादा बलदंड हुप्प्या आपली हुकमत गाजवतो. साऱ्या माद्या असतात त्याच्याच अंत:पुरात, इतर नर सक्तीने ब्रह्मचारी. पण हे ब्रह्मचारी काही मुकाटय़ाने ऐकून घेत नाहीत. हुप्प्याशी संधी मिळेल तसे भांडत राहतात. कालक्रमेण एक दिवस तो हुप्प्या कमकुवत होतो, झगडय़ात हरतो, आपले स्थान गमावतो. त्याची जागा पटकावणाऱ्या नव्या नराला आपली पिल्लावळ वाढवायची महाघाई असते. जोवर माद्यांजवळ लहान पिल्ले असतात, त्यांना त्या पाजत असतात, तोवर त्या पुन्हा माजावर येत नाहीत. तेव्हा अशा सत्तांतरानंतर प्राणिजगतातल्या क्रौर्याची परिसीमा आपल्याला पाहायला मिळते. नव्याने वरचढ बनलेला हुप्प्या अशा माद्यांमागे लागतो, त्यांची पिल्ले हिसकावून घेऊन त्या पिल्लांना ठार मारतो. मग त्या बिचाऱ्या आया लवकर माजावर येतात, नव्या हुप्प्याची पिल्ले आपल्या पोटात वाढवायला लागतात. अशा स्वार्थी नराच्या अशा क्रूर वागण्याच्या आनुवंशिक प्रवृत्ती निसर्गाच्या निवडीत पुढच्या पिढीत व्यवस्थित उतरतात, फैलावत राहतात.\nपण आपली अजब दुनिया एकरंगी, एकसुरी बिलकूलच नाही. निसर्गनिवडीच्या प्रक्रियेतून तिच्यात एकाच वेळी पराकोटीच्या अप्पलपोटेपणाबरोबरच निस्सीम स्वार्थत्याग, निर्दयतेच्या, निर्घृणतेच्या जोडीलाच माया आणि वात्सल्य अशा विभिन्न प्रवृत्ती उपजल्या आहेत. हे कसे घडले हे समजावून घेणे हा उत्क्रान्तिशास्त्रातला एक मोठा रोचक पाठ आहे. यथावकाश आपण त्याकडे अवश्य वळू या.\nलेखक ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसावध, ऐका पुढल्या हाका\n‘प्रगती, उन्नतीच्या नावाखाली पर्यावरणामध्ये मानवी आक्रमण’\nमुंबईतील हरित पट्टे कमी होत आहेत\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अ���ृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 मोल स्वभावास की संस्कारांना\n2 जीव उपजले वडवानलि अंधारात\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/3-special-trains-from-mumbai-for-anganewadi-yatra-44545", "date_download": "2020-02-23T03:57:55Z", "digest": "sha1:JFEL4ZCBS54ATYYPJ6BDT2IQBKHVEZRC", "length": 10514, "nlines": 107, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबईतून ३ विशेष ट्रेन | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nआंगणेवाडी जत्रेसाठी मुंबईतून ३ विशेष ट्रेन\nआंगणेवाडी जत्रेसाठी मुंबईतून ३ विशेष ट्रेन\nसिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेसाठी (Anganewadi Jatra) आता मुंबई (mumbai) मधून तीन विशेष एक्स्प्रेस (Special Express) सोडण्यात येणार आहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nसिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेसाठी (Anganewadi Jatra) आता मुंबई (mumbai) मधून तीन विशेष एक्स्प्रेस (Special Express) सोडण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) आणि पनवेल ( Panvel) हून सावंतवाडी, थिवि आणि करमाळीसाठी विशेष एक्स्प्रेस सोडल्या जाणार आहेत. दरवर्षी आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबईतून हजारो भावीक जात असतात. या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून तीन साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस धावणार आहेत.\nएलटीटी (Lokmanya Tilak Terminus) ते सावंतवाडी रोड (Sawantwadi Road) विशेष एक्स्प्रेस (Special Express) १४ फेब्रुवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) वरून मध्यरात्री १.१० वाजता सुटणार आहे. ही एक्स्प्रेस त्याच दिवशी दुपारी १२.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. त्यानंतर ही एक्स्प्रेस १४ फेब्रुवारीला दुपारी १.३० वाजता परतीच्या प्रवासाला निघून एलटीटीला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२० वाजता पोह��चेल. या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, मडगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.\n१४ फेब्रुवारी रोजी एलटीटी Lokmanya Tilak Terminus) ते थिवि विशेष एक्स्प्रेस एलटीटीहून रात्री ८.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२० वाजता सावंतवाडी रोड (Sawantwadi Road) येथे पोहोचेल. तर, परतीच्या प्रवासासाठी थिविहून १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.५५ वाजता सुटणार आहे. ही ट्रेन एलटीटीला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२० वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, मडगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानLokmanya Tilak Terminus) कांवर थांबा देण्यात येईल.\nआंगणेवाडीतील भराडीदेवीची जत्रा यंदा १७ फेब्रुवारी २०२० दिवशी होणार आहे. मालवणमधील (Malvan) आंगणेवाडीतील भराडीदेवीची जत्रा (Bharadidevi Jatra) ही अनेकांसाठी श्रद्धास्थान आहे. दीड दिवसाच्या भराडी देवीच्या यात्रेसाठी फक्त कोकणवासीय नव्हे तर देशा-परदेशातील श्रद्धाळू भाविक उत्सुक असतात. त्यामुळे देवीचा कौल लावून काढली जाणारी भराडी देवीच्या यात्रेबाबत मोठी उत्सुकता असते.\nसिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेसाठी (Anganewadi Jatra) आता मुंबई (mumbai) मधून ती विशेष एक्स्प्रेस (Special Express) सोडण्यात येणार आहेत.\nलोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) आणि पनवेल ( Panvel) हून सावंतवाडी, थिवि आणि करमाळीसाठी विशेष एक्स्प्रेस सोडल्या जाणार आहेत.\nआंगणेवाडीतील भराडीदेवीची जत्रा यंदा १७ फेब्रुवारी २०२० दिवशी होणार आहे.\nदीड दिवसाच्या भराडी देवीच्या यात्रेसाठी फक्त कोकणवासीय नव्हे तर देशा-परदेशातील श्रद्धाळू भाविक उत्सुक असतात.\nतेजस एक्स्प्रेसला जोडणार अतिरिक्त एक डबा\nमहिलांना रेल्वे जवान सोडणार घरापर्यंत\nबेशिस्त प्रवाशांमुळं रेल्वेचं मोठं नुकसान\nलोकप्रतिनिधींच्या दारी बेस्ट कर्मचारी; मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं अनोखं आंदोलन\n'इतक्या' एसी लोकलची बांधणी लांबणीवर\nठाणे-दिवा ५ व ६व्या मार्गासाठी १० तासांचे १२ मेगाब्लॉक\nफुकट्यांकडून रेल्वेने वसूल केला २६० कोटींचा दंड\nरस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांच्या जनजागृतीसोबत नियमसक्तीची गरज\nहार्बर मार्गावर एप्रिलपासून लागू होणार नवं वेळापत्रक\nन परवडणारी एसी लोकल\nठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवर गुरूवारपासून धावणार एसी लोकल\nआंगणेवाडी जत्रेसाठी पश्चिम रेल्वेच्या विशेष एक्स्प्रेस\n२९ जानेवारीला धावणार मध्य रेल्वेची एसी लोकल\nरुळांवर चाकांचं घर्षण थांबविण्यासाठी मध्य रेल्वेनं आणली 'ही' नवी यंत्रणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/category/batmya/page/820/", "date_download": "2020-02-23T03:37:30Z", "digest": "sha1:X2KBKOGTCMQKX4TRIVOUUXK3BAUL2CGP", "length": 13932, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "बातम्या | Navprabha | Page 820", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\n‘त्या’ प्रकरणी भारताकडून चीनकडे चिंता व्यक्त\nचीनकडून पाक सैनिकांना प्रशिक्षण भारतविरोधी कारवाया करणार्‍या पाकिस्तानी सैनिकांना शस्त्रास्त्र हाताळणीसाठी चीनी लष्कराकडून प्रशिक्षण दिले जात असल्याबाबत भारताने चीनकडे आपली चिंता व्यक्त केली आहे. तसेच पाकिस्तानच्या भारताविरोधी कारवायांना पाठिंबा न देण्याची सूचनाही भारताने चीनला अधिकृतपणे केली असल्याची माहिती काल केंद्रीय गृह खात्याचे राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी दिली.\tRead More »\nपाचवा वनडेही जिंकला; विराटचे नाबाद शतक\nभारताचा श्रीलंकेला ‘क्लीन स्वीप’ कर्णधार विराट कोहलीच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर भारताने शेवटच्या सामन्यातही ३ गडी राखून विजय मिळवित श्रीलंकेला ५-० असा क्लीन स्विप दिला. सामनावीर म्हणून श्रीलंकन कर्णधार अँजेलो मॅथ्यूजची निवड करण्यात आली. तर मालिकावीराचा पुरस्कार भारतीय कर्णधार विराट कोहलीला प्राप्त झाला.\tRead More »\nगोवा एफसी-मुंबई सिटी एफसी लढत आज\nदिल्ली डायनामोजवर आकर्षक विजयानंतर उत्साहित आणि आत्मविश्वासाने भारावलेला गोवा एफसी संघ आपल्या तिसर्‍या आपलला विजयी संवेग जारी राखण्याच्या इराद्यानेच मुंबई सिटी एफसी संघाविरुद्ध मैदानावर उतरणार आहे.\tRead More »\nसचिनने घेतले आंध्रप्रदेशातील गाव दत्तक\nमास्टर ब्लास्टर विक्रममादित्य फलंदाज तथा राज्यसभा खासदार असलेल्या सचिन तेंडुलकरचे काल रविवारी आंध्रप्रदेशाच्या नेल्लोर जिल्ह्यातील पुत्तमराजूकन्ड्रिगा गावामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तेंडुलकरने ‘खासदार आदर्श ग्राम योजने’तर्ंगत हे गाव विकास करण्यासाठी दत्तक घेतले आहे. ११० कुटुंबे राहत असलेल्या या गावात अद्याप रस्त्याची आणि शौचालयाची सुविधा नाही.\tRead More »\nएका वर्षानंतरच मोदी सरकारचे मूल्यमापन : खुर्शीद\nचीनच्या घुसखोरीबाबत टीका मोदी सरकारमधील त्रुटी किंवा उणिवा यांचा आढावा सद्यस्थितीत योग्य ठरणार नाही. त्यावर भाष्य करण्यासाठी किमान सहा महिने ते एका वर्षाचा अवधी द्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी येथे व्यक्त केली.\tRead More »\nसकारात्मकतेने कार्य केल्यानेच धर्मा चोडणकर यशस्वी : श्रीपाद\nधर्मा चोडणकर यांनी नेहमी सकारात्मक विचार करून प्रत्येक कार्य केले. म्हणून ते यशस्वी झाले असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काल त्यांच्या षष्ठ्यपूर्ती सोहळ्यानिमित्त समारंभात बोलताना केले. येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात सहकार क्षेत्रात धडाडीचे कार्यकर्ते म्हणून कामगिरी केलेल्या माजी आमदार चोडणकर यांना त्यांच्या हितचिंतकांतर्फे गौरव करण्यात आले. मिळालेल्या संधीचा चांगल्या कामासाठी उपयोग करून घ्यायचे ठरविल्याने कळत नकळत हातून चांगले ...\tRead More »\nपंतप्रधानांच्या कार्यशैलीबद्दल व्यंकय्यांकडून प्रशंसा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीची प्रशंसा करताना केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी मोदी स्वत:ही झोपत नाही व आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांनाही झोपू देत नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधानांची अशी कार्यशैली असली त्या कार्य शैलीचाही आम्ही आनंद घेत आहोत. कारण मोदी जे काही करत आहेत ते सर्वसामान्यांच्या हितासाठीच असे नायडू यांनी स्पष्ट केले.\tRead More »\nसातार्‍यात कंटेनर ट्रकखाली चिरडून आठ ठार\nसातारा जिल्ह्यातील पारगाव-खंडाळा येथे बसची वाट पाहणार्‍या लोकांवर कंटेनर ट्रक कलंडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत किमान ८ जण ठार व १५ जण जखमी झाले. कालच्या या दुर्घटनेतील ठार झालेल्यांची ओळख पटली नसल्याचे सांगण्यात आले. दुर्घटनेवेळी कंटेनर ट्रक कोल्हापूरच्या दिशेने जात होता. जखमींना सातारा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.\tRead More »\nभाजप-शिवसेना पुनर्मिलनासाठी संघाकडून भाजप नेत्यांना सूचना\nमहाराष्ट्रात सत्तेतील वाट्यावरून भाजप-शिवसेना यांच्यातील राजकीय घटस्फोटानंतर आता या पक्षांचे पुनर्मिलन घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार चालविण्याऐवजी शिवसेनेशी पुन्हा युतीसाठी प्रयत्न करण्याविषयी सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजप नेत्यांना सूचना केल्याचे या सूत्रांनी सांगितले.\tRead More »\nशीख समाज पीडीपीलाच मतदान करेल\nजम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत शीख समाज पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीलाच (पीडीपी) मतदान करणारे असल्याचे ऑल पार्टीज शिख को आर्डिनेशन कमिटीने काल येथे स्पष्ट केले. जातीय पातळीवर या राज्यात दुही निर्माण करू दिली जाणार नाही असेही वरील संघटनेने सांगितले.\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://stayfitpune.com/how-to-get-in-control-to-lose-weight-after-overeating-festival-pune-hadapsar/", "date_download": "2020-02-23T04:23:36Z", "digest": "sha1:J3KNNTURSVHRE4C2VNYKMGN7QOIHSNMN", "length": 23051, "nlines": 116, "source_domain": "stayfitpune.com", "title": "दिवाळीच्या पक्वान्नांवर यथेच्छ ताव मारल्यावर वजन लागलीच वाढते का? – Stay Fit Pune - The weight loss center", "raw_content": "\nदिवाळीच्या पक्वान्नांवर यथेच्छ ताव मारल्यावर वजन लागलीच वाढते का\nगौरी गणपती पासुन जी सणा-उत्सवांना सुरुवात होते ती अगदी चैत्र महिना संपेपर्यंत सुरुच असते. तस पाहिल तर आपल्या संस्कृतीमध्ये सणसुद साठी अनेक निमित्ते , कारणे आहेत. याची कारणे कौटुंबिक, सामाजिक सौहार्द वृध्दींगत करणे ही आहेत. व हे हेतु हजारो वर्षे सफल झालेले देखील आपण पाहत आहोत. जुन्या काळातील जीवनपध्दती, शैली पाहता सण साजरे करणे म्हणजे खरोखरीच आनंदाचे व उत्साहाचे असायचे. आजही आहेच. पण जुनी जीवनशैली ही जशी आपल्या कौटुंबिक, सामाजिक जीवनशैलीला अनुसरुन होती तशीच ती आपल्या व्यक्तिगत आरोग्याला देखील अनुसरुन होती. आजचे चित्र बदलले आहे. अनुचित्र मोसमात , विपरीत भोजन पक्वान्न आहार सहज उपलब्ध होत असल्याने ऋतुमानानुसार खाणे कमी प्रमाणात होते. अखाद्य जास्त खाल्ले जाते. सोबतच विषयुक्त, रसायन युक्त अन्न-पदार्थ आपल्या आरोग्याशी निर्विघ्नपणे खेळत आहे. आणि त्यातच आपली उत्सवप्रियता व उत्सवाला गोडधोड दाबुन हाणण्याची सवय या सा-या मुळे काय काय अनिष्ट आपण आपल्यावर ओढवुन घेत असतो हे कदाचित आपले आपल्याच माहित नसते. माझ्या अनेक लेखांमध्ये मी या सा-या विषयी सविस्तर माहिती दिलेली आहेच. तुम्ही आमचे नेहमीचे वाचक असाल तर तुम्हाला असेच ज्ञान-विज्ञान सतत वाचावयास मिळेल हे नक्कीच. तर या मन तृप्त होईपर्यंत खाण्याच्या सवयेमुळे अनेक प्रकारे आपण आपल्या आरोग्याशी खेळत असतो. त्यातील सर्वात मोठे अनिष्ट म्हणजे उत्सवानंतर वाढलेले वजन. हे वाढलेले वजन आता जेवढे निरुपद्रवी वाटते तेवढेच ते पुढे जाऊन आक्राळ-विक्राळ रुप धारण करते.\nमहिन्यातुन एखाद दुस-या वेळी जास्त खाणे झाले तर फार काही बिघडत नाही. एखाद्या वेळेस जास्त खाल्ल्याने लगेच आपले वजन वाढत नाही, त्यामुळे जास्त काळजी नसावी. वजन वाढणे ही एक खुपच मंद आणि ह्ळुवार होणारी प्रक्रीया आहे.ही प्रक्रिया इतकी छुपी आहे की आपल्या अगदी न कळत आपले वजन वाढलेले असते. आपले वाढलेले वजन किंवा पोटाचा घेर आपल्याला समजण्या पुर्वी आपल्या मित्रांना समजतो. वजन वाढण्याच्या प्रक्रियेमध्ये मुख्य तीन गोष्टींचा समावेश असतो. एक चयापचय, दुसरा कॅलरीज, आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेळ. या तीन ही गोष्टी व्यवस्थित समजुन घेतल्या तर आपणास जास्त खाण्याचा आपल्या वजन वाढण्याच्या प्रक्रियेवर कसा परीणाम होतो हे समजेल. तसेच यावरील उपाययोजना काय असु शकतात हे देखील आपणास समजेल.\nचयापचय म्हणजे आपल्या शरीराचे इंजिन\nआपण जे अन्न खातो त्या अन्ना मध्ये कॅलरीज असतात. कॅलरी म्हणजे एखाद्या अन्नपदार्थामध्ये शरीराच्या चलवलनासाठी लागणारी ऊर्जा किती असु शकते याचा निर्देशांक आहे. आपणास दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. एखाद्या व्यक्तिस अशक्तपणा येऊन कधी कधी चक्कर येते. याचा अर्थ काय तर त्याच्या शरीरामध्ये अजुन पुढे काम करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जाच नसते. काम म्हणजे शब्दशः काम असा अर्थ नसुन साधारण बसणे उठणे उभे राहणे चालणे हे देखील कामच आहे. तर ऊर्जा संपल्यावर आपले शरीर कामच करु शकत नाही. म्हणुन दिवस भर काम करण्यासाठी आपणास ऊर्जेची गरज असते. आणि ही ऊर्जा शरीराला मिळण्यासाठी आपले शरीर चयापचय या क्रियेचा उपयोग करते. साधारण माणसास दिवसभराच्या कामासाठी अंदाजे २००० कॅलरीज जाळुन मिळेल एवढी ऊर्जा लागते. स्त्री आणि पुरुषांमध्ये याचे प्रमाण थोड्या फार फरकाचे आहे. तर आपण खालेल्ल्या अन्नातील कॅलरीजला जाळुन(इंधनासारखे) त्यापासुन ऊर्जा तयार करण्याच्या क्रियेला चयापचय म्हणतात. इंग्रजी मध्ये याला मेटॅबॉलिज्म असे म्हणतात.\nनक्की किती कॅलरीज आपल्याला गरज असते\nआपल्या शरीराच्या दैनंदिन कामासाठी लागणा-या ऊर्जेची निर्मिती झाल्यावर, जर काही कॅलरीज शिल्लक राहिल्या तर त्यामुळे वजन वाढण्याची प्रक्रिया आपोआप सुरु होते. आपण हे अंन्न खातो त्यामध्ये दोन प्रकार असु शकतात. एक म्हणजे कमी कॅलरी असलेले अन्न व दुसरे म्हणजे जास्त कॅलरी असलेले अन्न. कमी कॅलरी असलेले अन्न जर जास्त खाल्ले तर वजन वाढण्याची शक्यता कमी असते. उदा गाजर कमी कॅलरी वाले अन्न व केक जास्त कॅलरी वाले अन्न. जेव्हा आपण जास्त आपल्याला आवश्यक (म्हणजे आपण जेवढ्या कॅलरीज जाळतो तेवढ्याच) तेवढ्या कॅलरीज पेक्षा जास्त कॅलरीज शरीरामध्ये पाठवतो तेव्हा वजन वाढते. म्हणजे थोडक्यात असे की साधारण पणे एक किलो चरबी तयार होण्यासाठी अंदाजे ७००० कॅलरीज शरीरात जास्त साठवल्या गेल्या पाहिजेत. व आपले वाढलेले वजन हे मुख्यतः चरबीचेच असते.\nयाचा अर्थ असा की तुम्ही जर दिवसाला ७००० कॅलरीज जास्त खाल्यातरच तुमचे वजन वाढते. पण आपण एकाच दिवशी ७००० कॅलरीज चे अन्न खात नाही. अगदी कितीही पोटभर जेवलो तरीही आपण ७००० कॅलरीज चे अन्न खात नाही. समजा तुम्ही एखाद्या दिवशी ३००० कॅलरीजचे अन्न खाल्ले, व तुमची कॅलरीज जाळुन ऊर्जा तयार करण्याची क्षमता २००० कॅलरीजची आहे तर त्या दिवशी तुम्ही १००० कॅलरीज अतिरिक्त साठवुन ठेवल्या असा अर्थ होतो. अशा पध्दतीने तुम्ही जर अशी १००० कॅलरीजची बचत सतत ७ दिवस केली तर तुमचे वजन एक ते दिड किलो ने वाढणार ने निश्चित समजा,\nवजन वाढु नये म्हणुन काही उपाय\n(हे उपाय अशांसाठीच आहेत ज्यांचे वजन नॉर्मल आहे)\nअनावधानाने तुमच्याकडुन जर अशा समारंभात, पार्ट्यांमध्ये जर जास्त खाणे झाले असेल तर, वजन वाढु नये म्हणुन तुम्ही काही उपाय करु शकता. व्यायाम किंवा शारीरेक श्रम केल्याने आपण जास्त कॅलरीज जाळतो. दुसरा पर्याय अ��ा की ज्या दिवशी तुम्ही जास्त खाल्ले आहे, त्याच्या दुस-या तिस-या, चौथ्या दिवशी कमी कॅलरीज असलेले अन्न खाणे. उदा – तुम्ही अनावधानाने एखाद्या दिवशी २५०० कॅलरीज असलेले अन्न खाल्ले तर त्याच्या दुस-या दिवशे तुम्ही १५०० कॅलरी मिळतील एवढेच अन्न खावे.\nया विषयी अधिक माहिती हवी असल्यास किंवा कसली शंका असल्यास अवश्य मला विचारा.\nवाढलेले वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे या साठी तज्ञ सल्ला मिळवायचा असेल तर खालील फॉर्म द्वारे भरुन अवश्य माझ्याशी संपर्क साधा.\nस्त्रियांमध्ये वजन वाढण्याचे व कमी न होण्याचे एक कारण – थायरॉईड →\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री – कसा करावा उपवास\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nअर्ध्यावर डाव सोडु नका – तुमच्या माणसांना तुमची गरज आहे\nधावणे = रनिंग : संपुर्ण मार्गदर्शन\nआपली संस्कृती – संक्रांतीचे आहारशास्त्र\nआपली त्वचा म्हणजे आपली ब्रॅंड ॲंबेसेडर\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री - कसा करावा उपवास – Stay Fit Pune - The weight loss center on श्रावणातील उपवासाचे तंत्र आणि मंत्र\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nSavita makaji on दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nतारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार - गुडघेदुखी – Stay Fit Pune - The weight loss center on तुम्ही कसे उभे राहता\nArchita Vijaykumar Malge on गणेशोत्सव, मोदक आणि माझा वेटलॉस\nम्हातारपणातील आजार व उपाय\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री - कसा करावा उपवास – Stay Fit Pune - The weight loss center on श्रावणातील उपवासाचे तंत्र आणि मंत्र\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nSavita makaji on दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nतारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार - गुडघेदुखी – Stay Fit Pune - The weight loss center on तुम्ही कसे उभे राहता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Zitsa+gr.php", "date_download": "2020-02-23T04:14:29Z", "digest": "sha1:2VMOHFTKG6PNMCFIQE6UEPORRMUF7NU7", "length": 3357, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Zitsa", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Zitsa\nआधी जोडलेला 2658 हा क्रमांक Zitsa क्षेत्र कोड आहे व Zitsa ग्रीसमध्ये स्थित आहे. जर आपण ग्रीसबाहेर असाल व आपल्याला Zitsaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्��ेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ग्रीस देश कोड +30 (0030) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Zitsaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +30 2658 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनZitsaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +30 2658 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0030 2658 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthshasraychya-bandhyavarun-news/maharashtra-farmer-crisis-maharashtra-sugarcane-farmers-inflation-hit-maharashtra-farmer-1915453/", "date_download": "2020-02-23T05:43:35Z", "digest": "sha1:YO45OCIXPLIW6ASD6HFYIM2G7WO45BBP", "length": 24428, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "maharashtra farmer crisis Maharashtra sugarcane farmers inflation hit maharashtra farmer | महागाईच्या भीतीपोटी शेतकरी वेठीला | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nमहागाईच्या भीतीपोटी शेतकरी वेठीला\nमहागाईच्या भीतीपोटी शेतकरी वेठीला\nमान्सूनने मागील वर्षी देशातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांना दगा दिला.\nबदलत्या सरकारी धोरणांमुळे दराची खात्री नसल्याने तेलबिया आणि कडधान्ये उत्पादक शेतकरी मग पाणी मुबलक नसूनही नाइलाजाने उसाकडे वळतात. त्यामुळे पाणीटंचाईचे कारण सांगून ते आता उसापासून दूर जाणार नाहीत. त्यासाठी उसाला सशक्त पर्याय निर्माण करावा लागेल. दुष्काळामध्ये ती संधी उपलब्ध होते. प्रश्न आहे तो- सरकार या संधीचा उपयोग करणार का\nमान्सूनने मागील वर्षी देशातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांना दगा दिला. या वर्षीही मान्सूनची वाटचाल संथ गतीने सुरू असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अशा ���रिस्थितीत सरकारने त्यांना आधार देण्याची, योग्य पिकांची निवड करण्यासाठी मदत करण्याची अपेक्षा आहे. मात्र, सरकारला शहरी ग्राहकांची चिंता सतावू लागली आहे. दुष्काळामुळे अन्नधान्यांच्या किमती वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारने मागील आठवडय़ात तुरीच्या आयातीची मर्यादा दुप्पट केली. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ- अर्थात ‘नाफेड’ला आपल्याकडील साठा खुल्या बाजारात विकण्यास सांगितले. कांद्याच्या निर्यातीसाठी देण्यात येणारे अनुदान बंद केले. या निर्णयातून सरकारने आपले हेतू स्पष्ट केले. एका बाजूला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा दिली असताना, दुसऱ्या बाजूला शेतमालाचे दर वाढू नयेत यासाठी सरकारकडून प्रयत्न होत आहेत. अशा धोरणामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी कमी होऊन पुन्हा सरकारला कर्जमाफीसारख्या मदतीच्या कुबडय़ा पुढे कराव्या लागतील. मागील आठवडय़ात घेतलेल्या निर्णयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आपल्या पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करताना दिसत आहे.\nमात्र २०१४ आणि २०१९ मध्ये मोठा फरक आहे. २०१४ मध्ये मोदी सत्तेत येण्यापूर्वी अन्नधान्याचा महागाई दर दोन आकडी झाला होता. त्यातच खनिज तेलाच्या किमतींनी उसळी घेतल्याने किरकोळ महागाई निर्देशांकात वाढ झाली होती. साहजिकच त्यामुळे व्याजदर चढे होते, अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग मंदावला होता. सत्तेवर येताच मोदींनी महागाई कमी करण्यावर भर दिला. त्यासाठी आक्रमकपणे शेतमालाच्या आयातीला प्रोत्साहन देत निर्यातीवर बंधने घातली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसल्यानंतर २०१७ पासून सरकारने धोरणात बदल करण्यास सुरुवात केली.\nसध्या मात्र चित्र वेगळे आहे. २०१८-१९ मध्ये अन्नधान्याच्या महागाईच्या दराने जवळपास तीन दशकांतील नीचांकी पातळी गाठली. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने घालून दिलेल्या दंडकापेक्षा किरकोळ महागाईचा दर खाली आहे. या महिन्यातच रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदरात कपात केली आणि अशाच पद्धतीने पाव टक्क्याची कपात पुढील तिमाहीत अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत अन्नधान्याच्या महागाईची भीती बाळगून शेतकरीविरोधी निर्णय घेणे चुकीचे आहे.\nमागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही सरकारकडे गहू आणि तांदळाचा मुबलक साठा शिल्लक आहे. काही राज्यांत तांदूळ साठविण्यासाठी जागा नाही. साखरेचे सलग दोन वर्षे अतिरिक्त उत्पादन झाल्याने तब्बल १४७ लाख टन साठा शिल्लक आहे. युरोपीय देशांनी पाम तेलाच्या आयातीवर बंधने घातल्याने इंडोनेशिया, मलेशियातून निर्यात होणाऱ्या तेलाचे दर घसरले आहेत. मागील वर्षी भारताने खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवले. परंतु तरीही खाद्यतेलाचे दर स्थिर आहेत. त्यामुळे गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेल या महत्त्वाच्या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ होणे जवळपास अशक्य आहे.\nमात्र पालेभाज्या आणि कडधान्यांच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि जी गरजेचीही आहे. मागील दोन वर्षांत अनेकदा शेतकऱ्यांना पालेभाज्या मातीमोल दराने विकाव्या लागल्या. काढणी आणि वाहतुकीचा खर्च निघत नसल्याने अनेकांना त्याचे शेतातच खत करावे लागले. दर नसल्याने शेतकऱ्यांना मागील वर्षी लाखो टन कांदा कुजवावा लागला. किमती पडल्याने कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना सरकारी संस्थांकडे कडधान्यांची विक्री करण्यासाठी रांगा लावाव्या लागल्या. सरकारने विकत घेतलेला माल बाजारात विकण्यास काहीच अडचण नाही. बहुतांशी कडधान्यांच्या खुल्या बाजारातील किमती मागील वर्षी किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी होत्या. त्या मागील काही महिन्यांत सुधारल्या आहेत. तीन वर्षे तूर, मूग यांसारख्या कडधान्यांची स्वस्तात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या दराने शेतमालाची विक्री करण्याचा नक्कीच अधिकार आहे. अगदी शेअर बाजारातील गुंतवणूकदारही सरासरी (अ‍ॅव्हरेज आऊट) काढत असतात. उत्पादनात वाढ होणाऱ्या वर्षी शेतकऱ्यांना चांगला दर मिळणे अपेक्षित नाही. पण उत्पादनात घट होणाऱ्या वर्षीही त्यांनी कमी दरानेच माल विकावा हा हट्टही चुकीचा आहे. त्याचा सर्वाधिक तोटा तेलबिया आणि कडधान्ये उत्पादक शेतकऱ्यांना बसतो. यामुळेच कडधान्य आणि खाद्यतेलाच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण बनला नाही. खाद्यतेलाची आयात दर वर्षी वाढत आहे. या दोन्ही गोष्टींच्या आयातीवर देशाला तब्बल एक लाख कोटी रुपये दर वर्षी खर्च करावे लागत आहेत.\nकडधान्ये आणि तेलबियांच्या दराची खात्री नसल्याने नाइलाजाने शेतकऱ्यांना उसाकडे वळावे लागते. यामुळे पाण्याची टंचाई असलेल्या मराठवाडय़ातही उसाचे क्षेत्र वाढले आहे. केवळ पाण्याचे महत्त्व सांगून शेतक��ी उसाकडून इतर पिकांकडे वळणार नाहीत. कडधान्ये आणि तेलबिया यांना चांगला दर मिळतो, त्यातूनही नफा कमावता येतो, याचा अनुभव त्यांना येणे गरजेचे आहे.\nदुष्काळामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इतर पिकांकडे वळवता येते. तशी संधी यापूर्वी २०१६ मध्ये आली होती. २०१४ आणि २०१५ मध्ये दुष्काळ पडल्यानंतर शेतकरी तूर, मूग अशी कडधान्ये आणि सोयाबीनसारख्या तेलबियांकडे वळले होते. मात्र चुकीच्या सरकारी धोरणामुळे सोयाबीन आणि तुरीचे दर ढासळले. बारा हजार रुपये प्रतिक्विंटलवरून तुरीचे दर साडेतीन हजारांवर आले. सोयाबीनचे दर ४७०० रुपयांवरून २६०० रुपयांवर आले. शेतकऱ्यांना केलेला खर्चही मिळू शकला नाही. त्यामुळे साहजिकच मराठवाडय़ातील पाण्याची उपलब्धता असलेले शेतकरी पुन्हा उसाकडे वळले. त्यामुळे सध्या दुष्काळात पाण्यासाठी दोन-चार किलोमीटर पायपीट करणारे लोक मराठवाडय़ात दिसतात आणि त्यांचे पाणी हिरावून घेणारा ऊसही\nउसामुळे दुष्काळाची तीव्रता वाढते, हे सांगून शेतकरी उसापासून दूर जाणार नाहीत. त्यासाठी उसाला सशक्त पर्याय निर्माण करावा लागेल. दुष्काळामध्ये ती संधी उपलब्ध होते. त्यामुळे सरकारने तातडीने खरीप हंगामातील पिकांच्या किमान आधारभूत किमती निश्चित कराव्यात. त्यासोबत त्या पिकांबाबत आयात-निर्यात धोरण काय असणार आहे, हेही स्पष्ट करावे. बहुतांश वेळा पेरणी करताना पिकांचे दर चांगले असतात. मात्र पिकांची काढणी करताना सरकारी धोरणामध्ये बदल होऊन दर पडतात. हे टाळून खाद्यतेल आणि डाळींची आयात कशी कमी करता येईल, उसाखालील क्षेत्र कसे नियंत्रणात येईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. महागाईची शहरी मध्यमवर्गाला झळ बसेल, असे किरकोळ दरवाढीवरून गृहीत धरून टोकाचे निर्णय घेणे टाळले पाहिजे. सध्या ग्रामीण भारतामध्ये अर्थकारण मंदावले आहे. दुचाकी-चारचाकी गाडय़ांचा खप दर महिन्याला कमी होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे आल्या/दिल्याशिवाय ग्रामीण भागात मागणी वाढणार नाही. त्यामुळे व्यापक अर्थव्यवस्थेचा विचार करून शेतमालाच्या आयात-निर्यातीचे धोरण ठरवणे गरजेचे आहे.\nलेखक कृषी-अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत. rajendrasaldar@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्���र\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 बहुमताची सुगी शेतीत दिसेल\n2 शेतमालाचे चिनी दरवाजे..\n3 अडचणीतही उभारीची अपेक्षा\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vikasache-rajkaran-news/article-on-clean-indore-city-1676159/", "date_download": "2020-02-23T05:50:20Z", "digest": "sha1:RIK3FZZNWN2NMM3Z5PJGE4OHCOQVPJOE", "length": 27776, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on Clean Indore city | स्वच्छ इंदूर, नकारात्मकतेपासून दूर! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nस्वच्छ इंदूर, नकारात्मकतेपासून दूर\nस्वच्छ इंदूर, नकारात्मकतेपासून दूर\nनागरी स्वच्छतेचा मार्ग कचराकुंडय़ा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करण्यातून जातो ही पारंपरिक समजूत आहे.\n‘या देशात कसली आलीय स्वच्छता’ असा सार्वत्रिक सूर ऐकू येत असतानाच आपले शहर व परिसर खरोखरीच स्वच्छ, सुंदर व राहण्यालायक होऊ शकते, याचा वस्तुपाठ इंदूरकरांनी घालून दिला आहे..\n‘मेरे सपनों का भारत’ किंवा तत्सम विषयावर निबंध लिहायला सांगितला तर केवळ शाळकरी मुलेच नव्हे तर इतरही स्वप्नातल्या भारताचं चित्र रेखाटताना त्यात स्वच्छ भारताचा समावेश करतील हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही. भ्रष्टाचार निर्मूलन, स्वच्छ भारत, वक्तशीर सार्वजनिक वाहतूक सेवा, किंवा सीमित कालावधीत न्यायालयीन प्रकरणांचा निकाल हे काही विषय असे आहेत, की ज्याबाबत सर्वसाधारणपणे मतभेद असे नसतात. पण गंमत म्हणजे सर्वाधिक मतैक्य असलेल्या या विषयांबद्दल, त्या उद्दिष्टांच्या अंमलबजावणीबाबत असलेल्या सार्वत्रिक उदासीनतेमुळे – सर्वदूर एक अश्रद्धता, हताशा आणि नकारात्मकता असेच सर्वसाधारण वातावरण असते. परिणामी भ्रष्टाचार, अस्वच्छता, दिरंगाई या गोष्टी हटविणे ही अशक्यप्राय गोष्ट असल्याची खूणगाठ इतकी खोलवर रुजलेली असते, की त्या दिशेने प्रयत्न करणारेही समाजाच्या लेखी वेडगळ ठरतात, ठरविले जातात.\nअशा, प्रयत्नवादी लोकांना वेडगळ ठरविणाऱ्यांच्या डोळ्यांत इंदूर शहराने झणझणीत अंजन घातले आहे. स्वच्छ भारताच्या दिशेने पडणारे पहिले पाऊल, स्वच्छ परिसर हे आहे, हे ओळखून इंदूरमधील लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी आणि स्वयंसेवी संघटनांनी नेटाने आणि एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांमुळे २०१७च्या देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षणात इंदूर हे सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले आहे. व्यापक लोकसहभाग, नियमांची काटेकोर आणि चोख अंमलबजावणी आणि संसाधनांचा न्यायोचित आणि परिपूर्ण वापर या मुख्य त्रिसूत्रीच्या आधारे अहिल्यानगरी इंदूरने संपादन केलेले हे यश तपशिलात जाऊन समजून घेण्यालायक आहे हे निश्चित\nनागरी स्वच्छतेचा मार्ग कचराकुंडय़ा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करण्यातून जातो ही पारंपरिक समजूत आहे. काही दशकांपूर्वी पुण्यात काका वडके, नंदू घाटे इ. मंडळी नगरसेवक होती तेव्हा लोकांनी कचऱ्याच्या कुंडीपर्यंत जाऊन कुंडीतच – कुंडीबाहेर नव्हे – कचरा टाकावा यासाठी ‘एक पाऊल पुढे’ नावाचे एक अभियान हाती घेतले होते. पण लेकांच्या हाडी-माशी खिळलेल्या सवयी बदलण्याच्या फंदात न पडता इंदूर महानगरपालिकेने ‘कचराकुंडय़ा’ नावाची व्यवस्थाच काढून टाकली. सुमारे २७ लाख लोकसंख्येच्या आणि ८५ वॉर्डामध्ये विभागलेल्या इंदूर शहरात सुरुवातीस फक्त दोन वॉर्डामधून कचराकुंडय़ा पूर्णपणे हटवून घरोघरी जाऊन कचरा संकलन, ही यंत्रणा राबविण्यात आली. अगदी सुरुवातीला तर लोकांनी घरच्या घरीच ओला आणि सुका कचरा एकत्र करण्याबाबतचा आग्रहही धरण्यात आला नाही. महापालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलनासाठी आवश्यक ते मनुष्यबळ आ���ि पुरेशी वाहने दिली आणि संबंधित नगरसेवकांनीही आपल्या मतदारसंघातील लोकांचे प्रबोधन घडवून त्यांची मानसिक तयारी करून घेतली; परिणामी दोन वॉर्डामध्ये सफल झालेला हा प्रयोग आणखी १० वॉर्डानी उचलून धरला आणि नंतर सर्वच नगरसेवकांनी त्याचे समर्थन केले. २०१५-१६ मध्ये सुरू झालेले हे प्रयत्न आज सर्वदूर आणि निर्विवादपणे यशस्वी झालेले दिसतात. आजमितीस जवळपास संपूर्ण इंदूर शहर कचराकोंडीमुक्त झाले असून शहराच्या वातावरणातील प्रदूषणही मोठय़ा प्रमाणात घटले आहे. २०१५ मध्ये श्वसनाद्वारे फुप्फुसात जाऊ शकणाऱ्या सूक्ष्म घटकांचे प्रमाण प्रति युनिट १४५ मायक्रोग्राम एवढे होते ते आज ७० मायक्रोग्रामपर्यंत खाली आले असून ते ४० पर्यंत खाली नेण्याचा महापालिकेचा इरादा आहे.\nभाजपशासित इंदूर महानगरपालिकेने हे अभियान यशस्वी करण्यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. विभाजित कचरा विभाजित स्वरूपातच संकलित करण्यासाठीची पिवळ्या रंगाची ट्रकवजा वाहने आज सुमारे ६००च्या संख्येत संपूर्ण इंदूर शहरात तैनात केली गेली आहेत. मोठय़ा प्रमाणात कचऱ्याचे खतात रूपांतर करणारी सयंत्रे बसविणाऱ्या इमारतींना महापालिकेने मालमत्ता करात ५ ते १० टक्के सूट देऊन प्रोत्साहन दिले आहे. अनेक हॉटेल्स, शाळा, महाविद्यालये याचा लाभ घेताना दिसतात. ज्यांना जागेअभावी असे सयंत्र बसविणे शक्य नाही त्यांच्याकडून दरमहा दोन ते पाच हजार रुपये कचरासंकलन शुल्क घेतले जाते. कचरा वाट्टेल तिथे फेकणे, थुंकणे, रस्त्यावर लघवी करणे अशा बेजबाबदार गोष्टींकडे दुर्लक्ष न करता वाढीव दंड आकारून धाकशक्ती निर्माण करण्यातही इंदूर महापालिकेने चांगले यश मिळविले आहे. शंभर रुपयांपासून एक लाखापर्यंत दंड ठोठावण्याची आणि तो वसूल करण्याची जी हिंमत महापालिकेने दाखविली आणि नगरसेवकांनी अडथळे न आणता प्रशासनाला जी साथ दिली ती विशेष उल्लेखनीय म्हणायला हवी. कचराकोंडीतून आपले शहर मुक्त होऊ शकते, आपण ते मुक्त करू शकतो हे लक्षात आल्यानंतर आज इंदूरकर मंडळी महापालिकेला घरटी दरमहा ६० रुपये आणि व्यापारी आस्थापना दरमहा ९० रुपये विनातक्रार देत आहेत हेही लक्षात घ्यायला हवे. आपल्याकडे सज्जनांना शाबासकी नाही आणि दुर्जनांना शासन नाही अशी स्थिती सर्वदूर दिसते. या समजुतीला छेद देत इंदूर महापालिकेने दरमहा स्वच्छतेच���या संदर्भात वॉर्डा वॉर्डात एक निकोप स्पर्धा वाढीस लावली असून प्रत्येक महिन्यात एका वॉर्डाची सर्वाधिक स्वच्छ वॉर्ड म्हणून निवड केली जाते आणि त्यांना पुरस्कारही दिला जातो. अशाच स्पर्धा स्वच्छ शैक्षणिक संस्था, स्वच्छ रुग्णालय, स्वच्छ उपाहारगृह इ. निवडण्यासाठीही घेतल्या जातात.\nशहरातून संकलित केलेला वर्गीकृत कचरा प्रक्रिया करण्यासाठी साठविला जातो. घन कचरा व्यवस्थापनाचे अतिशय प्रभावी सयंत्र आणि सांडपाणी प्रक्रियेची चोख व्यवस्था असलेली इंदूर महापालिका आता कंपोस्ट खतनिर्मितीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. शहरातील डझनभराहून जास्त भाजी मंडयांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून मिथेन गॅस निर्मिती आणि नंतर त्याचा शहर बस वाहतुकीसाठी इंधन म्हणून उपयोग करण्याची शक्यता सध्या पडताळून पाहिली जात आहे.\nया सर्व प्रयत्नांना खीळ घालण्याचे प्रयत्न अर्थातच झाले. पण महापौर मालिनी गौड आणि तत्कालीन महापालिका आयुक्त मनीष सिंग निर्धाराने काम करीत राहिले आणि या सर्वाना पुरून उरले. महापालिका कर्मचाऱ्यांनाही कधी चुचकारून, कधी नियमांवर बोट ठेवून, कधी कळकळीचे आवाहन करून त्यांनी सहभागी करून घेतले.\nस्वच्छ इंदूरची कहाणी इथेच संपत नाही. इंदूर शहरातले मुख्य रस्ते आता दिवसातून तीन वेळा साफ केले जातात आणि यांत्रिक झाडूंची वाहनेही वापरली जातात. शहर धुळमुक्त राहावे यासाठी प्रेशर जेट पद्धतीचा वापर करून शहरातले रस्ते चक्क दिवसाआड धुतले जातात. कचरा उचलणाऱ्या गाडय़ांमधून येणारी दुर्गंधी आणि तिच्यापासून बचाव करण्यासाठी दारू पिऊन सुसाट ट्रक चालविणारे ट्रक चालक; ही परिस्थिती बदलण्यासाठी महापालिका आता आपले ट्रक्सही वारंवार धुते आणि त्यांना दुर्गंधीमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करते.\n‘स्वच्छ इंदूर’च्या या मोहिमेत नागरिकांच्या व्यापक सहभागाचे महत्त्व लक्षात घेऊन महापालिकेने मोठी प्रचार मोहीम राबविली. घोषवाक्ये, जिंगल्स यांचा प्रचार करण्यासाठी समाजमाध्यमांचा, एफएम रेडिओसारख्या साधनांचा प्रभावी वापर केला गेला.\nआणखी उल्लेखनीय बाब म्हणजे स्वच्छतेचा आग्रह न सोडता स्वच्छता पालन सोयीस्कर व्हावे यासाठी महापालिकेने धरलेली नवप्रवर्तनाची (इनोवेशन) कास सामूहिक वापराच्या शौचालयांचा शत प्रतिशत वापर व्हावा यासाठी महापालिकेने सुमारे ३२७ व्हीलचेअर्स खरेदी केल्या आहेत व वृद्ध, विकलांग गरजूंना त्या उपलब्धही केल्या आहेत. अशा प्रकारच्या केंद्रिकृत अभियानातून कचरा वेचणाऱ्यांच्या रोजगारावरच गदा येण्याचा संभव असतो. हे टाळण्यासाठी महापालिकेने १२७६ कचरावेचकांचे सर्वेक्षण करून त्यांना कचरा व्यवस्थापनाच्या विविध आस्थापनांमध्ये कर्मचारी म्हणून यशस्वीरीत्या सामावून घेतले आहे. या सर्व अभियानात प्लास्टिक आणि पॉलिथिन पिशव्यांवर बंदी येणे ओघानेच आले. महापालिकेने याबाबतीतही कल्पकता आणि दूरदृष्टी दाखवून कागदी आणि कापडी पिशव्यांची उत्पादन केंद्रे सुरू केली आहेत.\n२०१७ मध्ये स्वच्छ भारत सर्वेक्षणात इंदूर शहर सर्वप्रथम घोषित झाल्यापासून सुमारे दोनेकशे भारतीय शहरांचे प्रशासकीय अधिकारी, नगराध्यक्ष वा महापौर इंदूरला भेट देऊन गेले आहेत. इंदूर प्रयोगाचा अभ्यास करून आणि त्यापासून थोडीशी प्रेरणा घेऊन आणखी काही शहरे स्वच्छ आणि सुंदर झाली तर स्वच्छ भरत हे केवळ स्वप्न राहणार नाही.\nकोणतीही घोषणाबाजी ही निश्चितच वाईट पण घोषणेमागची भावना, उद्दिष्टे आणि घोषणा देणाऱ्यांचे स्वच्छ इरादे हे ध्यानात न घेता ‘या देशात कसली आलीय स्वच्छता पण घोषणेमागची भावना, उद्दिष्टे आणि घोषणा देणाऱ्यांचे स्वच्छ इरादे हे ध्यानात न घेता ‘या देशात कसली आलीय स्वच्छता’ असा सूर लावून ‘सिनिक’ होणे ही सगळ्यांत सोपी गोष्ट आहे. इंदूरच्या महापौर, आयुक्त, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे यश प्रथमत: हा नकारात्मकतेचा कचरा दूर करण्यातले आहे. आणि म्हणूनच त्यांचे दुप्पट अभिनंदन करायला हवे\nलेखक भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष व राज्यसभा सदस्य आहेत. ई-मेल : vinays57@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र���यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n2 अभावाचा अंधार; प्रकाशाची पेरणी\n3 हॅकथॉन : नवप्रवर्तनाची नांदी\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/viva-category/wear-haus/", "date_download": "2020-02-23T05:52:40Z", "digest": "sha1:VUNZP27RSCRCEDQQ3GP4NAOOFLEQYLNM", "length": 13177, "nlines": 246, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Wearहौस | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nविंटर ड्रेसिंगसाठी सगळ्यात आधी तुमच्या कपडय़ांच्या रंगाकडे लक्ष द्या.\nपॉवर ड्रेसिंग ही संकल्पना नवी नाही, पण हल्ली या पद्धतीच्या स्टाइलिंगचा वापर वाढला आहे.\nडिझायनर शोरूम्स, ब्रँडेड दुकानं लग्नसराईच्या काळात लखलखत असतात.\nसध्या ड्रेस, स्कर्ट, शर्ट, टॉप सगळ्या प्रकारांत रफल्सनी जागा पटकावली आहे.\nया स्ट्राइप्स जितक्या युनिव्हर्सल, प्लेफुल असतात, तितक्याच शिस्तप्रियही असतात.\nकच्छी एम्ब्रॉयडरी, बंजारा एम्ब्रॉयडरी अशी ट्रायबल एम्ब्रॉयडरी पाहता क्षणी डोळ्यात भरते.\nप्रत्येक एम्ब्रॉयडरीला जोडून एखादी कहाणीसुद्धा असते.\nगेल्या काही वर्षांपासून ‘शेपवेअर’ हा प्रकार भारतात रुजू पाहतोय.\nतुमचा मूड आणि कपडय़ांची निवड याचं कनेक्शन सॉलिड आहे.\nपहिलावहिला वन पीस ड्रेस\nप्रत्येक बॉडीटाइप आणि स्कीनटोनला वनपीस ड्रेस शोभून दिसतो\nफेस्टिव्हलचा ‘जुगाडू’ स्टाइल फंडा\nयंदा बहुतेक डिझायनर्सनी घेरदार स्कर्ट्स, घागरा या प्रकाराला थोडा ब्रेक दिलाय.\nखांदे आणि पाय यांचा थेट संबंध असतो. तुमचे खांदे बारीक असतील तर ड्रेसिंगमध्ये तुमच्या पायांकडे फोकस अधिक असू द्या.\nगरोदरपणाचं कारण देत ढगळ, सूट न होणारे किंवा अनकम्फर्टेबल कपडे घालणं आजच्या स्त्री��ा मान्य नाही\nअ‍ॅक्सेसरीज, जरा संभाल के\nपाऊस आणि लेदर याचं साताजन्माचं वैर आहे.\nwear हौस: सेफझोन तोडताना..\n‘तुम्ही ओव्हरवेट असाल, तर आडव्या स्ट्रइप्सचे कपडे घालू नका, जाडे दिसाल’\nWear हौस: रंग हे जुने नवे\nआपल्याकडील या नकोशा कपडय़ांमध्ये केवळ जुने, ट्रेंडमधून गेलेले कपडे नसतात.\nwear हौस: कुल समर ड्रेसेस\nफ्लेअर, ए-लाइन किंवा स्ट्रेट समर ड्रेस वेगवेगळ्या स्वरूपात येतात.\nwear हौस: फॅब्रिकचा खेळ मांडियेला\nड्रेस शिवायचा म्हटल्यावर कापडाचं महत्त्व काय, हे वेगळं काही सांगायची गरज नाही.\nWear हौस: स्टेटमेंट स्लीव्ह्ज\nऐकताना हे थोडं विचित्र वाटेल, पण तयार कपडय़ांची खरेदी करताना मी पहिल्यांदा ड्रेसच्या स्लीव्ह्ज पाहते.\nWear हौस: लपलेल्या लायनिंगची गोष्ट\nतुम्ही कधी विचार केलाय तुमच्या ड्रेसला लायनिंग कोणतं आहे\nतुमच्या मित्रांचा ग्रुप कितीही मोठा किंवा छोटा असू द्या. त्यात एखादा असा असतो\nWearहौस : ‘हेमलाईन’ पुराण\nड्रेस निवडताना तुम्ही त्यात काय काय पाहता\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/nirbhaya-case-accused-again-rushed-to-court/", "date_download": "2020-02-23T05:15:20Z", "digest": "sha1:WTAM7UCBODFMENM6UGL2G2KOE77AVVQ5", "length": 8716, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निर्भया प्रकरणातील आरोपींची पुन्हा कोर्टात धाव - Dainik Prabhat", "raw_content": "\nनिर्भया प्रकरणातील आरोपींची पुन्हा कोर्टात धाव\nनवी दिल्ली – तिहार कारागृहातील अधिकारी आमच्या अशिलांना त्यांनी मागितलेली कागदपत्रे देण्यास तयार नाहीत असा दावा करीत या प्रकरणातील दोन आरोपींच्या वकिलांनी आज पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. त्यावर उद्या शनिवारी सुनावणी होणार आहे.\nअक्षयकुमार सिंह आणि पवनसिंह यांच्यावतीने ही याचिका सादर करण्यात आली आहे. आम्हाला क्‍युरेटिव्ही पीटीशन दाखल करायची आहे. त्यासाठी आमच्या अशिलांना जी कागदपत्रे हवी आहेत ती कागदपत्रे देण्यास तुरूंग अधिकारी टाळाटाळ करीत आहेत असा दावा त्यांनी या याचिकेत केला आहे.\nया प्रकरणातील अन्य दोन आरोपी विनयकुमार शर्मा आणि मुकेशसिंग यांच्या क्‍युरेटिव्ही पिटीशन सुप्रिम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. या चारही आरोपींना येत्या 1 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता फाशी दिली जाणार आहे. त्यापार्श्‍वभूमीवर ही फाशी टाळण्यासाठीच्या क्‍लुप्त्या आरोपींकडून वापरल्या जात आहेत.\nहातापायांचे स्नायू बळकट करण्यासाठी उपयुक्त आसन\nदिवसभरात कितीही घाईत असाल, तरी या गोष्टी आवर्जून करा\nमोस्ट वॉण्टेड गॅंगस्टर रवी पुजारीला अटक\nजीवनशैलीत सुधारणा केल्यास मधुमेहापासून मुक्ती\nनाव न घेता उपमुख्यमंत्री पवार यांना आमदार लक्ष्मण जगताप यांचे आव्हान\nदोन दुचाकीस्वारांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nकारवाई करूनही बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर सुरूच\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nकेवळ फोटोसेशन पुरतेच वृक्षारोपण\nमहिलांना ���ेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/2019/07/17/page/2/", "date_download": "2020-02-23T04:44:18Z", "digest": "sha1:K42JUJ4MMNG2XWNER4RGG7JSNJOTPQYP", "length": 4527, "nlines": 47, "source_domain": "www.navprabha.com", "title": "17 | July | 2019 | Navprabha | Page 2", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nअनामूल, ताईजुल बांगलादेश संघात\nअनामूल हक व ताईजुल इस्लाम यांचे बांगलादेशच्या १४ सदस्यीय संघात पुनरागमन झाले आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाने काल मंगळवारी श्रीलंका दौर्‍यासाठी आपला संघ जाहीर करताना शाकिब अल हसन व लिटन दास यांना विश्रांती दिली. बांगलादेशच्या विश्‍वचषक संघाचा सदस्य राहिलेल्या अबू जायेद याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. अनामूलने जवळपास १२ महिन्यांपूर्वी वेस्ट इंडीजविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला होता. तर कसोटी स्पेशलिस्ट ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/reliances-record-in-market-value/articleshow/72132962.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-02-23T05:42:55Z", "digest": "sha1:D4MDEWEX4HE7JJRHXOMKH5AAQ26XYHMZ", "length": 10594, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: बाजारमूल्यामध्ये 'रिलायन्स'चा विक्रम - reliance's record in market value | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nवृत्तसंस्था, मुंबईमुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवलाने मंगळवारी ९५ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला...\nवृत्तसंस्था, मुंबई मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवलाने मंगळवारी ९.५ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी नोंदवणारी रिलायन्स ही पहिलीच भारतीय कंपनी ठरली. सत्रांतर्गत व्यवहारात रिलायन्सचा समभाग साडेतीन टक्क्यांनी वधारून १,५०९.८०वर स्थिरावला. या तेजीमुळे कंपनीच्या भांडवल मूल्याने या विक्रमी पातळीस स्पर्श केला. चालू वर्षात रिलायन्सच्या समभागाने ३४ टक्के वृद्धी साधली आहे. टीसीएसचे बाजार भांडवल ७.९१ लाख कोटी रुपये आहे. व्होडाफोन तेजीत जागतिक बाजारांतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक मंगळवारी १८५ अंकांनी वधारला व ४०४६९वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ५५ अंकांच्या वाढीसह ११९४०वर पोहोचला. रिलायन्सव्यतिरिक्त एचडीएफसी बँक, व्होडाफोन आयडिया व भारती एअरटेलच्या समभागांनी मोठी कमाई केली. एअरटेलच्या समभागाचे मूल्य ७.३६ टक्क्यांनी तर व्होडाफोनच्या समभागाचे मूल्य तब्बल ३४.६८ टक्क्यांनी वाढले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकोण होतास तू काय झालास तू...; यशोशिखरावरुन दिवाळखोरीकडे\nमेडि'क्लेम' झटपट मिळणार... IRDA नं आजारांची व्याख्याच बदलली\nमहागडा तरीही या शेअरचा घसघशीत परतावा\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nसोने महागले ;'हा'आहे आजचा दर\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\nकिसान विकास पत्र ; सुरक्षित गुंतवणूक पर्याय\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोहीम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n'टाटा स्टील'मधील ३००० कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार...\nसरकारी बँक कर्मचाऱ्यांना लवकरच खूशखबर\nव्होडाफोन आयडियाची डिसेंबरपासून दरवाढ...\nविमा पॉलिसी होणार महाग...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/whatsapp-chats/photos", "date_download": "2020-02-23T05:46:51Z", "digest": "sha1:ENSOGXYO652PQC5OGUW72CIGPPOQ7MAJ", "length": 13481, "nlines": 257, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "whatsapp chats Photos: Latest whatsapp chats Photos & Images, Popular whatsapp chats Photo Gallery | Maharashtra Times", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: अकोले बंद, शहरभर टाळ-मृदंगाचा गजर\nट्रम्प-इवांका : क्लिंटन-चेल्सियाची आठवण\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://magevalunpahtana.com/2009/09/21/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2020-02-23T05:05:52Z", "digest": "sha1:FBI7QXQTNQPE7HP6AHWO7737ZTG4BZB6", "length": 23166, "nlines": 208, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "पोवाडा – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा – राज ठाकरेंचा | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुराष्ट्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर \nपोवाडा – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा – राज ठाकरेंचा\nपोवाडा – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा – राज ठाकरेंचा\nसदर पोवाडा हा चालीत म्हणण्यासाठी काही ठिकाणी काही शब्दांची द्विरुक्ती होवू शकते.\n(पोवाडा वाचतांना मागे डफ वाजतो आहे अशी कल्पना करा.)\nस्टाँग डिस्क्लेमर: माननिय बाळासाहेबांचा व राज ठाकरेंचा मी आदर करतो व यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. तत्राप कोणाला कोणतेही आक्षेप असतील तर हा पोवाडा माझा वैयक्तिक समजावा. पोवाड्यातील काही वाक्ये मनसे च्या अधिक्रुत वेबसाईटवरून घेतलेली आहेत.\nपहीले वंदन धरणी मातेला sssssमातेला,\nनंतर वंदून मराठी मातीला..\nवंदतो संयूक्त महाराष्ट्राच्या हुताम्यांना…\nशाहीर सचिन बोरसे करतो पोवाड्याला\nजी र हा जी जी जी जी जी\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापूनी sssssss\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापूनी… स्थापूनी\nकेले उपकार राज ठाकरेन राज ठाकरेंनी… राज ठाकरेंनी… राज ठाकरेंनी\nघेतल�� उभारी मराठी मनानंss मनानं ss जीरहा जी जी जी…\n{गद्य : २००० च्या दशकात अचानक जिकडेतिकडे भैया लोकांचा संचार सुरू झालेला होता…\nरेल्वे तर त्यांच्या बापाचीच मालमत्ता आहे असे समजून भैये लोक वागत होते…\nकारखान्यात कमी रोजंदारीवर भैया लोक भरती होत होते… अशा वेळी…..}\nमहाराष्ट्रावर जोरदार हल्ला झाला भैया लोकांचा\nअन कारखान्यात बट्याबोळ झाला आपल्या रोजीचा\nरेल्वे भरतीत केला चालूपणा लालूने\nसाथ दिली त्याला तिकडे मुलायमसिंगने\nअमरसिंग आहे तो तर त्याच जातीचा\nमनातले त्यांच्या हाणून पाडायचा बेत राज ठाकरेंचा\n{गद्य : अशा वेळी लालू, मुलायम, अमरसिंग व ईतर उत्तर भारतीय एकत्र आले…\nमुंबईत छट पुजा करायची…. उत्तर भारतीय दिवस साजरे करायचे…. असले कार्यक्रम त्यांनी राबवायला सुरूवात केली….}\nमुंबई तो हमारीच माई, बोलले युपीचे भाई\nकाम हम यहीच करेंगे, पैसा सब गाव ले जायेंगे (अहा)\nराम आयेगा यहा… तो लछमन को भी यहा लायेंगे\n{गद्य : असल्या वल्गना हे भैया लोक करत असत…\nयेथे राहून, येथे काम करून सगळा पैसा ते युपी बिहारात नेत असत….\nते येथे एकटे येत असल्यामुळे येथील पोरीबाळींवर आयाबहीणींवर त्यांची वाईट नजर असे…\nअशा ह्या महाराष्ट्रावर आलेल्या वाईट वेळी महाराष्ट्राकडे लक्ष देणारे होतेच कोण\nबसले होते दिल्ली दरबारी… दिल्ली दरबारी\nहाजी हाजी करू चालू होती सोनीयाची चाकरी…चाकरी (अहा..)\nबसले होते मुग गिळुन… बोलत होते आवो आवो महाराष्ट्र\nसंयूक्त महाराष्ट्रासाठीचे विसरले घेतलेले कष्ट…\nअसले आपले भ्रष्ट नेते नतद्रष्ट अन भैये झालेत पुष्ट…\n{गद्य : आपणच लोकसभा, विधानसभेसाठी निवडुन दिलेले नेते दिल्ली, मुंबईत नुसते तोंड बंद करून बसले होते….\nपवार, पाटिल, देशमूख असली सरदारे दिल्ली दरबारात मुजरे करत होते…\nमराठी जनतेची चाकरी करायची सोडून ईतर संघटना, पक्ष हेही भैया लोकांची चाकरी करीत होते….\nभैया लोकांनी पुरवीलेल्या पैशावर मस्ती चालत होती…\nईकडे भैयांचा लोंढा महाराष्ट्रात येतच होता…. अत्याचार वाढतच होता…}\nस्थिती ओळखली राज ठाकरेंनी\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापियली\nएकत्र जनता मराठी आली\nयुपी बिहारची जनता हादरली….\n{गद्य : महाराष्ट्रावर पडलेल्या संकटकाळी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली.\nज्या ठिकाणी आपले पोट भरते त्या महाराष्ट्राला आपले मानणारे जर युपी बिहारातले असतील तर तेही मराठी बांधव आहेत असे उदात्त विचार मांडणार्‍या या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेत्रूत्व मराठी मनाचे पुरस्कर्ते राज ठाकरेंनी करावे हे महाराष्ट्राचे भाग्यच.}\nमराठी मातीला आपलं मानणारा, मानणारा\nतोच मराठी माणुस अभिप्रेत राजेंना…राजेंना\n{गद्य : जे मूल मराठी आई-वडिलांच्या पोटी जन्माला आले आहे ते तर मराठीच पण त्याचबरोबर इतर भाषिकांमध्येही जो महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे, जो महाराष्ट्रावर प्रेम करतो आणि मराठी भाषा उत्तम बोलतो, आणि महाराष्ट्रात राहतो त्या माणसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणूसच मानते. त्या सर्वांची समृद्धी आणि विकास महाराष्ट्र नवनिर्माण सेना महत्त्वाचा मानते.\nअशा या विचारांत काय वाईट आहे हो जे जे युपी बिहारातल्या बांधव येथे राहून जर ते मराठी मनाचा, मराठी जनांचा, मराठी अस्मितेचा सन्मान करतात त्यांना दुखवायचे काय कारण\nआम्हालाही प्रगती करायचीय, स्वातंत्रानंतरही आपण फक्त चांगले रस्ते, पाणी ईत्यादी गोष्टींसाठीच आग्रह करत होतो…. आता ती वेळच येणार नाही… कारण….}\nभौतिक, सांस्कृतिक वैभव महाराष्ट्राचे\nकर्तव्य आहे आपले प्राप्त करण्याचे…\nसर्व जाती, धर्म, पंथ, वर्गांचे…\nएकत्र येवूण विकास करण्याचे….\nउद्देश असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे\n{गद्य : विकासाआड येणारे सत्तागटांशी सर्व पातळींवर संघर्ष करणे,विकास करण्यासाठी रचनात्मक व संघर्षात्मक कामे करणे, सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा, मराठी पाट्यांचा आग्रह धरणे,महाराष्ट्रातील रस्ते, आरोग्य, व्यापार, शेती, वीज, पाणी, शिक्षण, पर्यटन, महिला, कामगार, विद्यार्थी, आदिवासी, कायदा व सुव्यवस्था, क्रीडा, उद्योग, वित्त, गृहखाते, सहकार, रेल्वे, केंद्र-राज्य संबंध या क्षेत्रांतील सर्व प्रश्नांची तड लावणे आणि त्यात मराठी माणसाचे सर्वंकष वर्चस्व स्थापित करणे, ही पक्षाच्या कार्याची मुख्य दिशा आहे.}\n{गद्य : भौतिक व सांस्कृतिक समृद्धीचे शिखर गाठलेला, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र व मराठी माणूस बनवणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठीच ह्या पक्षाचा जन्म झाला आहे. }\nमराठी माती अन मराठी विचार….\nबाळासाहेबांसारखे रक्तात मुरले माझ्या छान…. (अहा)\nमहाराष्ट्राचा विकास हेच ध्येय्य आयुष्याचे\nत्यासाठीच जन्म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे\nअसे हे विकासाचे राज ठाकरी विचार…\nशाहीर सचिन बोरसे मुजरा करी त्रिवार…. जी र हा जी जी जी जी जी\n– शाहीर सचिन बोरसे\nस्टाँग डिस्क्लेमर: माननिय बाळासाहेबांचा व राज ठाकरेंचा मी आदर करतो व यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. तत्राप कोणाला कोणतेही आक्षेप असतील तर हा पोवाडा माझा वैयक्तिक समजावा. पोवाड्यातील काही वाक्ये मनसे च्या अधिक्रुत वेबसाईटवरून घेतलेली आहेत.\nयावर आपले मत नोंदवा\nPosted by अस्सल सोलापुरी on सप्टेंबर 21, 2009 in इतर साहित्य\n← हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुराष्ट्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (4)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (40)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (19)\nरसग्रहण – कविता व गाणी (29)\nसहज सुचलं म्हणुन…. (77)\n‘हमरा लाईफ कौनो लाईफ नही है कां\nये दुनिया अगर मिल भी जाये तो क्यां है…\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n347,241 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/rohit-pawar-talk-on-upcoming-valentide-day-marathi-news/", "date_download": "2020-02-23T04:47:25Z", "digest": "sha1:D4PYSA44SD6H4Z2KHQ2RX3U3HY5ZJRSZ", "length": 7756, "nlines": 92, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "रोहित पवारांचं पहिलं प्रेम अन् त्याचा किस्सा, वाचा....", "raw_content": "\nरोहित पवारांचं पहिलं प्रेम अन् त्याचा किस्सा, वाचा….\nसांगली | सध्या ‘व्हॅलेंटाईन डे’ आठवडा सुरु असल्याने तरुणाईमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने व्हॅलेंटाईनचा आठवडा साजरा करत असतो. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या पहिल्या प्रेमाचं गुपित सांगितलं आहे. ते के. बी. पी. कॉलेजच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते.\nकॉलेजमध्ये तुम्हा सर्वांना जे प्रेम होतं तसं प्रेम मला काही कधी झालं नाही. तुम्ही सर्वजण ज्या प्रेमाचा विचार करता, तसं प्रेम आयुष्यात एकदाच केलं. ते प्रेम मी माझ्या बायकोवर केलं आहे आणि ते शेवटपर्यंत राहणार आहे, असं पवार म्हणाले आहेत.\nकाॅलेजमध्ये असताना माझं प्रेम कुणावरही झालं नाही, अशी कबुलीही रोहित पवारांनी दिली आहे. मी मुंबईला होतो. त्यावेळी माझं कष्टावर प्रेम होत. जीम करायचो, त्यावेळी जीमवर प्रेम होतं, असंही ते म्हणाले आहेत.\n‘व्हॅलेंटाईन डे’ दोन दिवसांनी येत आहे, हे सुद्धा मला व्हाॅट्सअ‌ॅपवर आलेल्या मेसेजमुळे कळालं, असंही रोहित पवार म्हणाले.\n-केजरीवालांची लेक भाजपवर तुफान बरसली; म्हणाली…\n-शिवजयंतीपासून कॉलेजमध्ये घुमणार ‘जन-गण-मन’चा सूर; ठाकरे सरकारचा निर्णय\n-अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ; ठाकरे सरकारची मोठी घोषणा\n-सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मग 7 दिवसांचा पगार का\n-निवडणूक आयोगाचा मनसेला दणका; धाडली राज ठाकरेंना नोटीस\nही बातमी शेअर करा:\nTags'व्हॅलेंटाईन डे Love marathi New rashtrawadi Rohit Pawar velentine day प्रेम मराठी बातम्या राष्ट्रवादी रोहित पवार सांगली बातमी\nमाझ्या समाजासाठी शरद पवारच मोठा आधार; हा नेता राष्ट्रवादीत करणार प्रवेश\nशिवजयंतीपासून कॉलेजमध्ये घुमणार ‘जन-गण-मन’चा सूर; सरकारचा मोठा निर्णय\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nशिवजयंतीपासून कॉलेजमध्ये घुमणार ‘जन-गण-मन’चा सूर; सरकारचा मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/book-review-the-great-derangement-and-gun-island-by-amitav-ghosh-zws-70-1986149/", "date_download": "2020-02-23T04:50:10Z", "digest": "sha1:OO3EPVVLZCTOBODB3LEP6QTYCI3UT3ZI", "length": 31226, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Book review The Great Derangement and Gun Island by Amitav Ghosh zws 70 | शुक्रशोणितांचा सांधा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nएका वाचकाला श्रेष्ठ वाटलेली कादंबरी दुसऱ्याला टाकाऊ वाटू शकते\nहवामान बदल हा विषय आधुनिक कादंबरीत हाताळला गेलेला नाही- तो का, याची चर्चा करणारं दीर्घनिबंधवजा पुस्तक – ‘द ग्रेट डिरेंजमेंट’ – ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित कादंबरीकार अमिताव घोष यांनी २०१६ साली लिहिलंच; पण हवामानबदल आणि त्याचे मानवावर होणारे परिणाम यांचं कथन करणारी ‘गन आयलंड’ ही त्यांची कादंबरीही नुकतीच प्रसिद्ध झाली. घोष यांच्या या दोन्ही पुस्तकांचा सांधा कसा जुळतो, याचा हा चिकित्सक वेध..\nज्ञानेश्वरीतल्या एका ओवीत (१३.१०६) येणाऱ्या या शब्दांचा आणि अमिताव घोषच्या ताज्या कादंबरीचा संबंध काय, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. शुक्र म्हणजे पुरुषाचा शुक्रांश आणि शोणित म्हणजे स्त्रीबीज. यांचा सांधा जुळला तरच जन्म होतो, प्राण फुंकले जातात. असाच सांधा कादंबरीत जमावा लागतो. कादंबरीच्या संदर्भातलं शोणित म्हणजे कादंबरीलेखनाची कुसर (क्राफ्ट). त्यात येतं कथानक, पात्रनिर्मिती, कादंबरीचा वेग, वगैरे तांत्रिक गोष्टी. पण फक्त कुसरीतल्या तांत्रिक सफाईमुळे एखादी कादंबरी श्रेष्ठ होत नाही. त्याला विचारव्यूहाचा, संकल्पनेचा शुक्रांश लागतो. अमितावची नवी कादंबरी ‘गन आयलंड’ ही शुक्र आणि शोणित या दोन्ही अर्थानी उल्लेखनीय आहे. ती कशा प्रकारे, याचा शोध घेण्यासाठी अगोदर अमितावच्या लेखनाबद्दल काही लिहायला हवं.\nनुकताच अमितावला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. ज्ञानपीठाच्या इतिहासात हा महत्त्वाचा टप्पा आहे; इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखकाला प्रथमच हा पुरस्कार देण्यात आला. भारतीय उपखंडात मुळं असणारं इंग्रजी साहित्य (इंडियन रायटिंग इन इंग्लिश) यायला सुरुवात होऊनही दीड शतकाहून अधिक काळ लोटला. इंग्रजी साहित्यविश्वात त्याचं कमीअधिक प्रमाणात कौतुकही झालं आहे. पण ज्ञानपीठसारख्या पुरस्कारानं मात्र आजपर्यंत त्याची दखल घेतली नव्हती. ही दखल घ्यायची सुरुवातही अमितावपासू�� व्हावी हा योगायोग नाही. अमितावची साहित्यसृष्टी भारतीय उपखंडात घट्ट मुळं असलेली आहे.\nबंगाल आणि आजूबाजूच्या प्रांतांतून उगम पावणारी अमितावची कथानकं तिथंच घोटाळत नाहीत. आपल्या पात्रांबरोबर वैश्विक होतात. आपल्या प्रदेशातल्या लोककथा, धारणा, श्रद्धा घेऊन अमितावची ही पात्रं जगतात, प्रसंगी या दंतकथांचे नवे अर्थ लावतात. मानवी अनुभवांची कक्षा ताणणाऱ्या अद्भुताची चव अमितावच्या कथानकांना असते. असं असलं, तरी अमितावच्या साहित्यसृष्टीचं अधिष्ठान समाजशास्त्रीय अभ्यास (विशेषत: इतिहास आणि मानववंशशास्त्र) आहे हे जाणवत राहतं.\n२०१६ हे अमितावसाठी कळीचं वर्ष म्हणावं लागेल. ‘द ग्रेट डिरेंजमेंट’ (यापुढे ‘डिरेंजमेंट’) हे वैचारिक, अललित पुस्तक हा त्याच्या लेखनप्रवासातला महत्त्वाचा टप्पा त्या वर्षी आला. तोच ‘गन आयलंड’ या नव्या कादंबरीतला शुक्रांश आहे आणि त्यामुळे ‘गन आयलंड’कडे जाण्याआधी ‘डिरेंजमेंट’च्या स्टेशनवर थांबणं क्रमप्राप्त आहे.\nशुक्र : हवामान बदल आणि कादंबरी\n‘डिरेंजमेंट’चं सार एका ओळीत सांगायचं तर : ‘हवामान बदल हा विषय (आधुनिक) कादंबरीत हाताळला गेला नाही (लिटररी फिक्शन इग्नोर्स क्लायमेट चेंज).’ अमिताव महाभारत, इलियडसारख्या प्राचीन कलाकृतींकडे लक्ष वेधतो; त्यांत मानवी घटकांबरोबर मानवेतर (पण नैसर्गिक) घटकही कथानकात मोलाचे असतात. उदा. महाभारताची सुरुवात करून देणारं सर्पसत्र, रामायणातला जटायू. या मानवेतर घटकांना मानवी आवाज (ह्य़ुमन एजन्सी) दिलेला असतो. या प्राचीन कलाकृती साकल्यभाषी आहेत. समष्टीच्या त्यांच्या व्याख्येत फक्त माणूसच नाही; तर झाडं, प्राणी, जागा, हवामान हे निसर्गाचे अन्य घटकही आहेत.\nपण आधुनिक कादंबरी ही उत्तरोत्तर मानवकेंद्रित (अँथ्रोपोसेंट्रिक) होत गेली. अर्थात, हा दोष लेखकांच्या माथी मारून चालणार नाही, तर गेल्या तीन-चारशे वर्षांत जगच उत्तरोत्तर मानवकेंद्री होत गेलं आहे. मानवी हस्तक्षेपाने होणारे हवामान बदल ही आजची घटना नव्हे; अमिताव सतराव्या शतकात अचानक कमी झालेल्या तापमानाचं (लिटिल आइस एज) उदाहरण देतो. पण मानवाची विचारसरणी ‘आपलं सुख महत्त्वाचं, निसर्ग जाऊ दे खड्डय़ात’ अशी होत गेल्यानं, त्याचं प्रतिबिंब कादंबरीत न पडतं तरच नवल किंबहुना मानवाची ही स्वकेंद्रित (नार्सिसिस्टिक) वृत्ती दाखवण्यासाठी आधुनिक ���ादंबरी हे उत्तम साधन आहे\nअमिताव पुढे म्हणतो, आता तो मानवनिर्मित हवामान बदल इतक्या वेगानं होत आहे, की समकालीन कादंबरीला आता त्याची दखल घेण्यावाचून पर्याय नाही. ही ‘नवी कादंबरी’ हवामान बदलाबद्दल जास्त सजग होईल, हे भाष्य अमितावनं ‘डिरेंजमेंट’मध्ये केलं आहे.\nमात्र, अमितावसारख्या सिद्धहस्त ललित/ कथात्म लेखकानं हा विषय अललित पद्धतीनं का मांडावा, याबद्दल आक्षेपवजा आश्चर्य उमटलं होतं. ‘गन आयलंड’ हे त्या आक्षेपावरचं उत्तर आहे – ‘डिरेंजमेंट’मधल्या विचारव्यूहाशी नातं सांगणारी कादंबरी\nशोणित : बंदुकी सौदागराची कथा\nदीर्घकाळ लिहिणाऱ्या लेखकाचे मुख्य ठोकळे ओळखू येतात. अमितावही त्याला अपवाद नाही. आयबिस त्रिधारा, ‘कलकत्ता क्रोमोसोम’ आणि ‘द हंग्री टाइड’ या पाच कादंबऱ्या प्रातिनिधिक म्हणून धरल्या, तर ठोकळे जाणवतात ते असे : बंगालात मुळं असलेली पात्रं, बंगालच्या भोवतालात घडणारं कथानक, कथानकात नैसर्गिक घटनांचा सहभाग, लोककथांद्वारे आलेला अद्भुताचा स्पर्श आणि सशक्त स्त्रीपात्रं. ‘गन आयलंड’ या कादंबरीत हे सगळं हजर आहे.\nदिन दत्ता हा अनिवासी भारतीय पुस्तकविक्रेता कोलकात्यात सुट्टीवर आला असताना एका वृद्ध नातेवाईकाला भेटतो आणि तिच्यामार्फत ‘मानसादेवी आणि बंदुकी सौदागर’ या लोककथेच्या जाळ्यात गुरफटतो. मानसादेवीचा शोध काढत तो सुंदरबनात जातो आणि तिथे त्याला एक अतिमानवी अनुभव येतो. त्या लोककथेचा, त्यातल्या पात्रांचा धागा वर्तमानाशी जुळतो आणि तो धागा सोडवत सोडवत, अधिकाधिक अतिमानवी अनुभव घेत दिन दत्ता व्हेनिसपर्यंत पोहोचतो.\nहे या कादंबरीचं ‘शोणित’. या कथनाच्या केंद्रभागी असलेला ‘शुक्र’ आहे सुंदरबनात, अमेरिकेत आणि युरोपात होणारा हवामानबदल; आणि त्याचे मानवावर होणारे परिणाम – प्रामुख्याने स्थानभ्रष्टता आणि स्थलांतर (डिसप्लेसमेंट अ‍ॅण्ड मायग्रेशन).\nअमितावनं सामाजिक मानववंशशास्त्रात ऑक्सफर्डमधून पीएच.डी. केली आहे; त्यामुळे मूळ पिंड संशोधकाचा आहे. या कादंबरीतही संशोधनाची बाजू भक्कम आहे. बंदुकी सौदागराच्या कथेचा उलगडा भाषाशास्त्र आणि इतिहासाच्या अनुषंगानं केला आहे. युरोपला सध्या ग्रासून असणाऱ्या निर्वासितांच्या समस्येचा अभ्यासही चखोट आहे. व्हेनिसमधल्या बांगलादेशी निर्वासितांबद्दल तो अत्यंत सहृदयतेनं लिहितो. अमितावच्या लेखनात पोटाची खळगी भरायला एखाद्या प्रगत देशात घुसणं हा गुन्हा नाही, तर हवामान बदलाचा अपरिहार्य परिणाम आहे.\nपरंतु लोककथांचं आणि सद्य: काळातल्या महत्त्वाच्या घटनेवरचं संशोधन, हवामान बदलाचा विचारव्यूह कादंबरीच्या माध्यमातून मांडताना अमितावसारख्या लेखकाचीही दमछाक झाली आहे. शुक्र-शोणितांचा सांधा नीट बसलेला नाही. कथानक एकंदर ओढूनताणून आणल्यासारखं वाटतं. दिनला आलेले अतिमानवी अनुभव आणि त्यातून पडणारे प्रश्न यांची उत्तरं मानसादेवी-बंदुकी सौदागराच्या कथेच्या समकालीन आकलनात आहेत हे वाचकाला लागलीच जाणवतं; पण ती उत्तरं नेमकी काय आहेत, हे ‘सिंटा’ नामक एका हुश्शार पात्राद्वारे सोयीस्करपणे कळतं. (हा ‘ट्रोप’ ठार डॅन ब्राऊनी आहे आणि त्यातून लंडनच्या ‘द संडे टाइम्स’नं ‘द बेंगाली दा व्हिन्सी कोड’ या मथळ्याखाली परीक्षण छापून कात्रज केला आहे\n‘गन आयलंड’च्या कथानकाचा विचार केला, तर त्यात अतक्र्य योगायोग, अविश्वसनीय घटना आणि पात्रांच्या अमनधपक्या घडलेल्या भेटी जाणवतात. हा आक्षेप नाही, कारण हे तंत्र कथानकाच्या रचनेचा भाग आहे. अमितावला अपेक्षित असलेली- म्हणजे मानवेतर घटकांना मानवी आवाज देणारी- कादंबरी या अतक्र्य/ अविश्वसनीय/ अमनधपक्या घटकांना स्वत:चा असा कार्यकारणभाव देते. एका मुलाखतीत अमितावनं सांगितल्याप्रमाणे, सद्य:कालात आपण पाहतो आहोत ते गुंतागुंतीचं वास्तव दाखवायला कादंबरीची रूढ तंत्रं अक्षम असली, तर त्या तंत्रांपलीकडे पाहिलं पाहिजे.\n‘गन आयलंड’मधली स्त्री पात्रं मात्र कचकडय़ाची वाटतात. ‘सिंटा’विषयी आधी आलंच आहे, पण ‘हंग्री टाइड’मधून उसनी घेतलेली ‘पिया’देखील छाप पाडून जात नाही. ‘हंग्री टाइड’च्या कथानकाला दिशा देणारी पिया इथं दिन दत्ताच्या प्रवासातली एक सोयीस्कर साथीदार आहे. किंबहुना या दोन्ही स्त्रीपात्रांचा कथानकातला उपयोग ‘दिन दत्ताला मदत करणं’ असा आहे. आयबिस त्रिधारेत जगाला फाटय़ावर मारून आपली (आणि पर्यायानं कादंबरीत्रयीची) दिशा ठरवणाऱ्या दीती आणि पॉलीन आठवून एक सुस्कारा मात्र सोडला\n‘गन आयलंड’ ही अमितावची सर्वश्रेष्ठ कादंबरी नाही. अमिताव घोष वाचायला सुरुवात करताना रंजनाच्या भूमिकेतूनच पाहायचं तर, ‘कलकत्ता क्रोमोसोम’ला पर्याय नाही आणि त्यामागोमाग आयबिस त्रिधारेला. पण अमितावच्या लेखनाचा मागोवा ठे��णाऱ्या वाचकांनी मात्र चुकवू नये अशी कादंबरी आहे.\nकोणतंही पुस्तक वाचताना वाचकाची मनोभूमिका रसास्वादात महत्त्वाची असते. एका वाचकाला श्रेष्ठ वाटलेली कादंबरी दुसऱ्याला टाकाऊ वाटू शकते; कारण त्या वाचकाची कादंबरीकडे बघण्याची दृष्टी वेगळी असू शकते. ‘गन आयलंड’च्या बाबतीत हे फार जाणवतं. ‘टाइम्स’च्या परीक्षणाबद्दल आधी लिहिलंच आहे; पण ‘द गार्डियन’चा अपवाद वगळता, जवळजवळ सगळ्याच पाश्चात्त्य वृत्तपत्रांनी या कादंबरीच्या शुक्राचं कौतुक आणि शोणितावर टीका केली आहे. याउलट ‘द वायर इंडिया’ आणि ‘ढाका ट्रिब्यून’ यांनी मात्र कादंबरीबाबत अनुकूल मतं नोंदवली आहेत. जवळजवळ सगळ्याच समीक्षकांना हवामान बदल कादंबरीत आणण्याच्या ‘शुक्रा’बद्दल कौतुक आहे; पण कादंबरी घडवण्याचं ‘शोणित’ पुरेसं साधलं नाही हेही ठामपणे वाटतं.\nहे तसं निर्विवाद आहे; प्रश्न येतो तो मनोभूमिकेचा आणि त्यातून कलाकृतीचा आस्वाद घेण्याच्या दृष्टीचा. ‘गन आयलंड’च्या कथनातल्या दोषांना कितपत मनावर घ्यावं, याबद्दल मात्र शंका आहे. हवामान बदल हा विषय चर्चापटलावर नुकतानुकता आला आहे; आणि त्यावरची कथनं ‘असं काहीच नसतंच मुळी’ (इति डोनाल्ड ट्रम्प) ते ‘आता सगळं संपलंय’ (इति ग्रेटा थनबर्ग) अशी टोकाची आणि कंठाळी आहेत. समोर आलेल्या या आव्हानाला आपण मानव अजून समजून घेतो आहोत. अशा वेळी याचं कथन करणं जमलं नाही म्हणून लेखकाला तरी किती दोष द्यायचा ‘शुक्रशोणितांचा सांधा’ निखळला, तर निखळू दे\nलेखक : अमिताव घोष\nप्रकाशक : पेंग्विन / हॅमिश हॅमिल्टन\nपृष्ठे: २८८, किंमत : ६९९ रुपये\nलेखक आर्थिक इतिहास आणि कथात्म वाङ्मयाचे अभ्यासक असून ‘आदूबाळ’ याच नावाने कथालेखनही करतात. त्यांचा ईमेल : aadubaal@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठा��्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 बुकरायण : कोंबडीविक्याची प्रेमगाथा\n2 बुकबातमी : स्वप्न-दु:स्वप्नांची संघर्षकथा\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Two-Arrested-In-Youth-Murder-In-Chikhali/", "date_download": "2020-02-23T05:01:29Z", "digest": "sha1:PEJ3HXE6FFMY374VV5BMPT6WKU4IAZGY", "length": 4196, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरी : चिखलीत तरूणाचा भोसकून खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरी : चिखलीत तरूणाचा भोसकून खून\nपिंपरी : चिखलीत तरूणाचा भोसकून खून\nचिखली मोरेवस्ती येथे किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून तरूणाचा खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि.22) रात्री घडली. दिनेश निवृत्ती पाटील (२५) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र अतुल गाडे हा गंभीर जखमी आहे.\nया प्रकरणी पोलिसांनी समाधान रामदास मोरे (२४) आणि चेतन रामदास मोरे (२०) या दोन भावांना अटक केली आहे. माझ्याकडे काय बघतोय असे म्हटल्याने आरोपी आणि मयत तरूणामध्ये शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता भांडण झाले. यातून आरोपींनी चाकू पोटात भोसकून दिनेश यांचा खून केला तर अतुल याला गंभीर जखमी केले. या प्रकरणाचा अधिक तपास निगडी पोलिस करीत आहेत.\nपिंपरी : चिखलीत तरूणाचा भोसकून खून\n‘कारखान्यांच्या वजनकाट्यांची 31 डिसेंबरअखेर तपासणी करा’\nमेट्रोच्या प्रभाव क्षेत्राचा निर्णय शासनाकडे प्रलंबित\n‘वन’ जमिनीवरील अतिक्रमण जैसे थे\nचावी विसरलेल्या दुचाकी पळविणारे अटकेत\nसहा वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार\nनगर : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nडोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nNZvsIND : अर्धशतक करणारा अग्रवाल बाद\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nकोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई\nमहापोर्टल बंद : नोकरभरतीची परीक्षा मात्र खासगी कंपन्यांकडेच ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/terrorists-attack-police-party-at-imam-sahab-in-shopian/", "date_download": "2020-02-23T05:18:24Z", "digest": "sha1:UFZ7IUGXR7ZG3ZW7OVWQ2EJVBXTTGSGM", "length": 12396, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "कश्मीर: शोपियामध्ये दहशतवाद्यांचा पोलिसांवर ग्रेनेड हल्ला | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nकश्मीर: शोपियामध्ये दहशतवाद्यांचा पोलिसांवर ग्रेनेड हल्ला\nजम्मू-कश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यातील इमम साहब येथे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला आहे. हल्ल्यामध्ये जीवितहानी झाली नसल्याची माहिती एनएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.\nयाआधी पुलवामा जिल्ह्यात लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीमध्ये दोन जवान शहीद झाले होते, तर एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले होते. पंपोरमधील सामबोरा गावात दहशवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरू केली होती. यादरम्यान ही चकमक उडाली होती. तर, अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ५ जवान जखमी झाले होते. सीआरपीएफच्या ९६व्या बटालियनच्या जवानांचे पथक मत्तान शहराकडे परत येत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nया बातम्या अवश्य वाचा\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-greta-thunberg-24760", "date_download": "2020-02-23T03:33:44Z", "digest": "sha1:WDVBSUKAZXBBCE2DYMBGYU4R63XPKZX4", "length": 26369, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon special article on greta thunberg | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nग्रेटाचा सवाल : तुमची हिंमत तरी कशी होते\nग्रेटाचा सवाल : तुमची हिंमत तरी कशी होते\nप्रा. एच. एम. देसरडा\nशुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019\nएक १६ वर्षीय मुलगी जगाच्या सत्ताधिशांना (मोदी असो की ट्रम्प) विश्र्वास व धैर्याने खडे बोल सुनवते. ‘निर्भय बना, सत्तेला सत्य सांगण्याचे कर्तव्य निभवा’ हा गांधीचा मार्ग ग्रेटाने निश्चयाने स्वीकारला आहे. अर्थात या सर्वात आक्रस्ताळेपणा नाही, तर भविष्याविषयी गंभीर चिंता व चिंतन साक्षात जाणवते.\nगत वर्ष दीड वर्षाच्या अल्प काळात स्वीडनच्या ग्रेटा थनबर्ग नावाच्या एका किशोरवयीन मुलीनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय. तापमानवाढ व त्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास या प्रश्नांमुळे ती शाळेत अस्वस्थ असायची. हे थांबविण्यासाठी कृती करण्याचे तिने ठरविले. अनेकांशी ती याबाबत बोलली. मात्र, कुणी सुरवात करायला धजेना तेंव्हा तिने ‘पर्यावरण रक्षणासाठी शाळा संप’ फलक घेऊन स्वीडनच्या संसदेसमोर धरणे धरले. काही दिवस एकटीच बसून राहिली. काही कालावधीनंतर माध्यमांनी तिची दखल घेतली. धीरगंभीरपणे दर शुक्रवारी पृथ्वी व पर्यावरण वाचवा, यासाठी मेळावे घेऊ लागली. आता ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ ही चळवळ जगभर पोचली असून शंभरहून अधिक देशात शुक्रवारी कुठे न कुठे ‘वसुंधरा मेळावे’ होतात. केवळ एका वर्षात तिचा आवाज वेगाने जगभर पसरला आहे.\nहे सर्व कसे घडले प्रथम तिने आपल्या स्वत:च्या कुटुंबापासून सुरवात केली. आईवडिलांना शाकाहारी केले, विमान प्रवास कमी करायला, टाळायला प्रवृत्त केलं. युरोपीय समुदाय, डावोसची अर्थपरिषद, ब्रिटिश संसद ते नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या हवामान कृती शिखर परिषदेतील ग्रेटाचा सहभाग जगाला अचंबित करणारा आहे. मुख्य म्हणजे पर्यावरण स्नेही जीवनशैलीचा जाणीवपूर्वक अवलंब करत तिने आपल्या पर्यावरणीय पदचिन्हांना (इकॉलॉजिकल फूट प्रिंट) मर्यादित करण्यास सुरवात केली. ताजी घटना म्हणजे संयुक्त राष्ट परिषदेला जाण्यासाठी तिने इंग्लंडच्या प्लॉयमाऊथ पासून न्यूयार्कपर्यंतचा प्रवास सौर ऊर्जे��र चालणाऱ्या बोटीने केला. होय, त्यासाठी दोन आठवडे लागले. सर्वच परिषदांमधील ग्रेटाची भाषणे मर्मावर बोट ठेवणारी असतात. २३ सप्टेंबर २०१९ ला संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत बोलताना ती अत्यंत परखड शब्दात म्हणाली, ‘‘आम्ही तुमच्याकडे पाहत आहोत, तुमच्यावर लक्ष ठेवून आहोत, जे घडतंय ते चुकीचं आहे. मी खरं तर इथं असायला नको आहे. सागराच्या त्यापल्याड असलेल्या शाळेत मी असायला हवी होते; पण तरी तुम्ही आम्हा तरुण पिढीकडे आशेनं पाहताय. हाऊ डेयर यू म्हणजेच तुमची हिंमत तरी कशी होते प्रथम तिने आपल्या स्वत:च्या कुटुंबापासून सुरवात केली. आईवडिलांना शाकाहारी केले, विमान प्रवास कमी करायला, टाळायला प्रवृत्त केलं. युरोपीय समुदाय, डावोसची अर्थपरिषद, ब्रिटिश संसद ते नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या हवामान कृती शिखर परिषदेतील ग्रेटाचा सहभाग जगाला अचंबित करणारा आहे. मुख्य म्हणजे पर्यावरण स्नेही जीवनशैलीचा जाणीवपूर्वक अवलंब करत तिने आपल्या पर्यावरणीय पदचिन्हांना (इकॉलॉजिकल फूट प्रिंट) मर्यादित करण्यास सुरवात केली. ताजी घटना म्हणजे संयुक्त राष्ट परिषदेला जाण्यासाठी तिने इंग्लंडच्या प्लॉयमाऊथ पासून न्यूयार्कपर्यंतचा प्रवास सौर ऊर्जेवर चालणाऱ्या बोटीने केला. होय, त्यासाठी दोन आठवडे लागले. सर्वच परिषदांमधील ग्रेटाची भाषणे मर्मावर बोट ठेवणारी असतात. २३ सप्टेंबर २०१९ ला संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत बोलताना ती अत्यंत परखड शब्दात म्हणाली, ‘‘आम्ही तुमच्याकडे पाहत आहोत, तुमच्यावर लक्ष ठेवून आहोत, जे घडतंय ते चुकीचं आहे. मी खरं तर इथं असायला नको आहे. सागराच्या त्यापल्याड असलेल्या शाळेत मी असायला हवी होते; पण तरी तुम्ही आम्हा तरुण पिढीकडे आशेनं पाहताय. हाऊ डेयर यू म्हणजेच तुमची हिंमत तरी कशी होते तुमच्या पोकळ शब्दांनी तुम्ही माझं बालपण हिरावून घेतलंय; माझ्या स्वप्नांचा चुराडा केला आहे आणि तरीही मी काही भाग्यवंतांपैकी एक आहे. लोक दु:खात आहेत, त्यांना वेदना होताहेत. ते मरताहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, संपूर्ण भवताल डळमळू लागलंय. जनसमुदाय नामशेष होण्याच्या टोकावर आपण येऊन पोचलोय. त्याची सुरुवात होऊ लागली आहे; आणि तरी आपण फक्त पैशांबद्दल बोलतोय, बाह्य आर्थिक विकासाचे गुणगान गातोय. त्याच्या परिकथांमध्ये रमतोय. तुमची हिंमत कशी होते तुमच्या पोकळ शब्दांनी तुम्ही माझं बालपण हिरावून घेतलंय; माझ्या स्वप्नांचा चुराडा केला आहे आणि तरीही मी काही भाग्यवंतांपैकी एक आहे. लोक दु:खात आहेत, त्यांना वेदना होताहेत. ते मरताहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, संपूर्ण भवताल डळमळू लागलंय. जनसमुदाय नामशेष होण्याच्या टोकावर आपण येऊन पोचलोय. त्याची सुरुवात होऊ लागली आहे; आणि तरी आपण फक्त पैशांबद्दल बोलतोय, बाह्य आर्थिक विकासाचे गुणगान गातोय. त्याच्या परिकथांमध्ये रमतोय. तुमची हिंमत कशी होते\nविशेष म्हणजे ती ठामपणे म्हणाली तुम्ही माझे ऐकू नका; पण विज्ञान व वैज्ञानिकांचे तरी ऐकणार आहात की नाही आणि ती म्हणते, ‘‘३० वर्षांहून अधिक काळापासून विज्ञान अतिशय सुस्पष्ट आहे. त्याकडे तुम्ही पाठ फिरवलीय. पर्यावरणाच्या प्रश्नावर नेमके उत्तर आणि त्यासाठीची राजनीती दृष्टिपथातही नाही. तरीही खूप काही केल्याच्या आविर्भावात तुम्ही इथे येताय; तुमची हिंमत तरी कशी होते आणि ती म्हणते, ‘‘३० वर्षांहून अधिक काळापासून विज्ञान अतिशय सुस्पष्ट आहे. त्याकडे तुम्ही पाठ फिरवलीय. पर्यावरणाच्या प्रश्नावर नेमके उत्तर आणि त्यासाठीची राजनीती दृष्टिपथातही नाही. तरीही खूप काही केल्याच्या आविर्भावात तुम्ही इथे येताय; तुमची हिंमत तरी कशी होते’’ खरोखरीच फार अंतर्मुख करणारे हे ग्रेटाचे अंतरीचे बोल आहेत. स्मार्ट फोन व इंटरनेट पिढीला तीचं हे भाषणं यू-ट्यूबवर ऐकता येईल. सोबतच विकीपिडिया वर आजघडीला असलेली २६ पाने व त्यातील शंभराहून अधिक संदर्भ नीट बघितल्यास हे कळेल की जाणीवपूर्वक विचार व कृति केल्यास काय किमया होते.\nथोडक्यात, एक १६ वर्षीय मुलगी जगाच्या सत्ताधिशांना (मोदी असो की ट्रम्प) विश्र्वास व धैर्याने खडे बोल सुनवते. ‘निर्भय बना, सत्तेला सत्य सांगण्याचे कर्तव्य निभवा’ हा गांधीचा मार्ग ग्रेटाने निश्चयाने स्वीकारला आहे, याबाबत तीळमात्र शंका नाही. अर्थात या सर्वात आक्रस्ताळेपणा नाही, तर भविष्याविषयी गंभीर चिंता व चिंतन साक्षात जाणवते. म्हणून तर ब्रिटिश संसद असो की संयुक्त राष्ट्र संघाची सभा यांना तीचे म्हणजे ऐकून घ्यावे लागले. ब्रिटिश संसदेने तर क्लायमेंट एमर्जन्सी म्हणजेच हवामान आणीबाणी घोषित केली. लक्षात घ्या संकल्प असेल तर काय प्रभाव पडतो. ‘करके देखो’ या गांधी तंत्र व तत्त्वज्ञानाचा हा आहे ठोस प���रत्यय आहे. लहान मोठे नेते, विकासवाले () तमाम महाभाग विद्यार्थ्यांना अभ्यास करा, असा शहाजोग सल्ला देतात व ते मात्र आमच्या भविष्याची वाट लावत आहेत. मस्तवालपणे पर्यावरणाच वाटोळे करत आहेत, असे जगभरच्या सत्ताधीशांना ग्रेटा ठणकावून सांगते. तुम्ही आजवर खूप वाटोळे केले आहे; आता नाही चालणार हे. लोक जागे होत आहेत, संघटित होत आहेत. त्यांची दमछाक करू नका, अंत पाहू नका. कर्ब व अन्य विषारी वायूच्या उत्सर्जनाचे प्रमाण सत्त्वर कमी करा, असे आवाहन ग्रेटा करते. तीची ही आर्त हाक विकास व तंत्रज्ञानाचा कैफ चढवलेले तमाम अभिजन महाजन केव्हा ऐकणार) तमाम महाभाग विद्यार्थ्यांना अभ्यास करा, असा शहाजोग सल्ला देतात व ते मात्र आमच्या भविष्याची वाट लावत आहेत. मस्तवालपणे पर्यावरणाच वाटोळे करत आहेत, असे जगभरच्या सत्ताधीशांना ग्रेटा ठणकावून सांगते. तुम्ही आजवर खूप वाटोळे केले आहे; आता नाही चालणार हे. लोक जागे होत आहेत, संघटित होत आहेत. त्यांची दमछाक करू नका, अंत पाहू नका. कर्ब व अन्य विषारी वायूच्या उत्सर्जनाचे प्रमाण सत्त्वर कमी करा, असे आवाहन ग्रेटा करते. तीची ही आर्त हाक विकास व तंत्रज्ञानाचा कैफ चढवलेले तमाम अभिजन महाजन केव्हा ऐकणार आनंदाची बाब म्हणजे उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या ११ वर्षाच्या रिद्विमा पांडे हिने तो ऐकला व ती ग्रेटाची सक्रिय सहकारी बनली आहे.\nआम्हा भारतीयांसाठी वसुंधरा बचाव चळवळ ही गांधीच्या विचार, तत्त्वज्ञान व जीवनशैलीशी थेट जुळणारी आहे. सत्य, अहिंसा व शांततेच्या मार्गाने गांधीजींच्या निर्सगकेंद्री जीवनशैलीचा अवलंब करून मोटारवाहने, प्लॅस्टिक व घातक रसायनांना सोडचिठ्ठी दिली पाहिजे. उण्यापुऱ्या चारशे दिवसांच्या अल्पावधीत जगभरच्या पर्यावरणवाद्यांना, विशेषत: तरुणाईला ग्रेटाने मोठे प्रोत्साहन व बळ दिले आहे. २० सप्टेंबर २०१९ च्या शुक्रवारी १६८ देशांतील लहान मोठ्या शहरात ४० लाख लोकांनी ‘वसुंधरा बचाव’ निदर्शनात भाग घेतला. न्यूयार्क शहरात ग्रेटाच्या उपस्थितीत अडीच लाख लोकांनी यात भाग घेतला. ‘अच्छे दिन’चा काही अर्थ असेल तर हा, अन्यथा येत्या पाच वर्षांत पाच ट्रिलियन डॉलरचा विकासमामला पर्यावरणाची बिनधास्त बरबादी करत राहील.\n२१ व्या शतकात जगाला पर्यावरणीय (परिस्थितीकीय) संस्कृतीची (इकॉलॉजिकल सिव्हिलाझेशन) नितांत गरज आहे. जागतिक हरि�� चळवळ (ग्लोबल ग्रीन मूव्हमेंट) ज्याचा आवाज ग्रेटा व जगभरचे किशोरवयीन तरुण तरुणी बुलंद करत आहे, तो जगाच्या भविष्याच्या दृष्टीने आशेचा किरण आहे. खरं तर ग्रेटाच्या भाषणांचा व कृतीचा संदेशच मुळी तरुणाईने धैर्याने ठोस कृती करण्याचा आहे. शाळेतील अभ्यासाचे कोरडे धडे नव्हे, तर त्यावर हुकूम कृती करणे ही आजची गरज आहे. प्रचलित विदारक वास्तव बदलण्यास कुणीही फार लहान नाही (नो वन इज टू स्माल टू मेक ए डिफरन्स) हा ग्रेटाचा संदेश आहे. त्याचा इत्यर्थ ध्यानी घेऊन कार्बन उत्सर्जन शून्यावर आणणारी जीवनशैली, विकासप्रणाली जाणीवपूर्वक अवलंब करू या.\nप्रा. एच. एम. देसरडा : ९४२१८८१६९५\n(लेखक राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य आहेत.)\nविषय वर्षा varsha ग्रेटा थनबर्ग greta thunberg संप पर्यावरण environment संसद संयुक्त राष्ट्र united nations हवामान वन forest जीवनशैली lifestyle स्वप्न विकास कथा story भारत ग्लोबल लेखक\nतयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे बनविण्याचे...\nसध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार खाद्यपदार्थांकडे\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार...\nअकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत देण्यात येणारे कर्ज\nव्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणी\nभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली.\nशेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम घ्यावा ः डॉ....\nअकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम घेऊन बियाणे तयार करीत त्याचा\nड्रॅगन फळापासून प्रक्रिया पदार्थ\nड्रॅगन फ्रूट या फळाचे मध्य अमेरिका, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका येथे व्यावसायिक उत्पादन केले जात\nविदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...\nसांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...\nशेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...\nई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...\nअठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...\nसिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...\nपशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...\nनिर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...\nखारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...\nजळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...\nइंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...\nचांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...\nसर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...\nविदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...\nचारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...\nपरराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...\nकेळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...\nशेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...\nऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...\nनैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=12336", "date_download": "2020-02-23T03:45:16Z", "digest": "sha1:IFJO7557NYSPRSZDMZAM4FHQ3YUA3CTV", "length": 7697, "nlines": 127, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "ऐन निवडणूकीत नगर ,सोलापूरात रोकड जप्त | News Marathi 24", "raw_content": "\nHome अधिक गुन्हे ऐन निवडणूकीत नगर ,सोलापूरात रोकड जप्त\nऐन निवडणूकीत नगर ,सोलापूरात रोकड जप्त\nसोलापूर : ऐन निवडणुकीच्या काळात अहमदनगर आणि सोलापुरातून जवळपास एक कोटींहून अधिकची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. अहमदनगर शहरात तब्बल 84 लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. अहमदनगर शहरातील वैदूवाडी परिसरात रिक्षातून 84 लाख रुपये येत असल्याची गुप्त माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. आयकर विभागाचे पथक देखील घटनास्थळी पोहोच���े असून ही सर्व रक्कम आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात एवढी रक्कम कुठून आली याचा तपास आता आयकर विभाग करत आहे.\nPrevious articleपरभणीत किरकोळ कारणावरुन शिवसेना नगरसेवकाची हत्या\nNext articleकोल्हापूरात “मैं भी चौकीदार कार्यक्रम” हजारो कार्यकर्त्याच्या उपस्थित संपन्न.\nबॉक्सर सुवर्णपदक विजेत्याची आत्महत्या…\nशहरातील वीडियो पार्लर्स वर पोलीस प्रमुखांचा नांगर कधी फिरणार \nटेम्पो- मोटरसायकल धड़क – मोटरसायकल स्वार तरुणाचा मृत्यू\nराधानगरी धरणाचे सर्व 7 स्वयंचलीत दरवाजे उघडले ;नागरिकांना सतर्कतेचा इशारा \nकर्जत मध्ये सापडला बॉम्ब\nट्रम्प यांच्या “काश्मीर” मुद्द्यामागे ‘स्व’ कनेक्शन \nमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा उद्या इचलकरंजी मध्ये\nनारायण राणे यांचा प्रवेश पुन्हा रखडला \nभारतीय बनावटीच्या एचएसटीडीव्ही व्हेईकलची यशस्वी चाचणी\nअवैध दारू, पैसा आणि बोगस मतदार याबाबत कारवाई करा: पोलीस...\nधनगर समाजातील नेत्यांचा इशारा : आंदोलनातील युवकांवरील गुन्हे मागे घ्या\nनागपूरात गुरू-शिष्यामध्ये होणार लढत\nभारतीय लष्कराचा दहशतवाद्यांना इशारा,बंदूक हाती घ्याल तर मारले जाल\nचेअरमन व सत्ताधारी संचालक यांच्या चुकीच्या धोरणामुळे कारखाना अडचणीत – विष्णुपंत...\nप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यासाठी आम. प्रकाश आबिटकर यांची...\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाजीपूर चेक नाक्यावर गोवा बनावटीचे 26 हजार...\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/express-and-other-trains-timetable-disturb-due-to-ohe-tripping-due-to-bolder-fallen-down/articleshow/72460493.cms", "date_download": "2020-02-23T05:33:58Z", "digest": "sha1:EMPMXRHDQGWSOJA2RYAMRXMO7NDPJNLP", "length": 12374, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai pune express : ओव्हरहेड वायरमध्ये ट्रिपिंग; मुंबई-पुणे मार्गावर रेल्वे रखडल्या - express and other trains timetable disturb due to ohe tripping due to bolder fallen down | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nओव्हरहेड वायरमध्ये ट्रिपिंग; मुंबई-पुणे मार्गावर रेल्वे रखडल्या\nमागील काही तासांपासून मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस रखडल्या आहेत. ठाकूरवाडी स्थानकाजवळ ओव्हर हेड वायरवर दरडीचा काही भाग कोसळला. त्यामुळे ओव्हर हेड वायरमध्ये ट्रिपिंग झाल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. पुण्याकडे जाणारी प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन या एक्स्प्रेस कर्जत स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत.\nओव्हरहेड वायरमध्ये ट्रिपिंग; मुंबई-पुणे मार्गावर रेल्वे रखडल्या\nमुंबई: मागील काही तासांपासून मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस रखडल्या आहेत. ठाकूरवाडी स्थानकाजवळ ओव्हर हेड वायरवर दरडीचा काही भाग कोसळला. त्यामुळे ओव्हर हेड वायरमध्ये ट्रिपिंग झाल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. पुण्याकडे जाणारी प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन या एक्स्प्रेस कर्जत स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत.\nसायंकाळच्या सुमारास हा बिघाड झाल्याची माहिती आहे. या बिघाडामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी व इतर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस रखडल्या आहेत. बिघाड दुरुस्त करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. बिघाड दुरुस्त होऊन रेल्वे सेवा सुरळीत होण्यास आणखी वेळ लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार असल्याची शक्यता असून ऐन संध्याकाळच्या वेळेस हा बिघाड झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.\n'ही' कार सर्वात वेगवान; बुगाटीलाही मागे टाकले\nदरवाढ पथ्यावर; मोबाइल कंपन्या होणार मालामाल\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुंबईतील वाइन शॉपवाल्याची कमाल; १२१ खंडणीबहाद्दरांना खायला लावलीय जेलची हवा\nछत्रपती शिवाजी महाराज की जय...\nपठाणांच्या चिथावणीला मनसे, भाजपचे 'हे' प्रत्युत्तर\nसरपंच निवड: महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचा धक्का\nराज ठाकरेंची मोठी कारवाई; मनसेच्या 'या' जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nड��नाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nओव्हरहेड वायरमध्ये ट्रिपिंग; मुंबई-पुणे मार्गावर रेल्वे रखडल्या...\nशिवसेना-भाजपने एकत्र यावे; मनोहर जोशींचे आवाहन...\nमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर खडसेंची फडणवीसांवर टीका...\nनागरिकत्व विधेयकावरून शिवसेनेवर काँग्रेसचा दबाव: फडणवीस...\nराज्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घाला; शेलार यांची मुख्यमंत्र्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathivishwakosh.org/29413/", "date_download": "2020-02-23T04:51:12Z", "digest": "sha1:HTYYTEWM27MMQXXWB4GS3A3QIJUBP5QV", "length": 18366, "nlines": 186, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "कन्नौज (Kannauj) – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nप्राचीन इतिहास / मध्ययुगीन इतिहास\nभारतातील एक प्रसिद्ध प्राचीन स्थळ. गंगा नदीच्या तीरावर असलेले हे शहर जिल्ह्याचे ठिकाण असून ते कानपूर (उत्तर प्रदेश) शहराच्या वायव्य दिशेला ८० किमी. अंतरावर आहे. याची कुशस्थल, गाधिपुर, कुशिक, कुसुमपूर इ. नावेही प्राचीन साहित्यांत व लेखांत आढळतात. रामायणातील आख्यायिकेनुसार याची स्थापना रामपुत्र कुश याच्या कुशनाभ पुत्राने केली असून याचे ‘महोदयʼ असे नाव होते. कुशनाभाच्या कन्यांनी वायुदेवाची मागणी नाकारल्यामुळे त्यांना कुब्जत्व प्राप्त झाले; त्यावरून याला ‘कान्यकुब्ज’ असे नाव पडले असावे, अशी आख्यायिका मिळते. याचे कनोगिजा व कनगोर असे उल्लेख टॉलेमीने केले आहेत.\nकन्नौज येथील मौखरी घराण्यातील नाणी.\nया नगराचा उदय व विकासामध्ये मौखरी राजवंशाने महत्त्वाची भूमिका बजावली. हे मौखरी घराणे प्रारंभी गुप्तांचे सामंत म्हणून राज्य करीत होते; परंतु स्कंदगुप्ताच्या मृत्युनंतर आणि सोबतच वारंवार होणाऱ्या हुणांच्या आक्रमणांमुळे गुप्त घराण्याला ओहोटी लागली. अशा परिस्थितीत गुप्तांची सत्ता दुर्बळ होत गेली. अशा काळात मौखरी घराण्यातील ईशानवर्मन याने हूण आक्रमकांना यशस्वीपणे तोंड दिले आणि त्यांना पराभूत करून (इ. स. ५५४) परतवून लावले. ईशानवर्मननंतर मौखरी घराण्यात सूर्यवर्मन हा गादीवर आला. मौखरी राजवंशाच्या काळात या शहराची कीर्ती सुदूर पर्शिया पर्यंत पसरली होती. या आदान-प्रदानाचे प्रतिबिंब तत्कालीन साहित्य, चित्र आणि शिल्पकलेत उमटलेले आढळते. याच काळात पाटलिपुत्र नगरीचे महत्त्व कमी होऊन उत्तर भारतातील राजकीय घडामोडींचे केंद्र म्हणून कन्नौजचा उदय होण्यास प्रारंभ झाला. या काळात चिनी प्रवासी आणि बौद्ध धर्माचा अभ्यासक फाहियान भारतभेटीवर होता. त्याच्या प्रवासवर्णनात या नगरीचा उल्लेख दिसतो.\nमौखरी घराण्याच्या अस्तानंतर या नगरावर वर्धन घराण्याचे वर्चस्व प्रस्थापित झाले. हर्षवर्धनाच्या कालखंडात या नगराची सर्वांगाने भरभराट झाली. या वैभवाचे प्रतिबिंब समकालीन देशी आणि परकीय साहित्यात दिसते. यांत प्रामुख्याने बाणभट्टाचे हर्षचरित, ह्यूएनत्संगचे (युआनच्वांग) सि–यू–की या प्रवासवर्णनाचा समावेश होतो. ह्यूएनत्संगने तेथे भरलेल्या धर्म परिषदेचे वर्णन लिहून ठेवले आहे. विशेषतः हे नगर त्याकाळातील तंत्रमार्गाचे आणि तांत्रिक साधनेचे महत्त्वाचे केंद्र होते. या नगरात असलेली ‘राजा हर्ष का टीला’ (राजा हर्षाची टेकडी/ किल्ला) ही वास्तू असून हर्षवर्धनाच्या काळी ही त्याची राजधानी होती.\nहर्षवर्धनाच्या मृत्युनंतर या शहरावर काही काळ यशोवर्मन या राजाचे नियंत्रण होते. यशोवर्मनाच्या मृत्युनंतर येथे आयुध घराण्याचे वर्चस्व निर्माण झाले; परंतु या घराण्यातील राजे इतर राजसत्तांच्या हाताखालील बाहुले म्हणूनच राज्य करीत होते. अशा परिस्थितीत या काळातील राष्ट्रकूट, प्रतिहार आणि पाल या प्रबळ राजसत्तांत या नगरावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी संघर्ष झाला. हा राजकीय संघर्ष ‘त्रिराज्य संघर्ष’ म्हणून परिचित आहे. हा संघर्ष साधारणत: दोनशे वर्षे चालला (इ. स. ८ वे शतक ते १० वे शतक). परंतु या त्रिराज्य संघर्षात या नगरावर इतर दोन घराण्यांच्या तुलनेत प्रतिहार राजवंशाने बराच का�� वर्चस्व निर्माण केले होते, असे दिसते. प्रतिहारांच्या कारकिर्दीत ही नगरी ऊर्जितावस्थेत आली होती.\nपुढे अकराव्या शतकात महमूद गझनी (९७१–१०३०) याने या नगरावर स्वारी करून लूट केली. महमूद गझनीच्या स्वाऱ्यांचा ओघ ओसरल्यानंतर येथे गाहडवाल घराण्याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या घराण्याच्या आधिपत्याखाली या शहराचा विकास झाला. याच काळात आलेल्या अल् बीरूनी (९७३–१०४८) याच्या तहकीक-मा लिल- हिंद (तारीख अल्-हिंद) या ग्रंथात येथील राजकीय व भौगोलिक महत्त्व उल्लेखिले आहे. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात याच घराण्यातील राजा जयचंद हा राज्य करीत होता. याच्या काळात मुहम्मद घोरी (११७५–१२०६) याने कन्नौजवर आक्रमण करून वर्चस्व निर्माण केले.\nमोगल कारकिर्दीत हे भरभराटलेले शहर होते. येथील जुन्या टेकाडांत व परिसरात भुवराह, कल्याणसुंदर, शिवमुख लिंगे, नृत्यगणेश व विश्वरूप विष्णू इ. सातव्या व आठव्या शतकांतील उत्कृष्ट शिल्पे मिळाली आहेत. ह्याशिवाय येथील जामा मशीद, जैनस्तंभ असलेली मशीद, सीताकी रसोई इ. वास्तू प्रेक्षणीय आहेत. जुन्या नदी पात्राच्या काठावर आता प्राचीन नगरीतील पडक्या इमारतींचे अवशेष दिसतात. अत्तरे, गुलाबपाणी इ. सुगंधी पदार्थांकरिता तसेच गुलकंदासाठी कन्नौज प्रसिद्ध आहे.\nदीक्षित, रामकुमार, कनौज, लखनौ,१९५५.\nसमीक्षक : अभिजित दांडेकर\nTags: कान्यकुब्ज, प्राचीन नगर, मौखरी घराणे\nप्रा. गोपाळ जोगे एम. ए. (इतिहास); एम. ए. (पुरातत्त्वशास्त्र). अध्यापन अनुभव : १२ वर्षे. संपर्क : ई...\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\nमराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा क���श\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/103142-tmeu-11-members-re-elected-in-tmeu-elections-103142/", "date_download": "2020-02-23T05:08:55Z", "digest": "sha1:UPGHO6JGEAUVVS4WPFDMLSKGKLCTJHAI", "length": 7436, "nlines": 95, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन निवडणुकीत 11 प्रतिनिधींची फेरनिवड - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन निवडणुकीत 11 प्रतिनिधींची फेरनिवड\nPimpri : टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन निवडणुकीत 11 प्रतिनिधींची फेरनिवड\nएमपीसी न्यूज- टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन प्रतिनिधींच्या निवडणुकीत पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी 155 उमेदवारांमधून 31 प्रतिनिधी निवडण्यात आले. यापैकी 11 प्रतिनिधी हे यापूर्वीच्या समितीमधील असून मागील समितीच्या कामाबद्दल समाधान आणि विश्वास दाखवत या 11 प्रतिनिधींची फेरनिवडकरण्यात आली आहे.\nया निवडणुकीत युनियनच्या सहा हजार ५०० हून अधिक सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे मतदानाचे प्रमाण 99 टक्के झाले. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन पुणे यांनी नियुक्त केलेल्या 8 सदस्यीय निवडणूक समितीच्या देखरेखीखाली पार पडली. ही निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याबद्दल टाटा मोटर्स एम्पलॉई युनियन निवडणूक समिती अध्यक्ष विजय सुदर्शनी यांनी समाधान व्यक्त केले.\nPimpri : फुले स्मारकातील महापालिका विभागांचे स्थलांतर करा ; महापौरांची सूचना\nVadgaon Maval : मावळच्या प्रतीक देशमुख याला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक\nPimpri: टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनची 27 वी वार्षिक सभा उत्साहात\nPimpri : टाटा मोटर्सतर्फे पुण्‍यातील 500 वंचित विद्यार्थ्‍यांना शिष्यवृत्तीचे वितरण\nPimpri : टाटा समूहाने लोकांची मने जोपासत देशही जोपासला – सुमित राघवन\nBhosari : टाटा मोटर्सच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी झोपड्पट्टीमधील नागरिकांना केले…\nChinchwad : टाटा मोटर्स कामगार स्वयंसेवकांच्या सहभागातून शाहूनगर येथील खाणीमध्ये गणेश…\nPimpri : ‘टाटा मोटर्स’मध्ये 28 ते 31 ऑगस्ट दरम्यान विभागनिहाय…\nPimpri : टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स एकत्र येऊन देशातील इलेक्ट्रिक दळणवळणाला चालना…\nPune : टाटा मोटर्स पीएमपीएमएलला पुढील चार महिन्यात देणार 400 बस\nMumbai : टाटा मोटर्सच्या सामाजिक योजनांचा सात लाख लोकांना लाभ\nMaval : टाटा मोटर्स कर्मचाऱ्यांचा श्रीरंग बारणे यांना पाठिंबा\nPimpri : टाटा मोटर्स कामगारांना दरमहा नऊ हजार रुपयांची प्रत्यक्ष वेतनवाढ\nPune : टाटा मोटर्स तर्फे पीएमपीएमएलच्या ताफ्यात महिलांच्या सोयीसाठी सहा 9 एम अल्ट्रा…\nPune : 50 हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक लेखा परीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathivishwakosh.org/14375/", "date_download": "2020-02-23T04:51:37Z", "digest": "sha1:7ASW32KRHA3GHSX2MK2KAU7BNVICAWJA", "length": 12355, "nlines": 177, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "गेर्डनर सरोवर (Gairdner Lake) – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nगेर्डनर सरोवर (Gairdner Lake)\nऑस्ट्रेलियाच्या दक्षिण-मध्य भागातील साउथ ऑस्ट्रेलिया या राज्यातील एक खाऱ्या पाण्याचे सरोवर (Lake). ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या एअर द्वीपकल्पाच्या उत्तरेस या सरोवराचे स्थान आहे. टॉरेन्स सरोवराच्या पश्चिमेस असलेल्या उथळ द्रोणी प्रदेशात सरोवरांचा जो समूह आहे, त्यातील हे सर्वांत मोठे सरोवर आहे. सरोवराची लांबी १६० किमी. आणि रुंदी ४८ किमी. आहे. अंतर्गत नदीप्रणालीच्या माध्यमातून या सरोवराला अधूनमधून पाणीपुरवठा होतो. सरोवर जेव्हा भरते, त्या वेळी ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या क्रमांकाचे हे मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर ठरते. इ. स. १८५७ मध्ये स्टीफन हॅक आणि पीटर ई. वॉरबर्टन या दोघांनी साधारणपणे एकाच वेळी या सरोवराचा शोध लावला. साउथ ऑस्ट्रेलिया राज्याचा गव्हर्नर सर रिचर्ड ग्रेव्हज मॅकडॉनेल यांनी वसाहत कार्यालयांतर्गत येणाऱ्या ऑस्ट्रेलियन विभागातील मुख्य लिपिक गॉर्डन गेर्डनर याच्या नावावरून या सरोवराला गेर्डनर हे नाव दिले (१८५७). गेर्डनर सरोवराच्या परिसराबरोबरच त्याच्या जवळपासच्या एव्हरॅर्ड आणि हॅरिस सरोवरांच्या परिसरात लेक गेर्डनर राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार झालेला आहे. ��के काळी ही सरोवरे अंतर्गत समुद्राचा भाग होती.\nगेर्डनर सरोवर म्हणजे शुष्क मिठाचे एक मोठे भांडेच (प्लाया) आहे. सरोवरातील मिठाच्या थराची जाडी काही ठिकाणी १.२ मीटर आढळते. या मिठाच्या थराच्या समतल आच्छादनामुळे जमिनीवरील वाहनांच्या वेगाचे जागतिक विक्रम करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येतो. त्यावरून मोटार सायकल, मोटार गाड्या आणि ट्रकही चालविले जातात. तसेच येथे वार्षिक वेग सप्ताहाचेही आयोजन केले जाते. सरोवर परिसरात खुरटे वनस्पतिजीवन असून त्यावर मेंढ्या पाळल्या जातात.\nसमीक्षक – माधव चौंडे\nTags: गाड्यांची शर्यत, गॉर्डन गेर्डनर, पीटर ई. वॉरबर्टन, वेग सप्ताह, सर रिचर्ड ग्रेव्हज मॅकडॉनेल, स्टीफन हॅक\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nशिक्षण : एम. ए. (भूगोल), एम. ए. (अर्थ), बी. एड. विशेष ओळख : विश्वकोशासाठी ४२ वर्षे लेखन-समीक्षण...\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\nमराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C/news/7", "date_download": "2020-02-23T05:49:46Z", "digest": "sha1:JACGR6HA4SK7PLL6JE5ZB3LEGOR7A2ZA", "length": 38095, "nlines": 347, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "वेस्ट इंडिज News: Latest वेस्ट इंडिज News & Updates on वेस्ट इंडिज | Maharashtra Times - Page 7", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुर��्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nभारताचे चार बॉक्सर उपांत्य फेरीत दाखल\nभारताच्या चार बॉक्सरनी मॅगोमेद सलाम उमाखानोव्ह स्मृती आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील प्रवे�� निश्चित केला आहे...\nभारताविरुद्धची मालिका रंजक ठरेल: विंडीज कोच\nभारताविरुद्धच्या आगामी टी-२० क्रिकेट मालिकेसाठी कायरन पोलार्ड, सुनील नारायण यांसारखे दर्जेदार खेळाडू वेस्ट इंडिज संघात परतले आहेत. त्याचप्रमाणे, काही गुणवान युवा खेळाडूंनाही या मालिकेसाठी स्थान देण्यात आल्यामुळे ही मालिका रंजक होईल, असा अंदाज विंडीजचे प्रशिक्षक फ्लॉइड रिफर यांनी व्यक्त केला.\nप्रशिक्षकाबाबत विराटच्या मताचा आदर करतो: कपिल\nभारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केलेल्या मताचा मी आदर करतो, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचे (सीएसी) प्रमुख कपिल देव यांनी दिली आहे.\nपाहा: विराट-अनुष्काचे अमेरिकेतील खास फोटो\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या अमेरिकेत आहेत. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या फोटोंत हे दोघेही एकत्र वेळ घालवताना दिसत आहे.\nभारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी शास्त्री कायम\nभारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री कायम राहण्याची शक्यता आहे. शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ दोन वर्षांनी वाढविण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी चढाओढ\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रशिक्षक म्हणून आपली पसंती रवी शास्त्री यांनाच दिली आहे. मात्र, या प्रतिष्ठेच्या पदासाठी ३० जुलैपर्यंत अनेक नामवंतांचे अर्ज आल्याने शास्त्री यांना अलविदा केले जाईल की त्यांच्याच गळ्यात पुन्हा प्रशिक्षकपदाची माळ पडेल, याविषयी उत्सुकता ताणली गेली आहे.\n'टीम इंडिया'च्या प्रशिक्षकपदासाठी लालचंद राजपूत यांचा अर्ज\nभारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांनी अर्ज दाखल केला आहे. राजपूत यांनी मंगळवारी रितसर आपला अर्ज दाखल केला असून त्यांनी याआधी अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे या दोन संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे.\nपृथ्वी उत्तेजक चाचणीत दोषी\n१९ वर्षांखालील मुलांच्या वर्ल्डकपमध्ये भारताचे नेतृत्व करून विश्वविजेतेपद जिंकून देणारा सलामीचा फलंदाज पृथ्वी साव याच्यावर उत्तेजक सेवनप्रकरणी आठ महिन्यांची बंदी घालण्यात आल्��ाने क्रिकेटवर्तुळात खळबळ उडाली आहे.\nविराटसाठी मांजरेकर मैदानात, गावसकरांशी दर्शवली असहमती\nविश्वचषक स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतरही विराट कोहलीकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आल्याने निवड समितीच्या या निर्णयावर माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी प्रश्नचिन्हे उपस्थित केली होती. विराटकडे कर्णधारपद सोपविण्याचा निर्णय घेण्यासाठी बैठक व्हायला हवी होती, असं गावसकर यांनी म्हटलं होतं. गावसकर यांच्या या मताशी माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने असहमती दर्शवली असून विराटकडे कर्णधारपद सोपविण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.\nविराट कोहली कर्णधारपदी कसा\nभारतीय संघाला वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यानंतर कर्णधार विराट कोहलीला कर्णधार म्हणून कायम कसे ठेवण्यात आले, असा प्रश्न भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी उपस्थित केला आहे. कोहलीची कर्णधारपदी नेमणूक ही वन-डे क्रिकेट वर्ल्ड कपपर्यंतच होती. त्यामुळे, कोहलीच्या फेरनियुक्तीसाठी औपचारिक बैठक घेण्यात यायला हवी, अशी अपेक्षाही गावसकर यांनी व्यक्त केली आहे.\nप्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीच हवेत \nभारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची मुदत संपत आली असली आणि त्याजागी नव्या प्रशिक्षकांच्या नियुक्तीची तयारी सुरू असली तरी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मात्र शास्त्री यांच्याच पारड्यात माप टाकतो आहे. संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री हेच असावेत, असे मत त्याने पत्रकार परिषदेत व्यक्त केले. वेस्ट इंडिज दौऱ्याला निघण्यापूर्वी झालेल्या या पत्रकार परिषदेत विराटने विविध मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली.\nरोहितसोबत कोणतेही मतभेद नाहीत, वृत्त हास्यास्पद: विराट\nटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अष्टपैलू खेळाडू, उपकर्णधार रोहित शर्मा दरम्यान बेबनाव असल्याच्या बातम्यांचं विराटनं आज स्वत: खंडन केलं. आमच्यात बेबनाव असता तर आम्ही सेमी फायनल पर्यंतचा पल्ला गाठलाच नसता, असं सांगतानाच या सर्व बातम्या हास्यास्पद असल्याचं विराटने सांगितलं. विराटच्या या म्हणण्याचं टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही समर्थन केलं.\nसंघात आतबाहेर नको: श्रेयस अय्यर\n'जर तुमच्याकडे गुणवत्ता अ���ेल तर तुम्हाला सिद्ध करण्यासाठी ठराविक संधी मिळायल्या हव्यात,' असे मत भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरला वाटते. कधी संघात तर कधी बाहेर, असे सातत्याने होत असेल तर त्यामुळे खेळाडूच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो, असेही त्याचे मत आहे. वेस्ट इंडिजमधील वनडे मालिकेसाठी श्रेयसची भारतीय संघात निवड झाली आहे, त्यानिमित्त त्याने आपल्या मनातील भावना बोलून दाखविल्या.\nवृत्तसंस्था नॉर्थ साउंडभारत अ संघाने शनिवारी वेस्ट इंडिज अ संघाविरुद्धच्या अनौपचारिक कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात सहा विकेटनी विजय ...\nसुनील गावस्कर आणि राहुल द्रविड यांचा अपवाद वगळता भारतातील किती मोठ्या क्रिकेटपटूंना, केव्हा 'थांबायचे' हे खऱ्या अर्थाने कळले गळ्यातील ताईत झालेल्या क्रिकेटपटूला देवत्व लाभते.\nभारत ‘अ’ संघाकडे ७१ धावांची आघाडी\nविंडीज 'अ'विरुद्ध साहा, दुबेचे अर्धशतकवृत्तसंस्था, नॉर्थ साउंड (अँटिग्वा)वृद्धिमन साहा आणि शिवम दुबेच्या अर्धशतकाच्या जोरावर भारत 'अ' संघाने ...\nशाहबाझ नदीमचे पाच बळी\nविंडीज 'अ'ला २२८ धावांत रोखलेवृत्तसंस्था, नॉर्थ साउंड (अँटिग्वा)फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीमच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारत 'अ' संघाने पहिल्या ...\nविमानवाहू नौका होर्नेट (प्रशांत महासागर) - चंद्रावर पहिले पदार्पण करण्याची अलौकिक कामगिरी बजावणाऱ्या तिघा अंतराळवीरांसह 'अपोलो ११' यान आज रात्री ठरलेल्या वेळेबरहुकूम भारतीय वेळेनुसार दहा वाजून १९ मिनिटांनी प्रशांत महासागरात अलगद उतरले.\nशुभमन गिल, रहाणेचा समावेश का नाही\nआगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या वनडे संघाची घोषणा झाली खरी पण त्यासाठी निवड समितीचे निश्चित असे धोरण नसल्याचे निरीक्षण भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने नोंदविले आहे.\n'चांगली कामगिरी करूनही पराभव स्वीकारणं कठीण असतं'\nचांगली कामगिरी करूनही पराभूत झाल्यास तो पराभव स्वीकारणं खूप कठीण असतं असंकर्णधार विराट कोहली याने सांगितलं आहे. वर्ल्डकप नंतर पहिल्यांदाच विराट कोहलीने पराभवाबद्दलआपलं मत व्यक्त केलं आहे.\nनरिन, पोलार्ड खेळणार भारताविरुद्ध\nभारताविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी यजमान वेस्ट इंडिजने संघ जाहीर केला असून, सुनील नारिन आणि कायरन पोलार्ड यांनी विंडीज संघात पुनरागमन केले ���हे. संघाचे नेतृत्व कार्लोस ब्रेथवेटकडे सोपविण्यात आले आहे.\nऋतुराज गायकवाड, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारत 'अ' संघाने मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या वन-डे क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिज 'अ' संघावर ८ विकेटनी मात केली. विंडीजने दिलेले २३७ धावांचे लक्ष्य भारताने दोन विकेटच्या मोबदल्यात सहज साध्य केले.\nधोनी म्हणाला, निवृत्त होणार नाही, पण...\nवर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्त होणार अशी जोरदार चर्चा होती. पण या चर्चेला खुद्द धोनीनंच पूर्णविराम दिल्याचं कळतं. टीम इंडियाच्या भविष्यातील योजनांमध्ये माझा सहभाग नसेल, पण मी सध्या तरी क्रिकेटमधून संन्यास घेणार नाही, असं धोनीनं निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांना सांगितल्याचं समजतं.\nभारत वि. वेस्ट इंडिज: पहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावेश\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून यावेळी राजस्थान संघातील तीन खेळाडूंना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. दीपक चाहर, राहुल चाहर आणि खलील अहमद अशी या तिघांची नावं असून हे तिघंही उत्कृष्ट गोलंदाज आहेत. राजस्थानची क्रिकेट समिती बीसीसीआयने बरखास्त केली असतानाच राजस्थानच्या तीन खेळाडूंची भारतीय संघात निवड झाल्याबद्दल क्रिकेटवर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.\nबुमराह फक्त कसोटीसाठी; पंड्याला विश्रांती\nभारताचा भरवशाचा तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह हा आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावर फक्त कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असेल, तर तरुण तडफदार अष्टपैलू हार्दिक पंड्याला या दौऱ्यासाठी विश्रांतीच देण्यात आली आहे.\nअसा होईल टीम इंडियाचा विंडीज दौरा\nवेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट निवड समितीनं आज टी-२०, एकदिवसीय व कसोटी क्रिकेट संघांची घोषणा केली. संघ निश्चित झाल्यानं आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष दोन्ही देशांमधील लढतींकडं लागलं आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-२०, तीन वन-डे व दोन कसोटी सामने खेळणार आहे.\nभारत 'अ' संघाला मालिकेतील चौथ्या वन-डे क्रिकेट सामन्यात विंडीज 'अ' संघाकडून ५ धावांनी पराभव पत्करावा लागला. विंडीजने दिलेल्या २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत 'अ' संघाला ९ बाद २९३ धावाच करता आल्या.\nधोनी देणार लष्कराला सेवा\nवेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेणारा भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने भारतीय लष्करासाठी पुढील दोन महिने सेवा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. धोनी हा भारतीय लष्करात मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून कार्यरत आहे.\nधोनीच्या मनात काय आहे ते जाणून घ्या: जगदाळे\nक्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीवरून सध्या क्रिकेटविश्वात मोठी चर्चा सुरू आहे. 'धोनी त्याच्या निवृत्तीबाबतचा निर्णय घेण्याइतका प्रगल्भ आहे. एम.एस.के. प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने धोनीच्या मनात त्याच्या भविष्याबाबत नेमकं काय सुरू आहे, याचा अंदाज घ्यायला हवा,' असं माजी राष्ट्रीय निवडकर्ते (सिलेक्टर) यांनी म्हटलं आहे.\nनिवड समितीची बैठक पुढे ढकलली\nआगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड आज होणार होती मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मुंबईत राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार होती. यात महेंद्रसिंग धोनीच्या भवितव्याचा आणि विराट कोहली या दौऱ्यासाठी विश्रांती घेणार का याचा मुद्दा चर्चिला जाणार होता. पण काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली आहे आणि लवकरच बीसीसीआयकडून बैठकीची नवी तारीख जाहीर करण्यात येईल.\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: अकोले बंद, शहरभर टाळ-मृदंगाचा गजर\nट्रम्प-इवांका : क्लिंटन-चेल्सियाची आठवण\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/mht-cet-exam-will-be-held-in-ten-states-this-year-43876", "date_download": "2020-02-23T05:48:02Z", "digest": "sha1:TLQONZ46XXUGXZ4PUSMVDEZSQPYHW5HD", "length": 8729, "nlines": 104, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "एमएचटी सीईटी यंदा १० राज्यांमध्ये होणार | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nएमएचटी सीईटी यंदा १० राज्यांमध्ये होणार\nएमएचटी सीईटी यंदा १० राज्यांमध्ये होणार\nएमएचटी सीईटी परीक्षा यंदा दहा राज्यांमध्ये होणार आहे. त्यामुळे आता या परीक्षेसाठी अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात येण्याची गरज भा��णार नाही.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nएमएचटी सीईटी परीक्षा यंदा दहा राज्यांमध्ये होणार आहे. त्यामुळे आता या परीक्षेसाठी अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात येण्याची गरज भासणार नाही. राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्ष (सीईटी सेल) ने एमएचटी सीईटी परीक्षेचा बाहेरील विद्यार्थ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.\nअभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी सीईटी परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा १३ ते २३ एप्रिल या कालावधीत होणार आहे. या परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांमधील विद्यार्थी एमएचटी सीईटी परीक्षा देत असतात. त्यामुळे विविध राज्यांतील विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी महाराष्ट्रात यावे लागत असे. या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. गेल्या वर्षी राज्याबाहेरच्या १६ हजार विद्यार्थ्यांनी रीक्षा दिली होती. यंदा या विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यांमध्येच परीक्षा देण्याची संधी देण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे.\nकर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, प. बंगाल, तमिळनाडू या राज्यांमध्ये परीक्षेचे एक केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये हे परीक्षाकेंद्र असेल. इतर राज्यात परीक्षा घेतल्यामुळे महाराष्ट्रातील परीक्षेचा कालावधी एक ते दोन दिवसांनी कमी होण्याची शक्‍यता सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. एमएचटी सीईटीचा अर्ज विद्यार्थ्यांना कमी वेळेत भरता यावा यासाठी दरवर्षी असणारी आधाराची सक्‍ती काढून टाकण्यात आली आहे. तर अर्जात दोन वेळा भरावा लागणारा पत्ता आता एकदाच भरावा लागणार आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २९ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.\nदाऊदचा हस्तक गँगस्टर एजाज लकडावालाला अटक\nएमएचटी सीईटी परीक्षासीईटी सेलअभियांत्रिकीऔषधनिर्माणशास्त्रकृषी\n१०वी नंतर आता १२वी तही नापास शेरा पुसणार\nपालिका शाळेतील विद्यार्थिनींच्या ठेवी बँकेएेवजी पोस्टात\nBest of Luck: मंगळवारपासून सुरू होणार १२वीची परीक्षा\nमुंबईत आरटीईसाठी ७,१५२ जागा उपलब्ध\nमेट्रो देणार दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना 'ही' सु���िधा\nकंपनी सेक्रेटरीसाठी प्रवेश परीक्षा, 'फाऊंडेशन' परीक्षा रद्द\nMHT-CET निकाल जाहीर, मुंबईच्या किमया शिकारखानेला ९९.९८ टक्के\nसर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत मुंबई ८१ व्या स्थानी\nअभियांत्रिकी शाखेचा प्रथम वर्ष सत्र १ निकाल जाहीर\nविज्ञान व अभियांत्रिकीचे चार निकाल जाहीर\nवैद्यकीय व दंत पदवी प्रवेशाचं संभाव्य वेळापत्रक\nजेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/shri-gurunanak-organized-the-festival/articleshow/71961457.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-02-23T05:02:55Z", "digest": "sha1:SXAUUOVVFUKB4CT4EGZJR6JIIEJF3VXN", "length": 12316, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad News: श्री गुरुनानक प्रकाशपर्व समारोहचे आयोजन - shri gurunanak organized the festival | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nश्री गुरुनानक प्रकाशपर्व समारोहचे आयोजन\n\\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\\B\nशिखांचे पहिले धर्मगुरू गुरुनानक देव यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत, समन्वय मंचतर्फे 'श्री गुरुनानक देव जी ५५० प्रकाशवर्ष समारोह'चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त दहा नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विश्व हिंदू परिषदच्या देवगिरी प्रांतचे अध्यक्ष संजय बारगजे, स्वागत समितीचे अध्यक्ष राजेंद्रसिंग जांबिदा यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nबीड बायपास रोडवरील जाबिंदा मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता गुरुवाणी कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर संतपूजन होणार आहे. विहिंपचे केंद्रीय मंत्री प्रशांत हरताळकर, देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज, धावणी मोहल्ला गुरुद्वाराचे खंडकसिंग ग्रंथी, चैतन्य परिवाराचे आनंद चैतन्य महाराज, कपिलधार संस्थानचे डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य स्वामी, भिक्खू धम्मज्योती थेरो, शांतिगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. संतपूजन कार्यक्रमासाठी संत नामदेव वंशज महाराज संस्थानचे संत ज्ञानेश्वर नामदास महाराज, गुप्तीनंदी महाराज, स्वामी चेतनात्मानंद महाराज, श्रवणचैतन्य महाराज, अनिलदास महाराज, आनंदगिरी महाराज, भगवान महाराज आनंद गडकर, सुभद्रा आत्या शास्त्री, शीला दीदी, विभाश्री दीदी, परमानंद महाराज, भदन्त सुदत्त बोधी, नारायण पाठक महाराज, कन्हैयालाल जी डेबरा, प्रभाकर हरळ महाराज, पंढरीनाथ महाराज आदींची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला गुरूप्रीतसिंग पंधेर, नरेंद्रसिंग जबिंदा, महेश दोखट पाटील, अजितसिंग शिल्लेदार, अतुल काळे, चेतन यादव यांची उपस्थिती होती.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमाझ्या बापाने रक्त आटवून पक्ष उभा केलाय; सुळेंची राडेबाजांना दमबाजी\nएसटीचालकावर टोळक्याचा हल्ला; लाठ्याकाठ्यांनी बदडले\n जालन्यात गतीमंद तरुणीवर बलात्कार\nऔरंगाबादेत भाजपला धक्का; 'हा' नेता शिवसेनेत\nऔरंगाबाद: भाजप नेत्याच्या घरावर दगडफेक\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\n'ओला, सुका कचरा वेगळा करा'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nश्री गुरुनानक प्रकाशपर्व समारोहचे आयोजन...\nमराठवाड्यातील ३४ तालुक्यांच्या भूजलात वाढ...\nगळती थांबवली पण, पाचव्या दिवशीच पाणी...\nदर्गा चौकात खून, आरोपींची रवानगी हर्सूल कारागृहात...\nनांदेडात पिस्तुलातून गोळीबार; म्होरक्याचा जामीन फेटाळला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/launch/2", "date_download": "2020-02-23T05:35:59Z", "digest": "sha1:G3GGSL3PPVYH26VXCAJ52EXDP77RX5IU", "length": 30595, "nlines": 314, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "launch: Latest launch News & Updates,launch Photos & Images, launch Videos | Maharashtra Times - Page 2", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी ��ाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\n...म्हणून अमृता खानविलकरने १२ किलो वजन केलं कमी\nया सिनेमात आदित्य रॉय कपूर, दिशा पाटणी, अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. या चौघांशिवाय अमृताचीही भूमिका लक्षवेधी असेल असं म्हटलं जात आहे.\n'छपाक'साठी दीपिका पदुकोण सिद्धिविनायकाच्या चरणी\n'छपाक' सिनेमात दीपिकासोबत विक्रांत मेसी मुख्य भुमिकेत आहे. सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा अॅसीड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. मेघना गुलझार यांनी दिग्दर्शन केलेला हा सिनेमा आज १० जानेवारीला प्रदर्शित झाला.\n'या' दिवशी लाँच होणार बजाज चेतक; जाणून घ्या वैशिष्ट्ये\nकधी काळी 'बुलंद भारत की बुलंद तसबीर' अशी जाहिरात करून भारतीयांच्या मनावर गारुड केलेल्या बजाजची चेतक स्कूटर लाँच होणार आहे. लाँच होणारी बजाज चेतक स्कूटर ही नव्या युगाची साधर्म्य सांगणारी इलेक्ट्रीक स्कूटर असणार आहे.\nरिअलमीचा 5G स्मार्टफोन Realme X50 लाँच\nस्मार्टफोन बनवणारी चीनची कंपनी रिअलमीने आपला 5G स्मार्टफोन Realme X50 लाँच केला आहे. गेल्या काही दिवसांपासून लोक या फोनची वाट पाहात होते. या फोनबद्दल सतत येणाऱ्या लीक्समुळे युजर्सना या फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती मिळत होती आणि त्यांची उत्सुकता वाढत होती. Realme X50 मध्ये क्वॉड रियर कॅमेऱ्यासह पॉवरफुल्ल प्रोसेसर आणि 120Hz चा रिफ्रेश रेटवाल डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टही मिळणार आहे.\nउभा आडवा कसाही पाहा सॅमसंगचा 'हा' टीव्ही\nमागील काही काळापासून स्मार्ट टीव्ही बरेच बदल झाले आहेत. स्मार्ट टीव्हीच्या वाढत्या मागणीमुळे टीव्ही कंपनीदेखील वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.\nलवकरच Honda Activa 6G, फोनला होणार कनेक्ट\nहोंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया Honda Activa मध्ये नवीन मॉडल आणणार आहे. Honda Activa ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कुटी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या स्कुटीने आपला दबदबा कायम ठेवला आहे. कंपनीने यापूर्वी Honda Activa मध्ये ५ जी मॉडल बीएस ६ इंजिनमध्ये आणलं होतं. ही स्कुटी आता आणखी स्मार्ट होणार आहे. होंडा सध्याच्या ५ जीचं नेक्स्ट जनरेशन मॉडल Honda Activa 6G १५ जानेवारीला लाँच करणार आहे. नव्या मॉडलच्या डिझाईनमध्येही बदल पाहायला मिळू शकतो.\nअॅमेझॉन, फ्लिपकार्टला टक्कर; जिओ मार्ट लॉन्च\nमुकेश अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्स उद्योग समूहाने ई-कॉमर्सच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. रिलायन्सने आपले नवे जिओ मार्ट लॉन्च केले आहे. यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रात दिग्गज मानल्या जाणाऱ्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला चांगलीच टक्कर मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.\nमीडिया टेकनं लाँच केला पहिला ५जी प्रोसेसर\nचिपमेकर मीडियाटेकनं कंपनीचा पहिला ५जी मोबाइल प्रोसेसर लाँच केला असून डायमेनसिटी १००० ५जी असं या प्रोसेसरचं नाव आहे. ही नवी चिपसेट प्रिमीयम आणि फ्लॅगशिप स्मार्टफोनसाठी खास तयार करण्यात आलं आहे. मीडियाटेक डायमेनसिटी चिपसेटसोबत येणारा स्मार्टफोन २०२०पर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे.\nमोदींच्या हस्ते अटल भूजल योजनेचं उद्घाटन\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल भूजल योजनेचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी पाणी बचतीचा संदेश दिला. तसंच त्यांनी शेतकरी, तरुणांना 'पाणी वाचवा' असं आवाहन केलं. दिल्लीच्या विज्ञान भवनात त्यांनी या योजनेचा शुभारंभ केला.\nश्रीदेवी यांचा मी मोठा चाहताः करण जोहर\nDabangg-3 पाहून भडकले लोक, विचारलं- 'असं का केलं'\nसिनेमाच्या प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया पाहून सलमान खानने दिलेली भेट डोकेदुखी ठरणारी आहे असंच दिसतं.\nटाटा मोटर्सची पहिली ई-कार दाखल\nवृत्तसंस्था, मुंबईई-वाहन व्यवसायामधील संभाव्य मागणी लक्षात घेऊन टाटा मोटर्सने गुरुवारी आपली पहिली ई-कार दाखल केली...\nयामाहाचे २ नवीन स्कूटर लाँच, जाणून घ्या किंमत\nगेल्या काही महिन्यापासून सेल्सच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दुचाकीच्या विक्रीत मंदी दिसत आहे. परंतु, १२५ सीसीच्या प्रीमियम स्कूटरची विक्री मात्र वाढलेली दिसत आहे. त्यामुळेच यामाहाने १२५ सीसीच्या इंजिनचे दोन स्कूटर लाँच केले आहेत. यामाहाने बीएस६ BS6 इंजिनचे फसिनो १२५ (Fascino 125) लाँच केले आहे. या स्कूटरची किंमत ६६ हजार ४३० रुपये (एक्स शो रूम) इतकी आहे.\nविवोचे दोन जबरदस्त स्मार्टफोन बाजारात\nविवो कपनीने आपल्या एक्स-सिरीज अंतर्गत 'विवो एक्स ३०' आणि 'विवो एक्स३० प्रो' हे दोन नवीन स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. 'विवो एक्स३०' आणि 'विवो एक्स३० प्रो' हे दोन्ही 5G फोन आहेत आणि Exynos ९८० प्रोसेसर असलेले स्मार्टफोन आहेत. 'विवो एक्स३०' आणि 'विवो एक्स३० प्रो' दोन्ही केवळ कॅम��ऱ्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये वेगळे आहेत. दोन्ही फोनची इतर वैशिष्ट्ये मात्र समान आहेत. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये ८ जीबी रॅम + १२८ जीबी अंतर्गत स्टोरेज आणि ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेजसह देण्यात आले आहे.\nRealme X2 ची 'ही' असेल किंमत; आज लाँचिंग\nस्मार्टफोन बनविणारी चिनी कंपनी रियलमी (Realme) आपला स्मार्टफोन रियलमी एक्स 2 (Realme X2) आज १७ डिसेंबरला भारतात लॉन्च करणार आहे. रियलमी एक्स 2 स्मार्टफोनसह कंपनी रियलमी बड्स एअर देखील बाजारात आणणार आहे. लॉन्चिंग इव्हेंट आज दुपारी १२.३० वाजता सुरू होईल. कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर रिअॅलिटी एक्स 2 आणि रियलमी बड एअरचा लॉन्चिंग इव्हेंट थेट पाहू शकता.\nरजनीकांतच्या 'दरबार' चित्रपटाचा ट्रेलर लाँच\nदाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतच्या बहुचर्चित 'दरबार' चित्रपटाचा ट्रेलर आज लाँच करण्यात आला आहे. मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर हिंदी व्हर्जनमध्ये प्रदर्शित करण्यात आला. २०१९ च्या सुरुवातीला आलेला 'पेट्टा' चित्रपटानंतर रजनीकांतचा 'दरबार' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रजनीकांतच्या चाहत्यांना त्याच्या चित्रपटाची फारच उत्सूकता असते. पोस्टर्सवरून हा चित्रपट अॅक्शनपट असल्याचे स्पष्ट आहे.\nसलमान खानला आवडतो टीम इंडियाचा हा 'दबंग प्लेअर'\nसुदीप म्हणाला की, 'जो सामन्याच्या दिवशी चांगला खेळेल तो माझा आवडता खेळाडू. पण एक चाहता म्हणून पाहिलं तर प्रत्येक खेळाडू एकमेकांचा मान ठेवताना दिसतो.'\n१३.७५ लाखांची Suzuki Hayabusa; काय आहे खास\nसुझुकीने भारतात प्रसिद्ध स्पोर्ट्स बाइक Hayabusa ची २०२० एडिशन लाँच केली आहे. या दुचाकीची एक्स शोरुम किंमत १३.७५ लाख रुपये आहे. २०२० Suzuki Hayabusa दोन वेगवेगळे रंग मेटॅलिक थंडर ग्रे आणि कँडी डेरिंग रेडमध्ये लाँच करण्यात आली आहे. हायाबुसाच्या नव्या एडिशनमध्ये कोणताही मेकॅनिकल बदल करण्यात आलेला नाही. शिवाय ही दुचाकी बीएस ६ उत्सर्जन मानक इंजिनसह नसेल.\n'नोकिया सी-१' स्मार्टफोन आला, पाहा वैशिष्ट्ये\nएचएमडी ग्लोबलने नवीन एंट्री-लेव्हल नोकिया स्मार्टफोन बाजारात आणला आहे. नोकिया सी १ (Nokia C1) स्मार्टफोन अँड्रॉइड ९ पाय गो आवृत्तीवर चालतो. नोकियाने या स्मार्टफोनची किंमत अद्याप जाहीर केली नाही. नोकिया सी१ च्या सहाय्याने आफ्रिका, मध्य पूर्व आणि एशिया पॅसिफिक देशातील कोट्यावधी लोक फीचर फोनवरून स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करू शकतील, असे कंपनीचे अधिकारी जूहो सरविकास यांनी माहिती देताना सांगितले.\n‘पीएसएलव्ही’चे पन्नासावे उड्डाण आज\nभारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचे (पीएसएलव्ही सी ४८) बुधवारी अर्धशतक साजरे होणार आहे. बुधवारच्या प्रक्षेपणामधून रडारचा समावेश असणाऱ्या 'रिसॅट २ बीआर १' या भारतीय उपग्रहासह इस्रायल, इटली, जपान आणि अमेरिका या देशांच्या एकूण नऊ उपग्रहांनाही अवकाशात पाठवण्यात येईल. बुधवारी दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण होईल.\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nट्रम्प-इवांका : क्लिंटन-चेल्सियाची आठवण\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/pandurang-salgaonkar/news", "date_download": "2020-02-23T05:15:04Z", "digest": "sha1:TIUZICF6AISJZNNACCTCRF4RGC42EIGE", "length": 16155, "nlines": 265, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pandurang salgaonkar News: Latest pandurang salgaonkar News & Updates on pandurang salgaonkar | Maharashtra Times", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nभारत-द. आफ्रिका दुसरी कसोटी सुरू; खेळपट्टीचे भूत मानगुटीवर\nभारतीय संघ जानेवारी २०१३ पासून मायदेशात ३१ कसोटी सामने खेळला असून, यात २५ विजय मिळवले आहेत. यातील ५ कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत, तर केवळ एकच कसोटी भारताने गमावली आहे. ही गमावलेली कसोटी झाली ती २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध गहुंजेच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएसनच्या स्टेडियमवर. या कसोटीत भारताला अवघ्या अडीच दिवसांत पराभव पत्करावा लागला होता.\nसाळगावकर यांना आयसीसीची क्लीन चिट\nगेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पुण्यात झालेल्या भारत-न्यूझीलंड सामन्याआधी एका पत्रकाराशी बोलल्याबद्दल टीकेचे लक्ष्य ठरलेल्या पांडुरंग साळगावकर यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने निलंबनाची कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे.\nपिच फिक्सिंगप्रकरणी साळगावकर निलंबित\nपुण्य���त आज होणाऱ्या भारत- न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याच्या पार्श्वभूमीवर काही खेळाडूंसाठी विशेष खेळपट्टी तयार करण्याकरिता पैसे घेणारे पिच क्युरेटर पांडूरंग साळगावकर याला अखेर निलंबित करण्यात आलं आहे. पिच फिक्सिंगच स्टिंग ऑपरेशन उघड झाल्यानंतर बीसीसीआयनं ही कारवाई केली.\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\nमेष: धनलाभाचे प्रमाण वाढेल; वाचा राशीभविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/jadu-ka-fasana-javed-akhtar/", "date_download": "2020-02-23T04:08:29Z", "digest": "sha1:HOWAHDTURXTSFNJIUFXUWWRJYEZBZSLI", "length": 18640, "nlines": 98, "source_domain": "shekharpatil.com", "title": "जादू का फसाना ! - Shekhar Patil", "raw_content": "\nआज ख्यातनाम शायर, गीतकार, पटकथा लेखक व सामाजिक कार्यकर्ते जावेद अख्तर वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करत आहेत. गुलजार यांच्या नंतर इतक्या वैविध्यपूर्ण प्रकारांमध्ये चित्रपटसृष्टीत आपल्या गुणवत्तेची अमीट मोहर उमटवणारे म्हणून त्यांचेच नाव समोर येते.\nजावेदजींचे घरगुती नाव हे जादू आहे. त्यांचे वडील विख्यात शायर जाँनीसार अख्तर यांच्या ‘लम्हा-लम्मा किसी जादू का फसाना होगा’ या गजलमध्ये याचे मूळ आहे. जनाब जाँनीसार यांना जादू शब्दाची भुरळ पडल्याने त्यांनी आपल्या मुलाचे नाव याच्याशी साधर्म्य साधत जावेद ठेवले. तर घरात त्यांना जादू या नावानेच पुकारले जात असे. जानिसार अख्तर यांचा द्रष्टेपणा त्यांच्या चिरंजीवांनी अगदी शब्दश: खरा ठरविला. शब्द सौंदर्याची जादू काय असते ते जावेद साहेबांनी दाखवून दिले आहे. यात पटकथा लेखनाचा विचार करता, सलीम-जावेद या जोडीचे घटक म्हणून त्यांनी अजरामर झालेल्या चित्रपटांचे खटकेबाज संवाद लिहले. ‘कितने आदमी थे’ /’जो डर गया वो मर गया’ पासून ते ‘मोगँबो खुश हुवा’ पर्यंतचे भारतातील बहुतांश भाषांमध्ये प्रचलीत झालेले आयकॉनीक डायलॉग्ज तर त्यांनी लिहलेच पण; पडद्यावर अमिताभ बच्चन सारख्या महानायकाची ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा स��कारण्याची कामगिरीदेखील त्यांनी केली. सत्तरच्या दशकातील संतप्त तरूणाईपासून ते एकविसाव्या शतकात ग्लोबल संधी शोधणार्‍या भारतीय तरूणाईच्या किमान तीन पिढ्या जावेद अख्तर या सहा अक्षरी नावाच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे आपण सर्वांनी अनुभवल्या आहेत. अगदी सोशल मीडियातही त्यांचे वलय अनेकदा आपल्याला दिसून येते.\nखरं तर जावेदजींच्या कुटुंबात काव्याचा वारसा असल्याने त्यांचे शायर बनणे हे फारसे आश्‍चर्यकारक नव्हतेच. त्यांचे वडील जाँनिसार अख्तर हे दिग्गज शायर आणि गीतकार होते. आई साफिया यादेखील शायर होत्या. त्यांचे मामा मजाज लखनवी हे उत्तुंग प्रतिभेचे लेणं लाभलेले कवि होते. मुज्तर खैराबादी हे त्यांचे आजोबा (वडिलांचे वडील); मुज्तर यांचे वडील सैयद अहमद हुसेन आणि आई हिरमा हेदेखील कवी होते. तर कैफी आजमी आणि शौकत आजमी या शायर दाम्पत्याची कन्या शबाना आझमी ही त्यांची (दुसरी) अर्धांगिनी बनली. यामुळे जन्मजात गुण, भोवतालचे वातावरण आणि आयुष्याच्या उमेदीच्या कालखंडातील संघर्षाने त्यांच्या भाषेला धार चढली. त्यांच्यात दोन व्यक्तीमत्वे असल्याचे सातत्याने जाणवते. एक तर चित्रपटाची पटकथा साकारतांना त्यांच्यातील डावा विचार हा प्रकर्षाने डोकावतो. प्रस्थापितांविरूध्दचा आक्रोश आणि शोषितांविषयीची कणव यातून दिसून येते. मात्र गद्यातून अक्षरश: शब्दांच्या ठिणग्या उडवणारा हा माणूस पद्य लिहतांना अतिशय हळूवार होत असल्याचे आपल्याला दिसून येते.\n‘फुल भी हो दरमिया तो फासले हुवे’ अशी मधुर कैफियत मांडणारा हा शायर ‘इक लडकी को देखा तो…’ अशी अवस्था झाल्यानंतर एक से बढकर एक अशा डझनवारी उपमांची उधळण करतो. ‘जिंदगी धुप तुम घना साया’ व ‘इतने हुवे करीब की दूर हो गये’…असे प्रेमाचे विलोभनीय रंग उलगडून दाखवतो. यात ‘पहले प्यार का पहला गम’, ‘ख्वाब शीशे के दुनीया पत्थर की’…’अपनी तो हार है यार मेरे’ असा दर्ददेखील असतो. ‘संदेसे आते है’…मधून विरहाच्या व्याकुळतेची उत्कटता व्यक्त करतांनाच ‘ओ पालनहारे’ असे आर्जवदेखील करतो. ‘नीला आसमान सो गया’ पासून ते ‘सो गया है जहाँ’ सारखी निरवताही त्यांच्याच सृजनाची देणं आहे. खरं तर तेजाबच्या ‘इक…दो…तीन’ पासून ते गलीबॉयच्या रॅप साँगपर्यंतच्या ठेक्यावर झुलवण्याची किमयादेखील ते करू शकतात. मात्र जावेद अख्तर यांचे नाव आल्यानंतर आ���वते ती भावविभोरताच \nजावेद अख्तर यांचे विस्तृत आत्मचरित्र अद्याप आले नसले तरी ‘तरकश’ या काव्य संग्रहात त्यांनी आपल्या आयुष्यावर संक्षिप्त पण आत्यंतीक सारगर्भ स्वरूपात जे लिहलेय त्याला तोड नाही. हे वाचून कुणीही अक्षरश: हेलावून जातो. लखनऊ, अलीगड, भोपाळ आणि मुंबई या आयुष्यातील प्रवासातले महत्वाचे टप्पे त्यांनी इतक्या विलक्षण तरलपणे मांडलेत की बस्स बालपणीच मातृछत्र हरपणे, आजोळी असतांना अनाथपणाची झालेली भेदक जाणीव, बापाशी असणारा अबोला, महाविद्यालयातील फक्कड दिवस, वडिलांशी संबंध तोडणे, चित्रपटसृष्टीतील भयंकर संघर्ष, यशाचे शिखर आणि वैयक्तीक जीवनातील चढ-उतार आदींबाबत त्यांनी अलवारपणे रेखाटन केले आहे. एक माणूस म्हणून जावेद अख्तर हे आपल्या विचारांशी प्रामाणिक राहिले आहेत. ते आणि त्यांची अर्धांगिनी शबाना आझमी यांनी वेळोवेळी आपापल्या भूमिका या स्पष्टपणे मांडल्या आहेत. मनोरंजन क्षेत्रातील मंडळी बर्‍याचदा गुळमुळीत भूमिका घेत असतांना या दाम्पत्याचा स्पष्टवक्तेपणा निश्‍चितच उठून दिसतो. जानिसार अख्तर यांचा जादू हा पुढे जाऊन कोट्यवधींच्या जीवनात ‘फसाना’ बनला. याच जादूने तुम्हा-आम्हा सार्‍यांच्या जीवनात अत्यानंदाचे असंख्य क्षण उधळलेत \nजावेद अख्तर यांचे नाव येताच डोळ्यासमोर अनेक गाणी येतात. खरं तर आवडणारी गाणी खूप आहेत. मात्र आज तुलनेत थोडे कमी लोकप्रिय असणार्‍या एका गाण्याबाबत मला सांगावेसे वाटते. १९९७ साली आलेल्या ‘तुम याद आये’ या अल्बममधील ‘सारे सपने कही खो गये’ हे गाणे मला खूप आवडते. गाणे सुरू होण्याआधी जावेदजींच्या गंभीर आवाजातील काव्य आपल्याला दुसर्‍या दुनीयेत घेऊन जाते….\nमोहब्बत पलको पे कितने\nहसीन ख्वाब सजाती है\nफुलो से महकते ख्वाब\nसितारो से जगमगाते ख्वाब\nशबनम से बरसते ख्वाब\nफिर कभी यू भी होता है\nकी पलको की डालियो से\nख्वाबो के सारे परींदे\nऔर आंखे…हैरान सी रह जाती है ॥\nयानंतर जावेदजींचे शब्द, सिंफनीचे मनमोहक संगीत आणि अर्थातच अलका याज्ञीक यांचा मधुर सुर आपल्याला अक्षरश: स्वर्गीय अनूभुती प्रदान करतात. आयुष्यातील विरलेली स्वप्ने, याचा आठव आणि गतकालाचा गहिवर इतक्या अजोड प्रकारे कधी कोणत्या गाण्यातून अभिव्यक्त झालाय असे मला तरी वाटत नाही. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे अल्बममधील गाणे असून याला व्हिडीओ नाही. म्हणजेच, चित्रीकरणाविना आपल्या काळजाचा ठाव घेण्याची क्षमता या गाण्यात आहे.\nतुमने हम से कही थीं जो बातें,\nउनको दोहराती हैं गम की रातें |\nतुम ना आये मगर जो गए\nहाय हम क्या से क्या हो गए ||\nओह…किती विलक्षण नजाकत आणि मोहकता. हीच जावेदजींच्या सृजनाची किमया आज वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षीदेखील समाजात अतिशय स्वाभीमानीपणे तर साहित्य व चित्रपटसृष्टीत आत्यंतीक संवेदनशीलपणे वागणार्‍या या महान शायराला मानाचा मुजरा. आपण याच प्रकारे उत्तर आयुष्यातही आमच्या आयुष्यात विलोभनीय रंग भरावेत हीच अपेक्षा.\nखाली पहा : सारे सपने कही खो गये हे गाणे.\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/tokyo-tops-worlds-safest-city-list-mumbai-delhi-lags-behind-112990.html", "date_download": "2020-02-23T05:13:11Z", "digest": "sha1:MFIJBMIQGNZORN4NEVMCQTFAVQFF3YOP", "length": 14060, "nlines": 176, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "टोकियो जगातील सर्वात सुरक्षित शहर | Tokyo tops World's Safest City List", "raw_content": "\nLIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले ब��दची हाक\nWorld's Safest City List | टोकियो जगातील सर्वात सुरक्षित शहर, मुंबई-दिल्लीचा क्रमांक कितवा\nजगातील सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये टोकियो पहिल्या क्रमांकावर असून मुंबई 45 व्या, तर दिल्ली 52 व्या स्थानी आहे\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nसिंगापूर : जगातील सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये जपानची राजधानी टोकियोने (World’s Safest City List) अव्वल स्थान कायम राखलं आहे. साठ देशांमधील शहरांचा समावेश असलेल्या या यादीत भारताची राजधानी आणि आर्थिक राजधानी मात्र तळाला आहेत. या क्रमवारीत मुंबई 45 व्या, तर दिल्ली 52 व्या नंबरवर (World’s Safest City List) आहेत.\nजगभरातील शहरांमध्ये आकारमानाने आणि लोकसंख्येच्या दृष्टीने वाढ होत आहे. अशावेळी सुरक्षा आणि गोपनीयता यांच्यात संतुलन राखणं सरकार, खासगी क्षेत्र आणि नागरिकांसाठी महत्त्वाचं आहे. सिंगापूरमध्ये आयोजित ‘सुरक्षित शहर परिषदे’त (Safe Cities Summit) याविषयी तज्ज्ञांनी मंथन केलं. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU) ने सर्वात सुरक्षित शहरांची क्रमवारी जाहीर केली आहे.\nजगातील सर्वात सुरक्षित अशा शहरांची यादी (World’s Safest City List) तयार करण्यात आली असून उगवत्या सूर्याचा देश अशी ओळख असलेल्या जपानच्या राजधानीने अग्रस्थान पटकावलं आहे. पाच खंडातील 60 देशांमधल्या विविध शहरांचा विचार यासाठी करण्यात आला.\n‘भारतासोबत युद्ध झालं, तर पाक हरेल’, खुद्द इम्रान खान यांची कबुली\nपहिल्या क्रमांकावर टोकियो, दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर, तर तिसऱ्या क्रमांकावर ओसाका आहे. मुंबई 45 व्या, तर दिल्ली 52 व्या नंबरवर आहेत. टॉप तीनमध्येच जपानमधील दोन शहरांसह तिन्ही आशियाई शहरांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून टोकियो या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.\nटॉप 10 सुरक्षित शहरं\nआरोग्य सुरक्षा, पायाभूत सुविधांची सुरक्षितता, वैयक्तिक सुरक्षा आणि स्मार्ट सिटी तंत्रज्ञानाची सायबर सुरक्षा हे निकष (World’s Safest City List) वापरण्यात आले होते.\nयूएस मधील एकाही शहराला अव्वल दहामध्ये स्थान पटकावता आलेलं नाही. सॅन फ्रान्सिस्को 15 व्या नंबरवर आहे. गेल्या वेळी दहाव्या क्रमांकावर असलेलं न्यूयॉर्क 21 व्या क्रमांकावर फेकलं गेलं आहे.\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात…\nअनैतिक संबंधात आडकाठी, पत्नीकडून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या\nदगडाला दगडाने, तलवारीला तल��ारीने उत्तर, वारीस पठाणांना मनसेचा इशारा\nदागिन्यांवरुन वाद, मुंबईत तरुणीने फिनेल प्यायले, आईची इमारतीतून उडी घेत…\n100 दिवस झाले तरी काय करतोय बाबा कुणास ठाऊक :…\nभुईमुगाच्या शेंगा आणि मटणातून 45 लाखांचं परदेशी चलन जप्त, दिल्ली…\nमनसेच्या मोर्चानंतर बांगलादेशींची धरपकड सुरु, विरारमधून 23 जणांना अटक\nप्रसिद्ध अभिनेता शाहबाज खानविरोधात विनयभंगाचा गुन्हा\nपक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारलाय, पैठणमध्ये राडेबाज कार्यकर्त्यांना सुप्रिया…\n22 वर्षीय सुवर्ण पदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या, क्रीडा प्रबोधिनीतच गळफास\nओवेसींसमोर पाकिस्तान समर्थनार्थ नारे, तरुणीवर देशद्रोहाचा खटला\nशिल्पा शेट्टी 44 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई\n15 कोटी काय, त्यांच्यामागे 15 जण आले तरी सत्कार करेन,…\nएकट्या भाजपमध्येही मतभेद, मग तीन पक्षांच्या सरकारमध्ये मतभेद साहजिकच :…\nमंत्रालयातील टॉप मोस्ट पाच सनदी अधिकाऱ्यांची बदली\nउद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधानांची भेट घेणार, सोनिया गांधींसोबतही चर्चा\nLIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nLIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nपुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शिवनेरीवर ‘फैसला ऑन द स्पॉट’\nइतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/diwakar-raote-questions-marathi-language-teachers-in-maharashtra/articleshow/61040917.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-02-23T05:30:26Z", "digest": "sha1:YZP6GOBMHPZ3VDHN3ZXAIPDIMOVPBZ5W", "length": 14452, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Marathi language : ‘मराठीचा शिक्षक का झालो ?’ असा प्रश्न पडणं दुर्दैवी... - diwakar raote questions marathi language teachers in maharashtra | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\n‘मराठीचा शिक्षक का झालो ’ असा प्रश्न पडणं दुर्दैवी...\n‘ज्या राज्याची अधिकृत भाषा मराठी आहे, त्याच आपल्या महाराष्ट्रात ‘मी मराठीचा शिक्षक का झालो’ असा प्रश्न जर शिक्षकांना पडत असेल तर, त्याहून दुर्दैवी गोष्ट काय असेल... मराठी शाळांमध्ये पालक आपल्या मुलांना टाकतच नसतील तर, शाळा वाढणार कशा... मराठी शाळांमध्ये पालक आपल्या मुलांना टाकतच नसतील तर, शाळा वाढणार कशा...’ असे काही मूलभूत प्रश्न उपस्थित करत राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आपली खंत व्यक्त केली.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n‘ज्या राज्याची अधिकृत भाषा मराठी आहे, त्याच आपल्या महाराष्ट्रात ‘मी मराठीचा शिक्षक का झालो’ असा प्रश्न जर शिक्षकांना पडत असेल तर, त्याहून दुर्दैवी गोष्ट काय असेल... मराठी शाळांमध्ये पालक आपल्या मुलांना टाकतच नसतील तर, शाळा वाढणार कशा... मराठी शाळांमध्ये पालक आपल्या मुलांना टाकतच नसतील तर, शाळा वाढणार कशा...’ असे काही मूलभूत प्रश्न उपस्थित करत राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आपली खंत व्यक्त केली.\n‘पुणे पुस्तक जत्रे’च्या (पुणे बुक फेअर) उद्घाटनप्रसंगी रावते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितिन करमळकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, अनिल गोरे, संयोजक पी.एन.आर. राजन आदी या वेळी उपस्थित होते. यावेळी रावते यांनी पुणे महापालिकेतील मराठी भाषा संवर्धन समितीची पाठ थोपटली. अशी समिती मुंबई महापालिकेत देखील सुरू व्हावी, असा प्रयत्न आपण करू; असे त्यांनी सांगितले. मराठीसोबतच देशासाठीच्या अधिकृत भाषेच्या मुद्द्यालाही त्यांनी हात घातला. ते म्हणाले, ‘एकीकडे जगभरातील प्रत्येक देशास स्वतःची अधिकृत राष्ट्रभाषा असताना भारतात मात्र स्वतःची अधिकृत राष्ट्रभाषा नसावी, हे मोठे दुर्दैवी आहे. हिंदी ही दे���ाची राष्ट्रभाषा नाही, ती संपर्कभाषा आहे; हे आपण लक्षात घ्यायला हवे.’\nएसटी कर्मचाऱ्यांनी ‘मृगजळा’च्या मागे धावू नये...\nदेशात कुठेही सातवा वेतन आयोग अद्याप लागू झालेला नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी या ‘मृगजळा’च्या मागे लागू नये. त्यांना कायद्यानुसार या आयोगाप्रमाणे वेतन मिळू शकणार नाही. शिवाय, सातवा वेतन आयोग हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रश्न आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्यासाठी आम्ही सकारात्मक पाऊल नक्कीच उचलू, असे रावते म्हणाले. ‘एस.टी. कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार का ’ या प्रश्नावर त्यांनी ‘बघू’ म्हणत वेळ मारून नेली\nएसटीच्या वाढत चाललेल्या अपघातांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, ‘किती अपघात वाढलेत ... मी तर गेल्या दोन महिन्यात एकाही मृताला दहा लाख रुपये दिलेले नाहीत... म्हणजे अपघातात प्राणहानी झालेलीच नाही,’ असे उत्तर देत रावते यांनी अपघातांविषयी त्यांना असणारे ‘गांभीर्य’ दाखवून दिले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसंत तुकारामांच्या वंशजांकडून इंदुरीकरांच्या कीर्तनाचा समाचार\nपुणे: हिंजवडीत भीषण आग; चार तासांत संपूर्ण कंपनी खाक\nअजितदादा; इतकी वर्ष आपण उगाच दूर राहिलो: उद्धव ठाकरे\n...तर मुख्यमंत्र्यांना केबिनमध्येच कोंडून ठेवू; देसाईंचा इशारा\nशिवजयंतीसाठी हडसर किल्ल्यावर गेलेल्या ठाण्यातील तरुणीचा पडून मृत्यू\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ क��ू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n‘मराठीचा शिक्षक का झालो ’ असा प्रश्न पडणं दुर्दैवी......\nबहिष्कृत होऊन जगण्यापेक्षा मरण सोपे......\n​ ‘आरटीओ चार्जेस’च्या नावाखाली लुबाडणूक...\nएफटीआयआयच्या अध्यक्षपदी अनुपम खेर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/annis-conference/articleshow/70504147.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-02-23T05:33:18Z", "digest": "sha1:PI7KLLGCNM4AZOCY4RIEJEKX6KTN2NLA", "length": 10236, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navi mumbai News: ‘अंनिस’ची परिषद - annis' conference | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nअंधश्रद्धेची कीड समाजामधून समूळ नष्ट करण्यासाठी भरीव योगदान देत डोळस विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र ...\nमुंबई : अंधश्रद्धेची कीड समाजामधून समूळ नष्ट करण्यासाठी भरीव योगदान देत डोळस विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीस ३० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने संघटनेच्या कामाचा लेखाजोखा मांडण्याचे ठरवले आहे. अंधश्रद्धा निर्मूलनापासून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या समितीच्या कामाचा तीन दशकांच्या वाटचालीचा प्रवास या निमित्ताने मुंबईत ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून उलगडण्यात येणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये डॉ. एन. डी. पाटील, बॉब चर्चिल, बी. स्टेफॅनो, डॉ. के.वीरमणी, डॉ. जब्बार पटेल, डॉ. अनिल काकोडकर, उत्तम निरौला, प्रा. एस.चॅटर्जी, डॉ. नरेंद्र नायक आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनवी मुंबई:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nपत्नी, दोन मुलांची हत्या करून व्यापाऱ्याची आत्महत्या\nकर्नाळा बँक घोटाळा: माजी आमदारासह ७६ जणांवर गुन्हा; ५१२ कोटींच्या अपहाराचा ठपका\nपती, सासूच्या जाचामुळे विवाहितेची आत्महत्या\nराज्यात मध्यावधी निवडणुका नाहीच; खडसेंचा दावा\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबा��', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n... तर यात्रा काढण्याची वेळच आली नसती...\nभगवा फडकविल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचे पाहू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82-%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%B9/", "date_download": "2020-02-23T05:06:42Z", "digest": "sha1:3V3WIRRBWNIFRHW74L5G474AADNGRCWZ", "length": 23333, "nlines": 78, "source_domain": "shekharpatil.com", "title": "प्रयत्ने वाळू रगडता, वीजही मिळे - Shekhar Patil", "raw_content": "\nप्रयत्ने वाळू रगडता, वीजही मिळे\nप्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने वाळूतून अगदी तेलही काढणे शक्य असल्याची म्हण आपल्या मराठी भाषेत प्रचलित आहे. वाळूपासून कुणी तेल काढल्याचे ऐकिवात नाही. मात्र एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने यापासून चक्क वीज निर्मित करून संपूर्ण जगामध्ये धमाल उडवून दिली आहे. गेल्या बुधवारी अमेरिकेतील ‘ब्लुम एनर्जी’ या कंपनीचे संचालक डॉ. के.आर. श्रीधर यांनी एका कार्यक्रमात आपले ‘ब्लुम बॉक्स’ हे उपकरण अधिकृतरित्या बाजारपेठेत उतरवले. गेल्या काही वर्षांपासून डॉ. श्रीधर यांच्या संशोधनाविषयी शास्त्रीय जगतामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता असली तरी याविषयी अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती. 21 फेब्रुवारी रोजी ‘सीबीएस’ या वाहिनीवर त्यांची ‘सिक्स्टी मिनिटस्‌’ या कार्यक्रमात मुलाखत प्रसारित करण्यात आल्यावर सर्वसामान्यांना याची माहिती झाली. यानंतर तीन दिवसांनी उद्योग आणि शास्त्रीय तसेच राजकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये हे प्रॉडक्ट जगासमोर आल्यानंतर तर सर्वत्र याचीच चर्चा सुरू झाली आहे. विशेषज्ञांच्या मते, या संशोधनाने मानवी प्रगतील�� क्रांतीकारी वळण लागणार आहे. एकविसाव्या शतकावर याचीच मुद्रा उमटणार असल्याचे भाकितही करण्यात आले आहे. हे संशोधन नेमके आहे तरी काय याच्या प्रत्यक्षात उपयोगातून कोणते लाभ होणार याच्या प्रत्यक्षात उपयोगातून कोणते लाभ होणार आपल्या जीवनात यामुळे काय फरक पडणार आपल्या जीवनात यामुळे काय फरक पडणार याचाच घेतलेला हा वेध.\n‘ब्लूम बॉक्स’ची माहिती घेण्याआधी या अनुषंगाने झालेल्या संशोधनाची पूर्वपिठीका समजून घेणे गरजेचे आहे. ‘ब्लूम एनर्जी’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के.आर. श्रीधर हे असून त्यांच्याच अभिनव संशोधनातून हे उपकरण तयार करण्यात आले आहे. श्रीधर यांनी चेन्नई विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनइरिंगची पदवी संपादन केल्यावर, अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले आहे. तेथील अरिझोना विद्यापीठात अध्ययनाचे काम करत असताना त्यांनी ‘नासा’ या संस्थेसाठीदेखील काम केले आहे. काही वर्षांपूर्वी या संस्थेने मंगळावर मानवी वसाहत उभारण्यासाठी एक अत्यंत व्यापक मोहिम आखली होती. मंगळावर पाणी आणि सूर्यप्रकाश उपलब्ध असला तरी तेथे प्राणवायू नसल्याने मानवाचे वास्तव्य अशक्य आहे. यामुळे श्रीधर याच्यावर सौर उर्जा आणि मंगळावरील पाण्याचा उपयोग करून प्राणवायू आणि हायड्रोजनची निर्मिती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. यातील प्राणवायू मानवाच्या श्वसनासाठी तर हायड्रोजन हा वाहनांना इंधन म्हणून वापरता येईल अशी ही योजना होती. श्रीधर यांनी यासाठी एक रिअक्टर तयार केला. याच्या मदतीने त्यांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. काही कारणांनी ‘नासा’ची ही योजना लांबणीवर पडल्याने ते निराश झाले. एकदा त्यांच्या मनात ‘मंगळासाठी तयार करण्यात आलेली प्रक्रिया उलट केली तर…’ हा विचार आला अन्‌ या संकल्पनेने त्यांना झपाटून टाकले. प्राणवायू आणि हायड्रोजनच्या मदतीने उर्जा तयार करण्याचा त्यांनी ध्यास घेतला. यातून 2002 साली त्यांनी ‘ब्लूम एनर्जी’ ही कंपनी सुरू केली. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी तयार केलेली उपकरणे ही काही विख्यात कंपन्या वापरत असल्या तरी याविषयीची माहिती अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. आता मात्र या संशोधनाचे सर्व तपशील जगजाहीर करण्यात आले आहेत.\nडॉ. श्रीधर यांचा ‘ब्लूम बॉक्स’ ही एक प्रकारची अनोखी बॅटरीच आहे. यात वाळूपासून तयार क���ण्यात आलेल्या अत्यंत पातळ चकत्यांवर हिरव्या आणि निळ्या रंगाच्या शाईचे विशिष्ट आवरण चढवण्यात आले आहे. हेच ऍनोड आणि कॅथोडचे काम करतात. यावर धन आणि ऋण प्रभार जमा होतो. या चकत्यांना धातुच्या पट्यांनी विलग करण्यात आले आहे. या भागावर नैसर्गिक वायू सोडल्यास रासायनिक प्रक्रिया होऊन वीज निर्मिती होते. या उपकरणात इंधन म्हणून नैसर्गिक वायू, इथीलिन, मद्यार्क, मिथेन, कचर्‍यातून उत्सर्जित होणारा वायू तसेच गोबर गॅसही चालू शकतो. डॉ. श्रीधर यांनी तयार केलेल्या एका चकतीतून 25 वॅट विजेचे उत्पादन होते. या शेकडो चकत्यांना एकत्र जोडून त्यांनी 100 किलोवॅट उत्पादन करणारा ‘ब्लूम बॉक्स’ तयार केला आहे. याला त्यांनी ‘एनर्जी सर्व्हर’ हे नाव दिले आहे. एखाद्या कार्यालयातील माहितीचा संग्रह ज्याप्रमाणे संगणकीय सर्व्हरवर असतो त्याचप्रमाणे हा उर्जेचा संग्राहक राहणार आहे. या उपकरणाचे अनेक लाभ आहेत. याचा आकार अत्यंत आटोपशीर आहे. 100 केव्ही क्षमतेचे हे उपकरण एखाद्या लहान कारच्या जागेवरही मावू शकते. याच्या रासायनिक प्रक्रियेमध्ये सुमारे 800 अंश सेल्सइस इतके तापमान निर्मित होत असले तरी, यात अत्यंत उच्च दर्जाची शीतकरण यंत्रणा बसविण्यात आलेली असल्याने, उष्णतेचा जराही त्रास जाणवत नाही. या उपकरणाद्वारे तयार करण्यात आलेल्या विजेचा खर्च हा इतर स्त्रोतांच्या मानाने खूप कमी आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पारंपरिक उर्जा निर्मितीपेक्षा यात पर्यावरणाची हानी अत्यल्प प्रमाणात होत असल्याचे सिध्द झाले आहे. डॉ. श्रीधर यांचे संशोधन अद्भुत आणि युगप्रवर्तक असल्याची एकमुखी प्रतिक्रिया जगभर उमटली आहे.\nवीज हा आधुनिक युगाचा अविभाज्य घटक असला तरी मानवापुढील ही मोठी समस्यादेखील आहे. पारंपरिक पध्दतीने तयार करण्यात येणार्‍या विजेमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. एवढे करूनही पृथ्वीवर सर्वांनाच वीज मिळत नाही. ‘युनो’च्या आकडेवारीनुसार, जगातील सुमारे दीड अब्ज अर्थात एक चतुर्थांश नागरिक उर्जेपासून अद्यापही वंचित आहेत. मर्यादित उर्जास्त्रोत, उत्पादनाचा अवाढव्य खर्च यासोबत पर्यावरणाचे नुकसान यामुळे बर्‍याच देशांमध्ये उर्जा संकट अत्यंत तीव्र स्वरूप धारण करू पाहत आहे. आपणही भारनियमनाच्या रूपाने याचे चटके सहन करत आहोत. या सर्व बाबींवर ‘ब्लूम बॉक्स’ हे अत��यंत परिणामकारक ठरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विजेचे दूरवर वहन (ट्रान्समिशन) करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागतो. विजेचे उत्पादन आणि प्रत्यक्ष उपयोग यादरम्यान होणारी गळती हा सर्वत्र चिंतेचा विषय आहे. यातच वहन करण्यासाठी अत्यंत महागडी यंत्रणा उभारावी लागते. या पार्श्वभूमिवर, डॉ. श्रीधर यांच्या उपकरणाने आमूलाग्र बदल होणे शक्य आहे. विजेची विद्यमान सुविधा ही दूरध्वनीप्रमाणे असली तरी ‘ब्लुम बॉक्स’ मात्र मोबाईलप्रमाणे आहे. मोबाईलमुळे कोट्यवधींच्या हाताशी संपर्काचे हुकमी साधन आले. याचप्रमाणे ‘एनर्जी सर्व्हर’ हा विद्युत निर्मिती आणि वापराचे विकेंद्रीकरण करण्यास समर्थ आहे. उर्जा निर्मिती आणि वितरणाच्या अजस्त्र यंत्रणेऐवजी ठिकठिकाणी अगदी आटोपशीर आकाराचे ‘ब्लुम बॉक्सेस’ बसविण्यात आल्यास, ते अत्यंत परिणामकारक ठरणार आहेत. 100 किलो वॅट क्षमतेच्या ‘ब्लुम बॉक्स’चे मूल्य आठ लक्ष अमेरिकन डॉलर्स इतके आहे. हा प्राथमिक खर्च थोडासा जास्त असला तरी यातून होणारी वीज निर्मिती ही स्वस्त आहे. डॉ. श्रीधर यांच्या दाव्यानुसार, फक्त तीन वर्षातच या उपकरणाची किंमत वसूल होऊ शकते. सध्या बाजारात अन्य ‘फ्युएल सेल’ही उपलब्ध असले तरी डॉ. श्रीधर यांच्या उपकरणाविषयी जगात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यामागे अनेक कारणे आहेत. अपारंपरिक उर्जास्त्रोतांवर जगभर अत्यंत सखोल संशोधन सुरू आहे. काही देशांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापरही करण्यात येत आहे. अर्थात या विद्यमान पध्दतींमध्ये मोठ्या प्रमाणात दोष आहेत. सौर आणि पवन उर्जा ही स्वस्त आणि पर्यावरणाला अनुकूल असली तरी त्याला अनेक मर्यादा आहेत. एक तर स्त्रोत (ऊन अथवा वारा) उपलब्ध नसल्यास त्यांच्यापासून उर्जा तयार होत नाही. याशिवाय, असल्या स्वरूपाने तयार झालेल्या उर्जेचा संचयही शक्य नाही. या पार्श्वभूमिवर, ‘ब्लुम बॉक्स’मध्ये अनेक अनोख्या सुविधा आहेत. एक तर हा अगदी आटोपशीर आकाराचा आहे. औद्योगिक वापरासाठी लागणारा ‘एनर्जी सर्व्हर’ हा गॅरेजमध्ये सहजगत्या बसवणे शक्य आहे. याशिवाय, डॉ. श्रीधर हे अवघ्या तीन हजार डॉलर्स मूल्यामध्ये घरगुती वापरासाठी एक किलोवॅट क्षमतेचा बॉक्स तयार करत आहेत. हा तर अगदी हातावर मावणारा असून, तो घराच्या कोणत्याही कोपर्‍यात मावू शकतो. या उपकरणाद्वारे अगदी 24 तास विजेचे उत्पादन शक्य आहे. महत्वाची बाब म्हणजे यात उर्जेचा संग्रहदेखील शक्य आहे. यामुळे आगामी काळात या बॉक्सला सौर वा पवन उर्जा निमितीचे युनिट जोडल्यास या क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडून येऊ शकते. बर्‍याचदा एखादे मजेशीर संशोधन जाहीर होत असले तरी कालौघात त्याचा प्रत्यक्ष वापर शक्य होत नाही. मात्र ‘ब्लुम बॉक्स’ याला अपवाद आहे. डॉ. श्रीधर यांनी 2002 साली हे उपकरण विकसित केले होते. मात्र याचा व्यावसायिक स्तरावर उपयोगही सुरू झाल्यानंतरच त्यांनी याविषयी जगाला माहिती दिली. एक प्रकारे ‘आधी केले मग सांगितले’ अशा प्रकाराचा अवलंब केल्याने डॉ. श्रीधर यांच्या उपकरणाच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.\nखानचा नेम अन्‌ जनतेचा `गेम’\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील...\nअजीब दास्ता है ये…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nखानचा नेम अन्‌ जनतेचा `गेम’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2020-02-23T05:13:07Z", "digest": "sha1:F7P2YW3UWZLNG4IDF52BZLIL4MMGSBD4", "length": 10599, "nlines": 80, "source_domain": "shekharpatil.com", "title": "फलकबाजांना दणका - Shekhar Patil", "raw_content": "\nचालू घडामोडी • राजकारण\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या समर्थकांना वाढदिवसाच्या दिवशी फलकबाजी करणार्‍यांना दुसर्‍याच दिवशी पक्षातून बाहेर काढण्याचा घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह असाच आहे.\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या समर्थकांना कानपिचक्या देत चमकोगिरी करणार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची गर्जना केली आहे. यात प्रामुख्याने वाढदिवसाच्या दिवशी फलकबाजी करणार्‍यांना दुसर्‍याच दिवशी पक्षातून बाहेर काढण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह असाच आहे.\nअलीकडच्या काळात आलेले होर्डींग्जचे खुळ आता बहुतांश शहरेच नव्हे तर ग्रामीण भागातही चांगलेच फोफावले आहे. यात वाढदिवसांच्या फलकांनी तर कहर केला आहे. फ्लेक्स प्रिंटींगचे अल्प दर आणि मिळेल ती जागा आपल्याच बापाची समजण्याच्या प्रवृत्तीमुळे आज ही समस्या अत्यंत गंभीर झालेली आहे. आपला भोवताला विद्रुप करण्यात या फलकांचा सर्वात मोठा वाटा आहे. या विद्रुपीकरणाबाबत आजवर अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली. अगदी न्यायालयानेही याची दखल घेत बेकायदा फलक काढण्याचे आदेश दिले तरी यावर फारशी अंमलबजावणी होत नसल्याचे आजचे चित्र आहे. यामुळे आता राज ठाकरे यांनी या प्रकारावर कडक भुमिका घेतली हे चांगले झाले. खरं तर त्यांनी आधीच फलकबाजी करणार्‍यांना सुचना दिल्या होत्या. जनतेची कामे करण्याचे सोडून फक्त बाजार मांडण्याच्या प्रवृत्तीला चाप घालण्याचा त्यांचा हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला होता. त्यांच्या या सुचनेचे सर्रास उल्लंघन करण्यात आले होते. त्यांच्या सुचनेनंतरही गावोगावी मनसैनिकांनी केलेली फलकबाजी प्रसारमाध्यमांमधूनही गाजली होती. आता मात्र थेट राज यांनी असे करणार्‍यांची पक्षातूनच हकालपट्टी करण्याची घोषणा केली आहे.\nऔद्योगीकरण आणि शहरीकरणाचे अनेक ‘साईड इफेक्ट’ आहेत. यात विविध प्रकारचे प्रदुषण, वाहतूक समस्या आदींसोबत फलकबाजीदेखील कारणीभूत आहे. आजच्या बाजारपेठ केंद्रीत युगात मोक्याच्या इमारतींवरील जागा फलकांनी व्यापल्या आहेत. हा धोका राजकीय क्षेत्रात सर्वप्रथम राज ठाकरे यांच्या लक्षात आला याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र त्यांच्या या घोषणेनंतरही काही प्रश्‍न उरतातच.\nएक तर राज यांनी आपल्या वाढदिवसाच्या फलकबाजीपासून दुर राहण्याचा इशारा दिला आहे. मात्र वर्षभरात वेळोवेळी येणारे सण/उत्सव, जयंत्या, पुण्यतिथ्या, विविध सामाजिक वा राजकीय उपक्रम कुणाची नियुक्ती वा यश मिळाल्याबद्दल एवढंच काय आदरांजलीपरही शेकडो बेकायदेशीर फलक झळकत असतात. खुद्द मनसेसकट सर्व राजक���य पक्ष हे विविध निवडणुकांच्या प्रचारासह सभा, मेळावा, आपल्या नेत्यांनी केेलेली कामे, उदघाटने आदींसाठीही बेकायदेशीर फलकांचा मुक्त वापर करतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे अवाढव्य कार्पोरेट कंपन्यांसह गल्लीबोळातील व्यावसायिकही फलकबाजीतून शहरी विद्रुपीकरणाला प्रामुख्याने कारणीभुत आहेत. त्यांच्यावरही राज यांनी अशीच ठाम भुमिका घ्यावी ही अपेक्षा.\n(प्रतिकात्मक छायाचित्र आंतरजालावरून साभार)\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nया पापाचे वाटेकरी कोण \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/pm-modi-face-chhatrapati-shivaji-maharaj-face/", "date_download": "2020-02-23T05:44:59Z", "digest": "sha1:DPJGMNFF723A2JFH4RRJ4W5RR6QI3KTL", "length": 16311, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "मोदी महाराजांच्या रुपात, तर शहा तान्हाजी; व्हिडीओतून पुन्हा अपमान | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nमोदी महाराजांच्या रुपात, तर शहा तान्हाजी; व्हिडीओतून पुन्हा अपमान\nमहाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीं तर नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा मॉर्फकरून एक व्हिडीओ ट्विटरवरून व्हायरल करण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमी महाराष्ट्रासह देशातील नेटकऱ्यांनी भाजपविरोधात संताप व्यक्त केला आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पोलिटिकल कीडा’ या ट्विटर हँडलवरून ‘तान्हाजी’ या चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करण्यात आले आहे.\nदिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि समर्थकांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी मोदींची तुलना करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याविरोधात महाराष्ट्रातील जनतेने आवाज उठवून देखील हे प्रकार थांबवण्यात आलेले नाहीत. गेल्या आठवड्यात भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात जय भगवान गोयल यांनी लिहलेले ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. त्याला शिवसेनेसह महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी जनतेने कडाडून विरोध केला. यामुळे अखेर भाजपला हे पुस्तक मागे घेत असल्याचे जाहीर करावे लागले होते. या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी गुपचूप बसलेल्या काही संघटनांनी यानंतर शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी मोदींना दाखवणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना नेते खासदार यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेला लक्ष्य करू पाहणाऱ्या संघटना आता काय प्रतिक्रिया देणार, त्यांच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत, असेही संजय राऊत म्हणाले. शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या त्या सगळ्या संघटना आता कुठे गेल्या, असा खोचक सवालही राऊत यांनी केला आहे.\nदरम्यान, पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ तत्काळ मागे घ्यावी अन्यथा याचे परिणाम फार वाईट होतील, असा इशारा दिला आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ ट्विट केला गेलेला नाही. तसेच या चित्रफितीमध्ये कुठेही भाजपचे नाव नसले तरी केजरीवाल यांना उदयभान राठोड दाखवले असून नरेंद्र मोदी व अमित शहा हे कोंढाणा किल्ल्याप्रमाणे दिल्लीसाठी युद्ध करायला तयार असल्याचे दाखविण्यात आले आहे. शाहीन बाग से उन्होंने वोट बँक की राजनिती शुरू की है, आखरी दांव हम खेलेंगे, असे संवादही यात घालण्यात आले आहेत. चित्रफितीच्या शेवची दिल्ली इलेक्शन 2020 असे इंग्रजीतील वाक्य असून भगव्या झेंड्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहा हे तनाजीच्या वेषात व त्याच्यासोबत ‘शहा जी’ अशी अक्षरेही या व्हिडीओत झळकतात.\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थ��नींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nया बातम्या अवश्य वाचा\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/shiv-bhojan-food-maharashtra-government/", "date_download": "2020-02-23T05:00:27Z", "digest": "sha1:CCXMHFMXWE7ZJLJPEO33P4DWFZTGRW7F", "length": 14056, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुंबईसह प्रत्येक जिल्ह्यात मिळणार ‘शिवभोजन’ ,शासन निर्णय जारी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यां��्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nमुंबईसह प्रत्येक जिल्ह्यात मिळणार ‘शिवभोजन’ ,शासन निर्णय जारी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीबांसाठी 10 रुपयांत शिवभोजन थाळी देण्याची घोषणा केली. नागपूर अधिवेशनातील या घोषणेनंतर दोनच दिवसांत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमुक्ती आणि शिवभोजनाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कर्जमुक्तीपाठोपाठ आता गरीबांना सकस आहार देणाऱया शिवभोजन योजनेचीही सुरुवात होत असून याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यानुसार आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिह्यात ‘शिवभोजन’ दिले जाणार आहे.\nशिवभोजन योजनेला सुरुवात करण्यात येत असून सध्या प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिह्याच्या मुख्यालयात शिवभोजन दिले जाणार आहे. यानुसार मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह विदर्भ, मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिह्यातील मुख्यालयात हे शिवभोजन मिळणार आहे. दोन चपात्या, एक वाटी भाजी, 1 मूद भात, एक वाटी वरण असा आहार असणारी शिवथाळी 10 रुपयांत दुपारी 12 ते 2 या वेळेत उपलब्ध करून दिली जाणार आहे. खानावळ, एनजीओ, महिला बचतगट, भोजनालये, रेस्टॉरंट यांना ही योजना राबवता येणार असून यासाठी सरकारकडून अनुदानही दिले जाणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर मुंबईत 1950 थाळ्यांचे, ठाण्यात 1350 थाळ्या, पालघर 450 थाळ्या,नागपूर 750 थाळ्या, पुण्यात 1500 थाळय़ा असे प्रत्येक जिह्यात रोज दुपारचे शिवभोजन उप��ब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा, तालुका, महापालिका स्तरावर एक समिती नेमण्यात येणार असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येणार आहे.\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\nया बातम्या अवश्य वाचा\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/who-is-mohamaya-on-kendurs-work-contractor/", "date_download": "2020-02-23T05:32:14Z", "digest": "sha1:U2UYYVNVIVXFZTVCN5OGLKTHDWWLSKFO", "length": 10603, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केंदूरच्या कामातील ठेकेदारांवर मोहमाया कोणाची? - Dainik Prabhat", "raw_content": "\nकेंदूरच्या कामातील ठेकेदारांवर मोहमाया कोणाची\nआमदार, संबंधित विभागाकडून कार्यवाही गलितगात्र\nकेंदूर -चौफुला ते केंदूर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. करंदी येथील मारुती मठ ते मुखई रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरु आहे. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत अनेकवेळा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. कामाचा दर्जा सुधारण्यासाठी मिनतवाऱ्या केल्या होत्या. मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे वारंवार गावकारभाऱ्यांनी तक्रार केली होती. मात्र याचा अद्यापही काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे ठेकेदारांवर मोहमाया कोणाची आहे, असा संतापजनक सवाल नागरिकांनी केला आहे.\nदहा महिन्यांपासून चौफुला ते केंदूर रस्त्याचे काम मंदगतीने सुरू आहे. पुढे काम सुरू आहे तर मागे लगेचच तोच रस्ता पुन्हा उखडला जात आहे. पुन्हा रस्त्यावर खड्डे पडत आहेत. करंदीच्या कंत्राटदाराने तर कामालच केली आहे. मुरूमाऐवजी माती टाकून काम चालवल्याचे युवकांच्या लक्षात आल्या��ंतर गावकऱ्यांनी काम बंद करण्याच्या कंत्राटदाराला सूचना दिल्या. मंत्री वळसे पाटील यांच्याकडे पुन्हा तक्रार केली. मात्र ठेकेदारांवर काडीचीही उपयोग झाला नाही. चौफुला ते केंदूर आठ किलोमीटर रस्त्याला तब्बल दहा महिने उलटून गेले आहे.\nमात्र अजूनही रस्त्याचे काम सुरूच आहे. रस्त्यालगत महेश गॅस कंपनीच्या पाइपलाइनचे काम सुरू आहे, या कंपनीने रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी पाइप टाकून ठेवले आहेत. पाइप गाढण्यासाठी व जोडण्यासाठी वापरात येणारी वाहने जेसीबी, ट्रॅक्‍टर, जनरेटर रस्त्यावरच उभे असल्याने रस्त्यावरून वाहने चालवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी, कामगार, शेतकरी आणि प्रवाशी संताप व्यक्‍त करीत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नेहमीच किरकोळ अपघात होत आहेत. एकाचवेळी दोन वाहने आल्यावर चालकांची तारांबळ उडत आहे.\nहातापायांचे स्नायू बळकट करण्यासाठी उपयुक्त आसन\nदिवसभरात कितीही घाईत असाल, तरी या गोष्टी आवर्जून करा\nमोस्ट वॉण्टेड गॅंगस्टर रवी पुजारीला अटक\nजीवनशैलीत सुधारणा केल्यास मधुमेहापासून मुक्ती\nनाव न घेता उपमुख्यमंत्री पवार यांना आमदार लक्ष्मण जगताप यांचे आव्हान\nदोन दुचाकीस्वारांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nकारवाई करूनही बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर सुरूच\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nसोने चोरणारी महिला अटकेत\nतारखांच्या घोळामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित\nअजित पवारांसमोर कार्यकर्त्यांची हुजरेगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/ipl-2018/page/11/", "date_download": "2020-02-23T05:17:28Z", "digest": "sha1:QC7P5ADJWE756VFCRCXL6N2PXSWKUTJ6", "length": 9573, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2018 Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about IPL 2018", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nIPL 2018 – व्यंकटेश प्रसाद किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजी...\nIPL 2018 – दिनेश कार्तिक कोलकाता नाईट रायडर्सचा नवीन...\nआयपीएल सामन्यांमध्ये DRS ला बीसीसीआयची मान्यता...\nIPL 2018 – अकराव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सचा सराव सुरु...\nIPL 2018 – कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदासाठी ख्रिस लिन...\nआयपीएलमधे बोली न लागल्याने इशांत शर्मा ‘या’ संघाकडून खेळणार...\nIPL 2018 – एरिक सिमन्स चेन्नई सुपरकिंग्जचे गोलंदाजी सल्लागार...\nIPL 2018 – शेन वॉर्न राजस्थान रॉयल्स संघाच्या मार्गदर्शक...\nIPL भारतीय क्रिकेटची दुभती गाय, BCCI च्या अतिरिक्त उत्पन्नात...\nलसिथ मलिंगाचं मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन, गोलंदाजी मार्गदर्शकाचं काम पाहणार...\nकोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदासाठी रॉबिन उथप्पाचं नाव शर्यतीत...\nचेन्नई सुपरकिंग्जने डावलल्यामुळे रविचंद्रन आश्विन नाराज...\nIPL 2018 – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या खेळाडूंची यो-यो टेस्ट होणार...\nहातात दगडाऐवजी बॅट-बॉल घ्या, काश्मिरी खेळाडूच्या आयपीएल निवडीवरुन मोहम्मद...\nIPL 2018 : गौतम गंभीर दिल्ली डेअरडेविल्सचा कर्णधार असेल...\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=11370", "date_download": "2020-02-23T03:58:30Z", "digest": "sha1:SQH7E42CV3R3FMELTZJYMC2L3DOCTHPD", "length": 10486, "nlines": 130, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा खासदार बनवण्यासाठी जीवाचं रान करू- माजी आमदार के पी पाटील | News Marathi 24", "raw_content": "\nHome राजकीय खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा खासदार बनवण्यासाठी जीवाचं रान करू- माजी आमदार...\nखासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा खासदार बनवण्यासाठी जीवाचं रान करू- माजी आमदार के पी पाटील\nभुदरगड तालुक्यातील गारगोटी इथल्या पोलीस परेड मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला महिलांनी प्रचंड गर्दी केली होती.यावेळी बोलताना भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले असून कोल्हापूर जिल्ह्यातील महिला खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा एकदा खासदार बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. खासदार धनंजय महाडिक म्हणाले,संसदेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्न प्रभावीपणे मांडून ते सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. माझं काम हीच माझी ओळख बनली असून; या कामाच्या बळावरच मी पुन्हा विजयी होईन याची मला खात्री आहे.यावेळी बोलताना माजी आमदार के पी पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचं भरभरून कौतुक केलं.आदर्श खासदार कसा असावा याचा मापदंड खासदार धनंजय महाडिक यांनी घालून दिला आहे.त्यांच्या रूपानं कोल्हापूर जिल्ह्याला जणू परिसच सापडला आहे अशा शब्दात माजी आमदार के पी पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचा गौरव केला.\nधनंजय महाडिक यांचा विजय ही आता सर्वांची जबाबदारी आहे असं प्रतिपादन के पी पाटील यांनी केलं.\nया मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार,नयना कलकुटकी, वृषाली देसाई,बाळ देसाई, बिद्रीचे संचालक मधुकर देसाई,पंडितराव केणे, सुनील कांबळे,विलास झोरे,बापू आरडे,धोंडीराम वारके, पंचायत समिती सदस्य संग्राम दे���ाई,संतोष\nमेंगाणे ,युवाशक्तीचे नंदू शिंदे,योगेश शेटे, अमर चव्हाण,अशोक यादव,रेखा पाटील अश्विनी वास्कर, अजित जाधव, प्रवीण आरडे,रूपाली सावंत, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल कोटकर यांच्यासह हजारो महिला आणि युवती उपस्थित होत्या.\nPrevious articleमनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटी ला राष्ट्रीय पुरस्कार\nNext articleभारतीय जवानांच्या अन्नात विष मिसळण्याचा पाकिस्तानचा कट\nकमलनाथ सरकारचा ‘हा’ अजब फर्मान…\nउदयनराजेंचं भाजपसाठी योगदान काय\nठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट विरुद्ध राज्यमंत्र्यांचा वाद…\nपूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये भरीव वाढ करावी;आमदार राजेश क्षिरसागर यांचे मुख्यमंत्री ना निवेदन\nअवघ्या दोन तासात त्या आरोपींचा शोध…\nकाॅलेज आॅफ नाॅन व्होकेशनल तर्फे कोर्सेस\nराहुल लोणीकर यांच्याहस्ते वैजोड्यात विकासकामांचे उदघाटने\nमहिला आणि बालविकास खात्यात 65 कोटींचा मोबाईल घोटाळा : धनंजय मुंडे\nसदाभाऊ खोत यांनी केले सपत्नीक काळ्या आईचे पूजन\nअभिनेते प्रविण तरडे यांच्या गाडीला अपघात\n४९ वर्षाचा कामी रिता याने आठवड्यात दुसऱ्या वेळी एव्हरेस्ट सर\nभारताविरुद्ध मुशफिकरने रचला ‘हा’ इतिहास…\nआरे वृक्षतोडीविरोधातील याचिकेवर आज सुनावणी\nराज्यात सर्वत्र सुखद गुलाबी हवा…\nचीनमधील कोरोनाच्या संसर्गात वाढ \nविचारवंतांच्या खुन्याना तातडीने अटक करा… बिंदू चौकातून मॉर्निक वॉकला प्रारंभ\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-02-23T05:49:15Z", "digest": "sha1:MPKONQF3SIFRO4EFGK4YJZQKT5CVWBMH", "length": 20785, "nlines": 70, "source_domain": "www.navprabha.com", "title": "भारतीय चित्रपटसृष्टीच्या महानायकाची चरित्रकथा | Navprabha", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकार�� मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या महानायकाची चरित्रकथा\nपन्नास वर्षे जनमानसावर अधिराज्य करणे ही सोपी गोष्ट नाही. प्रेक्षक बदलला, त्याच्या आवडीनिवडी बदलल्या, चित्रपटांचे आशय व कथावस्तूही बदलत गेल्या, परंतु अमिताभने ही स्थित्यंतरेही पचवली आणि आजही त्याचा दरारा, त्याचा लौकीक कायम आहे. अमिताभ नावाची ही जी जादू आहे, तिच्यामागची गुपिते विश्वसनीयरीत्या जाणून घ्यायची असलील तर हे पुस्तक वाचण्याजोगे आणि त्याहून अधिक त्यातील दुर्मीळ छायाचित्रांमुळे पाहण्याजोगे आहे\nहिंदी चित्रपटसृष्टीमधील महानायक अमिताभ बच्चन यांना नुकतेच त्यांच्या पन्नास वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारत असताना उपस्थितांना, तुम्ही मला हा पुरस्कार देत आहात म्हणजे तुम्हाला मला निवृत्त तर करायचे नाही ना असा मिश्कील सवाल खास आपल्या अलाहाबादी अस्सल ढंगदार हिंदीमध्ये करीत अमिताभ यांनी नेहमीप्रमाणे आपल्या नर्मविनोदाने रसिकांना जिंकले. अमिताभ या नावाचे गारुड भारतीय जनमानसावर गेली पन्नास वर्षे राहिले त्याला त्याच्यातील अभिनयगुणांबरोबरच त्याच्यातील ही तरल विनोदबुद्धी आणि त्याचे माणूसपणही नक्कीच योगदान देत राहिले आहे. गोव्यातील आपल्या पहिल्यावहिल्या फॅनशी मैत्रीचे नाते आजतागायत कायम राखलेला अमिताभ म्हणूनच आज या वयातही महानायकच राहिला आहे.\nत्याच्या चित्रपट कारकिर्दीत चढउतार नक्कीच आले. कमालीचे अपयश, गंभीर आजारपण, जवळजवळ दिवाळखोरीकडे झालेली वाटचाल हे सगळे आघात पचवूनही राखेतून हा फिनिक्स पुन्हा उभा राहिला आणि कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून पुन्हा शिखरावरच्या आपल्या जागी पुन्हा जाऊन पोहोचला. अशा भारतातील घरोघरी परिचित असलेल्या आणि त्या सर्वांना आपला वाटणार्‍या अमिताभचे एक चरित्र नियोगी बुक्स या अतिशय दर्जेदार पुस्तके प्रकाशित करीत आलेल्या प्रकाशनसंस्थेने नुकतेच प्रकाशित केले आहे. ‘अमिताभ बच्चन ः अ कॅलिडोस्कोप’ नावाचे हे चरित्र प्रदीप चंद्र आणि विकास चंद्र सिन्हा यांनी ���िहिले आहे. या चरित्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे नुसते शाब्दिक चरित्र नाही. त्यामध्ये अमिताभच्या गेल्या पन्नास वर्षांतील चित्रपट कारकिर्दीचे टप्पे अधोरेखित करणारी असंख्य दुर्मीळ छायाचित्रेही आहेत. त्यामुळे एकीकडे शब्दांद्वारे अमिताभच्या कारकिर्दीचा वेध घेतानाच छायाचित्रे आणि ग्राफिक्सद्वारेही ती आपल्यासमोर उलगडण्याचा हा प्रयत्न अनोखा आहे.\nअमिताभ या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन ३६० अंशांनी घडविण्याचा हा प्रयत्न आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यासाठी त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार, चित्रपट समीक्षक, पत्रकार, चाहते अशा नानाविध व्यक्तींनी त्याच्याविषयी व्यक्त केलेल्या विचारांचेही संकलन यात लेखकांनी केलेले आहे. त्यामुळे त्यातून एक अभिनेता, सुपरस्टार, व्यावसायिक, राजकारणी, गायक, क्विझमास्टर व कुटुंबप्रमुख अशा विविध रूपांतील अमिताभ आपल्यापुढे जसाच्या तसा अवतरतो.\nकॅलिडोस्कोप हा त्यातील कचकड्यांचे नाना दिशांनी नाना विभ्रम दाखवत असतो. जसे पहाल तसे एक नवेच रुप प्रत्ययाला येते. तसेच अमिताभचेही आहे. पिता हरिवंश राय बच्चन हे हिंदीतील प्रख्यात कवी. त्यांच्याकडून उत्तम भाषेचा वारसा आलेला, हरिवंश रायांचा आंतरजातीय विवाह. आई तेजी बच्चन एकेकाळची हौशी अभिनेत्री. तिच्याकडून अभिनयगुण उचललेले. त्यामुळे अमिताभ नावाचे एक परिपक्व रसायन घडले आणि त्याने भारतीयांना पाच दशके तासन्‌तास जागीच खिळवून ठेवले.\nअमिताभचा जन्म ११ ऑक्टोबर १९४२ चा. त्याचे अमिताभ हे नावही वडिलांचे मित्र व प्रसिद्ध कवी सुमित्रानंदन पंत यांनी ठेवले. त्यांचे खरे आडनाव राय, परंतु हरिवंशराय यांनी कविता लिहिताना ‘बच्चन’ हे टोपणनाव लावायला सुरूवात केली आणि पुढे तेच कायम झाले, अशीही माहिती लेखक देतात.\nअमिताभच्या कारकिर्दीची विविध पर्वे त्याच्याच चित्रपटांची अत्यंत समर्पक नावे देऊन लेखकांनी आपल्यापुढे उभी केलेली आहेत. अलाहाबादेच जन्मलेला, नैनिताल आणि दिल्लीत शिकलेला आणि कोलकत्त्याला कॉर्पोरेट जगतात नोकरीसाठी गेलेला अमिताभ चित्रपटसृष्टीचा महानायक बनेल असे कोणाच्या स्वप्नातही आले नसेल, परंतु त्याचा बंधू अजिताभ याने त्याची छायाचित्रे निर्माते के. ए. अब्बास यांना पाठवली आणि त्यातूनच अमिताभला ‘सात हिंदुस्थानी’ मध्ये घेण्यात आले असे लेखक सांगतो.\n‘सात हिंद���स्थानी’ ह्या गोवा मुक्तिसंग्रामावरील चित्रपटामध्ये पत्रकाराच्या भूमिकेतील सत्याग्रहीच्या रूपात हा लंबुटांग अभिनेता आपल्यासमोर आला आणि ७३ सालच्या प्रकाश मेहरांच्या ‘जंजीर’ पासून त्याची अँग्री यंग मॅनची प्रतिमा घडत गेली. बघता बघता राजेश खन्नाला पिछाडीला टाकत अमिताभ ऐंशीच्या दशकात शिखरावर जाऊन पोहोचला. मात्र ८२ साली ‘कुली’च्या सेटवर पुनीत इस्सारची लाथ पोटात बसलेल्या अमिताभला प्राणांतिक जखमा झाल्या. चित्रपट कारकिर्दच काय, आयुष्याचाच अंत होतो की काय अशी परिस्थिती उभी राहिली. बरे झाल्यावर मित्र राजीव गांधींच्या आग्रहास्तव अमिताभ राजकारणातही उतरला, परंतु बोफोर्स प्रकरणात त्याचे नाव गोवले गेले आणि राजकारण हा आपला प्रांत नव्हे याची जाणीव झालेल्या अमिताभने त्यातून माघारही घेतली. पत्नी जया बच्चन मात्र आजही समाजवादी पक्षाच्या माध्यमातून राज्यसभा सदस्य आहेत. त्या जबलपूरच्या. मूळच्या जया भादुरी. भोपाळमध्ये शिक्षण झालेल्या जयांना ह्रषिकेश मुखर्जींच्या ‘गुड्डी’ मध्ये अमिताभ सोबत काम करायची संधी मिळाली, परंतु त्या चित्रपटातून नंतर अमिताभला वगळले गेले, परंतु दोघांतील भावबंध कायम राहिले. ‘गुड्डी’चे चित्रीकरण संपले त्याच्या दुसर्‍याच दिवशी दोघांचा विवाह झाला. अमिताभ त्या चित्रपटासाठी शिवलेल्या शेरवानीतच लग्नाला उभा राहिला अशीही आठवण लेखकाने सांगितली आहे.\nअमिताभच्या आयुष्यात मध्यंतरी आलेल्या रेखा नावाच्या वादळाविषयीही लेखकाने सविस्तर लिहिले आहे. ‘दुनिया का मेला’ चित्रपटाच्या सेटवर रेखा आणि अमिताभची पहिली भेट झाली. नंतर अमिताभ ऐवजी त्या चित्रपटात संजय खानला घेतले गेले. ‘नमकहराम’ मध्ये रेखा राजेश खन्नाची नायिका होती, परंतु नंतरच्या ‘दो अंजाने’ मध्ये अमिताभची नायिका म्हणून तिला स्थान मिळाले. तेव्हापासून अमिताभशी तिचे नाव जोडलेले राहिले आहे.\n‘कुली’चा अपघात घडला तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते, परंतु पत्नी जयाने त्याच्या पायातली हालचाल पाहून डॉक्टरांना सतर्क केले आणि त्याचा पुनर्जन्म झाला असे लेखक नमूद करतो.\n९० च्या दशकात अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लि. दिवाळखोरीत गेले. त्यानंतर जवळजवळ खंक झालेल्या अमिताभला ‘कौन बनेगा करोडपती’ चा दोर मिळाला आणि त्याने बघता बघता आपण गमावलेली कीर्ती पुन्��ा प्रस्थापित केली. पुनरागमनानंतर आलेले त्याचे वेगळ्या धाटणीचे आणि वेगळ्या विषयांवरचे चित्रपट त्याच्यातील अस्सल अभिनयगुणांवर शिक्कामोर्तब करून गेले. अमिताभचा आवाज देखील आज घरोघरी परिचयाचा आहे. एकेकाळी त्याच्यावर कॉमिक बुक देखील निघाले. अनेक संकटे आली, तरी ‘देशाचा सर्वांत विश्वसनीय चेहरा’ अशी स्वतःची ओळख अमिताभने बनवली आहे.\nपन्नास वर्षे जनमानसावर अधिराज्य करणे ही सोपी गोष्ट नाही. प्रेक्षक बदलला, त्याच्या आवडीनिवडी बदलल्या, चित्रपटांचे आशय व कथावस्तूही बदलत गेल्या, परंतु अमिताभने ही स्थित्यंतरेही पचवली आणि आजही त्याचा दरारा, त्याचा लौकीक कायम आहे. अमिताभ नावाची ही जी जादू आहे, तिच्यामागची गुपिते विश्वसनीयरीत्या जाणून घ्यायची असलील तर हे पुस्तक वाचण्याजोगे आणि त्याहून अधिक त्यातील दुर्मीळ छायाचित्रांमुळे पाहण्याजोगे आहे\nNext: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्तृत्व आणि विचारधारा\nकाझा डोना मारिया, कोलवाळ\nनिस्सीम गोवाप्रेमी वेंडेल रॉड्रिक्स\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/hidden-nature-zadi-mandala-maharashtra/", "date_download": "2020-02-23T04:57:25Z", "digest": "sha1:ZDQB6CXIDZDWO5ASZ3JB7IVFICEMCWXY", "length": 21607, "nlines": 153, "source_domain": "www.saamana.com", "title": "निसर्गचेतनेचे संग्रहालय | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\n#corona संकटातही चीनची ��ाजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nगोदावरी पश्चिम घाटातून अवतरून बंगालच्या उपसागरात विलीन होते या नद्यांमधील भूप्रदेश हा वैशिष्टय़पूर्ण असून निसर्गाचं वरदानच आहे. कालिदासांच्या ‘मेघदूत’ महाकाव्यात याचे विलोभनीय वर्णन आहे. पुरातन काळात नर्मदा ते गोदावरीमधील प्रदेशाला ‘झाडीमंडला’ म्हणजेच घनदाट जंगलाचा प्रदेश संबोधले जायचे. ब्रिटिश कप्तान ब्लंटने 1795 साली बनारस ते राजमुंद्री प्रवासात या दुर्गम भागाची ओळख आधुनिक जगाला करून दिली. गडचिरोलीतील आलापल्ली जंगलातील वन वैभव हे पुरातन समृद्ध जंगलाचा अनुभव व अंदाज देणारे आहे.\nमानवी संस्कृती आणि विकासाला नद्यांनी प्रवाहित केले आहे. नदीची उत्पत्ती पर्वतावर तर तिचे पोषण वनांमुळे होत असल्याने वेदकालापासून नदीचे महत्���्व जननी म्हणून विषद केलेले आहे. म्हणूनच पर्वत, वने ही पूजनीय ठरतात. जीवसृष्टी संपूर्णतः या घटकांवर अवलंबून असल्याने यांना देवत्व प्राप्त आहे. हिंदुस्थानात नदी मातृतुल्य आहे. संपूर्ण हिंदुस्थानात नर्मदा आणि गोदावरी गंगे इतकीच पूजनीय आहे. सातपुडा – मैकल, विंध्या आणि पश्चिम घाट अशा पर्वतराजींच्या सान्निध्यातील या प्रदेशात म्हणूनच समृध्द जैवविविधता संग्रहित आहे. मैकल पर्वतातून नर्मदा उगम पावून पश्चिम वाहिनी होऊन अरबी समुद्राला मिळते.\nगोदावरी प. घाटातून अवतरून बंगालच्या उपसागरात विलीन होते या नद्यांमधील भूप्रदेश हा वैशिष्टय़पूर्ण असून निसर्गाचं वरदानच आहे. कालिदासांच्या ‘मेघदूत’ महाकाव्यात याचे विलोभनीय वर्णन आहे. पुरातन काळात नर्मदा ते गोदावरी मधील प्रदेशाला ‘झाडीमंडला’ म्हणजेच घनदाट जंगलाचा प्रदेश संबोधले जायचे. कापसाच्या अनेक प्रजातींचे जनक असलेले वत्सगुलम ऋषी हे विंध्य ते गोदावरीच्या दंडकारण्य प्रदेशातीलच. ब्रिटिश कप्तान ब्लंटने 1795 साली बनारस ते राजमुंद्री प्रवासात या दुर्गम भागाची ओळख आधुनिक जगाला करून दिली. साल, सागवान, ऐन, बिजा, हलदू, सेमल, मोह, आंबा, जांभूळ ,चार, तेंदू, धावडा, पिंपळ व वड यासारखे प्रचंड वृक्ष, त्यावर निसर्गाने गुंफलेल्या गारंबी, माहूल, पळसवेलच्या असंख्य वेली, तर मधल्या फळीत बेल, आवळा, कवठ, सालई, मोवई, सूर्या, गराडी , अमलताशसारखी असंख्य झाडे, बांबूच्या दाट बेटांसोबत गवताच्या अनेक प्रजाती, बोर, एरोण्या, पळसांनी फुललेली कुरणे यामुळे वन्य जीवसृष्टी परिपूर्ण अशी आहे. गडचिरोलीतील आलापल्ली जंगलातील वन वैभव म्हणून राखून ठेवण्यात आलेल्या वनामुळे पुरातन समृद्ध जंगलाचा अंदाज देणारे आहे.\nहिरडा, बेहडा , कुसूम,अर्जुन, तिवस ही इतर महत्त्वाची झाडे. येथील राहणाऱया माडिया, कोरकू, गोंड , बैगा, हलबी, भिल्ल, कोंकणी या महत्त्वाच्या आदिवासी जमाती. नर्मदा खोऱयात सिंहाची तर हत्ती निम्न पेंच खोऱयात आढळण्याची नोंदही आहे. हिंदुस्थानातील मध्य भूभागावर याचे स्थान असल्यामुळे उत्तर दक्षिण आणि पूर्व – पश्चिम या दोन्ही प्रांतातील प्राणी,वनस्पती जगताचा मेळ येथे आढळतो. शतकानंतर रान पिंगळा पेंच, मेळघाट ते नंदुरबारपर्यंत परत दिसायला लागला. वैनगंगा – पैनगंगा या उपखोऱ्यात सारस, माळढोक, तणमोर तसेच लाल व करडा कोंबडा आणि बारमाही नद्यांमुळे माशांच्या अनेक प्रजाती पण अस्तित्वात आहेत. दाट वने , सुपीक माती तसेच पाण्याची मोठय़ा प्रमाणावर उपलब्धता यामुळे कापूस, ज्वारी, तांदूळ, गहू, मका यासारखी पिके तसेच दुर्गम भागात कोदो, कुटकी अशी पिकेही मोठय़ा प्रमाणावर होतात. याशिवाय वनौषधींचा तसेच धान्य व फळांच्या मूळ प्रजाती जोपासून ठेवण्याचे कार्य पण या वनांनी जोपासले आहे.\nपर्वतीय, उंचसखल व सपाट भागातील वातावरणानुसार वनांची वैशिष्टय़पूर्ण रचना या भागात दिसते. रुबाबदार सालवृक्षाची वने नर्मदेच्या खोयात तर सागमिश्रित आणि मिश्र झाडांची वने गोदावरी आणि नर्मदेच्या पश्चिम खोऱयांमध्ये पसरली आहेत. वाघ हे या संपूर्ण वनांचे प्रतिनिधित्व करतात. नर्मदेच्या सालबहुल वनातील दलदलसदृश कुरणांमधील बारासिंगा किंवा सालसांबर हे हरीण हिंदुस्थानात याच प्रदेशाचं देणं आहे. गोदावरी – प्राणहिता – इंद्रावती खोऱयातील रानम्हैस ही वैशिष्टय़पूर्ण. प्राणहिता – कोलामारका अभयारण्यात महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू मोठय़ा संख्येने आढळतो. हत्तींचे आगमन 1980 साली झाले, परंतु ते आता मोठय़ा प्रमाणावर या वनांमध्ये स्थिरावत आहे. नुकतेच गडचिरोली – गोंदिया वनक्षेत्रालाही भेट देऊन गेले. महाराष्ट्रात आढळणाऱया वाघांची संख्या जवळपास 96 टक्के विदर्भातील या वनांमध्ये आहे. म्हणूनच वाघांचे भवितव्य या वनांच्या सुरक्षेवर अवलंबून आहे. सध्या वाघ आणि भविष्यात हत्तींच्या संग्रहासाठी हा वन प्रदेश जतन होणे गरजेचे आहे. या समृद्ध वन प्रदेशाला अतिक्रमण, साग वने निर्मिती, खाणी, रस्ते, विकास योजनांमुळे वन्य जीव व वने धोक्यात येऊ घातली आहेत. महाराष्ट्राचं भविष्य या संग्रहित जैवविविधतेच्या संवर्धनावर अवलंबून आहे. निसर्गाचे वरदान असलेले जैवविविधतेच्या जिवंत संग्रहालयाचे संवर्धन पर्यावरण व निसर्गात नवचैतन्य येण्याच्या दृष्टीने नितांत गरजेचे आहे.\n(लेखक वन्य जीव व पर्यावरण तज्ञ असून महाराष्ट्र प्रदेश प्रमुख वाईल्ड लाईफ ट्रस्ट इंडियाचे महाराष्ट्र प्रमुख आहेत)\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझब��किस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\nया बातम्या अवश्य वाचा\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathivishwakosh.org/13878/", "date_download": "2020-02-23T05:08:30Z", "digest": "sha1:YGGKIDA4HIUWJCZQDFXF6MYI7P352PZM", "length": 27177, "nlines": 192, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "सीबॅस्चन कॅबट (Sebastian Cabot) – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nकॅबट, सीबॅस्चन : (१४७६/१४८२ – १५५७). ब्रिटिश मार्गनिर्देशक, समन्वेषक आणि मानचित्रकार. कॅबट यांची जन्मतारीख, जन्मस्थळ तसेच त्यांच्या बालपणाविषयी बरीच अस्पष्टता आहे. त्यांचा जन्म इंग्लंडमधील ब्रिस्टल किंवा इटलीतील व्हेनिस येथे झाला असावा. समन्वेषक जॉन कॅबट (John Cabot) हे त्यांचे वडील. वडिलांच्या १४९७ मधील उत्तर अमेरिकेकडील पहिल्या सफरीत आपण सहभागी होतो, असा दावा सीबॅस्चन करतात; परंतु त्यांच्या सहभागाचा इतर कोणताही सबळ पुरावा आढळत नाही. त्या वेळी ते अगदीच तरुण होते. याच सफरीत जॉन कॅबट यांनी न्यू फाउंडलंडच्या लॅब्रॅडॉर किनाऱ्याचा शोध लावला. त्या वेळी आपण चीनच्या किनाऱ्यावर पोहोचलो असल्याची चुकीची समजूत जॉन कॅबट यांची झाली होती.\nसीबॅस्चन यांनी वेगवेगळ्या वेळी ब्रिटिश आणि स्पॅनिश राजसत्तेसाठी काम केले. वडिलांबरोबरच्या सफरीतील सहभागामुळे त्यांना उत्तर अमेरिकेच्या ईशान्य भागाची माहिती झाली होती. १५०५ पर्यंत सीबॅस्चन यांनी स्वतंत्रपणे एकही सफर केली नसली, तरी त्यांची मानचित्रकला आणि मार्गनिर्देशनातील निपुणता लक्षात घेऊन इंग्लंडचा राजा सातवा हेन्री यांनी त्यांना वार्षिक १० पौंडांचे निवृत्तिवेतन देण्याचा निर्णय घेतला. सीबॅस्चन यांच्या मते, नॉर्थवेस्ट पॅसेज (जलमार्गाने) चीनला पोहोचता येईल. त्यांच्या या दाव्याला स्पेन आणि इंग्लंडमधून मोठे पाठबळ मिळाले. इंग्लंडचा राजा सातवा ��ेन्री यांनी १५०८-०९ मध्ये सीबॅस्चन यांच्या नेतृत्वाखाली दोन जहाजांच्या माध्यमातून एक सफर पाठविली. उत्तर अमेरिकेला वळसा घालून किंवा उत्तर अमेरिकेच्या मधून आशियाकडे जाणारा नॉर्थवेस्ट पॅसेज शोधणे हा या सफरीचा उद्देश होता. आइसलँड, ग्रीनलंडमार्गे लॅब्रॅडॉरच्या किनाऱ्यापर्यंत ते पोहोचले. तेथून किनाऱ्या-किनाऱ्याने उत्तरेस आणि पश्चिमेस गेल्यानंतर (त्यांचा दावा खरा असल्यास) ते हडसन उपसागराच्या मुखाशी गेले असावे. हडसन उपसागर (Hudson Bay) हा उत्तर अमेरिकेच्या सभोवतालचा पाण्याचा भाग असावा, असा त्यांचा ग्रह झाला. हाच नॉर्थवेस्ट पॅसेज असून येथूनच पॅसिफिकमार्गे पूर्व आशियात पोहोचता येईल, असा त्यांचा दावा होता; परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले की, आर्क्टिक महासागरातून पूर्व आशियाकडे जाता येण्यासारखा जलमार्ग मिळणे अशक्य आहे. या सफरीत तेथील हिमक्षेत्र त्यांना बरेच त्रासदायक ठरले. तेथून पुढे जाण्यास सहकाऱ्यांनी नकार दिल्यामुळे अमेरिकेच्या किनाऱ्याने दक्षिणेस येऊन त्यानंतर तो इंग्लंडला परतला. इंग्लंडला परतला तेव्हा सातव्या हेन्रींचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर गादीवर आलेल्या आठव्या हेन्रींना समन्वेषणात विशेष रस नव्हता.\nइसवी सन १५१२ मध्ये इंग्लंडचा राजा आठवा हेन्री यांच्याकडे सीबॅस्चन हे मानचित्रकार म्हणून काम करू लागले. त्या वेळी राजांसाठी त्यांनी नैर्ऋत्य फ्रान्समधील गॅस्कनी आणि गुयेन्ने प्रांताचा एक नकाशा तयार केला होता. ईशान्य स्पेनमधील ॲरागॉन राज्याचा राजा फेर्नांदो दुसरा यांना फ्रेंचांच्या विरोधात लढण्यासाठी मदत म्हणून आठव्या हेन्रीनी इंग्रज सैन्य पाठविले होते. त्यासोबत त्यांनी सीबॅस्चन यांना स्पेनमध्ये पाठविले (१५१२). सीबॅस्चन यांनी त्यानंतरची जवळजवळ ३६ वर्षे स्पेनमध्येच घालविली. या कालावधीत त्यांनी अनेक वेळा इंग्लंडला किंवा व्हेनिसला जाण्याचा विचार केला होता. १५१२ ते १५१६ पर्यंत त्यांनी फेर्नांदो दुसरा यांच्याकडे नकाशाकार म्हणून काम केले.\nउत्तर अमेरिकेच्या ईशान्य किनाऱ्याची माहिती असल्यामुळे स्पॅनिश नौसेनेत त्यांना कॅप्टन पदावर नेमणूक दिली गेली; परंतु फेर्नांदो राजांचा मृत्यू झाल्यामुळे १५१६ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली जाणारी मोहीम रद्द करण्यात आली. तरीसुद्धा होली रोमन सम्राट चार्ल्स पाचवा यांनी फेर्नांदो राजांची सेवा चालू ठेवली. सीबॅस्चन यांना १५१८ मध्ये न्यू इंडीजच्या स्पॅनिश मंत्रिमंडळाचे सदस्यत्व दिले गेले. तसेच स्पॅनिश मार्गनिर्देशक जॉन डायझ दे सॉलिस यांचा मृत्यू झाल्याने सीबॅस्चन यांची पायलट मेजर पदावरही नेमणूक केली गेली. त्यानंतर नकाशा तयार करण्याच्या कौशल्यामुळे स्पेनने त्यांची १५१८ मध्ये मार्गदर्शींचा अधिकृत परीक्षक म्हणून नेमणूक केली. पायलट मेजर या पदामुळे जागतिक समन्वेषणाचे जे प्रयत्न स्पेन करीत होता, त्याच्या अचूक नोंदी ठेवण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती.\nपूर्वेकडील आशियाई प्रदेशाशी व्यापार वाढविण्याच्या दृष्टीने १५२५ मध्ये सेव्हिल येथून तीन स्पॅनिश जहाजे पाठविली. त्या सफरीची जबाबदारी सीबॅस्चन यांच्यावर सोपविण्यात आली होती. आशियातील कॅथे (चीन) आणि ओफिर येथील श्रीमंतीची कल्पित वर्णने त्या वेळी बरीच चर्चेत होती. या प्रदेशाशी व्यापार वाढविणे हा या सफरीचा मूळ उद्देश होता. ही सफर दक्षिण अमेरिकेकडून पॅसिफिक महासागरमार्गे पूर्व आशियाई देशांकडे नेण्याचे ठरविण्यात आले होते. ब्राझीलच्या किनाऱ्याजवळून जात असताना एका फुटलेल्या गलबतातील लोक सीबॅस्चन यांना भेटले. त्यांनी तेथील प्रदेशात समृद्धी संस्कृती असल्याची माहिती सीबॅस्चन यांना दिली. त्या अविश्वसनीय बातमीवर विश्वास ठेवून सीबॅस्चन यांनी सफरीचा मूळ उद्देश बाजूला ठेवून दक्षिण अमेरिकेतील सांप्रत अर्जेंटिनातील रिओ दे ला प्लाता (प्लेट) नदी प्रदेशात आपली सफर नेली. तेथे त्यांनी पाराना, यूरग्वाय, पॅराग्वाय, बेरमेजो या नद्यांचे समन्वेषण केले. तेथील सुमारे तीन वर्षांच्या समन्वेषणानंतर रिकाम्या हाताने सीबॅस्चन स्पेनला परतले (१५३०). या सफरीच्या अपयशाबद्दल सीबॅस्चन यांना जबाबदार धरून शिक्षा म्हणून त्यांना तीन वर्षांसाठी हद्दपार करून आफ्रिकेत पाठविण्यात आले; परंतु दोन वर्षांनंतर त्यांची शिक्षा माफ करून पूर्वीच्याच नाविक प्रमुख पदावर कायम करण्यात आले.\nसीबॅस्चन यांच्या १५३३ ते १५४७ या कालावधीतील आयुष्यक्रमाविषयी विशेष माहिती मिळत नाही. कदाचित त्यांनी स्वत:ला मानचित्रकलेत गुंतवून घेतले असावे. १५४४ मध्ये त्यांनी जगाचा पहिला अप्रतिम नकाशा तयार केला. त्या नकाशाची प्रत फ्रान्समधील पॅरिस येथे असलेल्���ा ‘बिब्लीओथीक नॅशनल’ या राष्ट्रीय ग्रंथालयात ठेवण्यात आली आहे. १५४७ मध्ये इंग्लंडमध्ये सहावा एडवर्ड राजा गादीवर आले. त्याच वेळी आठव्या हेन्रींचा मृत्यू झाला. त्या वेळी सीबॅस्चन यांनी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला; कारण उत्तरेकडील प्रदेशाच्या शोधात स्पेनला विशेष रस नव्हता आणि सीबॅस्चन यांची दुसरी पत्नी कॅटॅलिना मेद्रानो हिचेही निधन झाले होते. त्यामुळे स्पेनमध्ये राहण्यात त्यांना स्वारस्य उरले नव्हते. त्यांनी स्पेनचा राजा चार्ल्स पाचवा यांना न सांगताच इंग्लंडला निघून गेले (१५४८). इंग्लंडचा राजा सहावा एडवर्ड यांनी सीबॅस्चन यांची नाविक दलात नेमणूक केली. त्यांनी ती स्वीकारली. त्यांना निवृत्तिवेतनही दिले. इंग्लंडने त्यांच्यावर यूरोपपासून पूर्वेकडे जाण्यासाठी नॉर्थईस्ट पॅसेजचा शोध घेण्याच्या दृष्टीने भौगोलिक मार्गनिर्देशकपदाची जबाबदारी सोपविली. त्यामध्ये त्यांना यश आले नाही; परंतु नॉर्थवेस्ट पॅसेजच्या शक्यतेच्या सीबॅस्चन यांनी केलेल्या दाव्यामुळे सोळाव्या शतकात इंग्रज मार्गनिर्देशकांना हा मार्ग शोधण्याचा मोठा आवेग आला. १५५३ मध्ये दोनशे इंग्लिश व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन मस्कोव्ही या व्यापारी कंपनीची स्थापना केली. त्याचे गव्हर्नरपद सीबॅस्चन यांना दिले. या कंपनीमार्फत ईशान्य, उत्तर आणि वायव्य भागांत नव्या भूमीचा शोध घेऊन त्याचा आपल्याकडे ताबा घ्यायचा आणि तेथे व्यापारीसंबंध प्रस्थापित करायचे. यासाठी प्रोत्साहन व आर्थिक मदत देण्याचे धोरण ठरविले होते. या कंपनीने नॉर्थईस्ट पॅसेज शोधण्याचाही प्रयत्न केला. त्यासाठी १५५६ मध्ये स्टीफन बरोच्या नेतृत्वाखाली एका छोट्या जहाजाद्वारे पाठवावयाच्या सफरीचे सीबॅस्चन यांनी नियोजन केले. त्यांची ही शेवटची सफर ठरली. सीबॅस्चन यांना त्यांच्या तरुणपणापासूनच नॉर्थवेस्ट पॅसेजचा शोध घेण्यात विशेष रस होता, तर त्यांच्या कंपनीने पहिल्यांदा नॉर्थईस्ट पॅसेजचा शोध घेण्याचे ठरविले होते. अखेरच्या काळात ते इंग्लिश सागरी कप्तानांना आकाशातील ग्रह, तारे आणि सूर्य यांच्या साहाय्याने प्रवास कसा करावा, याचे मार्गदर्शन करीत होते.\nसमीक्षक – संतोष ग्या. गेडाम\nTags: चार्ल्स पाचवा, नकाशाकार, बिब्लीओथीक नॅशनल लायब्ररी, मस्कोव्ही कंपनी, मानचित्रकार, मार्गनिर्देशक, समन्वेषक, समन��वेषण, स्टीफन बरो, हेन्री आठवा\nहेन्री, द नेव्हिगेटर (Henry the Navigator)\nफ्रीड्रिक कॉन्रात हॉर्नमान (Friedrich Konrad Hornemann)\nपेद्रू आल्व्हारिश काब्राल (Pedro Alvares Cabral)\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nशिक्षण : एम. ए. (भूगोल), एम. ए. (अर्थ), बी. एड. विशेष ओळख : विश्वकोशासाठी ४२ वर्षे लेखन-समीक्षण...\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\nमराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-amit-shahs-akalkot-today-tuljapur-ausa-jat-23966?tid=124", "date_download": "2020-02-23T04:51:51Z", "digest": "sha1:QJBMVRTZ56POC5MZNVK6UNLABQDDMD5V", "length": 14562, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Amit Shah's Akalkot today, in Tuljapur, Ausa, Jat | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअमित शहा यांच्या आज अक्कलकोट, तुळजापूर, औसा, जत येथे सभा\nअमित शहा यांच्या आज अक्कलकोट, तुळजापूर, औसा, जत येथे सभा\nगुरुवार, 10 ऑक्टोबर 2019\nसोलापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुरुवारी (ता. १०) सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येत आहेत. सोलापूरसह सांगली, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांतील चार विधानसभा मतदारसंघांत ते प्रचारसभा घेतील.\nगुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते हेलिकॉप्टरने जत (जि. सांगली) येथे जातील. दुपारी १२ वाजता तेथील उमेदवार विलास जगताप यांच्य���साठी ते प्रचारसभा घेतील. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते दुपारी दोन वाजता अक्कलकोट येथे येतील. दुपारी सव्वादोन वाजता सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारासाठी ते सभा घेतील.\nसोलापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुरुवारी (ता. १०) सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येत आहेत. सोलापूरसह सांगली, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांतील चार विधानसभा मतदारसंघांत ते प्रचारसभा घेतील.\nगुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते हेलिकॉप्टरने जत (जि. सांगली) येथे जातील. दुपारी १२ वाजता तेथील उमेदवार विलास जगताप यांच्यासाठी ते प्रचारसभा घेतील. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते दुपारी दोन वाजता अक्कलकोट येथे येतील. दुपारी सव्वादोन वाजता सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारासाठी ते सभा घेतील.\nअक्कलकोट येथील सभा संपल्यानंतर ते हेलिकॉप्टरने तुळजापूरकडे रवाना होतील. त्या ठिकाणी सव्वाचार वाजता भाजपचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. तुळजापूर येथील सभा संपल्यानंतर औसाकडे जातील. औसा येथील सभा संपल्यानंतर ते रात्री लातूर येथे मुक्काम करतील.\nसोलापूर उस्मानाबाद usmanabad लातूर latur कोल्हापूर विमानतळ airport अक्कलकोट राणा जगजितसिंह पाटील\nरेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे : आमदार...\nसकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामान\nमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील तरी सोमवार (त\nऔरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची वाट अवघडच\nऔरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा वीजपुरवठा करण्याच्या तंत्रामुळे शेतकऱ्यांच्या\nजीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत अनुदान :...\nरत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून तो वाढविण्यासाठी जीआय मानांकन महत्त्वाचे\nनीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये सरकारच्या...\nसोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील पाणीवाटपासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची पत्रके\nरेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर : ‘‘रेशीम उद्योगाकडे...\nऔरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...\nजीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...\nकावपिंप���रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...\nनीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...\n‘टेंभू’च्या पाण्यासाठी जास्त पंप सुरू...सांगली : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टेंभू उपसा...\nखानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nविदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...\nसांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...\nई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...\nअठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...\nसिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...\nपशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...\nनिर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...\nखारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...\nशेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम...अकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी...\nनाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...\nन्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...\nजळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathivishwakosh.org/17271/", "date_download": "2020-02-23T03:41:42Z", "digest": "sha1:VSXDVELQQKAXL5F7NMIWQD6UJSU74PTX", "length": 12260, "nlines": 179, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "अम्लराज (Aqua regia) – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nतीन ���ोल संहत (तीव्र) हायड्रोक्लोरिक अम्ल व एक मोल संहत नायट्रिक अम्ल यांच्या मिश्रणाला ‘अम्‍लराज’ म्हणतात. हे पिवळसर रंगाचे वाफाळणारे द्रव असते. हवा, पाणी इत्यादींमुळे न गंजणारे असे सोने, प्लॅटिनम यांसारखे धातू केवळ हायड्रोक्लोरिक अम्‍लात किंवा केवळ नायट्रिक अम्‍लात विरघळत नाहीत. परंतु अम्‍लांच्या वरील मिश्रणात मात्र विरघळतात म्हणून त्या मिश्रणाला अम्‍लराज हे नाव दिले गेले. त्याला नायट्रो-हायड्रोक्लोरिक अम्‍ल असेही म्हणतात. सहज न विरघळणाऱ्‍या पदार्थांना विरघळवण्यासाठी अम्‍लराज किंवा त्यासारखी मिश्रणे प्रयोगशाळा व उद्योगधंद्यांमध्ये वापरली जातात.\nहायड्रोक्लोरिक व नायट्रिक अम्ले एकत्र मिसळल्यावर, नायट्रिक अम्‍लामुळे Cl– आयनांचे ऑक्सिडीकरण होते व क्लोरीन निर्माण होतो. त्या क्लोरिनामुळे सोने किंवा प्लॅटिनम यांचे गुंतागुंतीचे आयन तयार होऊन धातू विरघळतात. परंतु इरिडियम, ऑस्मियम, ऱ्होडियम व रूथेनियम या प्लॅटिनमच्या गटातील इतर धातूंवर मात्र अम्‍लराजाचा तितकासा परिणाम होत नाही.\nसाठवण आणि हाताळणी : अम्लराज तीव्र ऑक्सिडीकारक आणि क्षरणकारी (corrosive) आहे. तसेच त्याच्या विद्रावामधून विषारी वाफ बाहेर येते. त्यामुळे अम्लराजाचा विद्राव हा कायम बंद काचपात्रामध्ये साठवला जातो. तसेच हाताळताना मुखवटा (mask) वापरतात.\nउपयोग : (१) अम्लराजमध्ये सोने विरघळते त्यामुळे याचा वापर क्लोरोऑरिक अम्ल तयार करण्यासाठी वापरतात, या विद्युत विच्छेद्य द्रावामुळे (electrolyte) उच्च प्रतीचे सोने शुध्द करता येते. (२) सोने आणि प्लॅटिनम या धातूंच्या निष्कर्षण व शुध्दीकरण प्रक्रियेत अम्लराज महत्त्वपूर्ण आहे. (३) धातूंच्या पृष्ठभागांचे अम्ल-उत्कीर्णन (etching) करण्यासाठी अम्लराज वापरतात. (४) अम्लराजाचा विद्राव वापरून प्रयोगशालेय उपकरणांची (उदा., काचेची उपकरणे) स्वच्छता करतात.\nसमीक्षक – श्रीनिवास सामंत\nTags: नायट्रिक अम्ल, हायड्रोक्लोरिक अम्ल\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन म��हिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\nमराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/tag/life/", "date_download": "2020-02-23T04:11:40Z", "digest": "sha1:O52IZM2BUQUNB2EUD7SHROZRQX2SIKE2", "length": 7332, "nlines": 92, "source_domain": "nishabd.com", "title": "life Archives | निःशब्द", "raw_content": "\nप्रेम म्हणून तुझ्यात मी पूर्णतः हरवलो तुला मी मात्र कधी सापडलोच नाही हे प्रेम कसं तुझ्या विचारात बुडून मी रात्रभर जागलो तुझ्या मनात मात्र माझा विचारच नाही हे प्रेम कसं तुझ्या विचारात बुडून मी रात्रभर जागलो तुझ्या मनात मात्र माझा विचारच नाही हे प्रेम कसं तुझ्या आठवणीत मी तासं...\nखुद पे कर ले तू यकीन तो\nलक्ष्य तेरा दूर है रास्ता भी है कठिन तू रुका है राह में कही तुझसे बंधी कोई जंजीर है पर खुद पे कर ले तू यकीन तो टूट रही हर जंजीर है रोशनी की...\nसंग तेरे.. संग तेरे.. संग तेरे नैना.. कभी राह बनू कभी चाह बनू कभी पनाह बनू संग तेरे नैना.. कभी नजर बनू कभी फिकर बनू कभी जीकर बनू संग तेरे नैना.. संग तेरे.. संग...\nकधी कधी कडू आठवणींचा ओघळ डोळ्यांतून नकळत वाहतो भिजलेल्या पापण्यांवर शेवटचा अश्रु मोत्यासारखा चमकत राहतो बोलतात फ़क्त डोळे अन् मी मुक होऊन दुखाच्या सागरात न्हाहतो क्षण तो सरताच सावरतो स्वताला अन् त्याच डोळ्यांनी सुंदर...\nएक दिवस असाही असेल\nएक दिवस असाही असेल आनंदाचा तुझ्यावर वर्षाव होईल पण ओठांवर मात्र हास्य नसेल एक दिवस असाही असेल दु:खाने पाणावतील तुझे डोळे पण डोळ्यातलं पाणी पुसणारा तो हात नसेल एक दिवस असाही असेल शोधत फिरेल...\nकोणीच नसावे आपले स्वतःचे\nकोणीच नसावे आपले स्वतःचे आपलेपणाचा भासच नको कोणतीच नाती नसावी खरी खोटा तो विश्वासच नको कोणतीच नसावी वाट सुखाची आशेवरचा प्रवासच नको कोणतेच नसावे कारण जगण्याला निरंतर चालणारे ते श्वास च नको\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nशब्द पुरेसे नसले तरी\nहो, येते ना तुझी आठवण\nवाढले आहे दोन ह्रदयांतील अंतर\nके नैना तरस गए\nकाश अपनी भी एक झारा हो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/bollywood/jhund-teaser-out-nagraj-manjule-and-amitabh-bachchan-introduce-a-powerful-and-notorious-team-44363", "date_download": "2020-02-23T04:36:46Z", "digest": "sha1:IJ2C6HF2YTSYD6ILVET7KH2B66KZOOTO", "length": 10588, "nlines": 114, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "'झुंड नही टीम कहिए', बिग बींचा दमदार टीझर प्रदर्शित | Mumbai", "raw_content": "\n'झुंड नही टीम कहिए', बिग बींचा दमदार टीझर प्रदर्शित\n'झुंड नही टीम कहिए', बिग बींचा दमदार टीझर प्रदर्शित\nसोमवारी झुंड चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केल्यानंतर मंगळवारी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Majule) यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. झुंड (Jhund) या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका आहे. चित्रपटाचं अतिशय दमदार असं पहिलं पोस्टर सोमवारी प्रदर्शित करण्यात आलं होतं.\nटिझरच्या सुरुवातीला नऊ-दहा तरुण हातात विटा, साखळी आणि काटी घेऊन जाताना दिसत आहेत. त्यांचे चेहरे दिसत नाहीत. ते पाठमोरे आहेत. नक्कीच ही झुंड कोणाला तरी मारायला जात आहेत. या तरुणांची ही झुंड कोणावर हल्ला करायला निघाली आहे हे मात्र कळू शकलं नाही. चित्रपटात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. चित्रपटाचा टिझर अभिषेक बच्चननं देखील शेअर केला आहे.\nबिग बी मुख्य भूमिकेत\nगुरु���ारी या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या पोस्टवर नागराज पोपटराव मंजुळे असं नाव लिहण्यात आलं आहे. ज्याच्या मध्यभागी अमिताभ बच्चन हे पाठमोरे उभे असल्याचं दिसत आहे. बिग बींनी चित्रपटात पोस्टर शेअर केला होता. यासोबतच लिहलं होतं की, \"झुंड, मी स्वत: या क्षणाची प्रचंड वाट पाहत होतो. अखेर टीझर उद्या येतोय.” विशेष म्हणजे या चित्रपटाशी ही दोन तगडी नावे जोडल्यामुळे आता प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या असणार यात वाद नाही.\nबिग बी हे सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दाखवण्यात आल्यानुसार एका झोपडपट्टीवजा वस्तीजवळील मैदानात उभे दिसत आहेत. तिथेच एक फुटबॉलही दिसत आहे. विजय बारसे यांच्या जीवनावर नागराज मंजुळेच्या दिग्दर्शनात साकारलेला ‘झुंड’ हा प्रकाशझोत टाकण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘स्लम सॉकर’ची सुरुवात ज्यांनी केली होती.\nअमिताभ साकारणार 'ही' भूमिका\nचित्रपटामध्ये एका फुटबॉल प्रशिक्षकांच्या भूमिकेत अमिताभ बच्चन दिसणार आहेत. रस्त्यावरील मुलांमध्ये फुटबॉल या खेळाप्रतीची ज्यांनी ओढ निर्माण केली. नागराज मंजुळे या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच बिग बींसोबत काम करत आहे. नागराज मंजुळे ‘झुंड’च्या निमित्तानं हिंदी कलाविश्वातही पदार्पण करत आहे.\nगेल्या वर्षभरापासून या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या. शूटिंगसाठी सुरुवातीला पुण्यात सेट तयार करण्यात आला होता. पण काही कारणास्तव चित्रीकरण थांबवावं लागलं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी चित्रपटातून काढता पाय घेतल्याची चर्चा होती. निर्मात्यांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर बिग बींनी होकार कळवला. या सर्व अडचणींनंतर अखेर ‘झुंड’चं शूटिंग नागपूरमध्ये सुरळीत पार पडलं.\n'लव आज कल २'चा ट्रेलर प्रदर्शित, कार्तिक-साराची सिझलिंग केमिस्ट्री\n'तान्हाजी'नं पार केला १०० कोटींचा डोंगर, आतापर्यंत केली 'इतकी' कमाई\nसारा अली खानचा डबल रोल, धनुष-अक्षयसोबत करणार रोमांस\n'83' चित्रपटातील रणबीर-दिपिकाचा फर्स्ट लुक प्रदर्शित\nअक्षय कुमारच्या 'सुर्यवंशी'ची तारीख बदलली, आता 'या'दिवशी प्रदर्शित होणार\n'तेजस'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, कंगना साकारतेय एअरफोर्स पायलटची भूमिका\nसारा-कार्तिकच्या 'लव आज कल'वर प्रेक्षकांचे जबरदस्त मिम्स\nइरफान खानच्या 'अंग्रेजी मिडियम'चा ट्रेलर प्रदर्शित\nऋषी कपूर यांच्या बहिणीचं निधन, अंत्यसंस्काराला बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी\nअसा आहे ‘गुलाबो सिताबो' चित्रपटातील आयुषमानचा फर्स्ट लूक\nअमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर\nदुर्दैवी, अफवा खरी ठरली ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं कॅनडात निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/raj-thackeray-meet-babasaheb-purandare-marathi-news/", "date_download": "2020-02-23T04:24:30Z", "digest": "sha1:4MSP4NXXY6Z4QK46SOKS6DH6L5LUCKVQ", "length": 7940, "nlines": 92, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "औरंगाबाद दौऱ्यावर जाण्यापूर्वी राज ठाकरेंनी घेतले शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरेंचे आशिर्वाद!", "raw_content": "\nऔरंगाबाद दौऱ्यावर जाण्यापूर्वी राज ठाकरेंनी घेतले शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरेंचे आशिर्वाद\nपुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्याआधी राज ठाकरे दगडूशेठ गणपती चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राज ठाकरेंनी दगडूशेठ गणपतीची आरतीही केली.\nपुण्यात आल्यावर राज ठाकरेंनी शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरे यांची भेट घेतली आहे. पक्षाचा नवा झेंडा आणि धोरणांबाबत राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी चर्चा केल्याचं कळतंय.\nनव्या राजकीय भूमिकेबाबत राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून काही सल्ले घेतले असल्याचंही बोललं जात आहे. बदलत्या समीकरणाच्या पार्श्वभूमिवर राज ठाकरे आज पुण्यात आले होते.\nदरम्यान, येत्या पंधरा दिवसात ते पुन्हा पुण्यात येऊन पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्ष संघटनेचा आढावा घेणार असल्याचं पक्षातील नेत्यांनी सांगितलं आहे. पुण्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर राज ठाकरे पक्षाच्या मेळाव्यासाठी औरंगाबादकडे रवाना झाल्याचं कळतंय.\n-भाजपमध्ये नेतृत्वाची दहशत आणि नेत्यांमध्ये घुसमट- शरद पवार\n-काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून बाळासाहेब थोरातांना हटवा; अशोक चव्हाणांचं सोनियांना पत्र\n-आम्ही जिंकण्या-हारण्यासाठी निवडणुकीत उतरत नाही- अमित शहा\n-दिल्ली निवडणुकीत ‘गोली मारो’सारखी वक्तव्य आम्हाला भोवली; अमित शहांची कबुली\n-‘उगाच बोंबलू नका… एका दिवसाचा खर्च वाचलाय’; बच्चू कडूंना गुलाबराव पाटलांचं उत्तर\nही बातमी शेअर करा:\nइंदूरीकर महाराजां���ा आणखी एक जबर धक्का\n‘उगाच बोंबलू नका… एका दिवसाचा खर्च वाचलाय’; बच्चू कडूंना गुलाबराव पाटलांचं उत्तर\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\n‘उगाच बोंबलू नका… एका दिवसाचा खर्च वाचलाय’; बच्चू कडूंना गुलाबराव पाटलांचं उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://stayfitpune.com/2019/08/", "date_download": "2020-02-23T04:58:35Z", "digest": "sha1:QWCLDSLNKRLKPHJA7ZJ2J25LO3C7WMBG", "length": 6274, "nlines": 41, "source_domain": "stayfitpune.com", "title": "August 2019 – Stay Fit Pune - The weight loss center", "raw_content": "\nFitness (केवल) एक शब्द नही बल्की स्वस्थ और समृद्ध जीवन की शर्त है – पंतप्रधान\nFitness (केवल) एक शब्द नही बल्की स्वस्थ और समृद्ध जीवन की शर्त है – पंतप्रधान\nफिट इंडिया मुव्हमेंट गुरुवारी आपण भारतामध्ये राष्ट्रीय खेळ दिवस साजरा करतो आहोत. हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने या दिवसाला राष्ट्रीय खेळ दिवस म्हणुन साजरे केले जाते. गेली अनेक वर्षे हा दिवस साजरा होतो आहे. पण या प्रसंगाचे महत्व…\nFitness (केवल) एक शब्द नही बल्की स्वस्थ और समृद्ध जीवन की शर्त है – पंतप्रधानRead more\n पुन्हा तरुण होता येते .\n पुन्हा तरुण होता येते .\nएकीकडे आपण सर्वच जण सुखाच्या शोधात दररोजची लढाई लढतो आहोत. ही लढाई लढण्यासाठी आपणाकडील सर्वात महत्वाचे जे हत्यार आहे ते म्हणजे आपले शरीर होय. जीवनाच्या सुर्यास्ताच्या एखाद्या संध्याकाळी, जर आपण मागे वळुन आपल्याच जीवनाकडे पाहु शकलो तर, आपणास आपल्या मनामध्ये…\n पुन्हा तरुण होता येते .Read more\nपुन्हा तरुण होता येते काय (होय, म��� म्हातारा झालो होतो)\nपुन्हा तरुण होता येते काय (होय, मी म्हातारा झालो होतो)\nगेलेले धन, संपत्ती, पैसा, अडका मनुष्य पुन्हा प्रयत्न करुन माघारी मिळवु शकतो, पण एकदा गेलेले तारुण्य माघारी मिळवता येत नाही कदापि संस्कृत मधील ते सुभाषित खालील प्रमाणे आहे. अर्था भवन्ति गच्छंति च पुनः पुनः संस्कृत मधील ते सुभाषित खालील प्रमाणे आहे. अर्था भवन्ति गच्छंति च पुनः पुनः पनः कदापि नायाति गंत…\nपुन्हा तरुण होता येते काय (होय, मी म्हातारा झालो होतो)Read more\n मग आधी स्वतःचा विचार करा..\n मग आधी स्वतःचा विचार करा..\nअनेक अशा खुळचट संकल्पनांना आपण आपलेसे करुन घेतलेले असते. अशा संकल्पना आपल्यासाठी आणि आपल्या नात्यांसाठी देखील खुप घातक असतात तरीही आपण कधीही त्यांच्याकडे तितक्याशा गांभीर्याने पाहिलेले नसते. अशा संकल्पनांमधीलच एक आहे स्वतःला म्हणजे प्रथम पुरुषी एक वचनी, अशा ‘मला’ जर…\n मग आधी स्वतःचा विचार करा..Read more\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री - कसा करावा उपवास – Stay Fit Pune - The weight loss center on श्रावणातील उपवासाचे तंत्र आणि मंत्र\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nSavita makaji on दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nतारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार - गुडघेदुखी – Stay Fit Pune - The weight loss center on तुम्ही कसे उभे राहता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/swine-flu-h1n1-flu-virus-1784926/", "date_download": "2020-02-23T04:39:06Z", "digest": "sha1:VRCCQOT5QUFNH7OVQTUJVPKE4WOUSSMD", "length": 18572, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Swine flu H1N1 Flu Virus | स्वाइन फ्लू घाबरू नका, जागरूक व्हा! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nस्वाइन फ्लू घाबरू नका, जागरूक व्हा\nस्वाइन फ्लू घाबरू नका, जागरूक व्हा\nस्वाइन फ्लू आजाराचा कर्ता ‘एच१ एन१ विषाणू’ आहे.\nगेल्या काही वर्षांमध्ये स्वाइन फ्लूचे भयप्रस्थ चांगलेच रुंदावले असल्याने साधा ताप जरी आला तरी लगेचच सगळ्या तपासण्या करण्याचा आग्रह रुग्ण करतात. स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला असला तरी योग्य काळजी आणि वेळेत उपचार घेतल्याने यातून नक्कीच बरे होता येते. त्यामुळे या आजारांबाबतचा गोंधळ वाढवून घेण्यापेक्षा याबाबत अधिक माहिती समजून घेऊ या..\nस्वाइन फ्लू आजाराचा कर्ता ‘एच१ एन१ विषाणू’ आहे. मानवी फ्लूचे विषाणू आणि डुकरांमधील फ्लूचे विषाणू यांच्या जनुकीय अदलाबदलीतून या विषाणूची निर्मिती झाली, असे मानतात. २००९ मध्ये मेक्सिको देशात हा विषाणू प्रथम आढळून आला. इन्फ्लूएंझा कुळातील हा नवीनच विषाणू असल्याने जगभर त्याचा झपाटय़ाने प्रसार झाला आणि फ्लू आजाराची जगभर साथ पसरली.\nफ्लू विषाणूंची बाधा झाल्यानंतर आपल्या शरीरात तयार होणारी प्रतिकारशक्ती ही काही महिनेच टिकते. त्यानंतर ती नाहीशी होते आणि आपण पुन्हा फ्लू आजाराने बाधित होऊ शकतो. २००९ च्या साथीतून निर्माण झालेली सामाजिक प्रतिकारशक्ती आता लोप पावत आहे. आपल्याकडे या आजाराची प्रतिबंधक लस उपलब्ध असूनही त्याविषयी जागरूकता कमी असल्याने लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू ठरावीक काळानंतर पुन्हा डोके वर काढतो.\nसर्वसामान्यत: स्वाइन फ्लू हा आजार किरकोळ सर्दी-खोकल्याचा आजार आहे. तीव्र ताप, कोरडा खोकला, नाकातून पाणी वाहणे, शिंका येणे, घशामध्ये खवखव होणे, थकवा आणि काही वेळेस जुलाब किंवा पोटदुखी अशी लक्षणे या आजारात दिसतात. सर्वसाधारणपणे चार ते पाच दिवसांत हा आजार बहुसंख्य लोकांमध्ये स्वत:हूनच बरा होतो. काहीच व्यक्तींमध्ये हा उग्र स्वरूप धारण करतो. गुंतागुंतीच्या आजारात मात्र काही विशिष्ट लक्षणे दिसतात. याला सूचक किंवा धोकादायक लक्षणे म्हणतात. यात छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, दम लागणे, अतितीव्र ताप, शुष्कता (डिहायड्रेशन), बेशुद्धावस्था ही लक्षणे दिसायला लागतात.\nफ्लूची लक्षणे आढळल्यास काय करावे\nतीव्र ताप, खोकला व सर्दी असल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा. शिंका व खोकल्यावाटे निघणाऱ्या घशातील स्रावाच्या फवाऱ्यातून याचे विषाणू पसरतात. त्यामुळे खोकताना/ शिंकताना रुमालाचा वापर करावा. रुमाल उपलब्ध नसल्यास बाहीजवळ तोंड लपवून शिंकावे. जेणेकरून विषाणू अधिक प्रमाणात पसरणार नाहीत. फ्लूची बाधा झालेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. काही वेळेस डेंग्यू, हिवपाप, विषमज्वर यांची लक्षणे आणि स्वाइन फ्लूची लक्षणे यांसारखी दिसू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्ततपासणी करून आजाराचे अचूक निदान करावे. रुग्णांनी घ���ी आराम करणे, पथ्ये पाळणे, पोषक आहार घेणे, दगदग टाळणे, पुरेशी झोप घेणे उत्तम घरातील व्यक्तीला फ्लूचे निदान झाल्यास नातेवाईकांनी घाबरून न जातात्या व्यक्तीची योग्य काळजी घ्यावी. तसेच घरातील अन्य व्यक्तीला फ्लूची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार सुरू करावेत.\nआजाराचे निदान व उपचार\nफ्लूची लक्षणे असलेल्या रुग्णांचे लाक्षणिक निदान करून डॉक्टरांकडून त्वरित उपचार करणे रुग्णांच्या दृष्टीने हिताचे असते. या आजारावर ओसेलॅटमिविर म्हणजेच टॅमिफ्लू नावाचे औषध उपलब्ध असून ते सरकारी आणि खासगी तसेच महापालिका दवाखान्यात उपलब्ध आहे. गंभीर/ गुंतागुंतीच्या आजारांमध्ये रुग्ण दवाखान्यात दाखल असल्यास ‘एच१ एन१’ आणि आरटीपीसीआर नावाची घशातील द्रवाची तपासणी करून स्वाइन फ्लूचे निदान करता येते. वेळत निदान आणि उपचार केल्याने यातून पूर्णपणे बरे होता येते. गंभीर लक्षणे दिसू लागल्यानंतर मोठय़ा दवाखान्यांमध्ये नेऊन तात्काळ वैद्यकीय उपचार सुरू करणे गरजेचे आहे.\nकाही विशिष्ट रुग्णांना फ्लूची बाधा झाल्यास गुंतागुंत संभवते. पाच वर्षांहून कमी वयाची बालके, ६५ हून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रिया, प्रतिकारशक्ती कमी असणारे रुग्ण, दम्याचे रोगी आणि दीर्घकाळाच्या आजारांनी ग्रस्त रुग्ण यांना स्वाइन फ्लू झाल्यास विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.\nस्वाइन फ्लूवर गुणकारी लस उपलब्ध आहे. परंतु समाजात याबाबत अनभिज्ञता असल्याने याचा फार कमी प्रमाणात वापर केला जात नाही. सुमारे दहा टक्क्य़ांहून कमी नागरिक ही लस घेत असल्याचे निरीक्षण आहे. इंजेक्शनवाटे किंवा नाकात फवारा सोडून ही लस दिली जाते. फ्लूची लागण होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींना ही लस महापालिकेच्या दवाखान्यात दिली जाते. फ्लूचा धोका टाळण्यासाठी खासगी किंवा सरकारी रुग्णालयातून ही लस घेणे महत्त्वाचे आहे. स्वाइन फ्लूच्या विषाणूंची रचना वारंवार बदलत असल्याने दरवर्षी लसीकरण करून घ्यावे. मोठय़ा प्रमाणात लसीकरण झाल्यास समाजाची प्रतिकारशक्ती फ्लूची साथ आटोक्यात येण्यास मदत होईल. तेव्हा स्वाइन फ्लू या आजाराची भीती सोडा, जागरूक व्हा – डॉ. भारत पुरंदरे संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 संगणकीय नेत्रविकार मोबाइल आणि संगणक\n2 गतीचे गीत गाई\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/mahasadashiv-ganesh-idol-ratnagiri/", "date_download": "2020-02-23T04:24:44Z", "digest": "sha1:IO246FJEDB3UPGYLDQ2D7MI47QBZCWLI", "length": 15117, "nlines": 153, "source_domain": "www.saamana.com", "title": "रत्नागिरीत यंदा ‘महासदाशिवा’चं आकर्षण, गणरायाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत, ऐतिहासिक सोहळ्याची तयारी जोरात\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडच��� पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nरत्नागिरीत यंदा ‘महासदाशिवा’चं आकर्षण, गणरायाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी\nगेली 44 वर्षे माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या रत्नागिरीतील मारुती कॉमन क्लबची यंदाची श्री गणेशाची मूर्ती अत्यंत वेगळी आणि पुराणामध्ये स्वतःचे महत्त्व जपणारी अशी आहे. ‘महासदाशिव’ असे हे श्री गणेशाचे रूप रत्नागिरीतील प्रसिद्ध मूर्तीकार सुशील कोतवडेकर यांच्या हस्तकौशल्यातून साकारली आहे.\nमारुती कॉमन क्लब ही संस्था रत्नागिरीतील एक नावाजलेली संस्था असून विविध उपक्रम साजरे करत असते. माघी गणेशोत्सवाचे त्यांचे यंदाचे 44 वे वर्ष आहे. क्लबच्या उत्सवात असलेली श्रींची मूर्ती अत्यंत वेगळी आणि चित्ताकर्षक आहे. 25 मुखं आणि 50 हात असलेली ही ‘श्रीं’ची मूर्ती पाहताक्षणी आपल्या मनात अनेकविध प्रश्‍न उपस्थित करते.\nमंडळाने दिलेल्या माहितीनुसार ही मूळ ‘महासदाशिवा’ ची मूर्ती आहे. भगवान शंकर कैलास पर्���तात वसलेले असून त्यांना 25 मुखं आणि 50 हात आहेत. म्हणून त्यांना ‘महासदाशिव’ म्हणतात. त्याचबरोबर आजूबाजूला कैलास पर्वतामध्ये अजून निरनिराळ्या 25 मूर्ती आहेत. रुथरास, सिद्धास, साजे हे तिघे त्या महासदाशिव मूर्तीची पूजा करतात.\nपुराणातून असे समजते की, हा 25 मुखी सदाशिव कैलासात आहे. ते आपला आशीर्वाद सगळ्या जीवांना दानाच्या स्वरूपात देतात, म्हणून त्यांना अनुग्रह मूर्ती असेही म्हणतात. अजूनही या मूर्तीचा आकार-उकार समजला नाही. मूर्तीचे शरीर अनेक प्रकार एकत्र येऊन तयार झाले आहे. कांचीपूरममध्ये या महासदाशिवाची पूजा केली जाते. या महासदाशिवाची मूर्ती कोणत्याही मंदिरात नसून ती तामिळनाडू राज्यातील जिल्हा कन्याकुमारी येथील सुचिंद्रम पंचायत शहरातील सुरांगरेश्‍वर या मंदिराच्या गोपुरावर आहे. अशाच अनेक मंदिरांच्या गोपुरावर महासदाशिव आहे.\nयाची पूजा-अर्चा केली की महासदाशिव प्रसन्न होतात. खूप ताप असल्यावर या महासदाशिवाला ऊसाच्या रसाचा अभिषेक केल्याने ताप कमी होतो, अशी मान्यता आहे.\nया 25 मुखी श्री गणेशाचा उत्सव मंगळवार दि. 28 जानेवारीपासून सुरू झाला असून रत्नागिरीतील खालची आळी येथे विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\nया बातम्या अवश्य वाचा\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/2019/07/16/page/2/", "date_download": "2020-02-23T04:01:49Z", "digest": "sha1:UGA5QNGGHJWTYAQOEDQ6UA4Y2OLOX25S", "length": 9561, "nlines": 63, "source_domain": "www.navprabha.com", "title": "16 | July | 2019 | Navprabha | Page 2", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परव���नगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nचर्चिल ब्रदर्सला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा\nआय लीग व चर्चिल ब्रदर्स क्लबचे म्हणणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐकून घेण्यासाठी राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी सांगितले. युवा खेळाडूंचे भवितव्य, क्लबचा संपन्न इतिहास व देशाच्या फुटबॉलसाठी त्यांनी दिलेले योगदान नजरेसमोर ठेवून पंतप्रधानांनी या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली. क्लबचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव, मुख्य कार्यकारी अधिकारी वालंका आलेमाव यांच्यासोबत झालेल्या ...\tRead More »\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचा समावेश करून १२ सदस्यीय संघ निवडला आहे. या संघात भारताच्या रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह या केवळ दोघांना स्थान मिळाले आहे. जेसन रॉय आणि रोहित शर्मा यांच्यावर सलामीची जबाबदारी देण्यात आली आहे, तर केन विल्यमसनकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. आयसीसीच्या या संघात विश्‍वविजेत्या इंग्लंडच्या चार खेळाडूंचा समावेश आहे, ...\tRead More »\nबार्टीचे प्रथम स्थान कायम\nविंबल्डनच्या ‘अंतिम १६’मध्ये गारद होऊनही ऍश्‍ले बार्टी हिने डब्ल्यूटीए क्रमवारीत आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. इवोन गुलागोंग कावली (१९८०) हिच्यानंतर विंबल्डन जिंकणारी पहिली ऑस्ट्रेलियन खेळाडू होण्याचे स्वप्न भंग पावल्यानंतरही फ्रेंच ओपन विजेत्या बार्टीच्या अव्वल स्थानाला तुर्तास धोका नाही. बार्टीला नुकत्याच संपलेल्या विंबल्डन स्पर्धेत ऍलिसन रिस्के हिच्याकडून अनपेक्षित पराभव पत्करावा लागला होता. नाओमी ओसाका व कॅरोलिना प्लिस्कोवा ही दुकली दुसर्‍या व ...\tRead More »\nयोगसाधना – ४१९ अंतरंग योग\nडॉ. सीताकांत घाणेकर डोळे बंद करून आपल्या मनातील विचारांवर लक्ष केंद्रीत करावे. सहसा मन एकाच विचारावर स्थिर राहात नाही. हे विचार कोणते याची नोंद मनातच ठेवावी. साधारण पाच विचार आले की डोळे उघडावे व हे पाच विचार किती वेळात आले हे आपल्या घड्याळात बघून एका कागदावर त्याची नोंद ठेवावी. अंतरंग योगातील धारणा- ध्यान- समाधी यांचा अनुभव घेण्यासाठी आपल्या मनावर चांगल्या ...\tRead More »\nपावसाळ्यातील साथीचे रोग ः डेंग्यू ताप\nडॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) घरात फक्त ‘ऑल-आऊट’ लावले म्हणून होत नाही. डासांचा नायनाट करण्यासाठी किरकोळ वाटल्या तरी महत्त्वाच्या बाबींवर विचार करून घरचा परिसर प्रथम स्वच्छ करावा. पाणी साठायला कुठेच वाव देऊ नये. साध्या बाहेर टाकलेल्या प्लॅस्टिक कपमध्ये जरी त्याला साचलेले पाणी सात-आठ दिवसांकरिता मिळाले तरी त्यात डासांचा जन्म होतो. या आजारात पाण्याचे प्रमाण कायम ठेवणे अत्यावश्यक असते. त्यामुळे पाण्याचा ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/2019/07/27/page/2/", "date_download": "2020-02-23T05:21:49Z", "digest": "sha1:ACYISKP2EZCNXF7RSIDKK5E327VRNQ7F", "length": 6776, "nlines": 55, "source_domain": "www.navprabha.com", "title": "27 | July | 2019 | Navprabha | Page 2", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\n– प्रा. रमेश सप्रे वराहमिहिर- आर्यभट्ट- भास्कराचार्य; केप्लर- न्यूटन- आइन्स्टाइन आणि अलीकडच्या काळातले डॉ. रामन- डॉ. होमी भाभा- डॉ. विक्रम साराभाई यांच्या मांदियाळीत दिमाखानं तळपणारे वैज्ञानिक होते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विसाव्या नि एकविसाव्या शतकांचा सेतू असलेला विज्ञान- संशोधन क्षेत्रातील विरक्त तपस्वी असलेला हा मनस्वी शास्त्रज्ञ आपले ओजस्वी विचार अन् यशस्वी जीवनगाथा मागे ठेवून २७ जुलै २०१५ रोजी काळाच्या पडद्याआड ...\tRead More »\nशब्द .. शब्द .. जपून ठेव\nमाधुरी रं. शेणवी उसगावकर (फोंडा) हसवणे, लाजवणे, अर्थाचा अनर्थ करणे, अनर्थाचा अर्थ करणे हे सर्व शब्दांना छान जमते. शब्दांचीच ज���ू शर्यत असते. दोन जिवांना जोडणे- तोडणे ही जादू शब्दच जाणतात. असे विविध अर्थ घेऊन शब्द अवतरतात व सर्वकाही करून सवरून ते स्वतः नामानिराळे होतात. शब्दांचे वर्णन शब्दात कसे सांगावे ते तर शब्दातीत. शब्द हा भाषेचा अविभाज्य घटक आहे. परंतु शब्दाविना ...\tRead More »\nजागवू या स्मृती वीर जवानांच्या….\nनागेश सरदेसाई (वास्को) २५ ते २७ जुलै – ‘कारगील दिवस’ ज्याचे नामकरण ‘दिल्ली ते द्रास- कारगील’ असे केले असून ते साजरे करताना आपल्या देशवासियांना या वीर शहीद जवानांच्या स्मृतींना विनम्रपणे अभिवादन करून कठीण प्रसंगी एकजूट राहण्याची आपली प्रतिज्ञा पूर्ण करता येईल. यंदाची कारगील युद्धाची द्विदशकपूर्ती साजरी करण्याची घोषणा आहे- ‘रिमेंबर – रिजॉइस – रिन्यू’. ज्यावेळी आपल्या वीर जवानांनी कारगीलला मुक्त ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/National/-BoycottMillennials-Twitter-Roasts-finance-minister-Nirmala-Sitharaman-over-ola-uber-Comment/", "date_download": "2020-02-23T04:41:58Z", "digest": "sha1:Q4PUO2BJSWAI2XHOEECZ7EO4HUOPKT4D", "length": 5505, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निर्मला सीतारामण यांच्या 'उबर' ज्ञानावर टोमण्यांचा महापूर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › निर्मला सीतारामण यांच्या 'उबर' ज्ञानावर टोमण्यांचा महापूर\nनिर्मला सीतारामण यांच्या 'उबर' ज्ञानावर टोमण्यांचा महापूर\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशात ऑटोमोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीबाबत वादग्रस्त विधान केले. सुरुवातीला देशात मंदी नाहीच असे ठासून सांगणाऱ्या अर्थमंत्र्यांचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कान टोचल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्राच्या समस्या सोडवू असे आश्वासन दिले.\nसीतारामण यांनी या समस्येचे खापर मिलेनियल्सवर (millennials) फोडले. हे मिलेनियल्स गाड्या खरेदी करण्याऐवजी ओला, उबर सेवेला प्राधान्य देतात असा अजब दावा त्यांनी केला. यावर नेटकऱ्यांनी सीतारामण यांना #BoycottMillennials हा हॅशटॅग वापरून चांगलेच ट्रोल केले.\nमिलेनियल्स ही संकल्पना काय आहे\nभारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मंदीला मिलेनियल्स जबाबदार आहेत असे वादग्रस्त विधान केले. त्यानंतर हे मिलेनियल्स कोण ज्यामुळे भाजपच्या विकासाभिमुख सरकारला मंदीवरुन उत्तरे द्यावा लागत आहेत. हा यक्ष प्रश्न अखंड भारतासमोर पडला. ही संकल्पना जे १९८१ ते १९९६ या दरम्यानच्या काळात जन्मलेल्यांना मिलेनियल्स असे म्हणतात. म्हणजे एका वाक्यात सांगायचे तर २१ शतकात ऐन तारुण्यात असलेली पिढी. सीतारमण यांच्या सध्या देशावर पडलेल्या मंदीच्या छायेला या मिलेनियल्स लोकांनी गाडीच्या कर्जाचा हप्ता भरण्यापेक्षा ओला, उबर सेवेला प्राधान्य देतात असा निष्कर्ष काढला आहे.\nनगर : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nडोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nNZvsIND : मयांक अग्रवालचे अर्धशतक\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/rohit-pawar-talk-on-case-ragisterd-on-him-on-elction-marathi-news/", "date_download": "2020-02-23T04:30:39Z", "digest": "sha1:EQIKHZ3FD2HWJVSMRUPBKORROLTLV4OT", "length": 7744, "nlines": 92, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "रोहित पवार म्हणतात, न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे... विजय सत्याचाच!", "raw_content": "\nरोहित पवार म्हणतात, न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे… विजय सत्याचाच\nसांगली | भाजपचे माजी मंत्री आणि नेते राम शिंदे यांनी रोहित पवारांनी विधानसभेला केलेल्या प्रचारावर आक्षेप घेत त्यांच्यावर याचिका दाखल केल्याने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावर रोहित पवारांनी आपली बाजू मांडली आहे.\nमला कोर्टाची नोटीस आली आहे. इलेक्शन लढत असताना जसा लोकांवर माझा विश्वास होता. त्याच प्रकारे न्यायव्यवस्थेवरही माझा विश्वास आहे. मी कुठल्याही चुकीच्या पद्धतीने इलेक्शन लढलो नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.\nमाझा न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. विजय हा सत्याचाच होईल. त्या ठिकाणी माझी बाजू योग्य असेल असं मला या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचं असल्याचं यावेळी बोलताना पवार यांनी सांगितलं आहे.\nदरम्यान, मतदानाच्या आदल्या दिवशी कोरेगाव या गावामध्ये आमदार रोहित पवार यांचे दोन प्रतिनिधी मतदारांना पैसे वाटत होते. मतदारांना पैसे वाटल्यामुळे निकालावर परिणाम झाला झाला. त्यामुळे रोहित पवारांची आमदारकी रद्द व्हावी अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे.\n-‘तेरे दर पर सनम चले आये’; लालूंचा नितीश कुमारांना फिल्मी स्टाईल टोला\n-…म्हणून राज्य निवडणूक आयोगाने बजावली राज ठाकरेंना नोटीस\n-वडील चालवतात पंक्चरचं दुकान; अन् लेक झाला सलग दोन वेळा दिल्लीचा आमदार\n-श्रद्धा आणि टायगर हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला ; पाहा व्हिडीओ\n-कमलनाथ, तमाम शिवभक्तांची माफी मागा- उदयनराजे भोसले\nही बातमी शेअर करा:\nTagsBJP Marathi News NCP Ram Shinde Rohit Pawar भाजप मराठी बातम्या राम शिंदे राष्ट्रवादी रोहित पावार\nइंदुरीकरांच्या मुसक्या आवळा- तृप्ती देसाई\n…म्हणून राज्य निवडणूक आयोगाने बजावली राज ठाकरेंना नोटीस\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\n…म्हणून राज्य निवडणूक आयोगाने बजावली राज ठाकरेंना नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/inspirational-stories/devotion-to-mahadev-means-to-enjoy-the-service/articleshow/70669257.cms", "date_download": "2020-02-23T05:53:02Z", "digest": "sha1:LRRH632H2DOOIZF6QIZG5KVDWSPQB5U6", "length": 14247, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Bodhi Vriksha : महादेवाची भक्ती करण्यासाठी हवेत हे गुण - devotion to mahadev means to enjoy the service | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nमहादेवाची भक्ती करण्यासाठी हवेत हे गुण\nभगवान शंकराला देवांचा देव महादेव म्हटलं जातं. ज्या व्यक्तीला कोणत्याच अपेक्षा, लोभ नाही तोच व्यक्ती महादेव असू शकतो. मनुष्याच्या स्वाभाव हा कामाच्या बदल्यात मोबदला हवा असतो. महादेव ते आहेत जे कधीच मोबदल्याची अपेक्षा करत नाहीत. ते नेहमी लोकांच्या कल्याणासाठी झटत असतात.\nमहादेवाची भक्ती करण्यासाठी हवेत हे गुण\nस्वामी सत्यमित्रानंद गिरी: भगवान शंकराला देवांचा देव महादेव म्हटलं जातं. ज्या व्यक्तीला कोणत्याच अपेक्षा, लोभ नाही तोच व्यक्ती महादेव असू शकतो. मनुष्याच्या स्वाभाव हा कामाच्या बदल्यात मोबदला हवा असतो. महादेव ते आहेत जे कधीच मोबदल्याची अपेक्षा करत नाहीत. ते नेहमी लोकांच्या कल्याणासाठी झटत असतात.\nसमुद्र मंथनात विष बाहेर आले तेव्हा कोणतेही देव-राक्षस व मानव ते स्वीकारणयास पुढे आले नाही. फक्त महादेव ते विष स्वीकारण्यास पुढे आले. ते विष महादेवाने प्राशन केले मात्र त्यांनी ते विष शरीरात पसरू दिलं नाही आपल्या कंठात विष धारण करून ते निळकंठ बनले. फक्त बेल पत्र, धतुरा यानी संतुष्ट होऊन जगाच्या कल्याणासाठी त्यांनी विष स्वीकारले आणि म्हणून ते महादेव झाले. भगवान राम शंकराची उपासना करतात व शंकर भगवान रामाची.\nमहाभारतातील एक प्रसंग आहे, श्रीकृष्णानं पांडवांचा विजय व्हावा यासाठी शंकराची आराधना करून अर्जुनाला पाशुपतास्त्र मिळवून दिलं. श्रीरामनंही रामेश्वरची स्थापना करून पूजा केली आहे. याच ताप्तर्य म्हणजे, ज्याच्या कडे काहीच नाहीये, तो व्यक्ती पार्शिवेश्वरचीही पूजा करून शकतो. जो समृध्द आहे तो स्पटिकाच्या शिवलिंगाची पूजा करू शकतो. जे संन्यासी आहेत ते मानस पूजा करून शंकराला प्रसन्न करतात.\nमहादेव गरिब, श्रीमंत, राजा सगळ्यांचे आराध्य आहेत. त्यांची ऋषी, संत, राम, कृष्ण आणि गणपतीदेखील महादेवाची उपासना करतात. म्हणूनच शिव देवांचे देव आहेत. आयुष्यात जेवढं मिळतय त्यात समाधानी राहा. वस्तू सगळ्यांसोबत वाटून घेण्यात आनंद आहे. यज्ञ, तप, आणि दान यांपासून कधीच दूर राहू नका. भगवान फक्त मुक्ति मिळवण्याचा मार्ग नाहीये. ते स्वतः हिमालयात बसून तप करतात. जप करणं हा श्रेष्ठ यज्ञ आहे. ज्यांना तो मिळालाय ते तो सगळ्यांसोबत वाटून आनंद व्यक्त करत आहेत. म्हणूनच यज्ञ, तप आणि दान या त्रिमूर्तीचं दर्शन भगवान शंकरांमध्ये होतं.\nमृगचर्म, साप, भस्म हे महादेवाचे साथी आहेत. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत. अनेक देवता, भक्त त्यांच्या कृपेची याचना करतात. त्यांची स्वतःची कोणतीच इच्छा नाहीये. ते मात्र फक्त एक ���ेलपत्र समर्पित केल्यानंतर प्रसन्न होतात. ते आत्माराम आहेत. ते भौतिक सुखात रमत नाहीत. सर्वानाच मृत्यूची भीती आहे. पण ते मृत्यूची भीती समुळ नष्ट करणारे देव आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nप्रेरक कथा:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nसंत-महंतच नव्हे, वृद्ध महिलाही शिवरायांची प्रेरणास्त्रोत\n'ही' कथा ऐकल्यावर आपणही जात-पात विसराल\nसमाजात बदल घडवण्यासाठी 'या' गोष्टी कराच\n; 'हे' आहेत सोपे उपाय\n'शिक्षणाचा वापर देशहितासाठी करायला हवा'\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. २३ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी..\n२३ फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nआजचे मराठी पंचांग: रविवार, २३ फेब्रुवारी २०२०\nToday Rashi Bhavishya - 22 Feb 2020 मकर: संततीच्या माध्यमातून धनलाभाची शक्यता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमहादेवाची भक्ती करण्यासाठी हवेत हे गुण...\nभक्ती आणि प्रेरणेसोबतच माणूस पुढे जाऊ शकतो...\n...तर सगळी युद्ध संपतील...\nकेवळ 'याच' गोष्टीमुळे मिळेल परम सुख...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/pune-lok-sabha-constituency-in-maharashtra-candidates-current-mp-polling-date-and-live-election-results-2019-in-marathi-38127.html", "date_download": "2020-02-23T05:25:21Z", "digest": "sha1:OGV5MGWYTGXTQ7BDOOHDFHPH7D5TZCEL", "length": 36509, "nlines": 265, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "पुणे लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: जाणून घ्या महाराष्ट्रातील या जागेहून कोण होतंय खासदार? काँग्रेसचे मोहन जोशी आणि भाजपचे गिरीश बापट यांच्यात आहे टक्कर | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nरविवार, फेब्रुवारी 23, 2020\nनंदुरबार: विहीरीत पडलेल्या बिबट्याची तब्बल 7 तासानंतर सुटका; 23 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nAkole Band: अहमदनगर जिल्ह्याचे प्रसिद्ध कीर���तनकार इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण अकोले बंद\nIND vs NZ 1st Test: विराट कोहली ने मोडला सौरव गांगुली चा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांमध्ये 'या' टेस्ट यादीत मिळवले 6 वे स्थान\n'जागतिक मुद्रण दिन 2020' निमित्त जाणून घ्या 'मुद्रण' कलेचा इतिहास\nजालना: बारावीची प्रश्नपत्रिका पुन्हा फुटली.. एका शिक्षकासह 8 जणांना अटक\nकुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला सेनेगलमध्ये अटक, आज आणणार भारतात\nMumbai Mega Block On Sunday: मध्य,पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक, असा करा प्रवास\nIND vs NZ 1st Test 2020: वेलिंग्टनमध्ये इशांत शर्मा ने 5 विकेट घेत झहीर खान ची 'या' एलिट यादीत केली बरोबरी, मिळवले दुसरे स्थान\nवेस्ट इंडिजचा टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार डैरेन सैमी बनणार पाकिस्तानी नागरिक, देशातील सर्वात मोठ्या नागरी सन्मानाने होणार गौरव\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nAkole Band: अहमदनगर जिल्ह्याचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण अकोले बंद\nMumbai Mega Block On Sunday: मध्य,पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक, असा करा प्रवास\nअकोला: वंचित बहुजन आघाडीत मोठा भूकंप; माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांच्यासह 48 सदस्यांनी दिला सामूहिक राजीनामा\nमुंबई: अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची केली हत्या; प्रियकरासह पत्नीला अटक\nनंदुरबार: विहीरीत पडलेल्या बिबट्याची तब्बल 7 तासानंतर सुटका; 23 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभारतमाता की जय या घोषणेचा राजकीय जहाल फायद्यासाठी अतिरेकी वापर: मनमोहन सिंह\nसर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण संबंधित विरुद्ध उद्या भीम आर्मी कडून भारत बंदची हाक: चंद्रशेखर आझाद\nसर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण संबंधित निर्णयाच्या विरुद्ध भीम आर्मी कडून 23 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक, चंद्रशेखर आझाद ; 22 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या 36 तासांच्या भारत दौऱ्यावर सुरक्षेसाठी 100 कोटींचा खर्च; 25 हजार पोलिस तैनात\nCoronavirus in Italy: इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे एकाचा मृत्य; इतर अनेक देशांत पोहोचले विषाणू\nजपान: 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवरील 2 वयोवृद्ध प्रवाशांचा कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू\nअमेरिका: डोनाल्ड ट्र्म्��� यांनी भारत दौर्‍यापूर्वी दिले व्यापार कराराबाबत मोठे संकेत; भारत- अमेरिकेदरम्यान होऊ शकते मोठे डील\nभारतामधील नेटफ्लिक्स युजर्सना झटका; बंद झाले पहिल्या महिन्यातील Free Subscription\nSamsung Galaxy Z Flip ची प्री बुकिंग आजपासून सुरु, किंमत ऐकून तुमचे ही डोळे चक्रावतील\n'Family Safety Mode' या नव्या फिचरसह आता मुलांच्या TikTok अकाऊंट राहणार पालकांचा कंट्रोल\nRedmi Note 7 Pro वर ग्राहकांना 6 हजार रुपयापर्यंत सूट, जाणून घ्या अधिक\n2021 पर्यंत मुंबईत 200 तर, संपूर्ण देशात 700 चार्जिंग स्टेशन उभारण्याचे Tata Power चे लक्ष्य\nRenault ने दक्षिण आफ्रिकेत लाँच केली 'मेड-इन-इंडिया' Triber कार; चेन्नईमधून 600 गाड्या एक्सपोर्ट\n Hyundai ची बंपर सवलत ऑफर; Grand i10 वर 75 हजार, तर i10 NIOS वर मिळवा 55 हजाराची सूट, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ठ्ये\nऑटोमोबाईल इंडस्ट्रीला Corona Virus चा विळखा; बंद पडली जगातील सर्वात मोठी कार निर्माण कंपनी, 25 हजार कामगार सक्तीच्या रजेवर\nIND vs NZ 1st Test 2020: वेलिंग्टनमध्ये इशांत शर्मा ने 5 विकेट घेत झहीर खान ची 'या' एलिट यादीत केली बरोबरी, मिळवले दुसरे स्थान\nवेस्ट इंडिजचा टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार डैरेन सैमी बनणार पाकिस्तानी नागरिक, देशातील सर्वात मोठ्या नागरी सन्मानाने होणार गौरव\nIND vs NZ 1st Test Day 3: इशांत शर्मा ने केला कहर; Lunch पर्यंत न्यूझीलंड पहिल्या डावात 348 धावांवर ऑलआऊट, घेतली 183 धावांची आघाडी\nडोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'आयुष्मान खुराना याचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' सिनेमा आहे ग्रेट'; पहा ट्वीट\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील कुठलाही भाग वगळला नाही' असे सांगत डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले स्पष्टीकरण\nKhatron Ke Khiladi 10: 'खतरों के खिलाडी 10' आजपासून सुरु; छोट्या पडद्यावरील सर्वात साहसी शोमध्ये अमृता खानविलकरसह सहभागी होणार 'हे' 10 सेलेब्ज\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राजांवरील छळाचा भाग रद्द, डॉ. अमोल कोल्हे यांनी अर्जुन खोतकरांना दिली माहिती\n'जागतिक मुद्रण दिन 2020' निमित्त जाणून घ्या 'मुद्रण' कलेचा इतिहास\nराशीभविष्य 23 फेब्रुवारी 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHot Sex Positions: बेडवर सुखद अनुभव टिकवण्यासाठी हळू हळू करायच्या 'या' सेक्स पोझिशन करतील मदत\nSant Gadge Baba Jayanti 2020: शिक्षण, स्वच्छता आणि समाजसेवेची कास धरणारे संत गाडगे बाबा यांचे प्रेरणादायी विचार\n 40 वर्षांपूर्वी अमेरिकेत लिहिलेल्या पुस्तकात आढळला Corona Virus चा उल्लेख; शत्रू देशा��चा नाश करण्यासाठी चीनने बनवले होते जैविक शस्त्र\nकॅनडा: चक्क शिमला मिर्चीत सापडला बेडूक; पहा व्हायरल फोटो\nजेव्हा अंधेरी स्थानकावर सरकता जिना अचानक उलट्या दिशेने सरकतो: पहा व्हायरल व्हिडिओ\n 'बुलाती है मगर जाने का नही' या शायरीवर टिकटॉक व्हिडिओ बनवणे पडेल महागात; कारण घ्या जाणून\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nपुणे लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: जाणून घ्या महाराष्ट्रातील या जागेहून कोण होतंय खासदार काँग्रेसचे मोहन जोशी आणि भाजपचे गिरीश बापट यांच्यात आहे टक्कर\nमहाराष्ट्र अण्णासाहेब चवरे| May 23, 2019 08:22 AM IST\nPune Lok Sabha Constituency Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार मोहन जोशी (Mohan Joshi), भाजप उमेदवार गिरीश बापट आणि बहुजन वंचित आघाडी उमेदवार (Vanchit Bahujan Aghadi) अनिल जाधव (Anil Jadhav) यांच्यात लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला प्रतिकूल अंदाज दर्शवले आहेत. या पार्श्वभूमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी आहे.\nजाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स\nपुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Lok Sabha Constituency) लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी चर्चेत आला तो काँग्रेस (Congress)पक्षाच्या निर्णय दिरंगाईमुळे. लोकसभा निडवणुकीसाठी भाजपने उमेदवार म्हणून गिरीष बापट (Girish Bapat) यांचे नाव जाहीर केलेही आणि गिरीष बापट यांन प्रचाराला सुरुवात केलीही. तरीसुद्धा काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीचा घोळ आणि गुंता सुटत नव्हता. अखेर का��ग्रेसच्या पुणेकर कार्यकर्त्यांनी उमेदवाराच्या नावाची वाट न पाहता हाताचा पंजा या पक्ष निवडणुक चिन्हावर प्रचार सुरुही केला. अखेर होय-नाही करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दिल्लीश्वरांच्या आदेशाने माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi) यांच्या नावे उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता हा सामना गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी असा आहे. बहुजन वंचित आघाडी उमेदवार (Vanchit Bahujan Aghadi) अनिल जाधव (Anil Jadhav) हेही या वेळी रिंगणात आहेत.\nपुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र, 2014 मध्ये आलेल्या काँग्रेस विरोधी लाटेत या किल्ल्याला भाजपने भगदाड पाडले आणि अनिल शिरोळे यांच्या रुपाने भाजप उमेदवार विजयी झाला. या वेळी (2014) ही लढत काँग्रेस उमेदवार विश्वजित कदम विरुद्ध अनिल शिरोळे अशी झाली. आम आदमी पक्षाचे उमेदवार सुभाष वारे आणि मनसे उमेदवरा दीपक पायगुडे यांनीही या लढतीत रंग भरला. अनिल शिरोळे, विश्वजित कदम, दीपक पायगुडे, सुभाष वारे यांना अनुक्रमे 5 लाख 69 हजार 825, 2 लाख 54 हजार 56, 93 हजार 502, 28 हजार 657 इतकी मते मिळाली.\nपुणे लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ\nवडगांव शेरी विधानसभा मतदारसंघ\nपुणे छावणी विधानसभा मतदारसंघ\nकसबा पेठ विधानसभा मतदारसंघ\nदरम्यान, या वेळी लोकसभा निवडणूक 2019 साठी भाजप तिकीटावर गिरीश बापट, काँग्रेस तिकीटावर मोहन जोशी तर, वंचित बहुजन आघाडी तिकीटावर अनिल जाधव निवडणूक रिंगणात आहेत. या वेळी मतदार आपला कौल कोणाच्या बाजूने देणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.\nRafale Deal: राफेल डीलमध्ये हिंदुस्तान एयरोनॉटिक्स करु शकते पुनरागमन, फ्रान्सच्या Dassault Aviation कंपनीसोबत चर्चा सुरु\nअमित शाह यांच्यासह तब्बल 503 खासदारांनी लोकसभेला दिली नाही महत्त्वाची माहिती, काँग्रेस तर सर्वात पुढे\nसोलापूर: भाजप खासदार जयसिद्देश्वर शिवाचार्य यांना नोटीस; लोकसभा निवडणुकीवेळी बनावट जातप्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण\nलोकसभा निवडणुकीतील निकाल आणि मतदानाच्या आकडेवारीत तफावत; 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स'ने घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव\n पिछाडीची बातमी कळताच झाले भावुक\nसिनियर सिटीझन चित्रपटात मोहन जोशी साकारणार प्रमुख भूमिकेत; वाचा सविस्तर\n मुंबई पोलिसाने रशियन महिलेवर 12 वर्ष बलात्कार केल्याचा आरोप, अनेकदा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा महिलेचा दावा\nलोकसभा निवडणूकीपासून ते आतापर्यत काँग्रेस पक्षामधील भुकंप, 'या' बड्या नेत्यांनी सोडली साथ\nलासलगाव जळीत कांड: पिडीतेचा उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू; मुख्य आरोपीची कसून चौकशी सुरु\nअकोला: प्रहार जनशक्तीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू\nजम्मू-काश्मीर: अनंतनाग मध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त\nMumbai Local Mega block on 23rd February: मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे लाईन दुरुस्तीच्या कामांमुळे उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, येथे पाहा वेळापत्रक\nमहाविकास आघाडीच्या मंत्र्यांसाठी मुंबईमध्ये उभारले जाणार 18 मजली अलिशान टॉवर; जाणून घ्या काय असेल खास\nIND vs NZ 1st Test: रॉस टेलर ने टाकले विराट कोहली ला मागे, टेस्ट क्रिकेटमध्ये केल्या सर्वाधिक धावा\nनंदुरबार: विहीरीत पडलेल्या बिबट्याची तब्बल 7 तासानंतर सुटका; 23 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nAkole Band: अहमदनगर जिल्ह्याचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण अकोले बंद\nIND vs NZ 1st Test: विराट कोहली ने मोडला सौरव गांगुली चा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांमध्ये 'या' टेस्ट यादीत मिळवले 6 वे स्थान\n'जागतिक मुद्रण दिन 2020' निमित्त जाणून घ्या 'मुद्रण' कलेचा इतिहास\nजालना: बारावीची प्रश्नपत्रिका पुन्हा फुटली.. एका शिक्षकासह 8 जणांना अटक\nHappy Maha Shivratri 2020 Images: महाशिवरात्र निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या शिवभक्तांना पावन पर्वाच्या शुभेच्छा\n टिक-टॉक करिता धावत्या रेल्वेतून जीवघेणी स्टंटबाजी करणे पडले महागात; थोडक्यात बचावला तरूणाचा जीव\nCoronavirus Effect: कोरोना व्हायरसमुळे भारतासमोर नवीन समस्या; पॅरासिटामॉलसह 70 टक्क्यांनी वाढल्या आवश्यक औषधांच्या किंमती\nDadasaheb Phalke Awards 2020: हृतिक रोशन सर्वोत्कृष्ट अभिनेता तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान ‘सुपर 30’ ला; पहा सन्मानित कलावंतांची यादी\nदिल्ली में शाहीन बाग के बाद अब जाफराबाद में CAA के खिलाफ महिलाओं का धरना प्रदर्शन: 23 फरवरी 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nSL vs WI 1st ODI 2020: श्रीलंका ने वेस्टइंडीज को 1 विकेट से हराया\nIND vs NZ 1st Test Match Day 3: विराट कोहली ने टेस्ट क्रिकेट में सौरव गांगुली को छोड़ा पीछे, बने भारत के छठवें सफल बल्लेबाज\nDance Plus 5 Winner: डांस प्लस 5 के विजेता बने रुपेश बाने, इनाम में मिली चम���माती ट्रॉफी और 15 लाख रूपए\nभारत दौरे से पहले राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने शेयर किया अपने बाहुबली अवतार वाला वीडियो, कहा- भारत में दोस्तों से मिलने के लिए बेकरार\nनंदुरबार: विहीरीत पडलेल्या बिबट्याची तब्बल 7 तासानंतर सुटका; 23 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nAkole Band: अहमदनगर जिल्ह्याचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण अकोले बंद\nजालना: बारावीची प्रश्नपत्रिका पुन्हा फुटली.. एका शिक्षकासह 8 जणांना अटक\nMumbai Mega Block On Sunday: मध्य,पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक, असा करा प्रवास", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=14994", "date_download": "2020-02-23T04:47:52Z", "digest": "sha1:QOVR7Z37PKWMSCXTYY57Q3AJXU75GAOD", "length": 9943, "nlines": 131, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी ;मान्सूनपुर्व पावसाच्या भरवशावर पेरणीची घाई न करण्याचा सल्ला | News Marathi 24", "raw_content": "\nHome अधिक पर्यावरण राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी ;मान्सूनपुर्व पावसाच्या भरवशावर पेरणीची घाई न करण्याचा...\nराज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी ;मान्सूनपुर्व पावसाच्या भरवशावर पेरणीची घाई न करण्याचा सल्ला\nपुणे, बारामती, औरंगाबाद, संगमनेरसह कोकणात शनिवारी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह सोसाट्याचा वारा देखील सुटला होता. पुण्यासह पिंपरी-चिचवड भागात दिवसभर कमालीचे उकड्याल्यानंतर सायंकाळी ढगांच्या गडगडाटांसह व विजांच्या कडकडाटांसह काही वेळ पावसाने हजेरी लावली.पावसाच्या या शिडकाव्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना हायसे वाटले.\nया अगोदर उत्तर महाराष्ट्रात हवामान खात्याकडून गारपीटीचा इशारा देखील देण्यात आला होता. १४ जून पर्यंत मान्सून कोकणात दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर राज्यातील उर्वरीत भागात मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता आहे. एकुणच १५ जूनपर्यंत तरी राज्यात मान्सूनचे आगमन होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nमान्सूनपुर्व पावसात सातत्य नसल्याने शेतक-यांनी या पावसाच्या भरवशावर पेरणीची सुरूवात करू नये, असे देखील तज्ज्ञांनी सांगितले आहे. याशिवाय ११ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे तापमान हे अधिक राहणार असल्या��े सांगण्यात आलेले आहे.\nPrevious articleबँकेतून एका वर्षात १० लाख रुपये काढल्यास कर लागणार\nNext articleअमित शाह यांनी बोलावली वरिष्ठ नेत्यांची बैठक; पक्षनेतृत्वाबाबत चर्चा\nकृती फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांचा ‘आदर्श मूकनायक’ पुरस्काराने सन्मान \nमोहन सातपुते यांना १७ वर्ष केलेल्या एचआयव्ही/एड्स जनजागृतीच्या प्रबोधनासाठी प्रेरणा पुरस्कार प्रदान.\nप्रगतीची कास धरणार्‍या ब्राह्मण समाजासाठी सहकार्य करु : जयंत पाटील सर्व शाखा ब्राह्मण अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न\nपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्य रक्तदान शिबिर\nरंकाळ्यात उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या\nभारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षणपदी पुन्हा रवी शास्त्रीच\nजपान मध्ये पुण्याचा डंका ,योगेंद्र पुराणिक महापालिकेची ( कुगीकाई) निवडणुकीत विजयी\nकै.आनंदराव पाटील यांचे यांचे सामाजिक,राजकिय व सहकार क्षेञातील कार्य प्रेरणादायी आहे: माजी आमदार के.पी.पाटील\nकर्जमाफीच्या आदेशावरुन राज्यात वाद \nसोमवार पेठेत लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री\nअन्यथा राज्यभरात उग्र आंदोलन करणार – राजू शेट्टी\nशालेय विद्यार्थीं हाच खरा स्वच्छता दूत – आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी\nनियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत अद्याप शासनाचा निर्णय नाही-जिल्हाधिकारी\nतब्बल दीड वर्षानंतर ‘पीएसआय’ परीक्षेचा निकाल\nकोल्हापूर दक्षिण मतदार संघ आम.अमल महाडिक यांच्या विकासाभिमुख कारभारामुळे रोल मॉडेल...\nशेणगांव च्या सर्व पूरबाधित कुटुंबियांचे शंभर टक्के पुनर्वसन करणार: खासदार संजय...\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=18459", "date_download": "2020-02-23T03:43:00Z", "digest": "sha1:5UKTHV3HZ24LQDGHL46SJPWDZNNI4NGZ", "length": 10205, "nlines": 129, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "आकूर्ङे येथील त्रिमूर्ती विकास सेवा संस्थेच्या सभासदानां ५% टक्के लाभांश | News Marathi 24", "raw_content": "\nHome सामाजिक आकूर्ङे येथील त्रिमूर्ती विकास सेवा संस्थेच्या सभासदानां ५% टक्के लाभांश\nआकूर्ङे येथील त्रिमूर्ती विकास सेवा संस्थेच्या सभासदानां ५% टक्के लाभांश\nत्रिमूर्ती विकास सेवा संस्थेने गेल्या १० वर्षात काटकसरीने कारभार केल्याने आज सभासदांना ५ टक्केप्रमाणे लाभांश दिला असून असेच कामकाज केल्यास भविष्यात या संस्थेचा वटवृक्ष झालेला आपणास पहायला मिळेल असे प्रतिपादन बाजार समिती संचालक व भाजपा भुदरगड तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले.आकुर्डे ता. भुदरगड येथील त्रिमुर्ती सह.विकास सेवा संस्थेच्या ११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते, अध्यक्षस्थानी संस्था चेअरमन रविंद्र पाटील हे होते…\nयावेळी बोलताना श्री. पाटील पुढे म्हणाले त्रिमुर्ती विकास संस्थेने भविष्यकाळात विविध सभासदांचा हितासाठी लोकोपयोगी व्यवसाय सुरु करून संस्थेच्या प्रगतीत भर टाकावी.यावेळी सभासदांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना संचालक मंडळाने समर्पक उत्तरे दिली. तर संस्थेच्या कामकाजाची यशस्वी १० वर्षे पूर्ण केल्याबद्दल प्रत्येक कर्जदार सभासदाला जाजम भेट देण्यात आले.\nयावेळी बाजीराव पाटील, शामराव पाटील,कृष्णात पोवार, दिलीप शेणवी, सुरेश कुंभार, तुकाराम शेणवी, धनाजी पोवार,भिमराव भंडारी या सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला.यावेळी संचालक नामदेव पाटील, रामचंद्र शेणवी, आनंदा कुंभार, ज्ञानदेव कुंभार, सिताराम पोवार, धनाजी कांबळे, युवराज लोहार, रमेश भोसले यांचे सह संचालक व सभासद मोठ्या संखेने उपस्थित होते.प्रारंभी स्वागत व्हा. चेअरमन सुरेश सुतार यांनी केले, तर आभार सचिव सचिन शिंदे यांनी मानले.\nPrevious articleसुभाष देखमुख यांच्याशी संबंधित लोकमंगल बायोटेकवर कारवाई\nNext articleभुदरगड पोलिसांकडून तालुक्यातील गणेश मंडळाचा सन्मान ,गणराया अवॉर्डचे वितरण\nकृती फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांचा ‘आदर्श मूकनायक’ पुरस्काराने सन्मान \nमोहन सातपुते यांना १७ वर्ष केलेल्या एचआयव्ही/एड्स जनजागृतीच्या प्रबोधनासाठी प्रेरणा पुरस्कार प्रदान.\nप्रगतीची कास धरणार्‍या ब्राह्मण समाजासाठी सहकार्य करु : जयंत पाटील सर्व शाखा ब्राह्मण अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न\nमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी आणखीन १३ हजार कोटीचे कर्ज \nधनंजय महाडिक युवाशक्ती चा पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरूच\nगिरणी कामगारांच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांचा सत्कार\nमतदान करणे ही देशसेवा : कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे\nकोल्हापूर पोलिस दलामार्फत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात धारातीर्थ पडलेल्याना एक दिवसाचा पगार\nएन. एस. एस. चा आदर्श पिढी घडण्यास हातभार : विनायक देसाई\nराजू शेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका बार\nकोल्हापूर,सांगलीतील वीजदेयक भरण्यास मुदतवाढ- संजीव कुमार\n‘गोकुळ’साठी विरोधक एकवटले, परिवर्तन निश्चित: खा. मंडलिक\nअमेरिकेत इम्रान खान यांच्या स्वागताला प्रशासनातील एकही मोठा नेता आला नाही...\nकनेक्शन नसणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता 100 रूपयांत मिळणार गॅस कनेक्शन\nचेन स्नॅचर ‘गोपी गँग’ जिल्हयातुन हद्दपार.\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/expectations-from-tahkaray-government/articleshow/72435084.cms", "date_download": "2020-02-23T04:38:47Z", "digest": "sha1:ID7XH37A6CCBLHU7EYHBXUV6H5XGUJWZ", "length": 33645, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samwad News: अपेक्षांचे ओझे कसे पेलणार? - expectations from tahkaray government | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nअपेक्षांचे ओझे कसे पेलणार\nठाकरे सरकारपुढे प्रश्नांचा डोंगर उभा आहे. तर लोकांच्या अपेक्षांचे ओझेही प्रचंड आहे. सरकारला हालचाल करायला फारशी जागा नाही. तेव्हा अपेक्षांचे ओझे सरकार कसे पेलणार, हा मोठा प्रश्न आहे.\nअपेक्षांचे ओझे कसे पेलणार\nठाकरे सरकारपुढे प्रश्नांचा डोंगर उभा आहे. तर लोकांच्या अपेक्षांचे ओझेही प्रचंड आहे. सरकारला हालचाल करायला फारशी जागा नाही. तेव्हा अपेक्षांचे ओझे सरकार कसे पेलणार, हा मोठा प्रश्न आहे.\nउद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यास अलोट गर्दी लोटली होती. राज्यभर अपार उत्साह होता. तब्बल चोवीस वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्याची सूत्रे हाती घेत होता. शिवाय, ठाकरे घराण्यातील पहिलाच व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत होता. उदंड प्रतिसादाचे तेही एक कारण. मात्र या निमित्ताने राज्यातील जनसामान्यांच्या अपेक्षा कशा गगनाला भिडत निघाल्या आहेत, याचीही प्रचिती येत होती. तिन्ही सांजेचा हा शपथविधी आपल्या भवितव्यात नवी पहाट घेऊन येणार, अशी भाबडी आशा जनसामान्यांना वाटत होती. म्हटलं तर ही सुखावणारी गोष्ट. म्हटलं तर अपेक्षांचे ओझे पोटात गोळा आणणारे.\nविधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर भाजपच्या नेतृत्वाखालीच युतीचे सरकार राज्यात सत्तेवर येणार, यात शंका नव्हती. तसा समजही सार्वत्रिक होता. पण निकाल काहीसे अनपेक्षित लागले. या निकालाने भाजपच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांनी केलेले दावे फोल ठरविले होते. भाजपचा चौफेर विजय शिवसेनेशिवायही सत्तेत नेईल. विरोधक औषधालाही शिल्लक राहणार नाहीत. शरद पवार इतिहासजमा झाले आहेत. राष्ट्रवादीला तर दहा-बारा जागा म्हणजे खूप झाल्या. आता वंचित आघाडीच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असेल... असे एकाहून एक अचाट दावे करणारे भाजपचे नेते साफ तोंडावर आपटले होते. अगदी फडणविसांसह ‘चाणक्य’ अमित शाह हेही. प्रत्यक्षात निकाल हाती आले तेव्हा भाजपच्या तसेच शिवसेनेच्याही जागा कमी झाल्या होत्या. विशेष म्हणजे, ज्यांना संपविण्यासाठी आकाश-पाताळ एक केले त्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या होत्या. निकालाच्या सकाळपासून तैनात केलेले ढोलताशे भाजपच्या कचेरीबाहेर निपचीत उभे होते. आत नेत्यांचे चेहरे काळवंडले होते. भाजपचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे, जरा अनुकूâल परिस्थिती असली की उपाध्यांच्या केशवापासून शहांच्या अमितभाईंपर्यंत सगळेच ढोलताशे बडवायला लागतात. पोपट बोलायला लागतात. मैना गायला लागतात. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांची जीभ अशी काही धारदार झाली होती, की काय बिशाद कोण त्यांच्याविरुद्ध ब्र काढेल. ‘नाही... नाही... नाही... राष्ट्रवादीशी कदापिही युती नाही. आपद्धर्म नाही... शाश्वत धर्म नाही... कोणताही धर्म नाही, नाही, नाही’, इतकी त्यांची ठाम उत्तरे. ‘धनगर समाजाला आरक्षण देणार... देणार... म्हणजे देणार’, अशी ठाम आश्वासने. शिवाय, ‘मी पुन्हा येईन... पुन्हा येईन... पुन्हा येईन...’ असा देशभर गाजलेला दुर्दम्य आत्मविश्वास. पण निकाल लागताच हे महाशय गायब झाले अन् थेट भल्या पहाटे राजभवनात अजित पवारांसह शपथ घेऊन माध्यमांपुढे आले.\nअख्खा भाजप निराशेच्या खाईत हळहळत असताना शिवसेनेचे ‘संजय’ अडीच-अ���ीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटणीच्या डागण्या देऊ लागले. निवडणुकीपूर्वीचे आश्वासन पाळले तरच सरकारमध्ये सहभागी होऊ. काहीही होवो, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे महाभारतातील संजयला साजेसे भविष्यकथन. स्वबळावरच्या सत्तेचे स्वप्न एव्हाना भंगले होते. त्यात या वाकुल्याने भाजपवाले हैराण. युतीतले दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता दुरापास्त होती. तरीही भाजपचे नेतृत्व बधायला तयार नव्हते. शिवसेना जाणार कुठे येईलच उपरती झाल्यावर. काँग्रेसला भगदाड पाडून सत्तेकडे नेणारा खुश्कीचा मार्ग होताच. शिवसेनेने शरद पवारांच्या भेटीगाठी घेत दबाव वाढविला. तेव्हा मात्र ‘शिवसेनेला असे कोणतेही आश्वासन दिले नव्हते’, असे सांगत फडणविसांनी विश्वामित्री पवित्रा दाखविला. आता अमित शहा हेच खरेखोटे करणार. पण ते मुंबईकडे फिरकायचे नावच घेईनात. सेनेला धडा शिकवायचाच, असे भाजपने ठरविले होते. तर भाजपला अद्दल घडवायचीच, यावर सेना ठाम होती. मधल्या काळात आमदार जयपूरला हलवून काँग्रेसने आपली तटबंदी सावरली. शरद पवारांनी काँग्रेसश्रेष्ठींना राजी केल्यानंतर सेनेने भाजपची पुरती कोंडी करायला सुरुवात केली. तेव्हा राष्ट्रवादीलाच बरोबर घेऊन भाजपची कोंडी फोडण्याचा प्रयत्न काही बड्या औद्योगिक घराण्यांनी सुरू केला. पण एकतर्फी पाठिंबा देऊन पस्तावलेल्या राष्ट्रवादीने या खेपेला ‘आम्ही सेनेबरोबर’, अशी भूमिका दिल्लीतील भाजपश्रेष्ठींकडे स्पष्ट केली. पवारांच्या मनधरणीनंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठी सेनेबरोबर जाण्यास राजी झाले. कारण भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर तिघांनी एकत्र येण्याशिवाय गत्यंतर नव्हते. श्रेष्ठींनी हिरवा कंâदील दाखविताच काँग्रेसच्या सुभेदारांनी वाटाघाटीत ताणून धरायला सुरुवात केली. दोन उपमुख्यमंत्री, समसमान मंत्री, चांगली खाती आणि शिवाय विधानसभा अध्यक्षपद पाहिजे. अन्यथा बाहेरून पाठिंबा, अशी तंबी. रोज उठून तेच कुटाण. यामुळे पवारही वैतागले. तेव्हा भाजपने अजित यांना फितवून रातोरात हालचाली करत पहाटेच ‘फडणवीस-अजित’, यांचे म्होतूर बडवून टाकले. राष्ट्रवादीचा लाखमोलाचा मोहराच भाजपने हिरावून नेल्याने शिवसेनेलाच नव्हे, तर खुद्द शरद पवार यांनाही धक्का.\nथोरल्या पवारांनंतर अजित यांना मानणारा मोठा वर्ग राष्ट्रवादीत आहे. पण पवार की अजित, असा पेच निर्माण झालाच तर कार्यकर्ते पवारांच्या मागे राहतात, ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे राजभवनात गेलेले काही आमदार शपथविधीनंतर थेट सिल्व्हर ओकवर पोहोचले. पवारांनी एकएक करत सगळेच आमदार परत आणले. पण तरीही एकट्या अजित यांच्या जिवावर विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचा भाजपचा प्रयत्न होता. कारण भाजपचा हंगामी अध्यक्ष नेमून राष्ट्रवादीचा पक्षादेश जारी करण्याच्या अधिकार अजित यांना देऊन विश्वासदर्शक ठराव जिंकण्याची रणनीती होती. ठराव मंजूर झाला की मधल्या काळात फोडाफोडीला भरपूर अवकाश. पण नेमका हा धोका ओळखून राष्ट्रवादीने अजित यांना राजीनामा देऊन परत आणले. तेव्हाच नाईलाजास्तव फडणविसांनी राजीनामा दिला. भाजपचा खेळ अवघ्या साडेतीन दिवसांत संपला.\nपवारांच्या खंबीर पाठिंब्यामुळे उद्धव राज्याची सूत्रे घेण्यास सरसावले. तरी आघाडीच्या वाटाघाटीचे गुऱ्हाळ चालूच होते. अखेर त्यांनी सातभार्इंसह मंत्रिमंडळ बनविले. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे गेले. पण या पदावर पृथ्वीराज चव्हाण येणार नाहीत, या अटीवर. विश्वासदर्शक ठराव जिंकून सरकार कामाला लागले. पण खातेवाटप नाही. हिवाळी अधिवेशन संपल्याशिवाय विस्तार नाही. मंत्री खात्यांसाठी अधीर आहेत. तिन्ही पक्षात आणि विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीत सत्तास्पर्धेची मोठी चढाओढ आहे. त्यात गैर नाही. पण काहीजण दुकानदारीसाठी अधीर झालेत. काहींना तर २०१४पासून पडलेले खड्डे सतावत आहेत. अशांना घेऊन उद्धव यांना कारभार करायचा आहे. अर्थात सगळेच असे नाहीत. काहीजण चोख कारभार करतील. विरोधकांना सामोरे जातील. पण ते असे किती\nठाकरे सरकारमध्ये यंदा पंधरा-पंधरा वर्षे मंत्रिपदावर राहिलेले मोहोरे असतील. शिवाय, दोन माजी मुख्यमंत्रीही मंत्रिमंडळात येऊ इच्छितात. दोघेही त्यासाठी देव पाण्यात बुडवून बसल्याचे कळते. यातील एक माजी मुख्यमंत्री तर मोठाच कर्तृत्ववान मानला जातो. त्याने विरोधकांना दारुगोळा पुरवत आपल्याच सहकाऱ्यांमागे शुक्लकाष्ठे लावली. शिवाय, सत्ताधारी आघाडीच्या विरोधात भाजपला बळ दिले. त्यातून आघाडीची १५वर्षांची राजवट यशस्वीपणे घालविली आणि भाजपला सत्तेवर आणण्याचे इतिकर्तव्य केले. असे ‘कर्तृत्ववान’ नेते शिंगं मोडून पुन्हा वासरात हुंदडू पाहतात. उद्धव नवखे आहेत. त्यांना मंत्रिमंडळ, विधिमंडळ कारभाराची फारशी माहिती नाही. पहिल्यांदाच त्यांनी राज्याची सूत्रे घेतली. अशा वेळी इतके ‘कर्तृत्ववान’ नेते त्यांच्या हाताखाली काय उचापती करतील, काय सांगावे उद्धव संसदीय कामकाजाबद्दल अनभिज्ञ असले तरी धूर्त आणि मुत्सद्दी आहेत. पण लोहारगल्लीत सुया विकणारे हे महाभाग कोणालाही विकायला मागेपुढे पाहणार नाहीत.\nत्यात आता मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार शपथ घेतील, असे दिसते. राष्ट्रवादी आमदारांची तर त्यांनीच उपमुख्यमंत्री व्हावे, अशीच इच्छा आहे. पक्षावर त्यांचीच पकड आहे. पण एका रात्रीत खेळ करून पुरते बदनाम झाले. विश्वासार्हता लयाला गेली. सरळसोट व्यक्तिमत्त्व रोखठोक व्यवहार, या प्रतिमेला तडे गेले. बेभरवशाचे, हे विशेषण चिकटले. जीवनात आणि विशेषतः राजकीय जीवनातील घोडचूक आयुष्यभर पिच्छा सोडत नाही. असे असले तरी अजित यांचे पक्षातील वजन कायम आहे. उद्या ते काय करतील, याचा नेम काय हा प्रश्न संबंधितांना भेडसावत राहील. मंत्रिमंडळात गेले किंवा बाहेर राहिले तरी. पवारसाहेबांच्या पलीकडे त्यांची झेप नसली तरी सरकारच्या स्थैर्यापुढे कायमचे प्रश्नचिन्ह असेल.\nफडणविसांनी गेल्या पाच वर्षांत येईल त्याला भरमसाठ आश्वासने दिली. तितकीच लोकांच्या तोंडाला पाने पुसली. जाती-जातीत झुंजी लावून मुख्यमंत्रिपद उपभोगत राहिले. ते प्रश्न हाताळावे लागणार. शहरी भागातील चारदोन मेट्रोची कामे आणि केंद्राच्या योजना. समृद्धीचे पुराण ते वेगळेच. माध्यमे अथकपणे आरत्या ओवाळत राहिली. पण महाराष्ट्राची अधोगती झाली. काही अधिकाऱ्यांवर मेहरनजर, तर काहींच्या नशिबी वनवास. बाहेरुन आणलेली संघाची कुमक अधिकाऱ्यांवर दादागिरी करत राहिली. त्यामुळे प्रशासनाचे तीनतेरा वाजले आहेत. पारदर्शी कारभार आणि ‘ऑनलाइन’ यांचा मोठा बोलबाला. पण शेतकरी, शेतमजूर, कंâत्राटी कामगार, विद्यार्थी, बेरोजगार, कुणालाच न्याय मिळाला नाही. एकट्या महापोर्टलने नोकरभरतीत एवढे घोटाळे घातले तरी सरकार ढिम्म बसून होते.\nठाकरे सरकारला हे सगळे निस्तरावे लागणार आहे. राज्यातील लोक समस्यांनी बेजार झाले आहेत. त्यांना ताबडतोबीने न्यायाची अपेक्षा आहे. लोकांच्या जिव्हाळ्याच्या आरोग्य, शिक्षण अशा खात्यांचा पार बोजवारा उडाला आहे. शेती आणि उद्योगातील प्रश्न उग्र बनले आहेत. तशात राज्यावरील कर्जाचा बोजा तीन लाख कोटी रुपयांवरुन सात लाख कोटी रुपयांवर गेला आहे. राज्याचे वार्षिक उत्पन्न साधारणतः तीन सव्वातीन लाख कोटी आहे. कर्जावरील मुद्दल आणि व्याज यांचा बोजा फेâडावाच लागतो. आजमितीला निव्वळ ४०हजार कोटी रुपये व्याजावर खर्च करावे लागतात. तर अंदाजे ३० हजार कोटी मुद्दलापोटी परतफेड करावे लागतात. म्हणजे सव्वातीन लाख कोटींच्या उत्पन्नात ७० हजार कोटी रु. व्याज-मुद्दलाचे फेâडावे लागतात. नवनवे कर्ज काढून जुने कर्ज फेâडण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. अनुत्पादक खर्चाचे वाढते प्रमाण आणि उत्पादक खर्चाचे घटते प्रमाण ही मोठी चिंतेची बाब आहे. वस्तुसेवाकरामुळे राज्याच्या उत्पन्नवाढीला मर्यादा आल्या आहेत. पैसे असतील तरच सगळे प्रश्न सोडविता येतात. लोकांना न्याय देता येतो. पण तिजोरीत खडखडाट असताना कोणाला कसा न्याय देणार, हा मोठा प्रश्न आहे. ठाकरे सरकारपुढे प्रश्नांचा डोंगर उभा आहे. तर लोकांच्या अपेक्षांचे ओझेही प्रचंड आहे. सरकारला हालचाल करायला फारशी जागा नाही. तेव्हा अपेक्षांचे ओझे सरकार कसे पेलणार, हा मोठा प्रश्न आहे.\nतशात विरोधक तगडा आहे. अनुभवी आहे. धूर्त आहे. विधिनिषेधाची पर्वा नाही. केंâद्राचा आशीर्वाद आहे. सगळ्या प्रकारची साधनसामग्री सज्ज आहे. प्रशासनात मोठा समर्थक वर्ग आहे. माध्यमे तर त्यांच्या हक्काचीच. शब्द आणि शब्द इमाने इतबारे झेलणारा. राजकीय संघर्षात फडणविसांच्या बाजूने लढणारा, खंदा समर्थक. विरोधक तत्पर, संधी मिळताक्षणी घाव घालणारा. त्यामुळे ठाकरे सरकारला मोठ्या हुशारीने कारभार करावा लागणार आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आणखी एक मोठा फरक म्हणजे कट्टर बांधिलकी असलेले संघटित विरोधक आणि तीन ठिकाणी विभागलेले असंघटित सत्ताधारी. त्यातही काही संधिसाधू. त्यामुळे संघटित विरोधक आणि असंघटित सत्ताधारी यांच्यातील संघर्ष लक्ष्यवेधी असेल\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमटा संवाद:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\n‘आप’चे शिक्षण प्रयोग आणि देशभक्ती\nनागरिकत्व दुरुस्ती कायदा: स्वरूप आणि परिणाम\nदिवस 'मेड इन कोरिया'चे\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nग्रॅफिन: कार्बनचा विलक्षण अवतार\nत्यांना नकार पचवायला शिकवा\nचीन-पाकिस्तान संबंधांत भारताचे स्थान\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nअपेक्षांचे ओझे कसे पेलणार\nतो ओझरता धुरकट माणूस......\nचकचकीत मांडणीत हरवलेला इतिहास...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/postpartum-depression-1776450/", "date_download": "2020-02-23T04:38:34Z", "digest": "sha1:Y2H3W246TCUEWX5OPQXHIHY2Y2HQR4TU", "length": 18975, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Postpartum depression | मातृत्वानंतरचे मानसिक आरोग्य | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nप्रसूतीपूर्व नैराश्य (पेरीपार्टम डिप्रेशन)\n‘‘तुम्ही गृहिणी असा किंवा करिअर वुमन, घर, काम आणि मुलांसाठी द्यावा लागणारा वेळ यांचा समतोल साधणे ही तारेवरची कसरत आहे,’’ या शब्दांत सेरेना विल्यम्स या टेनिस जगतातील सम्राज्ञीने मातृत्वानंतर येणारे नैराश्य (पोस्टपार्टम डिप्रेशन) या आजाराशी झगडत असल्याचे कारण सांगत ‘रॉजर कप हार्ड कोर्ट टुर्नामेंट’मधून माघार घेतली. मातृत्वानंतर येणारे नैराश्य हा नव्याने उद्भवलेला आजार नाही. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर हा आजार नेमका काय आहे, त्याची लक्षणे कोणती, कारणे आणि उपाय यांबाबत सविस्तर जाणून घेऊ या..\nनव्याने अंगावर पडलेली बाळाची जबाबदारी, बदललेले दैनंदिन आयुष्य, अपुरी झोप, आर्थिक ओढाताण अशा अनेक कारणांमुळे महिलांमध्ये मातृत्वानंतर नैराश्याची लक्षणे दिसतात. मातृत्वानंतरचे नैराश्य हा मानसिक आजार आई आणि वडील या दोघांमध्येही आढळतो. महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे, कारण पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या आयुष्यात अधिक प्रमाणात बदल घडतात. मातृत्वानंतरच्या नैराश्याचे प्रसूतीपूर्व नैराश्य (पेरीपार्टम डिप्रेशन), प��रसूतीनंतर येणारे नैराश्य (पोस्टपार्टम डिप्रेशन) आणि पोस्टपार्टम सायकॉसिस असे हे तीन प्रमुख टप्पे आहेत.\nप्रसूतीपूर्व नैराश्य (पेरीपार्टम डिप्रेशन)\nपेरीपार्टम डिप्रेशनमध्ये महिलेला गर्भधारणा होताच नैराश्य येण्यास सुरुवात होते. विशेष करून बाळाची काळजी घेणे, त्याला सांभाळणे आपल्याला जमेल की नाही, या विचारातून ही चिंता सतावते. योग्य वेळी औषधोपचार केल्याने ही भीती आणि चिंता दूर करणे शक्य असते.\nप्रसूतीनंतर येणारे नैराश्य (पोस्टपार्टम डिप्रेशन)\nपोस्टपार्टम डिप्रेशनची लक्षणे बाळाच्या जन्मानंतर दिसण्यास सुरुवात होते. बाळाच्या जन्मानंतर सुरू झालेला नवीन दिनक्रम, खाण्यापिण्याचे, झोपेचे बदललेले वेळापत्रक, पुरेशी विश्रांती न होणे अशा प्रकारांतून ही लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. त्याला बेबी ब्लूज असेही म्हणतात. हा या आजाराचा सौम्य भाग आहे. ३० ते ५० टक्के नवजात मातांमध्ये हा प्रकार दिसतो. काळाबरोबर तो कमीसुद्धा होतो. पोस्टपार्टम डिप्रेशन भारतात १५ ते ३० टक्के, काही अभ्यासांप्रमाणे हे प्रमाण २३ ते २७ टक्के असल्याचे सांगण्यात येते.\nसतत उदास वाटणे, पूर्वी आवडणाऱ्या गोष्टी अजिबात न आवडणे, रडायला येणे, सतत मूड खराब होणे, लहान लहान गोष्टींचे वाईट वाटणे ही मातृत्वानंतर येणाऱ्या नैराश्याची लक्षणे आहेत. हार्मोन्समध्ये अचानक होणारे बदल हे यामागचे प्रमुख कारण आहे. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन ही हार्मोन्स महत्त्वाची. मानसिकदृष्टय़ा संवेदनशील असलेल्या महिलेला भावनिक आधार नसणे, सामाजिक- आर्थिक प्रश्न, नवऱ्याचे पुरेसे पाठबळ नसणे, नवरा व्यसनी असणे, मुलगा किंवा मुलगी यांबाबत असलेली ठाम इच्छा पूर्ण न होणे आदी कारणांस्तव नैराश्य येते. भांडण, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू यामुळे हा आजार बळावण्याची शक्यता असते. प्रसूतीनंतर कोणताही इतर आजार उद्भवल्यास नैराश्य येणे स्वाभाविक असते. काही वेळा बाळाच्या जन्मानंतर त्याला अतिदक्षता विभागात ठेवले जाते.\nअशा परिस्थितीमध्ये बाळाच्या काळजीने किंवा पुरेसे दूध पाजता येत नाही, याचे दडपण आईला येते. कधीकधी बाळासाठी पुरेसे दूध येत नसल्यासही आईमध्ये नैराश्याचा आजार बळावतो.\nपोस्टपार्टम मानसिक आजारांवर उपचार करणे अत्यावश्यक आहे, कारण योग्य वेळी उपचार न झाल्याने त्या बाळाच्या वाटय़ाला दुर्लक्ष, अव���ेलना येण्याची शक्यता असते. अशी लहान मुले पुढे मोठी झाल्यानंतर एकलकोंडी, बुजरी होणे, अभ्यास आणि इतर स्पर्धेत मागे पडण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणजे नवजात मातांकडे कुटुंबातील नवरा, आई-वडील, सासू-सासरे यांनी पुरेसे लक्ष देणे, त्यांना समजून घेणे आणि पाठिंबा देणे गरजेचे असते. पुरुषांमध्ये आर्थिक ओढाताण, करिअरमधील आव्हाने आणि पत्नीचा पुरेसा वेळ वाटय़ाला न येणे यातून पोस्टपार्टम आजारांची लक्षणे दिसतात. मात्र त्यांचे प्रमाण कमी आहे किंवा ते समोर येत नाही, असे म्हणता येईल. – डॉ. निकेत कासार, मानसोपचारतज्ज्ञ\nपोस्टपार्टम सायकॉसिसमध्ये आईला आलेले नैराश्य हे टोकाचे असते. त्यामुळे ती स्वत:ला किंवा बाळाला इजा पोहोचवण्याचे, काही प्रमाणात आत्महत्या करण्याचे, बाळाला मारण्याचे प्रयत्न करते. बाळ नकोसे वाटणे, त्याला जवळ न घेणे, त्याला स्तनपान करण्याची इच्छा न होणे किंवा काही टोकाच्या प्रसंगी बाळाला फेकून द्यावेसे वाटणे अशी लक्षणे आईमध्ये दिसतात. आपण चांगली आई होऊ शकत नाही, ही भावना ही त्याचाच एक भाग असते. अशी लक्षणे दिसून येणाऱ्या महिलांनी त्वरित मानसोपचारतज्ज्ञांना भेटून उपचार सुरू करणे गरजेचे आहे. या आजारामध्ये काही विशिष्ट औषधांचे उपचार देत असल्यास बाळाला स्तनपान करणे बंद करावे लागते, पण या औषधोपचारांचे कोणतेही गंभीर परिणाम होत नाहीत. तेव्हा प्रसूतीच्या काळात किंवा बाळाचे संगोपन करताना येणाऱ्या मानसिक तणावाकडे दुर्लक्ष केले जाते. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये खचून न जाता तात्काळ उपचार घेऊन पूर्ववत आयुष्य जगणे शक्य आहे हे प्रत्येक महिलेने लक्षात घ्यायला हवे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियां��डे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n3 तृणधान्यांचे आहारातील महत्त्व\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2017/09/27.html", "date_download": "2020-02-23T05:13:00Z", "digest": "sha1:A3XODNTLTJIPCO7RPXMK5W5V64MC2W6T", "length": 13960, "nlines": 57, "source_domain": "www.berkya.com", "title": "लोकमतमधील लेखापालाचा 27 लाखाचा अपहार ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लो���ांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nसोमवार, २५ सप्टेंबर, २०१७\nलोकमतमधील लेखापालाचा 27 लाखाचा अपहार\n१०:३८ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nऔरंगाबाद: लोकमतचा लेखापाल प्रशांत मुंदडा ( रा.मित्रनगर ) याने २७ लाखाचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. मुंदडा विरुद्ध गुन्हा दाखल होताच आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून या प्रकरणी लोकमतमधील लेखा विभागातील आणखी काही अधिकारी गुंतले आहेत. याच मुंदडाने औरंगाबादमधील आणखी एकास सहा लेखास चुना लावल्याचे समोर आले आहे.\nप्रशांत मुंदडा हा लोकमतमध्ये अनेक वर्षांपासून लेखापाल होता. त्याने २७ लाखाचा अपहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने १६ सप्टेंबरला अटक केली. या प्रकरणात लोकमतच्या लेखाविभागातील आणखी अधिकारी सामील असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी मुंदडा अफरातफर करत होता.अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली. नंतर नागेश्वरवाडीत राहणारे बावस्कर यांनाही मुंदडाने १ वर्षापूर्वी समर्थ मल्टीईंव्हेस्टमेंट या भावाच्या कंपनीत ९ लाख ३६ हजार ५५० लाख रु.गुंतवण्याचा सल्ला दिला.त्यापैकी २ लाख ३२ हजार वापस केले. पण ६ लाख ८१ हजार ही उरलेली रक्कम देण्यास मुंदडा टाळाटाळ करत असल्यामुळे बावीस्करांनी सरळ पोलिसांकडे धाव घेतली. ६ लाखांच्या फसवणूकीचा आणखी एक गुन्हा रविवारी क्रांती चौक पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. .या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलास निरीक्षक अमोल सातोदकर करत आहेत.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुण्यातील हाय प्रोफाइल खंडणी प्रकरणी टीव्ही मीडिया झोपला \nपुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या हाय प्रोफाईल खंडणी प्रकरणाच्या बातम्या एकाही टीव्ही चॅनल्सवर अद्याप झळकल्या नाहीत, त्यामुळे पुणेकरां...\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये राजकारण जोरात \nमुंबई - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंग यांची बदली ...\nपोलीस मित्र गजाआड , आता पत्रकारांचा नंबर \nपुणे - ७५ लाखाच्या खंडणी प्रकरणी पोलीस मित्र जयेश कासट याला पोलिसांनी गजाआड केल्यानंतर आता लाचेत वाटेकरी होणाऱ्या पत्रकारांची ...\nखंडणी प्रकरणात पुण्यातील १४ पत्रकार अडकले \nपुणे - शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७...\nपत्रकारांना सोशल मीडियात ट्रोल करणे सोपे आहे. विशेष करून वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार हे ट्रोलर्सचे 'सॉफ्ट टार्गेट' असल्याचे दिस...\nदिव्य मराठीचा नवा प्रयोग संपादक संजय आवटे यांच्या अंगलट \nऔरंगाबाद - सकाळी ७.३० वाजता लगबगीने महाविद्यालयाकडे निघालेल्या एका २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भरर...\nदिव्य मराठीकडे 3 कोटी रुपयांची थकबाकी, पत्रकारांचा पीएफ थकवला...\nऔरंगाबाद - जोखीम पत्करून, जीवाची पर्वा न करता पत्रकारीता करणार्या पत्रकरांना हक्काच्या व्हेज बोर्डनुसार म्हणजे मजिठिया वेतन आयोगानुसार ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sanjay-shinde-will-get-benifit-of-fadnavis-government-decision-about-extension-to-z-p-president/", "date_download": "2020-02-23T04:27:44Z", "digest": "sha1:GBJOYMKZAETXMPXSXPFA2VRJZLDORLGP", "length": 7618, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फडणवीस सरकारच्या निर्णयाने संजय मामांच फावलं, अविश्वास ठरावाची टांगती तलवार कायम", "raw_content": "\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\nफडणवीस सरकारच्या निर्णयाने संजय मामांच फावलं, अविश्वास ठरावाची टांगती तलवार कायम\nटीम महाराष्ट्र देशा: राज्यातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा सोलापूर जि.पचे संजय शिंदे यांना होणार असल्याचं बोलले जात आहे, मात्र शिंदे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी भाजप व मित्र पक्षांनी सुरु केली आहे.\nफडणवीस सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे राज्यभरातील जि.प. अध्यक्ष, सभापतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे, सोलापूर जि.पचे अध्यक्ष संजय शिंदे यांना याचा आपसूक फायदा होणार आहे, मात्र लोकसभा निवडणुकीत शिंदे यांनी ऐनवेळी भाजपची साथ सोडल्याची खदखद भाजप नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी केली जात आहे.\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. प्रशांत परिचारक, माजी आ. राजेंद्र राऊत यांच्यासह प्रमुख नेत्यांची बैठक घेतली आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी संजय शिंदेंच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची सूचना करण्यात आल्याची महित्री सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता सरकारच्या निर्णयानुसार शिंदे आपला कार्यकाळ पूर्ण करणार कि त्यांना पद सोडावे लागणार हे लवकरच स्पष्ट होईल.\nपूरग्रस्त भागात सुविधेसाठी यंत्रणांनी सतर्क रहा : फडणवीस\nअजित पवारांच्या पाठोपाठ धनंजय मुंडेचीही जीभ घसरली, गिरीश महाजनांना म्हणाले ‘पिस्तुल्या’\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\nबारावीच्या पेपरदर���्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/tag/cm-uddhav-thackeray/", "date_download": "2020-02-23T05:51:50Z", "digest": "sha1:QOMPG66URQWXHTDELZUBXNIUQIWQUT6Y", "length": 3509, "nlines": 69, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "Cm Uddhav Thackeray Archives - Maharashtra Kesari", "raw_content": "\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\n‘गावासाठी जे मागाल ते सगळं देईन’; तानाजी मालुसरेंच्या गावातून मुख्यमंत्र्यांची ग्वाही\nसरकारी कामांसाठी जाताना आता सातबारा नेण्याची गरज नाही; ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय\n“औरंगाबादचं नाव ‘संभाजीनगर’ करून मुख्यमंत्री सरप्राईज देणार”\n‘मुख्यमंत्र्यांचा तो निर्णय चुकीचा’; महाविकास आघाडीत वादाची ठिणगी\n“बाबांनो, सरकारला गोत्यात आणणारी वक्तव्य करू नका”\nआपले गडकिल्ले ही छत्रपतींची देण…. हेच वैभव जगाला दिमाखात दाखवणार- उद्धव ठाकरे\nउद्धवजी, पीडितेचा जीव वाचवा… तिच्यावर चांगल्या रूग्णालयात उपचार करा- चित्रा वाघ\n“बंद खोलीत कितीबी निबार हाणा… खोलीच्या बाहेर पडताच साहेब म्हणा ही सेनेची सवय”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/pune-local-news/twenty-one-trains-fall/articleshow/72357655.cms", "date_download": "2020-02-23T04:54:09Z", "digest": "sha1:DMRM5OVDR6STHBP6TIX3RJGBO2TJAZM7", "length": 8015, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune local news News: बेवारस गाड्या पडून - twenty-one trains fall | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nकोथरूड बेवारस गाड्या पडून शहरात बेवारस गाड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. कोथरूडमधील भेलकेनगर, भेलके रेसिडेन्सी��मोर गेले कित्येक महिने दोन गाड्या बेवारस अवस्थेत पडून आहेत. पोलिसांनी या गाड्या त्वरित हटवाव्यात. श्रीराम उंडे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:रहदारी आणि पार्किंग|Pune\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nटिळकनगर स्टेशनचा धोकादायक पूल कधी दुरुस्त करणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/gst/8", "date_download": "2020-02-23T05:07:58Z", "digest": "sha1:2VT3FS5BFWXVMPYF362POGURPDISOCR4", "length": 25376, "nlines": 309, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "gst: Latest gst News & Updates,gst Photos & Images, gst Videos | Maharashtra Times - Page 8", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्य�� क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nव्यापाऱ्यांनी बुडवला ३४,००० कोटींचा जीएसटी\nदेशातल्या व्यापाऱ्यांनी सुमारे ३४ हजार कोटी रुपयांचा जीएसटी बुडवला असल्याची शक्यता आयकर विभागाने व्यक्त केली आहे. आयकर परताव्यांचे प्राथमिक विश्लेषण केल्यावर ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दिशेने आयकर विभाग आता सखोल तपास करत आहे. शनिवारी झालेल्या जीएसटी काऊन्सिल बैठकीत हा मुद्दा पुढे आला आहे.\nमहाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला तो शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे निर्माण झालेली बिकट स्थिती, रोजगाराचे बिघडलेले तंत्र आणि जीएसटीमुळे करमिळकतीत झालेली कपात या तिन्ही आर्थिक संकटांच्या सावटाखाली.\nस्वस्त सॅनिटरी पॅडसाठी जनता दलाचा पुढाकार\nवारंवार मागणी करूनही सॅनिटरी नॅपकिनवरील जीएसटी रद्द करण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे आता जनता दल सेक्युलर पक्षाने पुढाकार घेऊन या पॅडचे उत्पादन करून ती ना नफा ना तोटा तत्त्वावर महिलांना उप��ब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.\nमहाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाकडून 'ई-पेमेंट' करण्यासाठी काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्याविषयी...\n'भाजपमध्ये राज्य चालविण्याची धमक नाही. नोटाबंदी, जीएसटी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, महागाईला आळा अशा प्रत्येक टप्प्यावर सरकार अपयशी ठरले आहे. भाजप सरकारविरोधात दोन व तीन एप्रिलला जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन पुकारले आहे.\n‘जीएसटीचा एकच दर शक्य नाही’\n'देशामध्ये असमानता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे देशभरात जीएसटीचा एकच दर असणे शक्य नाही,' असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी केले.\nनागपूरकरांचा दवाखान्याचा खर्च वाढतोय\nबदललेल्या जीवनशैलीने दिलेले आजार, वाढती महागाई आणि त्याच्या जोडीने आलेला जीएसटी यामुळे नागपूरकरांचा दवाखाने आणि औषधांवरील होणारा खर्च वाढत चालला आहे.\nपरवडणारी घरे ही सर्वसामान्यांसाठी बांधण्यात येत असल्यामुळे या घरांची विक्री करताना त्यावर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारू नका, असा स्पष्ट आदेश केंद्र सरकारने सर्व बांधकाम व्यावसायिकांना (बिल्डर) दिला आहे.\nभीती... व्याजदरांची आणि तेलाचीही\nगेल्या पाच-सहा सत्रांमध्ये भांडवल बाजार सातत्याने घसरत आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टी उच्चांकी असताना अत्यंत समाधानी असलेला गुंतवणूकदार सध्या भयभीत झाला आहे. हे वातावरण केंद्रीय अर्थसंकल्प, दीर्घकालीन भांडवली लाभ कर यांमुळे नाही हे लक्षात घ्यायला हवे...\nरेडिरेकनर तीन वर्षांनी जाहीर करा\nबांधकाम व्यावसायात आलेली मंदी, जीएसटी आणि सरकारच्या परवाडणारी घरे योजनेच्या पार्श्वभूमीवर रेडीरेकनर दर तीन वर्षांनी जाहीर करावा आणि यंदा २०१८-१९ मध्ये रेडिरेकनरची दरवाढ करू नये अशी मागणी 'कोल्हापूर क्रेडाई'ने राज्य सरकारकडे केली आहे.\nपेट्रोल, डिझेलच्या किंमती जीएसटीच्या कक्षेत आणल्या जाव्यात: धर्मेंद्र प्रधान\nबँक भांडवलासाठी रोखे जारी\nकेंद्र सरकार सरकारी बँकांना एकूण ८० हजार कोटी रुपये भांडवल पुरवणार आहे. या भांडवलाची उभारणी सरकार करणार असले तरी यासाठी बड्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची संधीही यामुळे उपलब्ध झाली आहे. भांडवलाच्या पुरवठ्यासाठी सरकारने बुधवारी रोखे बाजारात आणले.\nपेट्रोल, डिझेलच्या मूळ किंमतीवर जीएसटी लावणार\nपेट्रोल, डिझेलच्या किंमती उसळी घेत असल्याने सर्वसामान्यांसह वाहतूकदार वर्गात संताप व्यक्त होत असतानाच, इंधनस्वस्ताई यावी यासाठी पेट्रोल-डिझेल यांना वस्तू व सेवा कराच्या कक्षेत (जीएसटी) आणले जावे या मागणीला आता जोर धरू लागला आहे.\nरुग्णालय सेवांवर जीएसटी नको\nदेशात जास्तीत जास्त रुग्णालये विकसित करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणासह आरोग्यसेवा क्षेत्राने देशाच्या उन्नतीमध्ये मोलाचा वाटा उचलला आहे...\nमिश्रवाहनः एकाच जीएसटीची शिफारस\nएकाच प्रकारचा माल देशात सर्वत्र पोहोचवण्यासाठी मालवाहतुकीची विविध साधने (रेल्वे, रस्ते, विमान, समुद्र, नदी आदी) वापरली जात असतील तर या प्रत्येक प्रकारच्या मालवाहतुकीसाठी वेगवेगळा जीएसटी न आकारता एकच जीएसटी आकारण्यात यावा, अशी शिफारस केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जीएसटी परिषदेला केली आहे.\nजीएसटीचा दर कमी करण्याची मागणी\n@PrasadPanseMTपुणे : नोटाबंदी, त्यानंतर रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅक्ट (रेरा) आणि त्यापाठोपाठ वस्तू व सेवा कर (जीएसटी) अशा सुधारणांनंतर गृहनिर्माण ...\nमुंबई: ज्वेलर्स आणि ट्रेडर्स अर्थसंकल्पावर बोलणार\nडिसेंबरपर्यंत ८६,७०३ कोटीची जीएसटी वसुली\nवस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून (जीएसटी) गेल्या दोन महिन्यांपासून घसरणारा महसुली उत्पन्नाचा आलेख डिसेंबरअखेर सावरला आहे. डिसेंबर २०१७ अखेर जीएसटीची वसुली वाढून ८६ हजार ७०३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. नोव्हेंबरअखेर जीएसटीची वसुली ८०,८०८ कोटी रुपयांवर पोहोचली होती.\nअरे देवा... आता 'आधार'लाही जीएसटी\nकेंद्र सरकारने आधार कार्ड अनिवार्य केले असून, आता त्यावरही जीएसटी लावण्याचा अजब निर्णय घेतला आहे. याबाबतचे निर्देश जिल्हा प्रशासनाला नुकतेच प्राप्त झाले आहेत. आधार दुरुस्तीसाठी नागरिकांना आता २५ ऐवजी ३० रुपये मोजावे लागणार आहेत.\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\nकुंभः चांगला आठवडा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\nमेष: धनलाभाचे प्रमाण वाढेल; वाचा राशीभविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0", "date_download": "2020-02-23T05:19:06Z", "digest": "sha1:274LAXRASB5ULWRA5CQWABW27YTQZSP6", "length": 3011, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मालिकावीर - विकिपीडिया", "raw_content": "\nसामन्यांच्या मालिकेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवणार्‍या खेळाडूस ‘मालिकावीर’ हा पुरस्कार दिला जातो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१७ रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/644691", "date_download": "2020-02-23T05:12:31Z", "digest": "sha1:RMK62EV26KZJISWB2NIZ6EJMHOMQ3CJ6", "length": 2966, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"रॅले, नॉर्थ कॅरोलिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"रॅले, नॉर्थ कॅरोलिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nरॅले, नॉर्थ कॅरोलिना (संपादन)\n१८:२१, २२ डिसेंबर २०१० ची आवृत्ती\n२१ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०३:५४, १२ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n१८:२१, २२ डिसेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+3843+mn.php", "date_download": "2020-02-23T03:56:23Z", "digest": "sha1:QBDVOIITQ73RMHAODAZCVJCORSDXXTU5", "length": 3627, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 3843 / +9763843 / 009763843 / 0119763843, मंगोलिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 3843 हा क्रमांक Bayanzürkh क्षेत्र कोड आहे व Bayanzürkh मंगोलियामध्ये स्थित आहे. जर आपण मंगोलियाबाहेर असाल व आपल्याला Bayanzürkhमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. मंगोलिया देश कोड +976 (00976) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Bayanzürkhमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +976 3843 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनBayanzürkhमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +976 3843 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00976 3843 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/taxonomy/term/24", "date_download": "2020-02-23T03:35:58Z", "digest": "sha1:WYS7EW2N2R4Z3UERKBWW4CCSG7V22R5B", "length": 21005, "nlines": 259, "source_domain": "www.misalpav.com", "title": "प्रतिशब्द | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nच वै तु हि\nपुष्कर in जनातलं, मनातलं\nसध्या सार्वजनिक बोली भाषेमध्ये काही जणांना आपण काही विशेष शब्द वापरत आहोत ह्याचं खूप विशेष वाटत असतं. त्यामुळे ते असे विशेष शब्द इतक्या विशेषत्वाने वापरतात की त्यांचे वैशिष्ट्य कमी होऊन ते सामान्य होऊन जातात.\nऑनलाईन मराठी क्रियापद रूपावली : मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी अजून एक सुविधा\nकौशिक लेले in जनातलं, मनातलं\nअमराठी लोकांना ऑनलाइन मराठी शिकवण्याच्या उपक्रमाबद्दल मी पूर्वी मिपावर सांगितले होते.\nत्याच अनुषंगाने माझ्या नवीन कामाची ओळख मिपाकरांना करून देण्याची माझी इच्छा आहे.\n२ ऑक्टोबर २०१७ रोजी मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी अजून एक सुविधा मी आजपासून सुरू केली आहे- \"क्रियापद रूपावली\". अर्थात एका क्रियापदाची वेगवेगळ्या काळातली, वेगवेगळ्या सर्वनामांसाठीची रूपे किंवा तसेच वेगवेगळ्या वाक्प्रचारांतली रूपे दाखवणारे संकेतस्थळ.\nRead more about ऑनलाईन मराठी क्रियापद रूपावली : मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी अजून एक सुविधा\nपाटलाची मुलगी.. – भाग १\nदिपक लोखंडे in जनातलं, मनातलं\nसंकेत : मयुरी... या राघवचं तोंड झाक जरा..\nमयुरी : ए तु गप्प बस ना रे राघव...\nराघव : मी कशाला गप्प बसू.. या थेरड्याला सांग ना त्याच तोंड झाकायला...\nसंकेत : ए थेरडा कोणाला म्हणतोे रे..\nराघव : तुला म्हणतोय तुला..\nमयुरी : अरे तुम्ही दोघंही शांत होता का जरा..\nसंकेत.. सांग.. काय प्रॉब्लेम आहे तुझा..\nराघव : हं.. आता याचा पण प्रॉब्लेम ऐकावा लागेल.. परमेश्वरा...\nमयुरी : राघव चुप्प.. तु बोल संकेत..\nसंकेत : मी काय म्हणतो\nराघव : काय म्हणतोस तु\nसंकेत : हेच्या आयलां...\nमयुरी : संक्या शांत हो.. राघव निघ इथुन..\nRead more about पाटलाची मुलगी.. – भाग १\nदिपक लोखंडे in जनातलं, मनातलं\n\" अहो ऐकताय ना\n\" नाही.. कानात तेल ओतलयं मी..\"\n\" काय ओ, कधीतरी प्रेमाने बोलत जावा माझ्याशी..\"\n\" अगं आज खूप कंटाळा आलाय.. मी एक झोप काढू का\n\" ओ.. झोपताय काय.. आज काय आहे माहीत आहे ना.. आज काय आहे माहीत आहे ना\n\" अहो, ती मागच्या गल्लीतली कविता आहे ना, आज तिच्या बहिणीचा साखरपुडा आहे..\"\n.. चला ना जाऊया आपण पण..\"\n\" छ्छे... काय गं... कोण कविता आणि कोणाची बहीण.. मला कंटाळ येतो बाई ह्या सगळ्याचा..\"\n\" काय ओ, सगळ्या बाया वाट बघतील ना माझी..\"\n\" बरं मग, तू जाऊन ये \"\n\" मी एकटी नाही जाणार..\"\nचायना आणि चुंबी (२)\nमाहितगार in जनातलं, मनातलं\nRead more about चायना आणि चुंबी (२)\nचायना आणि चुंबी १\nमाहितगार in जनातलं, मनातलं\nRead more about चायना आणि चुंबी १\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप��रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nखेडूत in जे न देखे रवी...\nघेईना कोणी मनावर सोडणे गझलेस 'त्या'\nमी म्हणालो आपणच या काव्यास आता बॅलंसुया \nएक विनवतो त्या कवीस की बाबारे, भडकू नको\nबक्ष या नवकवीस अन ते फुत्कार तू टाकू नको\nपास होण्यासारखे तुज ना मिळाले मार्कही\nकेटी अन रिव्हॅल झाले भरशी किती तू फॉर्मही\nलावले ते क्लास किती अन गाईडेही आणिली\nकोपऱ्यावर मारुतीला वाहिले तू तेलही\nवागणे बालिश अन ते कोवळे वय वाटे परी\nसांगती दाढीमिश्या ज्या वाढल्या गालावरी\nम्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....\nपराग देशमुख in जे न देखे रवी...\nअजून एक काव्यकथा घेऊन आलोय,\nअजून एक हृदयव्यथा घेऊन आलोय.\nअंगणभर पसरलेला पाऊस, कुंपणाशी गुंतलेला गारवा,\nउंच भिंतीच्या आडोशाला, गारठलेला पारवा |\nगारठलेला मी, अन् थिजलेल्या स्मृती,\nजुन्या जखमा पालवण्याच्या, पावसाच्या या जुन्याच रिती ||\nम्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....\nकथाकविताप्रेमकाव्यमुक्तकप्रतिशब्दशब्दक्रीडासाहित्यिकprayogकविता माझीकाहीच्या काही कविताप्रेम कविताफ्री स्टाइलभावकवितामुक्त कविताविराणीकरुण\nRead more about म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....\n{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }\nअभ्या.. in जनातलं, मनातलं\n\"याड लागलं, याड लागलं\" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली.\nनंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता\nआता कुणा टिपिकल वर्‍हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला.\nRead more about {मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 3 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/festivals/prisoners-of-thane-central-prison-made-cake-for-christmas-43281", "date_download": "2020-02-23T05:04:26Z", "digest": "sha1:VKOEXTOG4R6FJC2APUXHGV433VXYC2BA", "length": 10074, "nlines": 106, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "नाताळनिमित्त ठाणे कारागृहातील केकला ठाणेकरांची पसंती | Mumbai", "raw_content": "\nनाताळनिमित्त ठाणे कारागृहातील केकला ठाणेकरांची पसंती\nनाताळनिमित्त ठाणे कारागृहातील केकला ठाणेकरांची पसंती\nशिक्षा भोगून कैदी बाहेर पडल्यावर त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून त्यांना बेकरी प्रशिक्षण दिले जाते.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nअवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमससाठी विविध सजावटीच्या साहित्यांसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या केकनी बाजार सजले असताना, ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचीही नाताळसाठी लगबग सुरू आहे. ही लगबग कारागृहातील नाताळ जल्लोशात साजरा करण्यासाठी नव्हे, तर बाजारातून वाढलेली केकची मागणी पूर्ण करण्यासाठीची आहे.\nनाताळच्या निमित्ताने ठाणे कारागृहात कैदी मोठ्या प्रमाणावर केक तयार करतात. गेल्या वर्षी या कैद्यांनी तब्बल २०८० किलो स्पंज केक आणि १४ हजार ८८० कपकेक बनवून विक्रीसाठी पाठवले होते. मात्र यंदा त्याहीपेक्षा जास्त मागणी असल्याने या कैद्यांना सध्या १२ तास काम करावं लागत आहे. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना चांगल्या कामात व्यस्त ठेवण्याच्य��� हेतूने सुरू असलेल्या उपक्रमाचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. शिक्षा भोगून कैदी बाहेर पडल्यावर त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून त्यांना बेकरी प्रशिक्षण दिलं जातं. तसंच त्यांना विणकाम, हस्तकला, सुतारकाम, शेती आदी कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. यंदा ठाणे कारागृहाला ५ लाख २३ हजार रुपये किंमतीच्या कप केकची आॅर्डर मिळाली आहे. या कप केकची किंमत ८ रुपये, तर स्पंज केकची किंमत २०० रुपये इतकी आहे.\nआतापर्यंत कैद्यांनी २८ हजार कपकेक आणि २ हजार किलो स्पंजकेक बनवले असून हे केक भायखळा, आर्थररोड, आधारवाडी, तळोजा यासह विविध बेकऱ्यांमध्ये विक्रीसाठी पाठवलेले आहेत. सणांच्या काळात येथील बेकरीमध्ये तयार होणाऱ्या पदार्थाना मोठी मागणी आहे. दिवाळीत फराळाचे विविध पदार्थ हे कैदी तयार करतात. त्याचप्रमाणे नाताळसाठी स्पंजकेक, कपकेक, पाइनअ‍ॅपल केक, चॉकलेट केक असे विविध चविष्ट केक येथे तयार केले जातात. दक्षिण क्षेत्रातील भायखळा कारागृह, मुंबई मध्यवर्ती कारागृह, कल्याण जिल्हा मध्यवर्ती कारागृह, तळोजा कारागृह, तसेच फ्रीडम फाउंडेशन, सीड्स ऑफ होप फाउंडेशन आदी संस्थांकडून या पदार्थाना अधिक मागणी आहे. स्पंज केक १५० रुपये किलो, कपकेक ७ रुपये नग, अननस केक ३८० रुपये किलो तर चॉकलेट केक ४५० रुपये किलोने विकला जात आहे.\nकैद्यांच्या दैनंदिन कामाची वेळ सकाळी ७ ते ४ असते. मात्र नाताळच्या निमित्ताने केकची प्रचंड मागणी असल्याने कैद्यांनी रात्री १२ पर्यंत काम करण्याची मुभा कारागृह प्रशासनाने दिली आहे. कुशल कैद्यांना प्रतिदिन ५५ रुपये, अर्धकुशल कैद्यांना ५० तर अकुशल कैद्यांना दररोज ४० रुपये एवढे भत्ता दिला जातो. सणानिमित्ताने कैद्यांना दुप्पट कमाई करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.\nरेल्वे स्थानकात अवतरला सांताक्लॉज\nठाणे कारागृहबेकरीनाताळकप केकस्पंज केकठाणेकरकैदी\n'अशा' रितीनं एका दिवसानं पुढे जाते संक्रांत\nमकर संक्रांतीचे महत्त्व जाणून घ्यायचंय मग, हे ५ मुद्दे नक्की वाचा\n‘या’ दिवशी सिद्धिविनायकाचं दर्शन बंद\nमुंबईतल्या 'या' ५ चर्चमध्ये साजरा करा ख्रिसमस\nदिवाळीसाठी स्पेशल मुलांच्या स्पेशल पणत्या\nघरगुती वस्तू वापरून 'अशी' साकारा सुंदर रांगोळी\n... म्हणून साजरा होतो ख्रिसमस\nनाताळ, नववर्षाला मद्य व��क्रेत्यांना दिलासा\nनाताळाच्या सुट्टीत रंगणार स्पर्धा महोत्सव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lifebogger.com/mr/%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-02-23T03:52:54Z", "digest": "sha1:HS6Q5LZGOZUKP5VTIKHTOQC2Q3ALWQUW", "length": 27114, "nlines": 124, "source_domain": "lifebogger.com", "title": "अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये का", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन करा\nआपला ई - मेल\nअनटोल्ड बायोग्राफी तथ्ये का\n आपल्या खात्यात लॉग इन करा\nआपला ई - मेल\nपासवर्ड तुम्हाल इमेल द्वारा पाठवला जाईल.\nघर अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये का\nअनटोल्ड बायोग्राफी तथ्ये का\nफुटबॉल चाहत्यांसाठी, फुटबॉलर्सचे चरित्र वाचणे सहसा प्रभाव, प्रेरणा आणि प्रोत्साहन प्रदान करते. म्हणूनच आमची फुटबॉल अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये अस्तित्त्वात आहेत \nआम्हाला माहित आहे की फुटबॉल कदाचित कधीच नामशेष होणार नाही. हा खेळ ज्या पद्धतीने खेळला जात आहे त्या कित्येक वर्षांमध्ये विकसित होत असले तरी, त्या कधीही तयार करू न शकणा the्या आकर्षक कथा पिढ्यान्पिढ्या फुटबॉलच्या अफिकानॅडोच्या आठवणींमध्ये पुन्हा उमलतील.\nज्या कथा मुख्यतः खेळाडू, व्यवस्थापक आणि खेळाच्या उच्चभ्रू लोकांभोवती फिरत असतात, त्या कथा त्यांच्या मनामध्ये प्रस्थापित करणार्‍या उत्तेजक भावनांचे वर्णन करण्यासाठी वाचक, श्रोते आणि दर्शकांपर्यंत पोहोचू शकतात असे कोणतेही सकारात्मक विशेषण आहेत.\nलाइफबॉगर फुटबॉलपटू, व्यवस्थापक आणि अभिजात वर्ग यांच्याबद्दल मनमोहक कथा सादर करतो. प्रतिमा क्रेडिट्स: एल.बी.\nकथांना उत्तेजन देणारी खोटी बनवणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्या डिजिटल डिजिटल प्लॅटफॉर्मसारख्या लक्ष वेधून घेत नाहीत लाइफबॉगर जे फुटबॉल केंद्रीत चरित्रे लिहिण्याची साहित्यिक आणि उदात्त कलेत मोठी आहेत.\nAt लाइफबॉगर, आम्ही जगभरातील फुटबॉल अलौकिक बुद्धिमत्ता व्यवस्थापक आणि उच्चभ्रू लोकांबद्दलच्या मनोरंजक चरित्राचा अविभाज्य भाग असलेल्या ख and्या आणि असंख्य फुटबॉल कथांचे व्यावसायिक डिजिटल स्त्रोत म्हणून अभिमान बाळगतो.\nलाइफबॉगर ख football्या फुटबॉल कथांचा एक स्टॉप डिजिटल स्रोत आहे. प्रतिमा पत: एलबी.\nथोडक्यात, या लेखाचे उद्दीष्ट आपल्या फुटबॉलपटू, व्यवस्थापक आणि उच्च-वाचकांच्या मथळ्याखाली अलीकडील किंवा कमी-ज्ञात चरित्र तथ्ये सादर करून आपल्या प्रेक्षकांना काय करावे याची एक व्यापक कल्पना देणे आहे.\nबालपणातील कथा - व्यावसायिक फुटबॉल खेळलेले नाही असे फुटबॉल व्यवस्थापक\nलोकप्रिय विश्वास आणि कल्पनांना अपवाद वगळता फुटबॉल कधीही संपत नाही. अशा मतांपैकी एक अशी कल्पना आहे की ज्या व्यक्तींनी कधीही व्यावसायिक फुटबॉल खेळला नाही - ते वाईट - फुटबॉल व्यवस्थापक बनू शकत नाहीत किंवा सर्वोत्तम - व्यवस्थापकीय क्षमतांमध्ये चांगले भाडे देऊ शकत नाहीत.\nज्याप्रमाणे वर सांगितलेल्या श्रद्धा प्रस्थापित वैज्ञानिक तथ्ये बनू लागल्या होत्या, मार्यिझियो सरारी लोअर लीग क्लब एसी सॅनसोव्हिनोसह एक्सएनयूएमएक्समध्ये कोचिंग करिअर सुरू करण्यासाठी ब्लूजच्या बाहेर आले. आंद्रे व्हिला-बोस 1990 च्या उत्तरार्धात पोर्तो येथे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सुरुवात केली.\nआंद्रे व्हिला-बोआस आणि मॉरझिओ सारि यांनी प्रशिक्षक होण्यापूर्वी व्यावसायिक स्तरावर फुटबॉल खेळला नाही. प्रतिमा क्रेडिट्स: डब्ल्यूएजीएनएच.\nअनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - मॅनेजरशी वाद घालणारे फुटबॉल खेळाडू\nसांघिक क्रिडा, विशेषत: फुटबॉलमध्ये वादविवाद जवळजवळ अशक्य असतात जेथे खेळाडूंच्या क्रियांचा प्रभाव “क्षणाची उष्णता” असतो. जेव्हा खेळाडू त्यांच्या विरोधकांविरुद्ध अधूनमधून दर्शवतात किंवा आक्रमक वागणूक युक्तीवादात्मक \"व्यावसायिक आचरण\" म्हणून नाकारले जातात, तेव्हा जेव्हा फुटबॉल अलौकिक बुद्धिमत्ता त्यांच्या व्यवस्थापकांना उष्णता देते तेव्हा असे म्हटले जाऊ शकत नाही.\nबार्सिलोना चाहत्यांनी क्लबच्या माजी मॅनेजर दरम्यानचा लांबचा भांडण विसरून जाण्याची इच्छा नाही पेप गार्डियोला आणि पुढे झ्लाटन इब्राहिमोविच नंतरच्या पुनरावृत्तीसह गार्डिओला त्याच्याशी केवळ एक्सएनयूएमएक्स महिन्यामध्ये दोनदा बोलला. अधिक गुंतागुंतीच्या भांडणात, रीअल माद्रिदचे चाहते समर्थन दरम्यान विभागले गेले इकर कासिलास or जोस मॉरिन्हो जेव्हा या दोघात कोचला स्पॅनिश गोलकीपरने विश्वासघात केले असे समजले तेव्हा त्या दोघांचा परिणाम झाला.\nझ्लाटन इब्राहिमोविच आणि इकर कॅसिलास यांच्या दोघांचे त्यांच्या वन-टाइम व्यवस्थापकांशी बरेचदा कडवे विवाद झाले. प्रतिमा क्रेडिट्स: एल.बी.\nयाव्यतिरिक्त, बहुतेकांना हे आठवत नाही डेव्हिड बेकहॅमचा एकदा मॅनचेस्टर युना��टेडच्या दडपणाच्या वृत्तीमुळे तत्कालीन प्रशिक्षकाचे नेतृत्व होते अ‍ॅलेक्स फुरगेसन सुपरस्टारवर बूट किक करणे पादत्राणे बॅकहॅमच्या तोंडावर तंतोतंत आदळली, ही एक घटना ज्याने एक्सएनयूएमएक्समध्ये रियल माद्रिदकडे जाण्यासाठी केली.\nअनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - सर्वाधिक लाल कार्ड असलेले फुटबॉल खेळाडू\nया श्रेणीतील गुन्हेगार हार्ड टॅकलिंग डिफेंडरपासून मिडफिल्ड अंमलबजावणी करणारे तसेच हिंसाचाराकडे प्रवृत्त करणारे आणि जरासे चिथावणी देताना आक्रमकता दाखवणारे मोहक खेळाडू या श्रेणीतील गुन्हेगार आहेत. परिणामी, त्यांच्याकडे भितीदायक शिस्तबद्ध नोंदी आहेत जी रेड कार्डच्या लिटनीजद्वारे प्रमाणित आहेत.\nहार्ड टॅकलिंग डिफेंडरसह प्रारंभ करण्यासाठी, सर्जियो रामोस चार्टमध्ये अव्वल आहे कारण त्याच्याकडे ला लीगाच्या इतिहासातील सर्वाधिक पाठविलेल्या ऑफिस आहेत. सेवानिवृत्त जरी, स्टीव्हन गेराड लवकर बाथसाठी Anनफिल्ड बोगद्यातून खाली गेलेल्या अत्यंत लाल-कार्ड्ड मिडफिल्डरमध्ये स्थान मिळते.\nबहुतेक सेंड ऑफ खेळाडूंच्या यादीत स्टीव्हन जेरार्ड आणि सर्जिओ रामोसचा क्रमांक जास्त आहे. प्रतिमा क्रेडिट्स: एल.बी.\nआमच्याकडे अग्रगण्य हलवित आहे दिएगो कोस्टा ज्याची आक्रमक खेळाची शैली त्याला जिथे जिथेही जाता तिथे रेफरसह अडचणीत आणायला कधीच सोडत नाही. खरं तर, जेव्हा जेव्हा त्याने बचावकर्त्यांकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला अपघात होण्याची वाट पाहत आहे.\nअनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - पॉलीग्लॉट्स असलेले फुटबॉल खेळाडू\nसुंदर गेमप्लेच्या कलेवर प्रभुत्व मिळविण्याच्या प्रशिक्षणात जास्त गुंतवणूक करण्यापासून काही खेळाडूंनी त्यांच्या यजमान क्लब समुदायाची भाषा शिकून चाहत्यांना खुश करण्यासाठी काही मैलांचा प्रवास केला आहे. या प्रयत्नामुळे केवळ त्यांच्या समाजात फुटबॉल अलौकिक बुद्धिमत्ताच परिपूर्ण होऊ शकले नाहीत तर निवृत्तीनंतर प्रशासकीय भूमिकेसाठी त्यांना पसंती म्हणून नियुक्त केले.\nफारशी अडचण नसल्यास, ज्या खेळाडूंना बर्‍याच भाषा माहित असतात त्यांच्यामध्ये गोलकीपरचा समावेश असतो पीटर केक कोण त्याचा मूळ चेक झेक स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच आणि इंग्रजी बोलतो. त्याच्या बाजूने, हेन्रीख मेखतान अर्मेनियन, पोर्तुगीज, फ्रेंच, इटालियन, रशियन, इंग्रजी आणि जर्मन अस्खलित बोलतात.\nअंतिम परंतु निश्चितपणे किमान नाही Romelu Lukaku जो एक्सएनयूएमएक्स भाषांपेक्षा कमी बोलू शकत नाही अशा “हायपरपॉलिग्लॉट” चे परिपूर्ण मूर्त रूप असल्याचे सिद्ध करतो. त्यामध्ये फ्रेंच, लिंगाला, डच, बेल्जियम, कांगोली, स्वाहिली, स्पॅनिश, इंग्रजी, पोर्तुगीज आणि जर्मन यांचा समावेश आहे.\nरोमॅलु लुकाकू, हेनरिक मख्तियानियन आणि पीटर केच हे फुटबॉलमधील प्रभावी बहुपदी आहेत. प्रतिमा क्रेडिट्स: एल.बी.\nअनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - उच्च शिक्षण पदवी संपादन केलेल्या फुटबॉल खेळाडू आणि व्यवस्थापक\nज्या प्रकारे काही फुटबॉल अलौकिक बुद्धिमत्ता आहेत त्यानुसार, फुटबॉलमध्ये सक्रिय सहभागामुळे उत्कृष्ट शैक्षणिक उंची वाढण्यास अडथळा येत नाही, एक उत्पादक विचारधारा ज्यामुळे त्यांना महाविद्यालयीन पदवी मिळविण्यास आणि त्यांचे कार्यक्रम पूर्ण झाल्यावर पदवीधर होता.\nइटालियन खेळाडू जियोर्जियो चिपेलनी ट्यूरिन विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनात मास्टर पदवी मिळविण्याकरिता पहिल्या क्रमांकावर आहे. च्या साठी हुआन माता, दोन अंश असणे - एक विपणन आणि दुसरा क्रीडा विज्ञान - इतके पुरेसे नाही. लेखनाच्या वेळी मानसशास्त्राचा अभ्यास करण्याची त्याला आवड आहे.\nव्यवस्थापक श्रेणीमध्ये, आपल्याला हे माहित आहे काय फ्रॅंक लँपर्ड लॅटिन मध्ये पदवी आहे व्हिन्सेंट कॉम्पानी अलायन्स मॅंचेस्टर बिझिनेस स्कूलमधून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी आहे फ्रॅंक लँपर्ड लॅटिन मध्ये पदवी आहे व्हिन्सेंट कॉम्पानी अलायन्स मॅंचेस्टर बिझिनेस स्कूलमधून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी आहे खरंच फुटबॉलपटूंना बुद्धिमत्तेची प्रतिष्ठा नसू शकते, परंतु उपरोक्त खेळाडू आणि व्यवस्थापकांनी कथा बदलण्यात मोठे योगदान दिले आहे.\nप्रतिभा असलेले मेंदूत. एलआर ज्यर्जिओ चिलीनी, व्हिन्सेंट कोम्पनी, फ्रँक लैंपार्ड आणि जुआन मटा कडून, प्रतिमा श्रेयः एल.बी.\nअनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - श्रीमंत क्लब मालक\nइंग्लिश प्रीमियर लीग अब्जाधीशांसाठी क्रीडांगण बनले आहे जे क्लब खरेदी करतात आणि रोख डावीकडे, उजवीकडे आणि मध्यभागी स्प्लॅश करतात. युरोपची चिंता करण्यापर्यंत, श्रीमंत क्लब मालक लिहिण्याच्या वेळी शेख मॉन्सूर म्हणजे मॅन सिटी विकत घेतलेला माणूस आहे.\nइंग्लंडमधील सर्वात श्रीमंत क्��ब मालक शेख मॉन्सूरला भेटा. क्रेडिट पालक आणि मीnd\nएक क्लब मालक असला तरी शेख हा एक अमिराती रॉयल आहे जो संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान, अध्यक्षीय कामकाज मंत्री आणि अबू धाबीच्या राजघराण्याचे सदस्य आहेत. तो युएईचे अध्यक्ष खलीफा बिन जाएद अल नाह्यान याचा सावत्र भाऊ आहे.\nफुटबॉलमधील सर्वात श्रीमंत माणूस नंतर जोसेफ येतो जो लुईस स्पर्सचे मालक एक लोकप्रिय नसलेले ब्रिटिश अब्जाधीश.\nजो लुईस (डावीकडे), स्पर्सचा मालक हा यूकेमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे\nआपण डॅनियल लेव्ही बद्दल ऐकले असेल, परंतु जो लुईस हा स्पुर्सचा माणूस आणि लेव्हीला क्लबचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.\nशेवटी आहे रोमन अब्रामोविच, जो रशियाच्या बाहेरील चेल्सी एफसीचा मालक म्हणून सर्वात परिचित आहे. तो प्रीमियर लीगच्या बाजूने चेल्सीचे रूपांतर युरोपियन राक्षसात परिवर्तीत करणारा माणूस आहे.\nइंग्लंड आणि जगभरातील बर्‍याच चेल्सी चाहत्यांसाठी, अब्रामोविच आनंद खरेदी करणे शक्य आहे हे सिद्ध केले आहे.\nतथ्य तपासणी: आमची का अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये वाचल्याबद्दल धन्यवाद. येथे लाइफबोगर, आम्ही अचूकता आणि निष्पक्षतेसाठी प्रयत्न करतो. आपल्याला योग्य दिसत नसलेली काहीतरी सापडल्यास, कृपया टिप्पणी देऊन आमच्यासह सामायिक करा. आम्ही आपल्या कल्पनांचे नेहमीच मान आणि आदर करू.\nलोड करीत आहे ...\nटॉम डेव्हिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nटॉम डेव्हिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nमार्सेलो ब्रोझोविक बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nटॉम डेव्हिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nमार्सेलो ब्रोझोविक बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nमेसन होलगेट बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nKylian Mbpe बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nपॉल Pugba बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nरोनाल्डो लुइस नझारियो डे लिमा बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nप्रत्येक फुटबॉल खेळाडूच्या बालपणाची कथा आहे. लाइफबॉगर आपल्या लहानपणीच्या काळापर्यंतच्या आजच्या तारखेपर्यंत फुटबॉलपटांबद्दल सर्वात मनोरंजक, आश्चर्याची आणि मनोरंजक कथा काढतात. आम्ही जगभरातील फुटबॉलपटूंमधील तथ्ये बालपणाच्या गोष्टींसाठी सर्वोत्तम डिजिटल स्रोत आहोत.\nआमच्याशी संपर्क साधा: lifebogger@gmail.com\n© कॉपीराइट 2016 - थीम HagePlex तंत्रज्ञान द्वारे डिझाइन\nत्रुटी: सामग्री संरक्षित आहे ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/gst/9", "date_download": "2020-02-23T05:45:07Z", "digest": "sha1:QCNSSQSUZD7KYOJKP6KLVUIM7GH6DTAK", "length": 25122, "nlines": 300, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "gst: Latest gst News & Updates,gst Photos & Images, gst Videos | Maharashtra Times - Page 9", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अ��् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nजुनी वाहने खरेदी-विक्री-कर कपात\nजुन्या चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीवरील 'जीएसटी'मध्ये १६ टक्क्यांनी कपात झाली असून, पूर्वीची २८ टक्के 'जीएसटी' कर आकारणी आता अवघी १२ टक्के झाली असल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली.\nएफडीआय विरोधात आंदोलनाचा इशारा\nकॅमिट, कैट व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या तीनही संघटनांनी एफडीआयलाविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावर अभ्यास समिती नेमावी. सरकारला प्रस्ताव द्यावा. सरकारने मान्य केले नाही तर सर्व संघटनांनी मिळून आंदोलन करण्याचाही निर्णय घेण्यात आला.\nवस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) अनेक घटकांची अडचण केली होती आणि काही घटकांना रडगाणे गायला निमित्त मिळाले होते. मराठी नाटकमंडळी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणारी मंडळी त्यातीलच एक. जीएसटी लागू झाल्यानंतर अडीचशे रुपयांच्या तिकिटापर्यंत जीएसटी लागू नव्हता.\nकाही झाले, काही बाकी\n​देशातील जीएसटीच्या अंमलबजावणीच्या सहा महिन्यांच्या कालावधीतील गोंधळ कमी करण्याच्या दृष्टीने जीएसटीच्या ताज्या परिषदेत पुरेसे प्रयत्न झाल्याचे दिसत नसले तरी या शक्य तेथे करसवलती बहाल करून काही कळीच्या मुद्द्यांपासून बाजूलाच ठेवल्याचे दिसते.\n२९ वस्तूंवरील जीएसटी माफ\nजीएसटी परिषदेच्या आजच्या बैठकीत २९ हस्तकला उत्पादनांवरील (हँडीक्राफ्ट्स) जीएसटी संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय अन्य ५३ वस्तू व सेवांवरील करातही कपात करण्यात आली असून याबाबत अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. जीएसटी परिषदेची ही २४वी बैठक होती.\nसॅनिटरी नॅपकीन जीएसटीमुक्त करा: सुप्रिया सुळे\nभाजप सरकार स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा करीत आहे. मात्र, ते सरकार महिलांच्या आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले सॅनिटरी नॅपकीन जीएसटीमुक्त करीत नाही. यातून सरकारचा खोटारडेपणा स्पष्ट होतो, असा आरोप राष्ट्रवाद‌ी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी केला आहे.\n२९ वस्तूंवर GST नाही, ५३ वरील GST कमी करणार\n२९ वस्तूंवरील जीएसटी माफ\nकेंद्रीय अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा\nगृहनिर्माण क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळावा, जीएसटीचा दर कमी करावा, प्रकल्पांसाठी विविध परवानग्या मिळण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू करावी, पर्यावरणपूरक घरबांधणी करणाऱ्या विकासकांना वाढीव एफएसआय देऊन प्रोत्साहन द्यावे, अशा अपेक्षा गृहनिर्माण क्षेत्राला यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून आहेत.\nजीएसटी, 'रेरा'मुळं मुंबई-पुण्यात घरे स्वस्त\nकेंद्र सरकारनं नोटाबंदी, रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट (रेरा) आणि जीएसटी लागू केल्यामुळं घरांच्या किंमती घटल्या आहेत. 'नाइटफ्रँक इंडिया रिअल इस्टेट'च्या अहवालानुसार, देशातील शहरांमधील घरांच्या किंमती सरासरी तीन टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.\nजीएसटीची रेड, सोन्याची बिस्किटे, हिरे जप्त\nजीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच जीएसटी विभागाने छापेमारी करत कोट्यवधी रुपयांचं घबाड जप्त केलं आहे. जीएसटी विभागाने अंगाडिया कामगारांवर ( सामानाची ने-आण करणारे) धाड मारली असून त्यांच्याकडून ९४ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुद्ध हिरे, सोन्याची बिस्किटे, ज्वेलरी आणि रोख रक्कम आदी मुद्देमाल या धाडीत पकडण्यात आला आहे. त्यामुळे हिरे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.\nGSTमुळं नैराश्य; व्यापाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nकेंद्रातील मोदी सरकारनं लागू केलेल्या नोटाबंदी आणि जीएसटी कायद्यामुळं कर्जबाजारी झालो, असा दावा करत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या एका ४४ वर्षीय व्यक्तीनं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.\nजीएसटीमुळे महसूल घटला; सरकार काढणार कर्ज\nजीएसटीमुळे महसुलात सातत्याने घट होत आहे. यामुळे सरकारी तिजोरीतील गंगाजळी आटत चालली असून ही बाब केंद्रातील मोदी सरकारच्या चिंतेत भर टाकणारी आहे. वित्तीय तुटीचे लक्ष्य ओलांडण्याची शक्यता असल्याने सरकार चालू आर्थिक वर्षात ५० हजार कोटींचे कर्ज काढणार आहे.\nGST च्या महसूलात ८०, ८०८ कोटींची घट\nनाताळच्या सजावटीच्या सामानाला जीएसटीमुळे फटका\nमहाराष्ट्र सरकार खासगी शिकवणीवर नियंत्रण आणणार\nपेट्रोलिअम पदार्थ GST त आणण्याचा विचार, राज्यांची मंजुरी हवीः जेटली\nगुजरात आणि हिमाचलचा निकाल हा विकासाचाः राठोड\nजीएसटीच्या अंमलबजावणीवरून टीएमसीची केंद्र सरकारवर टीका\n‘जीएसटी भरपाई कायदा घटनाबाह्य’\nकेंद्र सरकारने देशभरात एकच कर म्हणून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करताना राज्यांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी ‘वस्तू व सेवा कर-राज्यांना भरपाई कायदा’ (जीएसटी कॉम्पन्सेशन टू स्टेट्स अॅक्ट) हा कायदा केला आणि त्याअंतर्गत अनेक वस्तूंवर सरसकट उपकर (सेस) लागू केला. मात्र, राज्यघटनेतील तरतुदींप्रमाणे ‘उपकर’ हा विशिष्ट उद्देशासाठीच आणि त्या विशिष्ट क्षेत्रातील घटकावरच लागू करता येतो. त्यामुळे असा सरसकट उपकर लादणेच मुळात घटनाबाह्य आहे, असे निदर्शनास आणणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली असून त्यावर आज, गुरुवारी न्या. शंतनू केमकर व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे.\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: अकोले बंद, शहरभर टाळ-मृदंगाचा गजर\nट्रम्प-इवांका : क्लिंटन-चेल्सियाची आठवण\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathivishwakosh.org/2704/", "date_download": "2020-02-23T05:05:57Z", "digest": "sha1:FVCHODG2QKZIECJ7JCAGO3K7BA7LDCPY", "length": 20066, "nlines": 202, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "इटलीतील नववास्तववाद (Italian Neorealism) – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nइटलीतील नववास्तववाद (Italian Neorealism)\nदुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात इटलीमध्ये तयार झालेल्या वास्तववादी चित्रपटांच्या चळवळीला ‘इटलीतील नववास्तववादʼ असे संबोधले जाते. इटालियन चित्रपटांचा सुवर्णकाळ या नावानेही ही चळवळ ओळखली जाते. ही प्रामुख्याने १९४४ ते १९५२ या काळात इटलीमध्ये फोफावली. इटलीच्या तत्कालीन परिस्थितीचे चित्रपटांमधू��� दर्शन घडवणे, तसेच जुजबी कथानक आणि त्या सूत्राच्या आधारे माहितीपटात शोभेल असे वास्तवाचे चित्रण करणे, हा इटालियन चित्रपटनिर्मिती मागचा प्रमुख हेतू होता. तत्कालीन समाजातील समस्या मांडताना येणाऱ्या अडचणींवर जमेल त्या पद्धतीने मार्ग काढणाऱ्या दिग्दर्शकांच्या कामांमधून इटालियन चित्रपटांना निश्चित आकार येत गेला.\nरोम ओपन सिटी (१९४५)\nनववास्तववाद ही संकल्पना प्रथम उम्बेर्तो बार्बरो या समीक्षकाने लुकीनो व्हिस्कोन्ती या दिग्दर्शकाच्या ओसेसिओने आणि इतर काही चित्रपटांबद्दलचा उल्लेख करताना वापरली. तत्कालीन इटलीत परिचित असलेल्या व पारंपरिक स्वरूपाचे व्यावसायिक चित्रपट बनविणाऱ्या उद्योगाला या चित्रपटाने एक नवा पर्याय दिला, म्हणून या वास्तववादाला जोडून ‘नवʼ हा शब्द वापरण्यात आला.\nनववास्तववाद या चळवळीतील दिग्दर्शक तरुण होते; परंतु चित्रपटव्यवसायात आधीपासूनच ते काम करीत होते. आधीच्या चित्रपटशैलीला ते कंटाळलेले होते. युद्धानंतरची इटली ही सामाजिक आणि आर्थिक संकटांतून जात होती. चिनेचिटा हे नेहमी चित्रीकरणासाठी वापरले जात असलेले चित्रपटनिर्मितिगृह (स्टुडिओ) वापरायला मिळण्याची शक्यता नव्हती. चित्रीकरणाची सामग्री व पुरेसे कलावंतही हाताशी नव्हते. याला पर्याय शोधणाऱ्या नववास्तववादातील दिग्दर्शकांनी नेपथ्य वगळून प्रत्यक्ष राहत्या इमारती, रस्ते अशा ठिकाणी चित्रण करायला सुरुवात केली. कृत्रिम प्रकाशयोजना टाळून ते सूर्यप्रकाशाचा अधिक उपयोग करू लागले. नट नसताना भूमिकेच्या गरजेप्रमाणे सामान्य माणसांनाच नटसंचात वापरू लागले. या निर्णयांमधूनच चित्रपटाच्या दृश्य परिमाणाची सूत्रे ठरत गेली.\nव्हिस्कोन्तीचा ओसेसिओने (१९४२) आणि रॉबर्टो रोसेलिनीचा रोम ओपन सिटी (१९४५) या चित्रपटांपैकी नेमक्या कोणत्या चित्रपटाने नववास्तववाद सुरू झाला, याबद्दल मतभेद आहेत; पण हे दोन्ही चित्रपट महत्त्वाचे मानले जातात. व्हिस्कोन्ती, रोसेलिनी यांच्याबरोबरच व्हित्तोरिओ डी’सिका हेदेखील नववास्तववादातील महत्त्वाचे नाव आहे.\nनववास्तववादी चित्रपट हे कायमच कथापट आणि माहितीपट यांच्या मध्ये राहिलेले आपल्याला दिसतात. त्यांचा विशेष हा की, त्यांनी पारंपरिक चित्रपटाला असलेली उसन्या कथानकाची, नाट्याची गरज काढून टाकली आणि प्रत्यक्ष जीवनान��भवातूनच नाट्य शोधणारा चित्रपट पुढे आणला. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय वास्तव ही या चित्रपटांमागची प्रेरणा होती. त्यामुळेच त्यांनी मांडलेल्या कथादेखील समाजातल्या नाडलेल्या, परिस्थितीने त्रासलेल्या, कनिष्ठ वर्गातल्या लोकांच्या कहाण्या होत्या. युद्धपश्चात सामान्य माणसाचे केवळ जगणेदेखील किती संघर्षमय होऊन गेले आहे, हे यांतील अनेक चित्रपटांनी मांडले. बऱ्याच नववास्तववादी चित्रपटांमध्ये लहान मुलांच्या भूमिकांना खास महत्त्व असल्याचे आपल्याला दिसते. देशाच्या तत्कालीन परिस्थितीला स्वत: कोणत्याही मार्गाने जबाबदार नसलेले निरीक्षक आणि त्याबरोबरच भविष्य घडवण्याची क्षमता असणारी भावी पिढी, अशी दुहेरी भूमिका या व्यक्तिरेखांकडे सोपवलेली दिसते. व्हित्तोरिओ डी’सिकाचे शूशाइन (१९४६), बायसिकल थिव्ह्ज (१९४८) यांसारखे चित्रपट उदाहरणादाखल पाहता येतील. १९५२ मध्ये डी’सिकाने दिग्दर्शित केलेला उम्बेर्तो डी हा अखेरचा नववास्तववादी चित्रपट असल्याचे मानले जाते. या प्रवाहाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव यानंतरच्या काही चित्रपटांवरही दिसून येतो.\nनववास्तववाद हा चित्रपटप्रकार केवळ इटलीपुरता मर्यादित न राहता त्याचा प्रभाव जागतिक चित्रपटांवरदेखील पडलेला दिसतो. फ्रेंच न्यू वेव्हमधील चित्रपटांच्या दृश्य शैलीवर हा परिणाम जाणवण्यासारखा आहे. भारतीय चित्रपटांमध्येही हा प्रभाव दिसून येतो. प्रकाश अरोरादिग्दर्शित बूटपॉलिश (१९५३) किंवा बिमल रॉयदिग्दर्शित दो बिघा जमीन (१९५३) यांसारखे चित्रपट नववास्तववादाच्या प्रभावाखाली बनलेले आहेत. आपल्या समांतर चित्रपटांसाठी आदर्श ठरलेला सत्यजित रे यांचा पथेर पांचाली हा चित्रपट डी’सिकाच्या बायसिकल थिव्ह्ज या चित्रपटाने प्रेरित झालेला होता.\nनववास्तववादी प्रवाहातील महत्त्वाचे चित्रपट :\nओसेसिओने ( दिग्दर्शक लुकीनो व्हिस्कोन्ती, १९४२)\nरोम ओपन सिटी (दिग्दर्शक रोबेर्तो रोसेलिनी, १९४५)\nशूशाइन (दिग्दर्शक व्हीतॉरिओ डी सिका, १९४६)\nपैजान (दिग्दर्शक रोबेर्तो रोसेलिनी, १९४६)\nजर्मनी इयर झीरो (दिग्दर्शक रोबेर्तो रोसेलिनी, १९४८)\nबायसिकल थिव्ह्ज (दिग्दर्शक व्हित्तोरिओ डी’सिका, १९४८)\nला टेरा त्रेमा (दिग्दर्शक लुकीनो व्हिस्कोन्ती, १९४८)\nबिटर राइस (दिग्दर्शक जुझेप्पे दी सॉंटेस, १९४९)\nरोम 11:00 (दिग्दर्��क जुझेप्पे दी सॉंटेस, १९५२)\nउम्बेर्तो डी (दिग्दर्शक व्हीतॉरिओ डी सिका, १९५२)\nसमीक्षण : अभिजीत देशपांडे\nTags: इटली, चित्रपट चळवळी, नववास्तववाद\nव्हीत्तॉर्यो एमान्वेअले ओर्लांदो (Vittorio Emanuele Orlando)\nबायसिकल थिव्ह्ज (Bicycle Thieves)\nजूझेप्पे गॅरिबॉल्डी (Giuseppe Garibaldi)\nइटली-ॲबिसिनिया युद्ध (Italo-Ethiopian War)\nसाहित्य आणि चित्रपट समीक्षक. ११९७ पासून समीक्षालेखन. २०१४ पासून पुणे मिरर या इंग्रजी दैनिकात मराठी...\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\nमराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogbenchers/archive/", "date_download": "2020-02-23T04:13:06Z", "digest": "sha1:EO2JUIWMB6WK3AH2IYSVBHFYOLHXI2BC", "length": 3660, "nlines": 57, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विचारविमर्श | Loksatta", "raw_content": "\nजगभरच्या बनावट शोधनिबंधांत एकटय़ा भारताचा वाटा २७ टक्के आहे, ही विचार करायला लावणारी बाब..\nजगभरच्या बनावट शोधनिबंधांत एकटय़ा भारताचा वाटा २७ टक्के आहे, ही विचार करायला लावणारी बाब.. दारिद्रय़ हे केवळ आर्थिकच असते असे नाही. ते सांस्कृतिकही असते, शैक्षणिकही असते. समाज सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा श्रीमंत असेल, त्याचा गाडा धीमंत चालवत असतील, तर दारिद्रय़ावर मात करता येते. पण दारिद्रय़च सांस्कृतिक आणि शैक्षणिक असेल, तर सगळा...\nअमेरिकेने या संदर्भात भारताकडून धडे घ्यायला हवेत अशीही विधाने केली\nभारताच्या दूरसंचार नियामक नियंत्रण प्राधिकरणाने नेट नियंत्रणाचे सारे प्रस्ताव फेटाळले याचे स्वागत; पण हे सुलभीकरण झाले.. जुन्या बाजारपेठ संकल्पनांच्य��� आधारे नवीन उत्पादने नियंत्रित करता येतात का म्हणजे इंटरनेट हा माहिती महामार्ग मानला – आणि तसा तो आहेदेखील – तर महामार्गावर ज्याप्रमाणे कोणा एका व्यवस्थेचे नियंत्रण असते त्याप्रमाणे इंटरनेटवर तसे असणे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-science-of-panchopchar-and-shodashopchar-worship/?add-to-cart=2385", "date_download": "2020-02-23T05:24:34Z", "digest": "sha1:P6ZVELURIOMLCV54WLDZ5WHY4FPGC3PV", "length": 16162, "nlines": 366, "source_domain": "sanatanshop.com", "title": "पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र\t1 × ₹81\n×\t श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र\t1 × ₹81\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nView cart “श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र” has been added to your cart.\nHome / Marathi Books / हिंदु धर्म आणि संस्कार / धार्मिक कृतींमागील शास्त्र\nपंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र\nदेवतेला किती उदबत्त्यांनी ओवाळावे \nदेवतेला गंध अनामिकेने का लावावे \nकोणत्या देवतेला कोणती फुले वाहावीत \nदेवपूजा कोणत्या दिशेला व कोणी करावी \nफूल वाहतांना त्याचे देठ देवाकडे का असावे \nतीर्थ प्राशन करतांना हाताची मुद्रा कशी असावी \nदेवाला तुळशीच्या पानाने नैवेद्य का दाखवतात \nदेवाला कापसाची दोन वस्त्रे का व कशी वाहावीत \nपंचोपचार, षोडशोपचार, मानसपूजा आणि परापूजा म्हणजे काय \nयांसारख्या पूजनासंबंधी सर्व प्रश्नांमागील शास्त्रीय माहिती या ग्रंथात दिली आहे.\nपंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र quantity\nCategory: धार्मिक कृतींमागील शास्त्र\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, सद्गुरू (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ\nBe the first to review “पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र” Cancel reply\nदेवघर व पूजेतील उपकरणे\nकौटुंबिक धार्मिक कृती व सामाजिक कृती यांमागील शास्त्र\nपूजेपूर्वीची वैयक्तिक सिध्दता (शास्त्रासह)\nविवाहसंस्कार ( शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा )\nदेवळात दर्शन कसे घ्यावे \nश्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/thousands-of-thousands-of-crores-of-rupees/articleshow/67423565.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-02-23T05:50:04Z", "digest": "sha1:RAUYSV7SX2RM6QAPPC6J4XQ7VNGZV4BP", "length": 15702, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: साडेनऊ हजार कोटी पडूनच - thousands of thousands of crores of rupees | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nसाडेनऊ हजार कोटी पडूनच\nवृत्तसंस्था, नवी दिल्लीदेशभरातील टपाल कार्यालयांमध्ये दाव्यांअभावी पडून असलेली रक्कम बरीच मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे...\nसाडेनऊ हजार कोटी पडूनच\nदेशभरातील टपाल कार्यालयांमध्ये दाव्यांअभावी पडून असलेली रक्कम बरीच मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारतर्फे संसदेत नुकत्याच देण्यात आलेल्या माहितीनुसार टपाल कार्यालयांमधील पडून असलेली एकूण रक्कम ९,३९५ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.\nशिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि कृपाल बालाजी यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरावर दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी ही माहिती दिली. बहुतांश खात्यांमधील रक्कम वारसदाराचे नाव नसणे, वारसाची खात्री न पटणे आणि अन्य कारणांमुळे पडून असल्याचेही सिन्हा यांनी नमूद केले. बऱ्याच खातेदारांनी गेल्या काही वर्षांपासून जमा रक्कम न काढल्यानेही मोठ्या प्रमाणावर रक्कम पडून असल्याचेही सिन्हा यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर रक्कम पडून असल्याने तिच्या वितरणासाठी आता केंद्र सरकारने धोरण निश्चित केले आहे. किसान विकास पत्र (केव्हीपी), मन्थली इन्कम सर्टिफिकेट (एमआयएस), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी), पब्लिक प्रॉव्हिडण्ट फंड (पीपीएफ) आणि जमा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम पडून असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले.\nटपाल कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम पडून असण्याचे प्रमुख कारण म्हणजे खातेदाराचा मृत्यू हे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदाराला त्याच्या नावावरील रक्कम हस्तांतर केली जाते. मात्र, बऱ्याचदा खातेदार वारसाविषयी योग्य माहिती देत नाहीत किंवा काही खातेदारांचे वारसदारच असत नाहीत. एकापेक्षा अधिक वारसदार असतील, तर त्यांच्यातच वाद उत्पन्न होतात. त्यामुळे खातेदाराच्या पश्चात रक्कम काढणे अवघड होऊन जाते.\nराज्यांची तुलना करता पश्चिम बंगालमधील टपाल कार्यालयांमध्ये सर्वाधिक म्हणजे १५९१.१६ कोटी रुपये अद्याप पडून आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली (१११२.१४ कोटी रुपये), पंजाब (१०३३.८४ कोटी रुपये), उत्तर प्रदेश (८०६.४५ कोटी रुपये), महाराष्ट्र (७२७.४० कोटी रुपये), गुजरात (५३८.८५ कोटी रुपये), तमिळनाडू (४७७.७९ कोटी रुपये), हरियाणा (४१८.९७ कोटी रुपये), राजस्थान (३८८.५५ कोटी रुपये), कर्नाटक (२८६.७३ कोटी रुपये), केरळ (२५९.०३ कोटी रुपये), मध्य प्रदेश (२३८.६८ कोटी रुपये), बिहार (२४३.६५ कोटी रुपये), झारखंड (१५२.४६ कोटी रुपये), तेलंगण (१६४.१६ कोटी रुपये),उत्तराखंड (१४९.६२ कोटी रुपये), आसाम (१४५.३२ कोटी रुपये),जम्मू आणि काश्मीर (८४.११ कोटी रुपये), छत्तीसगड (६१.३६ कोटी रुपये) आणि पूर्वोत्तर राज्ये (३६.९७ कोटी रुपये) यांचा क्रमांक लागतो.\nटपाल कार्यालयांमधील सर्वाधिक रक्कम किसान विकास पत्रांमध्ये (केव्हीपी) पडून आहे. या साधनातील रक्कम २,४२९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्या पाठोपाठ 'मन्थली इन्कम स्कीम' (२,०५६ कोटी रुपये) आणि 'नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट'चा (१,८८८ कोटी रुपये) समावेश आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'एलआयसी'च्याही विनावापर खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम अद्याप पडून आहे. सरकारी तपशीलानुसार ३१ मार्च २०१८ पर्यंत जीवन विमा कंपन्यांकडील विनादावा खात्यांमधील एकूण विनावापर रक्कम १५,१६६.४७ कोटी रुपयांवर गेली आहे. त्यामध्ये 'एलआयसी'कडे १०,५०९ कोटी रुपये तर, खासगी विमा कंपन्यांकडे ४,६७५ कोटी रुपये पडून आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकोण होतास तू काय झालास तू...; यशोशिखरावरुन दिवाळखोरीकडे\nमेडि'क्लेम' झटपट मिळणार... IRDA नं आजारांची व्याख्याच बदलली\nमहागडा तरीही या शेअरचा घसघशीत परतावा\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nसोने महागले ;'हा'आहे आजचा दर\nइतर बातम्या:शिवसेना|टपाल कार्यालय|shisena|post office|Delhi\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\nकिसान विकास पत्र ; सुरक्षित गुंतवणूक पर्याय\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोहीम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसाडेनऊ हजार कोटी पडूनच...\n१५५ अंकांनी निर्देशांक वधारला...\nबँकांच्या विदेशातील ६९ शाखा बंद होणार...\nएफपीआयने काढले ८३ हजार कोटी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/arrested-three-accused-in-pansare-murder-case-sent-to-judicial-custody-till-october-4/articleshow/71224007.cms", "date_download": "2020-02-23T04:30:16Z", "digest": "sha1:M2JKQPEELFHFHW4Y2ZCQ4GDWLRVLTPCP", "length": 10597, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Pansare murder case : पानसरे हत्याकांडप्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी - arrested three accused in pansare murder case sent to judicial custody till october 4 | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nपानसरे हत्याकांडप्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी\nज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तिघा संशयितांना ४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या तिन्ही संशयितांची पुणे आणि मुंबईतील कारागृहात रवाना करण्यात आली आहे.\nपानसरे हत्याकांडप्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी\nकोल्हापूर: ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तिघा संशयितांना ४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या तिन्ही संशयितांची पुणे आणि मुंबईतील कारागृहात रवाना करण्यात आली आहे.\nकॉम्रेड पानसरे यांच्या हत्याप्रकरणात आणखी तिघा संशयितांची नावं पुढे आली होती. एसआयटीने एका बंद लिफाफ्यातून उच्च न्यायालयाकडे ही नावे सादर केली होती. त्यानंतर या संशयितांची धरपकड करण्यात आली आणि त्यांची चौकशी करण्यात आली. आज त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले असता त्यांना ४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nश्वासासाठी लढतेय चार महिन्यांची तान्हुली\nदिल्लीतील कामासाठी फडणवीसांना शुभेच्छा: पाटील\nदहा टक्के विद्यार्थ्यांत ‘लर्निंग डिसॅब्लिटी’\nशेतीत करून दाखवले स्टार्टअप\nइंदुरीकर महाराजांच्या पाठिशी आता संभाजी भिडे\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\n'ओला, सुका कचरा वेगळा करा'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपानसरे हत्याकांडप्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी...\nलिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांची लूटमार...\nअंबाबाई मंदिर अतिक्रमणाच्या विळख्यात...\n‘स्वाभिमानी’, डाव्यांना हव्यात ६० जागा...\nसोशल मीडियावरील चर्चा रस्त्यांवर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6/%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8.html?tmpl=component&print=1&layout=default&page=", "date_download": "2020-02-23T05:21:53Z", "digest": "sha1:IAEBJTPQKSK4QMSUHJRUEISZ7SDP3L3M", "length": 8401, "nlines": 15, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "तत्त्वज्ञान - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nआयुर्वेद हे आरोग्याचा तीन स्तरांवर विचार करणारे पुरातन भारतीय शास्त्र आहे ते स्तर म्हणजे\nआयुर्वेदतील विविध पदार्थांमध्ये सुरचित कार्यकारण भाव आहे. म्हणून आयुर्वेदास शास्त्र मानण्यास आवश्यक सर्व निकष पूर्ण होतात. आयुर्वेद हा शब्द आयु वेद या दोन शब्दापासून बनला आहे. आयु म्हणजे जीवन - जीवन अस्तित्वात येण्याचे सर्व संदर्भ म्हणजेच उद्‌भव, वाढ, आरोग्यस्थिती रोगी, अवस्था इ. आयुर्वेद म्हणजे वैद्याची आवश्यकता न भासता सकारात्मक आरोग्य राखणे.\nयासाठी स्वास्थ्यव्रत नावाची विस्तृत जीवन पध्दती मांडण्यात आलेली आहे. एक आरोग्यदायी आहार पध्दती पुरस्कृत करण्यात आली असून तिचे पालन केल्यास जीवन निरोगी राहील. स्वास्थ्यव्रतात व्यक्तीचे वय, तिची शारीरिक रचना तसेच ऋतूंचा योग्य विचार केला आहे. व्यक्तिगतरीत्या काय केले म्हणजे सकारात्मक शारीरीक आरोग्य, मानसिक आरोग्य, ज्ञानेंद्रिय आरोग्य, आत्मिक आरोग्य आणि ही सर्व एकत्रित रित्या राखता येतील ह्यांचा विचार केला आहे. म्हणून आरोग्य ही आध्यात्मिक संकल्पना असून तिचा विभक्त विचार केलेला नाही.\nइतर सर्व पुरातन भारतीय शास्त्रांप्रमाणे आयुर्वेदाला आध्यात्मिक संदर्भ आहे. आयुर्वेदिक तत्त्वज्ञानाची सांगड आत्म्याशी घातली आहे. स्पिरिट, सोल किंवा आत्मा अथवा देहभान हे आपल्या जीवनांचे साध्य आहे. हे नसल्यास तुम्ही अस्तित्वहीन होता व असल्यास ज्ञानार्जन स्वत:चा उत्कर्ष व नवीन भावनांचा अनुभव इ. मिळण्याची शक्यता आहे.\nआयुर्वेदिक तत्त्वज्ञानाच्या साराची सांगड आत्मा अथवा व्यक्तिगत देहभानाशी घातलेली असून शरीररचना व शरीराची कार्य योजना तो आत असताना त्याच्या भोवती फिरते ही एक सुसंबध्द संरचना असून त्यात व्यक्तिगत शरीररचना कालाचा परिणाम, वयाचा परिणाम, आहार संपूर्ण कालखंडात असलेल्या सवयी यांचा विचार आहे ही आयुर्वेदाची जीवनकडे बघण्याची दृष्टी आहे.\nवात, कफ व पित्ताची कार्ये.\nवात, कफ व पित्त हे दोष म्हणून ऒळखले जातात. म्हणजेच ह्या शरीराच्या तीन मूलभूत प्रकृती आहेत त्या आयुर्वेदाच्या मूलभूत संकल्पना आहेत. प्रत्येकाच्या शरीरात त्या विशिष्ट प्रमाणात असतात. जर त्या तिन्ही संतुलित असतील तर व्यक्ती निरागी असते. संतुलन बिघडल्यास त्याचा परिणाम रोग होण्यात होतो.\nवाताचे कार्य म्हणजे शरीराच्या एका भागातून एखादी गोष्ट दुसऱ्या भागात नेणे, कफ शरीराला जोडण्याचे एकत्र ठेवण्याचे कार्य करते. पित्ताचे कार्य संप्रेरकांचे पचन होय. या तिन्हीतील संतुलन म्हणजे आरोग्य. फिरणाऱ्या भोवऱ्याचे उदाहरण घ्या. जोपर्यंत त्याला गती असते तो पूर्णपणे उभा फिरतो यात व्यत्यय आल्याबरोबर तो कलू लागतो व त्याचा तोल जाऊ लागतो. हीच ती मार्ग भ्रष्टता तसेच शरीराची मार्गभ्रष्टता म्हणजेच रोग; ते शरीर फिरता फिरता स्वत:च्या जडत्वाने थांबले तर हे नैसर्गिक आहे याची तुलना नैसर्गिक मृत्यूशी करता येईल. हे सर्व प्रत्येकाच्या व्यक्तिगत क्षमतेवर अवलंबून असते. वातप्रधान व्यक्तीचा मृत्यू लवकर होतो. कफ प्रकृतीची व्यक्ती सर्वसाधारणत: दीर्घायुषी असते. व्यक्तीचे आरोग्य बघितल्यावर त्यांच्या जीवनाची स्थिती समजून घेता येते. मानसिक स्थिती समजते. त्याची आर्थिक स्थिती तसेच त्याच्या ज्ञानासंबंधी माहिती कळते. एक आयुर्वेदिक वैद्य या नात्याने विशिष्ट परिस्थितीत एखादी व्यक्ती कसा प्रतिसाद देईल हे मी सांगू शकतो. कोणाच्याही जीवनात तात्कालिक वात, कफ व पित्ताचा विचार करावाच लागतो प्रत्येक व्यक्तीची शरीररचना गर्भधारणेच्या वेळी निश्‍चित होते काही नियम पाळून त्यामध्ये रहावे. तुमच्या मर्यादा जाणा व तुमची बलस्थाने ऒळखा. तुमच्या बलस्थालाचा अधिकात अधिक वापर करा व तुमच्या दुर्बलस्थानांचे संरक्षण करा व निरोगी बना.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Dismissal-petition-today-against-Karnataka/", "date_download": "2020-02-23T05:58:09Z", "digest": "sha1:4MW4KHEBIFSPUNMCPGJ3BXR3MHBETIIM", "length": 6906, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्नाटकाविरूद्ध आज अवमान याचिका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › कर्नाटकाविरूद्ध आज अवमान याचिका\nकर्नाटकाविरूद्ध आज अवमान याचिका\nकर्नाटक राज्याने म्हादई नदीचे पाणी वळविल्याप्रकरणी र��ज्य सरकार दिल्ली येथील जलतंटा आयोगासमोर बुधवारी अवमान याचिका दाखल करणार असल्याचे जलस्त्रोत मंत्री विनोद पालयेकर यांंनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. कळसा नदीचा प्रवाह कर्नाटक निरावरी निगमने कणकुंबीत कालव्याला भगदाड पाडून मलप्रभा नदीत वळवल्याच्या पार्श्‍वभूमीवर जलस्त्रोत मंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी वरील माहिती दिली.\nकर्नाटक अणि गोवा राज्यातून म्हादई नदी वाहत असून या पाण्याचा वापर कर्नाटक राज्यातील शेतकर्‍यांना करता यावा यासाठी प्रवाह वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी जलतंटा आयोगासमोर सुनावणी सुरू असून हा खटला अंतिम टप्प्यात आहे. आयोगाने या प्रकरणी निकाल द्यायचा आहे. त्याआधीच भूमिगत मार्गाने म्हादईचा प्रवाह वळवल्याचे निदर्शनास आल्यासंदर्भात मंत्री पालयेकर बोलत होते. पालयेकर म्हणाले की, आयोगाकडून पुढील महिन्यात कर्नाटक आणि गोवा राज्यात म्हादई जलतंट्यावर निर्णय होणार आहे. आयोगाच्या निर्णयाची वाट न पाहताच म्हादई नदीचा प्रवाह वळवण्याचे काम कर्नाटकाने सुरू केले असून हे कृत्य आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन ठरत असल्याचे गोव्यातर्फे लवादाच्या निदर्शनास आणून दिले जाणार आहे. राज्यातील पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली असून त्यात तथ्य असल्याचे आढळून आल्याने बुधवारी कर्नाटकविरूद्ध अवमान याचिका दाखल केली जाणार आहे. कर्नाटकाने याआधी राज्याकडे येणारा म्हादई नदीचा प्रवाह अडवण्याचे केलेले प्रयत्न राज्य सरकारने हाणून पाडले होते, असेही ते म्हणाले.\nतब्बल 5 कि.मी. अंतराचा भूमिगत कालवा\nमंत्री पालयेकर म्हणाले की, खात्याचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीला रवाना झाले असून बुधवारी जलतंटा आयोगासमोर बेकायदेशीररित्या पाणी वळवल्याचे सप्रमाण दाखवण्यात येणार आहे. कळसा नदीचे पाणी वळविण्याचे कर्नाटकाचे षडयंत्र सुरू आहे. राज्य जलस्त्रोत खात्याच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी कणकुंबी-कर्नाटक येथे केलेल्या पाहणीत म्हादई नदीचा प्रवाह कर्नाटक राज्याने कोणालाही समजू नये, म्हणून 5 कि.मी. अंतराच्या भूमिगत कालव्याच्या मार्गाने वळविला असल्याचे आढळून आले आहे.\n‘माळेगाव’बाबत सभासद निर्णय घेतील : अजित पवार\nथायलंड महिला क्रिकेट संघाचे अनोखे अभिवादन, जिंकली सर्वांची मने\nट्रम्प जेवणार सोन्याच्या ताटात\nचंदनतस्कर वीरप्पनच्‍या मुलीचा भाजपमध्‍ये प्रवेश\nनगर : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nकोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई\nमहापोर्टल बंद : नोकरभरतीची परीक्षा मात्र खासगी कंपन्यांकडेच ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/appeal-to-farmers-to-attend-crop-harvesting-experiments-bonde/", "date_download": "2020-02-23T04:10:17Z", "digest": "sha1:GPWX7E34H5F7NVZVMFOPHJDXUHZMI67N", "length": 11360, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पीक कापणी प्रयोगांना शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन : बोंडे", "raw_content": "\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n…तर मी माफी मागतो; देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमहिला अत्याचाराची प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवावीत : सीमाताई आठवले\nपीक कापणी प्रयोगांना शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन : बोंडे\nलातूर : कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर पिक कापणी प्रयोग केला जातो. त्याप्रसंगी विमा कंपन्यांचे एजंट उपस्थित राहतात. तरी शेतकऱ्यांनीही अधिक जागरुक बनून अशा पीक कापणी प्रयोगांना उपस्थित रहावे, असे आवाहन कृषि मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले.\nघरणी ता.चाकूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषि मंत्री बोंडे बोलत होते. यावेळी आमदार विनायक पाटील, गणेश हाके, उपविभागीय अधिकारी प्रभुदेव मुळे, कृषि सहसंचालक जे.एल.जगताप, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे, आत्माचे प्रकल्प संचालक डी.एल.जाधव, जिल्हा कृषि विकास अधिकारी भीमदेव रणदिवे आदी उपस्थित होते.\nबोंडे म्हणाले की, पीक कापणी प्रयोगाची माहिती कृषि विभागाने शेतकऱ्यांना दिली पाहिजे. त्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. कृषि सहसंचालकांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी निर्देश दिले. भाऊसाहेब फुंडकर योजनेंतर्गत फळबाग लागवडीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तसेच सिताफळ हे कोरडवाहू शेतीवर येणारे चांगल पीक असून या भागातील शेतकऱ्यांनी या फळपिकाचा लाभ घ्यावा. तसेच वडवळ नागनाथ मंडळात���ल शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न सोडविला जाईल, असे त्यांनी सांगितले.\nप्रारंभी कृषि मंत्री बोंडे यांनी आष्टा, नळेगाव, घरणी व शिरुर ताजबंद येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांकडून पीक परिस्थिती, पीक विमा, पर्जन्यमानाची माहिती जाणून घेतली. या टंचाईच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.\nनळेगाव ता.चाकूर येथील शेतकरी गुंडप्पा वैजनाथ तोडकरी यांच्या शेतातील पिकांची तसेच जमिनीतील ओलाव्याची पाहणी बोंडे यांनी केली. तसेच शेतकरी तोडकरी यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच शेतकरी तोडकरी पहिले पीक मोडून त्यावर दुसरं पीक पेरणी करत होते. त्यावेळी बोंडे यांनी बियाणे हातात घेऊन चहाड्यावर हात धरला व तोडकरी यांच्या शेतात त्यांनी पेरणी केली. तसेच शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा, शासन पाठिशी असल्याचा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला.\nशिरुर ताजबंद येथे कृषि मंत्री बोंडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथे बोलताना बोंडे म्हणाले की, राज्यात मागील वर्षी ९१ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. ४९ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. यावर्षी एक कोटी पाच लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असून त्याचा लाभ पात्र शेतकऱ्यांना नक्की होईल. पीक विमा पध्दतीत त्रुटी आहेत. त्या दूर केल्या जातील, त्याप्रमाणेच एकही महसूली मंडळ पीक विमा लाभापासून वंचित राहणार नाही.\nज्या महसूली मंडळात ५० टक्के पेक्षा कमी पाऊस झाला. ज्याठिकाणी पेरण्या झाल्या नाहीत तसेच झाल्या असतील पण उगवण झाली नाही. अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या वेळी हरभरा व निविष्ठा प्रात्यक्षिक राबविताना मोफत द्याव्यात, असे डॉ.बोंडे यांनी सांगितले. शेतकरी अन्नदाता असून शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे बोंडे यांनी सांगितले.\nआधी अजितदादांच्या मांडीला मांडी, नंतर शिवस्वराज्य यात्रेचे काढले वाभाडे\nहि राजकीय कुरघोडीची वेळ नाही, सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य मदत केली जाईल – मुख्यमंत्री\n#महापूर : ‘गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असूनही कोल्हापूर – सांगलीमध्ये नियोजनात शून्यता’\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87", "date_download": "2020-02-23T05:57:57Z", "digest": "sha1:K35JH4PRSU2VEGFBVGV236VEOGRKQ2S2", "length": 3501, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वामन शिवदास बारलिंगेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवामन शिवदास बारलिंगेला जोडलेली पाने\n← वामन शिवदास बारलिंगे\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वामन शिवदास बारलिंगे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसुरेंद्र शिवदास बारलिंगे ‎ (← दुवे | संपादन)\nपरामर्श (मराठी नियतकालिक) ‎ (← दुवे | संपादन)\nबारलिंगे ( निःसंदिग्धीकरण) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B_(%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A8_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2020-02-23T04:46:38Z", "digest": "sha1:YSMZHBN6RX5CER3OZBRGTWVO4RBJQOGS", "length": 3439, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिकागो (२००२ चित्रपट)ला जोडलेल�� पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nशिकागो (२००२ चित्रपट)ला जोडलेली पाने\n← शिकागो (२००२ चित्रपट)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख शिकागो (२००२ चित्रपट) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nशिकागो, चित्रपट (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nशिकागो (चित्रपट) (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/category/batmya/page/836/", "date_download": "2020-02-23T04:22:39Z", "digest": "sha1:5ZWLCSUUDRBNNBOD6U5D6GDEF2VY2ZXK", "length": 12503, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "बातम्या | Navprabha | Page 836", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\n४५ दिवसांत पणजी स्वच्छ, सुरळीत : जिल्हाधिकारी\nभंगारातील वाहनांचा लिलाव; वाहतुकीत बदल पणजी शहराचा सवर्र्ंकष आराखडा तयार करून पुढील ४५ दिवसांत शहरातील वाहतूक तसेच पार्किंग व्यवस्थेत पूर्ण सुधारणा करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी दिली. शहरात पडून असलेल्या वाहनांची यादी तयार करण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकार्‍यांवर सोपविली आहे. वरील सर्व वाहनांचा लिलाव केला जाईल. कोणत्याही परिस्थितीत शहर स्वच्छ ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.\tRead More »\nएसआयटीचा अहवाल डिसेंबरपर्यंत : न्या. शाह\nआणखी नावांचा शोध काळ्या पैशांच्या व्यवहारात गुंतलेले ‘लहान’ असोत किंवा ’मोठे’, सर्वांची चौकशी केली जाईल व अहवाल डिसेंबरच��या पहिल्या आठवड्यापर्यंत सादर केला जाईल, असे सुप्रीम कोर्टातर्फे गठीत या समितीचे अध्यक्ष न्या. एम. बी. शहा यांनी काल सांगितले.\tRead More »\n२५ गावांत कृषी सर्वेक्षण पूर्ण\nकृषी उत्पादन वाढविण्यासाठी सरकारने राबविलेल्या महत्वाच्या योजनेनुसार खात्याने निवडलेल्या २५ गावातील शेतकर्‍यांचे सर्वेक्षण जवळ जवळ पूर्ण झाले असून, शेतकर्‍यांच्या सूचनांनुसार वरील संबंधित गावामध्ये शेतीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती खात्याचे संचालक आर्नाल्ड रॉड्रिग्स यांनी दिली.\tRead More »\nबांधकाम उद्योजकांच्या हितासाठी ङ्गकूळ-मुंडकारफ दुरुस्ती\nकॉंग्रेसचा आरोप : विधेयक मागे घेण्याची मागणी सरकारने विधानसभेत संमत केलेल्या कृषी कूळ दुरुस्ती विधेयकामुळे राज्यातील कुळांचा लाभ न होता भविष्यकाळात ‘बांधकाम उद्योजकांना व बिगर गोमंतकीयांना येथील शेतजमिनी गिळंकृत करण्यास अधिक मदत होईल, असे सांगून वरील वादग्रस्त विधेयक मागे घेण्याची मागणी प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते तथा माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी काल पत्रकार परिषदेत केली.\tRead More »\nबुखारींचे नवाज शरीफांना निमंत्रण; मोदींना नाही\nदिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सयद अहमद बुखारी यांनी आपला १९ वर्षीय पूत्र शबान याला उत्तराधिकारी घोषित केले असून त्याच्या अभिषेकाच्या विधीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह अनेकांना निमंत्रणे देण्यात आली आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही.\tRead More »\n‘शक्तीस्थळा’स मोदींच्या भेटीबाबत अनिश्‍चितता\nमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी असून, मात्र पंतप्रधान मोदी शक्ती स्थळ समाधीला भेट देण्याबाबत काहीच निश्‍चित झालेले नाही. महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशिवाय अन्य जणांची जयंती-पुण्यतिथी साजरी न करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.\tRead More »\nगंगा प्रदुषित करणारे कारखाने बंद करा : कोर्ट\n३१ मार्च २०१५पर्यंत प्रदूषणकारी द्रव्ये प्रक्रिया केल्याशिवाय गंगा नदीत सोडणे थांबवले नाही तर संबंधित कारखान्यांना टाळे ठोकावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने काल राष्ट्रीय हरित लवादाला दिले. न्या. टीएस ठाकूर आणि न्या. आदर्श कुमार गोयल व आर बानूमती यांच्या आदेशाचे पालन करण्यास सरकारने तयारी दर्शविली.\tRead More »\nकेरळ हायकोर्टाची बार बंदीला मान्यता\nकेरळमध्ये हॉटेलना जोडलेले सुमारे ७०० बार बंद करण्याच्या केरळ सरकारच्या धोरणास केरळ उच्च न्यायालयाने काल मान्यता दिली. २०२३ सालापर्यंत केरळ दारुमुक्त करण्याचा निर्णय कॉंग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडी सरकारने घेतला असून त्याचाच भाग म्हणून वरील धोरण घोषित केले होते.\tRead More »\nकाळा पैसा : ६२७ नावे सुप्रीम कोर्टाला सादर\nमार्चपर्यंत तपास पूर्ण करण्याचे कोर्टाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या निदेर्र्शांनुसार केंद्र सरकारने काळा पैसा असल्याचा संशय असलेल्या विदेशी खातेधारक भारतीयांची ६२७ नावे सादर केली. ही सर्व खाती जीनेव्हाच्या एसएसबीसी बँकेतली आहेत. दरम्यान, सर्व खात्यांसंबंधी तपास येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्यासही कोर्टाने सांगितले आहे.\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/sharad-pawar-talk-on-sharad-pawar-marathi-news/", "date_download": "2020-02-23T03:33:55Z", "digest": "sha1:BA4QRGUIADJKFHTGJDAPLJM7RPD3WRMB", "length": 7741, "nlines": 92, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "माझ्या समाजासाठी शरद पवारच मोठा आधार; हा नेता राष्ट्रवादीत करणार प्रवेश??", "raw_content": "\nमाझ्या समाजासाठी शरद पवारच मोठा आधार; हा नेता राष्ट्रवादीत करणार प्रवेश\nपुणे | वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर नेते लक्ष्मण माने आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय. ते 12 एप्रिलला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.\nसध्याच्या परिस्थितीत मला राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शरद पवार हे माझ्या समाजासाठी मोठा आधार वाटतो. त्यामुळे एनआरसी आणि सीएएच्या विरोधात लढण्यासाठी मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मण माने यांनी पुण्यात स्वत: त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.\nकेंद्र सरकार नागरिकत्व दुरूस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी या निर्णयामुळे आमचं नागरिकत्व धोक्यात येणार आहे. त्यामुळे समाजात जागृती करण्यासाठी वाड्या वस्त्यांवर भटक्या विमुक्त वंचितांच्या नागरिकत्वाची शोधयात्रा काढली जाईल, असं माने यांनी सांगितलं आहे.\nदरम्यान, या यात्रेला 12 मार्चला कराडपासून होणार आहे. यात्रेचा शेवट 12 एप्रिल रोजी बारामतीत होईल. त्यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं माने यांनी सांगितलंय.\n-‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी सांगितला पहिल्या प्रेमाचा किस्सा\n-केजरीवालांची लेक भाजपवर तुफान बरसली; म्हणाली…\n-शिवजयंतीपासून कॉलेजमध्ये घुमणार ‘जन-गण-मन’चा सूर; ठाकरे सरकारचा निर्णय\n-अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ; ठाकरे सरकारची मोठी घोषणा\n-सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मग 7 दिवसांचा पगार का\nही बातमी शेअर करा:\nTagsBaramati Congress Laxman Mane NCP काँग्रेस बारामती राष्ट्रवादी लक्ष्मण माने\n…तर मनसेचा राज्यात एकही आमदार दिसणार नाही- इम्तियाज जलील\nरोहित पवारांचं पहिलं प्रेम अन् त्याचा किस्सा, वाचा….\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nरोहित पवारांचं पहिलं प्रेम अन् त्याचा किस्सा, वाचा….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/dhavte-jag/shivaji-university-in-kolhapur-should-be-renamed-says-chief-minister-uddhav-thackeray/articleshow/72459870.cms", "date_download": "2020-02-23T05:11:09Z", "digest": "sha1:7KLUHSKT4456LAAGGK5QFMU5UGHBT2JX", "length": 13761, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Uddhav Thackeray : नामविस्तार थांबवा - shivaji university in kolhapur should be renamed says chief minister uddhav thackeray | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारल��� #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nउद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असा करण्याचा निर्णय सत्तेवर येताच घेतला. याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याची विनंती त्यांनी राज्यपालांना केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केवळ 'शिवाजी' नामोल्लेखातून अनादर व्यक्त होऊ नये, त्यांचा सन्मान राखला जावा, ही त्यामागील भावना असली तरी हा विषय असा मर्यादित, वा संपणारा नाही\nउद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असा करण्याचा निर्णय सत्तेवर येताच घेतला. याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याची विनंती त्यांनी राज्यपालांना केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केवळ 'शिवाजी' नामोल्लेखातून अनादर व्यक्त होऊ नये, त्यांचा सन्मान राखला जावा, ही त्यामागील भावना असली तरी हा विषय असा मर्यादित, वा संपणारा नाही. विद्यापीठाचा आणि त्याच्या नामकरणाचा इतिहास समजून न घेताच नामविस्ताराची अनावश्यक आणि निरर्थक प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घाईने झाला आहे.\nमहाराष्ट्राच्या स्थापनेनंतर शिक्षणाची पायाभरणी करण्याचे आव्हान पेलताना तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांनी कोल्हापूरसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवता यावी, या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना केली. त्यावेळीही नामकरण कसे करावे, याबद्दल मत-मतांतरे होती. यशवंतरावांनी स्वतंत्र समिती नेमून यातून मार्ग काढला. विद्यापीठाचे नामकरण अखेर 'शिवाजी विद्यापीठ' असे झाले. आज जे विषय पुढे आले, त्याचा विचार त्यावेळीच झाला होता, हे त्यांचे द्रष्टेपण. इंग्रजीचा अंमल थोडा अधिकच झाल्याच्या आजच्या काळात अशा महापुरुषांच्या नावे असणाऱ्या संस्था, योजना, प्रकल्पांचे कोणते आणि कसे भ्रष्ट नामकरण झाले आहे, आणि त्यामुळे या महान युगकर्त्यांचे कर्तृत्व कसे झाकोळून गेले, हे सांगण्यासाठी असंख्य उदाहरणे आहेत. मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे स्थानकाचे काय झाले, राज्य सरकारच्या अनेक योजनांचे काय झाले, हे समो���च आहे. यातून या महामानवांचा सन्मान होण्याऐवजी त्यांचा अवमानच अधिक होतो. या असामान्य कर्तृत्वाच्या माणसांचे अशा रीतीने प्रतिमाभंजनाचे काम सुरू आहे.\nविद्यापीठाचा नामविस्तार करताना महाराष्ट्रातील, विशेषत: कोल्हापूरच्या जनतेला गृहित धरण्यात आले. हा विषय अस्मितेचा असल्याने त्याचे स्वागतच होईल, अशी भावना त्यामागे असावी. हा प्रयत्न याआधीही कोल्हापूरच्या जनतेने हाणून पाडला होता. आताही सर्व थरांतून विरोध होतो आहे. 'शिवाजी विद्यापीठ' आहे त्याच नावाने राहू द्या, त्याचा संकोच करू नका, ही लोकभावना आहे. वाद न वाढवता तिचा नव्या सरकारकडून आदर होईल, ही अपेक्षा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nधावते जग:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nत्यांना नकार पचवायला शिकवा\nग्रॅफिन: कार्बनचा विलक्षण अवतार\nचीन-पाकिस्तान संबंधांत भारताचे स्थान\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/tennis/easy-win-of-standard-players/articleshow/72113612.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-02-23T04:47:08Z", "digest": "sha1:2OU3UU7VRWR6BLXJWYJKZGL66HUC7IYG", "length": 11967, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "tennis News: मानांकित खेळाडूंचे सहज विजय - easy win of standard players | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nमानांकित खेळाडूंचे सहज विजय\nम. टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूर\nनागपूर जिल्हा हार्डकोर्ट टेनिस संघटनेच्या यजमानपदाखाली सुरू असलेल्या १६ वर्षांखालील मुले व मुलींच्या योनेक्स सनराइज अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुलांच्या विभागात द्वितीय मानांकित खेळाड�� हंश वदलामनीचा पराभव वगळता इतर मानांकित खेळाडूंनी सहज विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.\nमहाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनच्या रामनगरातील कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेत दुसऱ्या फेरीच्या लढतींमध्ये मुलांच्या विभागात अव्वल मानांकित तनिष्क जाधव याने प्रतिस्पर्धी सुज्योत जामदारचा ६-०, ६-० असा पराभव केला, तर पारस देशमुखने दोन सेटमध्ये तेजल पालचा ६-१, ६-४ असा पराभव केला. नागपूरच्या सोहम जानेने एमॉन भटचा ६-२,६-० असा, तर आठवा मानांकित आनंद मराठे हिने पार्थ ठाकरेचा ६-२, ६-२ असा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर तिसऱ्या मानांकित अर्ण कोकणने सोप्या लढतीत खुशाल बत्राचा ६-१, ६-१ असा पराभव केला. चौथा मानांकित निशित रहाणेने दोन सेटमध्ये रिजाक सिंग ओबेरॉयचा ६-०, ६-० असा पराभव केला. दुसरीकडे महाराष्ट्राच्या आर्यन हूडने दिवसातील सर्वांत मोठा निकाल नोंदवताना तेलंगणच्या द्वितीय मानाकित हंश वदलामनीचा २-३, ६-३, ६-२ असा पराभव करत स्पर्धेतील पुढील फेरीत प्रवेश केला. काशित नगराळेने त्याचा प्रतिस्पर्धी ध्येय नाईकचा ६-२, ६-१ असा पराभव केला.\nमुलींच्या विभागात दुसऱ्या फेरीत तिसरी मानांकित महाराष्ट्राच्या मधुरा शेंडेने दोन सेटमध्ये ओमश्री प्रसादचा ६-१, ६-४ असा पराभव करत स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. तर अन्य एका लढतीत प्राप्ती पाटीलने दोन सेटमध्ये निहारिका चौरसियाचा ६-२, ६-१ असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. याशिवाय सेजल भुतडा, तानया चौधरी, समृद्धी सिंग, पाखी भट यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. त्यापूर्वी मॉइलचे संचालक राकेश तुमाने यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा टेनिस संघटनेचे उपाध्यक्ष अशोक भिवापूरकर, सहसचिव विक्रम नायडू, कोषाध्यक्ष विजय नायडू आदी मान्यवर उपस्थित होते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nफेडरर फ्रेंच ओपनला मुकणार; म्हणाला, आता ग्रास कोर्टवर भेटू\nअव्वल मानांकित सुनीशचा धक्कादायक पराभव\nविष्णू वर्धनने गाजविले गोंडवाना\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरम��्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमानांकित खेळाडूंचे सहज विजय...\nटेनिस स्पर्धेसाठी पार्थ सोमाणीची निवड...\nलढत हटवल्याने आम्हीच चकीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/marutis-u-turn-on-diesel-sales/articleshow/72543501.cms", "date_download": "2020-02-23T05:30:54Z", "digest": "sha1:BMYJGQGQS7PBDVGFHJDHYFSUHLA3SFV5", "length": 13042, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: डिझेल कारविक्रीबाबत‘मारुती’चा ‘यू-टर्न’? - maruti's 'u-turn' on diesel sales? | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nनिर्णयाचा पुनर्विचार करण्याची शक्यता ईटी वृत्त, मुंबईदेशांतर्गत कारविक्रीत अव्वल स्थानी असणाऱ्या मारुती सुझुकीतर्फे डिझेलवरील कारची निर्मिती ...\nनिर्णयाचा पुनर्विचार करण्याची शक्यता\nदेशांतर्गत कारविक्रीत अव्वल स्थानी असणाऱ्या मारुती सुझुकीतर्फे डिझेलवरील कारची निर्मिती थांबविण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात येण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांनी डिझेलवरील कारची विक्री चालूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने बाजारहिस्सा कमी होण्याच्या भीतीने 'मारुती'तर्फे एक पाऊल मागे घेण्याचे संकेत आहेत. १ एप्रिल २०२०पासून डिझेलवरील कारची विक्री बंद करण्याचा निर्णय यापूर्वी कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी बोलूनही दाखवला होता.\nदेशभरात १ एप्रिल २०२०पासून बीएस सिक्स मानकांवर आधारित वाहनांचेच उत्पादन घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक बीएस सिक्स इंजिनावर आधारित पेट्रोल कारचेच उत्पादन करण्याचे मारुती सुझुकीतर्फे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता या निर्णयाचा कंपनीतर्फे पुनर्विचार करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. बीएस सिक्स मानकांवर आधारित डिझेल इंजिनांचे उत्पादन घेणे महागडे ठरणार असल्यानेही 'मारुती'ने पेट्रोलवरील कारवर भर देण्याचे ठरविले होते. मात्र, प्रतिस्पर्धी कंपन्यांनी डिझेलवरील कारचे उ��्पादन कायम ठेवण्याच्या निर्णयामुळे बाजारहिस्सा घटण्याच्या भीतीने 'मारुती'चीही चलबिचल वाढली आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मारुती सुझुकी सध्या १.५ लिटर डिझेल इंजिनावर काम करीत आहे. या शिवाय ह्युंदाई, महिंद्र अँड महिंद्र आणि टाटा मोटर्स या कंपन्यांनीही मिड साइझ कारच्या निर्मितीसाठी आपले डिझेल प्रकल्प अपग्रेड करण्याची तयारी चालवली आहे. मारुतीतर्फे लवकरच सियाझ, एर्टिगा आणि एसक्रॉस या डिझेलवरील कार सादर करण्याची शक्यता आहे. त्यानंतर व्हिटारा ब्रेझा आणि व्हिटारा ब्रेझा सात आसनीही डिझेलमध्ये सादर करण्याची योजना आहे. सूत्रांच्या मते स्विफ्ट, बलेनो, डिझायरच्या हॅचबॅक आणि छोट्या सेदान सेगमेंटमध्ये कंपनी ग्राहकांना पेट्रोल व्हर्शनसह सीएनजी किंवा हायब्रीड इंजिनाचा पर्याय देण्याची शक्यता आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकोण होतास तू काय झालास तू...; यशोशिखरावरुन दिवाळखोरीकडे\nमेडि'क्लेम' झटपट मिळणार... IRDA नं आजारांची व्याख्याच बदलली\nमहागडा तरीही या शेअरचा घसघशीत परतावा\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nसोने महागले ;'हा'आहे आजचा दर\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\nकिसान विकास पत्र ; सुरक्षित गुंतवणूक पर्याय\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोहीम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nजीएसटी दरवाढीबाबत अद्याप चर्चा नाही-सीतारामन...\nसेन्सेक्स ४१००० ; गुंतवणूकदार १ लाख कोटींनी मालामाल\n सेन्सेक्सची ४१ हजाराला पुन्हा गवसणी...\n'नेस्ले इंडिया'ला ७३ कोटींचा जीएसटी दणका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/for-karjat-jamkhed-mlasare-calling-it-good-for-a-new-dawn-of-development/", "date_download": "2020-02-23T03:41:04Z", "digest": "sha1:M5XTM45AWJGNVPNWCEHH4MZI4UOLHBMI", "length": 14062, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्जत-जामखेडसाठी आमदार रो\"हित' ठरत आहेत विकासाची नवी पहाट - Dainik Prabhat", "raw_content": "\nकर्जत-जामखेडसाठी आमदार रो”हित’ ठरत आहेत विकासाची नवी पहाट\nजवळा – ‘नको दूरचा, हवा घरचा’ अशी घोषणा काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘कर्जत-जामखेड’मध्ये ऐकायला मिळाली होती. निवडणुकीमध्ये मतदारसंघातील जनतेने ‘घरच्याला नाकारून, दुरच्याला निवडून दिले’ परंतु तोच दूरचा निकालानंतरच्या काहीच दिवसात घरच्यापेक्षा सरस कामगिरी करताना दिसत आहे.\nमाजी मंत्री प्रा.राम शिंदे हे राज्याचे जलसंधारण खात्याचे मंत्री, कुकडी प्रकल्पाचे प्रमुख आणि विशेष म्हणजे जामखेडचे भूमिपुत्र असूनही त्यांना मतदारसंघाचा मूलभूत असणारा ‘कुकडी’च्या पाण्याचा प्रश्‍न 5 वर्षांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात सोडवता आला नाही तोच प्रश्‍न नवनिर्वाचित आमदार रोहित पवार पहिल्या काही महिन्यांतच सोडवताना दिसत आहेत.\n27 नोव्हेंबर 2019 रोजी कर्जत-जामखेडचा लोकप्रतिनिधी म्हणून शपथ घेण्याअगोदरपासूनच ‘कुकडी’ प्रकल्पाचा ते अतिशय सखोल अभ्यास करताना दिसून आले. त्यांनी कुकडीचा प्रश्‍न अपूर्ण का राहतो आहे, याच्या मुळाशी जाऊन प्रकल्पाबद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांसोबत कायम बैठका घेणे, जुन्या कागदोपत्रांचा भलामोठा गठ्ठा घेऊन अभ्यास करणे, अडचणींची नोंद घेऊन त्या कशा सोडवायच्या यावर काम घेतले आणि अजूनही घेत आहेत.\nकुकडी प्रकल्पाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 2003 पासून कधीही थेट प्रकल्पग्रस्त शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अधिकारी एकत्र आले नव्हते, ते आ. पवार यांनी एकत्र आणून भूसंपादनाचा मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांना तो मिळवून देऊन कुकडी प्रश्‍नांची सोडवणूक करण्याची सुरुवात केली. तसेच सीना धरणातून निघणाऱ्या पोटकालव्याच्या माध्यमातून कर्जत तालुक्‍यातील महत्वाच्या 21 गावांना त्याचा फायदा कसा होईल यासाठीही काम सुरु केले, त्याच बुजलेल्या चाऱ्या पुन्हा खणून त्यामध्ये पाणी सोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे.\nकुकडी कालव्याच्या अस्तरीकरणाचे 25-30 वर्षांपासून रखडलेले काम पुन्हा हाती घेऊन ते सध्या 50 ��क्‍क्‍यापेक्षा जास्त पूर्णत्वास नेले आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात कुकडी प्रकल्पाचा मुद्दा विधिमंडळात अतिशय मुद्देसूद आणि वेगळ्या पद्धतीने उपस्थित करून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. याच प्रश्‍नासंदर्भात लागलीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करत, प्रश्‍न मार्गी लावण्याचा शब्द घेतला आणि त्याचाच परिपाक म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून मतदारसंघातील जनतेचा सर्वात महत्वाचा असणारा कुकडीचा पाणीप्रश्‍न सुटण्यास सुरुवात झाली.\nमागच्या आठ दिवसांपासून कर्जत तालुक्‍यातील अनेक कालव्यांमध्ये थेट पाणी पोहचले आहे. या रविवारी जवळ्यातील बंधाऱ्यात कुकडीचे पाणी दाखल झाले आणि सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. जवळ्यात पाणी आल्यानंतर ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि त्यांच्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जात आहेत.\nगेल्या 25-30 वर्षांपासून कायम दुर्लक्षित आणि दुष्काळी राहिलेल्या कर्जत-जामखेडसाठी जे जे काही करावे लागेल, ते ते करण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहीन. मतदारसंघातील जनतेच्या प्रत्येक अडचणीची सोडवणूक करण्यासाठी मी हवं ते करीन, सदैव जनसेवा हे पवारसाहेबांचे तत्व घेऊन मी नवनवीन गोष्टी करणार आहे.\nरोहित पवार आमदार, कर्जत-जामखेड\nजून अखेरीपर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार\nपुणे-नाशिक महामार्गावरील कोंडी सुटण्याची चिन्हे\nमंगळवारी भाजपच्या वतीने धरणे\nसफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना समान धोरण\nदयानंद ढोमे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान\nशहरातील रस्त्यावरील खड्डे पॅचिंगच्या कामात घोटाळा\nआवक घटल्याने मासळी तेजीत\nशिवसेना, भाजप, मनसेतर्फे वारीस पठाण यांच्या प्रतिमेचे दहन\nशहरात 40 हजाराहून अधिक बोगस नळ कनेक्‍शन\n“नमस्ते ट्रम्प’वर 100 कोती कोणाचे खर्च होणार\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nआजचे भविष्य (शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२०)\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप ‘या’ म���द्द्यांवरून करू शकतं शिवसेनेची कोंडी\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nतुमच्या पुर्वजांनी छत्रपतींचा राज्याभिषेक का नाकारला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ganeshutsav-category/utsav2013/", "date_download": "2020-02-23T04:22:45Z", "digest": "sha1:NG3GOK4CKINYZSA3WWKQM4CWABREPFN5", "length": 20686, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गणेश उत्सव २०१३ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nमानाचा १२३ वर्षांचा ऐतिहासिक श्री बाराभाई गणपती\nप्रत्येक गावाप्रमाणेच अकोला शहराचेही धार्मिक व ऐतिहासिक वैशिष्टय़ आहे.\nकलेसाठी ताकद मिळू दे…\nदगडूशेठ गणपती हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. कोणत्याही दिशेनं पाहिलं, तरी मूर्ती आपल्याकडेच पाहत आहे अशी अनुभूती दगडूशेठचं दर्शन घेताना भक्तांना येते.\nऔंधमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली पडून तरुणाचा मृत्यू\nगणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना औंध येथील डीपी रस्त्यावर रविवारी रात्री घडली.\nअष्टविनायक सहावा गणपतीः लेण्याद्रीचा गिरीजात्मज\nअष्टविनायकांमधील सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे.\nदेखावे बघण्याची लगबग मध्यरात्रीपर्यंत\nरिमझिम पावसाची सर अंगावर झेलत विविध गणेश मंडळांचे देखावे पाहताना गणेशभक्तांनी रविवारच्या सुटीचा आनंद लुटला.\nकार्यकर्त्यांना लागले गणेश विसर्जनाचे वेध –\nजोरदार पावसाने झोडपलेल्या यंदाच्या गणेशोत्सवातील सात दिवसांनंतर गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना आता विसर्जन मिरवणुकीचे वेध लागले आहेत.\nदेखावे पाहण्यामध्ये सरली शनिवारची रात्र –\nहुतात्मा बाबू गेनू मंडळाने साकारलेले काश्मीरमधील दाल लेक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने साकारलेल्या चामुंडेश्वरी मंदिराच्या प्रतिकृतीची व��द्युत रोषणाई पाहताना आणि मत्स्यकन्या लेण्यामध्ये झोपाळ्यावर विराजमान झालेल्या अखिल मंडई मंडळाच्या\nशहरात गणेशोत्सवानिमित्त पीएमपीची रात्र सेवा सुरू\nपुणे व पिंपरी महापालिका हद्दीतील सर्व बस स्थानकांमधून पीएमपीतर्फे गणेशोत्सवासाठी रात्र सेवा सुरू करण्यात आली असून बुधवार (१८ सप्टेंबर) पर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे.\nकुरुंदवाडच्या गणेशोत्सवाने दिली धार्मिक सलोख्याची परंपरा\nधार्मिक कट्टरतेने दिवसेंदिवस सर्वत्र समाज विभक्त होत असताना येथील कुरुंदवाडच्या गणेशोत्सवाने मात्र धार्मिक सलोख्याची परंपरा तयार केली आहे. शहरातील सात मशिदींमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्याची पंरपरा गेल्या शतकभरापासून अव्याहतपणे सुरू\nउत्सवावर पुढील दोन दिवसही वादळी पावसाची छाया – गणपतीत आतापर्यंत ११२ मिमी पाऊस\nगणपतीच्या गेल्या पाच दिवसांत पावसाने ११० मिलिमीटरचा आकडा ओलांडला असून, पुढील दोन-तीन दिवसही दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.\nगणेशोत्सवाच्या निमित्ताने अंधांनी शोधला रोजगार\nअद्वैत परिवार (अपंग-अव्यंग समन्वय) यांच्यातर्फे हत्ती गणपती मंडळाच्या सहकार्याने गणेशोत्सवाचे दहा दिवस खास अंधांसाठी स्वयंपाक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.\nगणपतीच्या सजावटीसाठी ४७ हजार बिस्किट पुडे\nवेगवेगळ्या प्रकारच्या बिस्किटांचे तब्बल ४७ हजार पुडे आणि आंब्याच्या स्वादाच्या साडेसहा हजार गोळ्या वापरून ग्राहक पेठेतर्फे ही आकर्षक सजावट करण्यात आली आहे.\nअष्टविनायक पाचवा गणपतीः ओझरचा विघ्नहर\nअष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे.\nघरातला एकमेव शालू घेऊन खटावकर मंडपात आले. शालू फाडून तो मूर्तीला नेसवण्यात आला आणि मग खटावकरांच्या मनाप्रमाणे साकारला; पण तो शालू होता त्यांच्या पत्नीचा आणि तोही लग्नातला...\nआर्थिक मंदीच्या गणेशोत्सवावर पावसाचेही पाणी\nविघ्नहर्त्यां गणरायाच्या उत्सवावर आर्थिक मंदीचे सावट असतानाच सलग चार दिवसांच्या जोरदार पावसानेही उत्साहावर पाणी पडले आहे.\nअष्टविनायक चौथा गणपतीः रांजणगाव महागणपती\nअष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे.\nसंगीताचं वय तेव्हा तीस-बत्तीस इतकचं असेल. कलेच्या प्रांतात मोठा लौकिक असलेले त्यांचे वडील शंकरराव ऊर्फ नाना पालकर यांचं वय झालं होतं. दर गणेशोत्सवात अखिल मंडई मंडळाची श्री शारदा-गजाननाची मूर्ती\nबेपत्ता व्यक्तींच्या नातेवाइकांना देखाव्याद्वारे आशेचा किरण\nहरवलेल्या नातेवाइकांशी भेट घालून देण्याचा लहानसा पण मोलाचा प्रयत्न विजय टॉकीजसमोरील ‘श्री गजानन मंडळा’ने आपल्या देखाव्याद्वारे केला आहे. सजावटीवर खर्च न करता या मंडळाने ‘तेरा बच्चा, मेरा बच्चा’ या\nयेरवडा कारागृहात कैद्यांकडून गणेशाची प्राणप्रतिष्ठा व आरास\nघरात, सोसायटय़ांमध्ये तसेच सार्वजनिक मंडळांद्वारे गणेशोत्सव साजरा होत असताना आता कैदीसुद्धा मागे नाहीत. येरवडा कारागृहातील चार बराकींमध्ये कैद्यांनी कैद्यांनी स्वत: वर्गणी गोळा करून दहा दिवसांसाठी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आहे,\nअष्टविनायकमधील तिसरा गणपतीः सिद्धटेक सिद्धिविनायक\nसिद्धिविनायक (सिद्धटेक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.\nएकत्र येणे, आपली कला, विचार मांडण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे यांसारखे सार्वजनिक गणेशोत्सवामागचे हेतू सध्या पुण्यातील सोसायटय़ांच्या गणेशोत्सवामध्ये पाहायला मिळत आहेत.\nआखाती देशांमध्ये घरगुती गणेश सजावट स्पर्धा\nस्पर्धेचा मूळ उद्देश आखातीकरांची कला जगासमोर यावी, त्याचबरोबर आखातात साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाची माहिती संपूर्ण जगाला कळावी, हाच आहे.\nसिद्धटेक येथे उत्साहात गणेशजन्म सोहळा\nकर्जत तालुक्यातील (नगर) सिद्धटेक हे अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र आहे. देशात सर्वत्र गणरायाचे आगमन होताना सिद्धटेक येथे गणेशचतुर्थीला गणेशजन्म साजरा करण्यात येतो. या प्रथेप्रमाणे आज दुपारी दोन वाजता गणेशजन्माचा सोहळा\nअष्टविनायक दुसरा गणपतीः थेऊर चिंतामणी\nअष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ipl-2018-auction-live-updates-live-streaming-in-marathi-1622534/", "date_download": "2020-02-23T05:13:15Z", "digest": "sha1:2CYWC5CHCOGAXWTKSEG2477DRXLOTSRS", "length": 37522, "nlines": 310, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2018 Auction live Updates live streaming in Marathi | बेन स्टोक्स महागडा खेळाडू अनुभवी खेळाडूंना वगळून देत संघमालकांची तरुणांना पसंती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nIPL 2018 AUCTION: बेन स्टोक्स महागडा खेळाडू, अनुभवी खेळाडूंना वगळून संघमालकांची तरुणांना पसंती\nIPL 2018 AUCTION: बेन स्टोक्स महागडा खेळाडू, अनुभवी खेळाडूंना वगळून संघमालकांची तरुणांना पसंती\nजाणून घ्या लिलावाचे सर्व अपडेट्स\nआयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा वरचष्मा राहिलेला पहायला मिळाला. प्रत्येक संघ मालकांनी अखेरच्या सत्रामध्ये भारतीय खेळाडूंना खरेदी करण्यामध्ये रस दाखवला. या कारणामुळे अनेक स्थानिक क्रिकेटपटूंना पहिल्या दिवशीच्या लिलावात कोट्यवधींच्या बोली लागलेल्या पहायला मिळाल्या. पहिल्या दिवसाचा लिलाव हा अनेक खेळाडूंसाठी सरप्राईज पॅकेजही ठरला. अनेक संघमालकांनी आपल्या जुन्या खेळाडूंना कायम न राखता नवीन खेळाडू घेण्याकडे आपला भर दिला. चेन्नई सुपर किंग्जमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या गळ्यातला ताईत मानला जाणारा रविचंद्रन आश्विन यंदाच्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाकडून खेळताना दिसणार आहे. पंजाबच्या संघाने आश्विनला ७ कोटी ६० लाखांची बोली लावत आपल्याकडे घेतलं. तर दुसरीकडे गेली १० वर्ष मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या हरभजन सिंहला यंदा नवीन घर मिळालेलं आहे. २ कोटींच्या बोलीवर यंदा चेन्नई सुपर किंग्ज संघाने हरभजनला आपल्या संघात घेतलं आहे. याव्यतिरीक्त अनेक खेळाडू अकराव्या हंगामात आपल्या जुन्या संघाला रामराम करत नवीन संघाकडून खेळताना दिसणार आहेत.\nबेन स्टोक्स ठरला सर्वात महागडा खेळाडू –\nइंग्लंडचा बेन स्टोक्स पहिल्या दिवशीच्या लिलावातला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाने तब्बल १२ कोटी ५० लाख रुपये मोजून त्याला आपल्या ताफ्यात दाखल केलं आहे. सध्या स्टोक्स इंग्लंड संघाचं प्रतिनिधीत्व करत नसला, तरीही मागच्या हंगामात पुण्याच्या संघाकडून त्याने केलेली कामगिरी पाहता अनेक संघमालकांनी त्याला आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर राजस्थान रॉयल्सच्या संघमालकांना स्टोक्सला आपल्या संघात घेण्यामध्ये यश आलं. याव्यतिरीक्त ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस लीन, ख्रिस वोक्स, मार्क्स स्टॉयनिस या परदेशी खेळाडूंनाही चांगल्या रकमेची बोली पहायला मिळाली. महत्वाची गोष्ट म्हणजे विंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला घेण्यात कोणत्याही संघमालकाने स्वारस्य दाखवलं नाही.\nअनुभवी भारतीय खेळाडूंचा भाव घटला –\nएक काळ आयपीएलचा हंगाम गाजवणाऱ्या अनुभवी भारतीय खेळाडूंना यंदाच्या हंगामात थोडक्यात समाधान मानावं लागलं आहे. अनेक खेळाडूंना संघमालकांनी त्यांच्या मूळ किमतीवरच विकत घेतलं आहे. काही वर्षांपूर्वी लिलावात १० कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळवणाऱ्या युवराज सिंहला यंदाच्या हंगामात अवघ्या २ कोटींवर समाधान मानावं लागलं. त्याला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने विकत घेतलं. तर हरभजन सिंहलाही आपल्या मुळ रकमेपेक्षा जास्त रक्कम मिळवण्यात अपयश आलं. कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीर यंदा दिल्लीच्या गोटात परतला आहे. मात्र लिलावात त्यालाही २ कोटी ८० लाखांच्या बोलीवर समाधान मानावं लागलं. तर मुरली विजयकडे पहिल्या दिवशी संघमालकांनी पाठ फिरवली.\nतरुण खेळाडूंची कोटीच्या कोटी उड्डाणे, U-१९ संघातील खेळाडूंनाही चांगला भाव –\nएकीकडे अनुभवी खेळाडूंच्या झोळीत फारशी रक्कम आलेली नसली तरीही तरुण खेळाडूंनी आजचा पहिला दिवस चांगलाच गाजवला. भारताकडून मनिष पांडे आणि लोकेश राहुल या खेळाडूंना तब्बल ११ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. मनिष पांडे यंदाच्या हंगामात सनराईजर्स हैदराबाद तर लोकेश राहुल किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार आहे. याव्यतिरीक्त केदार जाधव, मोहम्मद शमी, कृणाल पांड्या, करुण नायर या खेळाडूंनीही चांगल्या रकमेची कमाई केली. दुसरीकडे भारताच्या १९ वर्षाखालील शुभमन गिल, कमलेश नागरकोटी, पृथ्वी शॉ या खेळाडूंनाही आजच्या लिलावात चांगली रक्कम मिळाली.\nआजच्या दिवसात ज्या खेळाडूंवर बोली लागली नाही, त्यांना उद्याच्या दिवशी आणखी एक संधी दिली जाणार आहे. संघमालकांशी चर्चा करुन बोली न लागलेल्या खेळाडूंची परत यादी बनवली जाईल, आणि त्यांच्या मुळ रकमेत कपात करुन पुन्हा एकदा त्यांच्यावर बोली लावली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या लिलावात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nअंकित सिंह राजपूत ३ कोटींच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे\nनवदीप सैनी ३ कोटीच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे\nसईद खलीद अहमद ३ कोटींच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडे\nबसिल थम्पी ९५ लाखांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडे\nटी. नटराजन ४० लाखांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडे\nसिद्धार्थ कौल ३ कोटी ८० लाखांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार\nकुलवंत खेजरोलिया ८५ लाखांच्या बोलीवर रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणार\nमुंबई रणजी संघाचा कर्णधार आदित्य तरेवर बोली नाही\nइशान किशन ६ कोटी २० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडे\nजोफ्रा आर्चर राजस्थान रॉयल्सच्या संघात, बोली ७ कोटी २० लाख\nऑस्ट्रेलियाचा डार्सी शॉर्ट ४ कोटींच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार\nनितीश राणा ३ कोटी ४० लाखांच्या बोलावर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे\nकृणाल पांड्या ८ कोटी ८० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडे\nकमलेश नागरकोटी ३ कोटी २० लाखांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार\nदिपक हुडा ३ कोटी ६० लाखांच्या बोलीत सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार\nविजय शंकर ३ कोटी २० लाखांच्या बोलीत दिल्ली डेअर डेविल्स संघाकडून खेळणार\nराहुल तेवतिया ३ कोटींच्या बोलीवर दिल्ली डेअर डेविल्स संघाकडून खेळणार\nमुंबईकर पृथ्वी शॉ दिल्ली डेअर डेविल्स संघाकडून खेळणार, दिल्लीकडून पृथ्वी शॉला १ कोटी २० लाखांची बोली\nसिद्धेश लाडला कोणत्याही संघाकडून बोली नाही\nराहुल त्रिपाठी ३ कोटी ४० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार\nमयांक अग्रवाल १ कोटींच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार\nरिकी भुई २० लाखांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडे\nइशान जग्गी २० लाखांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे\nशुभमन गिल १ कोटी ८० लाखांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे\nअकराव्या हंगामात सुर्यकुमार यादव घरच्या संघाकडून खेळणार, मुंबई इंडियन्सकडून ३ कोटी २० लाखांची बोली\nचायनामन कुलदीप यादव कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ५ कोटी ८० लाखांची बोली\nयुझवेंद्र चहल ६ कोटींच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे\nअमित मिश्रा दिल्ली डेअर डेविल्स संघाकडे, बोली ४ कोटी\nअफगाणिस्तानच्या राशिद खानला तब्बल ९ कोटींची बोली, राईट टू मॅच कार्डाद्वारे हैदराबाद संघाने लावली बोली\nअफगाणिस्तानच्या राशिद खानसाठी संघमालकांमध्ये चढाओढ\nकर्ण शर्मा चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे, बोली ५ कोटी\nन्यूझीलंडच्या इश सोढीला बोली नाही\nइम्रान ताहिर १ कोटी रुपयांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघात\nपियुष चावला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, बोली ४ कोटी २० लाख\nलसिथ मलिंगाला पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही\nकगिसो रबाडा दिल्ली डेअरडेविल्स संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ४ कोटी २० लाखांची बोली\nमोहम्मद शमी नवीन हंगामातही दिल्लीकडून खेळणार, राईट टू मॅच कार्डाद्वारे शमीवर ३ कोटींची बोली\nभारताच्या इशांत शर्मालाही पहिल्या फेरीत बोली नाही\nन्यूझीलंडच्या टीम साऊदीला मात्र बोली नाही\nविदर्भ एक्स्प्रेस उमेश यादव बंगळुरुच्या यार्डात, रॉयल चॅलेंजर्सकडून ४ कोटी २० लाखांची बोली\nऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स मुंबई इंडियन्सकडे, बोली ५ कोटी ४० लाख\nमिचेल जॉन्सन, जॉश हेजलवूड यांच्यावर कोणत्याही संघाकडून बोली नाही\nबांगलादेशचा जलदगती गोलं��ाज मुस्तफिजुर रेहमान मुंबई इंडियन्स संघाकडे, बोली २ कोटी २० लाख\nबटलरवर राजस्थानकडून ४ कोटी ४० लाखांची बोली\nइंग्लंडचा जोस बटलर आगामी हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार\nइंग्लंडच्या सॅम बिल्गींज्गवर बोली नाही\nअंबाती रायडू नवीन हंगामात चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणार, बोली २ कोटी २० लाख\nसंजू सॅमसनला तब्बल ८ कोटी रुपयांची बोली, नवीन हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार\nरॉबिन उथप्पा पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे कोलकात्याची ६ कोटी ४० लाखांची बोली\nनमन ओझावर बोली नाही\nदिनेश कार्तिक कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, बोली ७ कोटी ४० लाख\nवृद्धीमान साहावर ५ कोटी रुपयांची बोली, सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार साहा\nजॉनी बेअरस्ट्रोवर बोली नाही\nक्विंटन डी कॉक २ कोटी ८० लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे\nपार्थिव पटेलला बोली नाही\nइंग्लंडचा मोईन अली १ कोटी ७० लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणार\nमार्कस स्टॉयनिस ६ कोटी २० लाखांच्या बोलीत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार\nन्यूझीलंडचा कॉलिन मुनरो १ कोटी ९० लाखांच्या बोलीत दिल्ली डेअरडेविल्स संघाकडे\nयुसूफ पठाणवर १ कोटी ९० लाखांची बोली, नवीन हंगामात सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार\nऑस्ट्रेलियाच्या जेम्स फॉल्कनरवर बोली नाही\nकॉलिन डी ग्रँडहोम रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाकडे, बोली २ कोटी २० लाख रुपये\nशेन वॉटसनवर ४ कोटी रुपयांची बोली, धोनीच्या संघात आणखी एक अष्टपैलू खेळाडू\nमराठमोळा केदार जाधव ७ कोटी ८० लाखांच्या बोलीत चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडे\nकार्लोस ब्रेथवेटवर २ कोटी रुपयांची बोली, नवीन हंगामात सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार\nइंग्लंडचा ख्रिस वोक्स ११ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणार, वोक्सवर ७ कोटी ४० लाखांची बोली\nमनिष पांडेवर ११ कोटी रुपयांची बोली, नवीन हंगामात सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार पांडे\nन्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलवर पहिल्या फेरीत बोली नाही\nदक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलावर पहिल्या फेरीत बोली नाही\nऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस लिन कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, लिनवर ९ कोटी ६० लाखांची बोली\nइंग्लंडचा जेसन रॉय १ कोटी ५० लाखांच्या बोलीत द���ल्ली डेअरडेविल्स संघाकडे\nब्रँडन मॅक्यूलम ३ कोटी ६० लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे\nअॅरोन फिंचवर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ६ कोटी २० लाखांची बोली\nडेव्हिल मिलर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ३ कोटी रुपयांची बोली\nमुरली विजयवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाची बोली नाही\nराहुलवर ११ कोटी रुपयांची बोली\nलोकेश राहुलला आपल्या संघात घेण्यात किंग्ज इलेव्हन पंजाब यशस्वी\nअखेर किंग्ज इलेव्हन पंजाब यशस्वी, करुण नायरला ५ कोटी ६० लाखांची बोली\nमुळ रक्कम ५० लाखांवरुन करुण नायरची कोट्यांमध्ये घौडदौड\nकरुण नायरसाठी पंजाब आणि राजस्थानच्या संघमालकांमध्ये चढाओढ\nदुसऱ्या सत्रातल्या खेळाडूंचा लिलाव संपला, ५ मिनीटांची विश्रांती\nयुवराज सिंह नवीन हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार, युवराजवर २ कोटी रुपयांची बोली\nइंग्लंडच्या जो रुटवर कोणत्याही संघाकडून बोली नाही\nकेन विलियमसन ३ कोटी रुपयांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघात\nब्राव्होवर ६ कोटी ४० लाखांची बोली\nराईट टू मॅच कार्डाद्वारे चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्होला संघात परत घेतलं\nगौतम गंभीरवर २ कोटी ८० लाखांची बोली\nगौतम गंभीर माहेरी परतला, नवीन हंगामात दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार\nग्लेन मॅक्सवेल ९ कोटी रुपयांमध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार\nहैदराबाद विरुद्ध दिल्लीच्या लढाईत दिल्लीची बाजी\nऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलसाठी संघमालकांमध्ये पुन्हा एकदा चढाओढ\nबांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन सनराईजर्स हैदराबाद संघाकडे, बोली २ कोटी रुपये\nमुंबई इंडियन्सचा हरभजन सिंह चेन्नईच्या ताफ्यात, हरभजनवर २ कोटी रुपयांची बोली\nपहिल्या खेळाडूंचा संच संपला, आता १५ मिनीटांची विश्रांती\nऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क ९ कोटी ४० लाखांच्या बोलीत कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे\nअजिंक्य रहाणे माहेरी परतला, राजस्थान रॉयल्सची रहाणेवर राईट टू मॅच कार्डाद्वारे ४ कोटींची बोली\nडु प्लेसीसवर १ कोटी ६० लाखांची बोली\nदक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीस राईट टू मॅच कार्डाद्वारे चेन्नई सुपर किंग्जकडे\nबेन स्टोक्स राजस्थान रॉयल्स संघाकडे, बोली १२ कोटी ५० लाख\nइंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्ससाठी संघमालकांमध्ये चढाओढ\nवेस्ट ��ंडिजचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेलवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही\nकायरन पोलार्ड मुंबई इंडियन्स संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ५ कोटी ४० लाखांची बोली\nअखेर रविचंद्र आश्विन किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे, ७ कोटी ६० लाखांच्या बोलीत नवीन संघाकडून खेळणार\nरविचंद्रन आश्विनसाठी संघमालकांमध्ये चढाओढ\nराईट टू मॅच कार्डाद्वारे शिखर ५ कोटी २० लाखात हैदराबाद संघाकडे\nपहिल्या खेळाडूची बोली लागली, शिखर धवन सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 – मैदानात वयापेक्षा तुमचा खेळ महत्वाचा, धोनीचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर\nचेन्नई विरुद्ध हैदराबाद अंतिम सामन्यात झालेले हे ५ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nआयपीएलमध्ये राशिद खानची गोलंदाजी माहित असल्याचा फायदा झाला – शिखर धवन\nIPL 2018 : फक्त तीन शब्दांत आटोपली होती चेन्नईची फायनलची मिटिंग…\nआयपीएलमुळेच मला कसोटी संघात जागा मिळाली – जोस बटलर\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 IPL 2018 – अकराव्या हंगामाची तारीख ठरली, सामन्यांच्या वेळातही बदल\n2 IPL 2018 – चेन्नई सुपर किंग्जच्या प्रशिक्षकपदी स्टिफन फ्लेमिंग\n3 IPL 2018 – मायकल हसी चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाजी प्रशिक्षक\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/2019/08/page/20/", "date_download": "2020-02-23T05:01:08Z", "digest": "sha1:ULBMTSPUXZHENEO34LVUYTRAMGCZ5TDO", "length": 15912, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "August | 2019 | Navprabha | Page 20", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nशिक्षेची तरतूद असलेले प्लास्टिकबंदी विधेयक मंजूर\nराज्यात प्लास्टिक उत्पादन आणि वापराला बंदी लादणार्‍या गोवा नॉन बायोडिग्रेडेबल कचरा (नियंत्रण) दुरुस्ती विधेयकाला विधानसभेत काल मंजुरी देण्यात आली. गोवा राज्य हे प्लास्टिक मुक्त राज्य म्हणून जाहीर करण्यात येणार असून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी १ जानेवारी, २०२० पासून केली जाणार आहे. प्लास्टिकच्या पिशव्या व प्लास्टिकपासून वस्तू तयार करणारे उत्पादक आणि वापर करणार्‍यांना दंड किंवा कारावासाच्या शिक्षेची तरतूद विधेयकामध्ये आहे, अशी माहिती ...\tRead More »\nगेल्या सहा दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी (कलम १४४ ) लागू असून काल ङ्गक्त जम्मूमधून ही संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे. मात्र, राज्याच्या इतर भागात संचारबंदी कायम असणार आहे. दरम्यान, संचारबंदी उठवण्यात आल्याने जम्मूमधील शाळा आणि महाविद्यालये आज सुरू होणार आहेत. जम्मू जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी सुषमा चौहान यांनी जम्मूमधील संचारबंदी आणि जमावबंदी उठवली आहे. तसे आदेशच काढण्यात आले आहे. या आदेशानुसार शनिवार १० ...\tRead More »\nसरकारी भूखंडासाठी २५ वर्षांच्या निवासी दाखल्याची अट ः मॉविन\nराज्यातील गृहनिर्माण वसाहतीत घरासाठी भूखंड खरेदी करण्यासाठी आतापर्यंत १५ वर्षांच्या निवासी दाखल्याची जी अट होती ती आता वाढवून २५ वर्षे एवढी करण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण खात्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी काल विधानसभेत सांगितले. कॉंग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल विधानसभेत मांडलेल्या खासगी ठरावावर बोलताना गुदिन्हो यांनी वरील घोषणा केली. माविन गुदिन्��ो म्हणाले, की बरेचसे गोमंतकीय गृहनिर्माण वसाहतीत भूखंड खरेदी ...\tRead More »\nलोकायुक्त, दक्षता खाते सक्षम करणार : मुख्यमंत्री\nभ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी दक्षता खाते आणि लोकायुक्तालय सक्षम करण्यात जाणार येणार आहेत. सरकारकडून अनावश्यक खर्चाला आळा घातला जाणार असून सरकारी निधीचा योग्य विनियोग करण्यावर भर दिला जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत गोवा विनियोग विधेयकावरील चर्चेत बोलताना काल दिली. पंधराव्या वित्त आयोगाकडे निधीबाबत विचारविनिमय करण्यापूर्वी सर्व आमदारांना विश्‍वासात घेण्यात येणार आहे. केंद्राकडून मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्यांना निधी उपलब्ध ...\tRead More »\nभय इथले संपत नाही…\n>> साळ, पेडण्यात पाणी ओसरले पण भीती कायम तिलारी धरणाच्या जलविसर्गामुळे व मुसळधार पावसामुळे महापुराचा तडाखा बसलेल्या साळ गावातील पूर ओसरला आहे. पुलाखाली पाणी गेल्याने व पाणी ओसरू लागल्याने साळवासीयांना थोडा धीर आला असला तरी लाखो रुपयांची शेती बागायतीची, घरांची हानी झाल्याने ते भीतीच्या छायेत आहेत. दरम्यान, साळ नदीवरील बंधारा ङ्गूटब्रिज पूर्णपणे उखडला असून भलीमोठी लाकडे, ओंडके अडकून असल्याने या ...\tRead More »\n>> ‘नाडा’ करणार भारतीय क्रिकेटपटूंची उत्तेजक चाचणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी संस्था (नाडा) अंतर्गत येण्यास काल शुक्रवारी सहमती दर्शवली. मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी व महाव्यवस्थापक (क्रिकेट व्यवहार) साबा करीम यांनी क्रीडा सचिव राधेश्याम झुलनिया व नाडाचे महासंचालक नवीन अगरवाल यांची नवी दिल्ली येथे भेट घेतल्यानंतर मंडळाचा निर्णय जाहीर केला. बीसीसीआयने आमच्यासमोर तीन मुद्दे ...\tRead More »\n>> ‘लॉडर्‌‌स’साठी इंग्लंड संघात बदल ऑस्ट्रेलियाविरुद्ध लॉडर्‌‌स येथे १४ ऑगस्टपासून होणार्‍या दुसर्‍या ऍशेस कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने अष्टपैलू मोईन अली याला वगळले आहे. त्याच्या जागी सॉमरसेटचा डावखुरा फिरकीपटू जॅक लिच याचा १२ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. जेम्स अँडरसन व ओली स्टोन यांना दुखापतीमुळे अपेक्षेप्रमाणे स्थान मिळालेले नाही. एजबेस्टन येथे पहिल्या कसोटीत मोईनला १७२ धावा मोजून केवळ तीन गडी बाद ...\tRead More »\nअव्वल मानांकित अश्‍विनी पोनप्पा व सिक���की रेड्डी यांनी काल शुक्रवारी हैदराबाद ओपन बीडब्ल्यूएफ टूर सुपर १०० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. काल शुक्रवारी त्यांनी मेघना जक्कमपुडी व पूर्विशा राम यांचा पराभव केला. पोनप्पा -रेड्डीने आठव्या मानांकित जोडीचा २१-१६, २१-१५ असा पराभव करत हॉंगकॉंगच्या कान यान फान व यी टिंग वू यांच्याशी गाठ पक्की केली. पुरुष एकेरीत सातव्या मानांकित सौरभ वर्मा ...\tRead More »\n– अनुराधा गानू (आल्त-सांताक्रूझ, बांबोळी) कोणत्यातरी एका क्षणी वादळ येतं किंवा पूर येतो किंवा भूकंप होतो आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं. कोणत्या तरी एका क्षणी झाडावर कळी फुटते आणि दुसर्‍या एका क्षणात कळीचं फूल होतं. श्रावणातल्या पावसाचं वर्णनच- ‘क्षणात येती सरसर शिरवे.. क्षणात फिरुनी ऊन पडे’ असं आहे. ‘क्षण’ हा माणसाच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक क्षण ...\tRead More »\nस्वमग्नता (अणढखडच) भाग – १\nवृंदा मोये (संचालक- आनंद निकेतन, म्हापसा) ऑटिझम असलेली मुलं काही गोष्टी उत्तमरीत्या करू शकतात. एखाद्या कठीण इंग्लिश शब्दाचं स्पेलिंग सांगणं, कोडी सोडवणं, अनेक गाणी चालीसकट पाठ असणं, एखाद्या दिवशी कोणता वार, कोणती तारीख, कोणता महिना हे न शिकवता पटापट सांगतात. विशेष मुलांची शाळा असल्याकारणाने प्रवेश घ्यायला येणार्‍या पालकांना आम्ही कधीही परत पाठवत नाही. याचं कारण स्पेशल स्कूल म्हटल्यावर आपल्या मुलांच्या ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/raj-thackeray-slams-sambhaji-bhide-and-modi-sarkar-in-his-latest-cartoon/articleshow/64576711.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-02-23T05:37:40Z", "digest": "sha1:ELMQMFZV6QQLOR5JZAF5C536CKQ32VGR", "length": 10717, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Raj Thackeray's Cartoon : राज यांनी रेखाटलं आंब्याच्या चेहऱ्याचं बाळ! - raj thackeray slams sambhaji bhide and modi sarkar in his latest cartoon | Maharashtra Times", "raw_content": "\nराज यांनी रेखाटलं आंब्याच्या चेहऱ्याचं बाळ\nचर्चेतल्या बातम्यांचा वेध घेऊन आपल्या कुंचल्यातून मार्मिक फटकारे मारणारे व्यगंचित्रकार राज ठाकरे यांनी आज आपल्या ताज्या व्यंगचित्रातून मोदी सरकारचे धोरण आणि संभाजी भिडे गुरुजींच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे.\nराज यांनी रेखाटलं आंब्याच्या चेहऱ्याचं बाळ\nचर्चेतल्या बातम्यांचा वेध घेऊन आपल्या कुंचल्यातून मार्मिक फटकारे मारणारे व्यगंचित्रकार राज ठाकरे यांनी आज आपल्या ताज्या व्यंगचित्रातून मोदी सरकारचे धोरण आणि संभाजी भिडे गुरुजींच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे.\nआपल्या शेतातील आंबे खाल्ल्यास अपत्यप्राप्ती होते, अशाप्रकारचा दावा संभाजी भिडे यांनी केला होता. त्यावर फटकारे मारताना राज यांनी आंब्याचा चेहरा असलेलं बाळच आपल्या व्यंगचित्रात रेखाटलं आहे. हे बाळ पाहून 'अय्याsss भिडेंच्या बागेतून वाटतं...' असं आश्चर्य एक महिला व्यक्त करतेय, असे व्यंगही राज यांनी या व्यंगचित्रात दाखवले आहे.\nयाच व्यंगचित्राच्या दुसऱ्या फ्रेममध्ये राज यांनी आयएएस अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करून मोदी सरकार कशाप्रकारे उद्योगपती धार्जिण्या बाहेरील क्षेत्रातील लोकांसाठी पायघड्या घालत आहे, याचा खरपूस समाचार घेतला आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुंबईतील वाइन शॉपवाल्याची कमाल; १२१ खंडणीबहाद्दरांना खायला लावलीय जेलची हवा\nछत्रपती शिवाजी महाराज की जय...\nपठाणांच्या चिथावणीला मनसे, भाजपचे 'हे' प्रत्युत्तर\nसरपंच निवड: महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचा धक्का\nराज ठाकरेंची मोठी कारवाई; मनसेच्या 'या' जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\n'ओला, सुका कचरा वेगळा करा'\nग्रामीण भागही होणार ‘वायफाय’मय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nराज यांनी रेखाटलं आंब्याच्या चेहऱ्याचं बाळ\nमुंब��त ब्यू माँड इमारतीला भीषण आग...\nमोदी सरकार गरिबांना लुटतंय: राहुल गांधी...\nमॉडेल ते अध्यात्मिक गुरू...\nशरद पवारांपासून जनतेनं सावध राहावं: उद्धव...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-spiritual-remedies-on-ailments-caused-by-obstructions-in-the-pranashakti-flow-system/", "date_download": "2020-02-23T04:50:45Z", "digest": "sha1:B345HMXO63E5V4BC7DAACZ7JJGNEGUYV", "length": 16624, "nlines": 354, "source_domain": "sanatanshop.com", "title": "प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवर करायचे उपाय – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Marathi Books / आयुर्वेद आणि इतर / आपत्‍काळासाठी उपयुक्‍त उपाय\nप्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवर करायचे उपाय\nसनातनच्या भावी आपत्काळातील संजीवनी या मालिकेतील ग्रंथ पूर, भूकंप, महायुद्ध इत्यादी भीषण आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध नसतांना, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त असा ग्रंथ पूर, भूकंप, महायुद्ध इत्यादी भीषण आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध नसतांना, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त असा ग्रंथ शरिरातील प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेत अडथळे निर्माण झाल्यास विकार निर्माण होतात. विकार दूर होण्यासाठी हे अडथळे शोधून त्यांवर उपाय करणे आवश्यक असते. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे, स्वतःच स्वतःवर उपाय करून त्रासमुक्त होण्याची गुरुकिल्ली \nयाचसह संत किंवा समष्टी भाव असलेली व्यक्ती यांना एखादा रुग्ण दूर, म्हणजे अगदी विदेशात असला, तर त्याच्यावरही उपाय करता येतात \nविशिष्ट शारीरिक आणि मानसिक त्रासांच्या लक्षणांवर कोणते विशिष्ट उपाय करायचे, याचेही सरळसोपे मार्गद���्शन ग्रंथात केले आहे.\nप्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवर करायचे उपाय quantity\nCategory: आपत्‍काळासाठी उपयुक्‍त उपाय\nपरात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले\nBe the first to review “प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवर करायचे उपाय” Cancel reply\nशारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार\nआयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा \nमनोविकारांवर स्वसंमोहन उपचार (भाग २)\nजागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड\nहाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन (रिफ्लेक्सॉलॉजी)\nऔषधी वनस्पतींची लागवड कशी करावी \nशारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/osho-dynamic-mediation-in-marathi/", "date_download": "2020-02-23T05:19:41Z", "digest": "sha1:HDRLV2IOE4SOPNFIW5HRFA5FDNEAMX5P", "length": 32400, "nlines": 110, "source_domain": "shekharpatil.com", "title": "ओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन - Shekhar Patil", "raw_content": "\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nआज ओशो रजनीश यांचा तिसावा महानिर्वाण दिन. कधी काळी रजनीश शब्द हा घृणेचा निदर्शक होता. तर आज आम्ही ओशोंना वाचतो/मानतो असे म्हणण्याची फॅशन आलीय. गेल्या महिन्यात मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या नावाने ‘इंटरनॅशनल फेस्टीव्हल’ आयोजित करून आपल्या भूमिच्या या थोर सुपुत्राला ते गेल्यानंतर तीन दशकांनी का होईना सन्मान दिला. आज ओशोंना पृथ्वीतलावरील असंख्य लोक फॉलो करत आहेत. यात विश्‍वविख्यात सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंतचा समावेश आहे. तथाप��, जगात आज सर्वाधीक वाचल्या व ऐकल्या जाणार्‍या या माणसाला समजून घेणे फार कठीण आहे. त्यांनी आयुष्यभरात दिलेल्या प्रवचनांच्या माध्यमातून तब्बल साडे सहाशेच्या जवळपास ग्रंथ निर्मित झाले आहेत. यात परस्पर विरोधाभास खूप आहे. त्यांच्या तत्वज्ञानात प्रचंड वैचारिक तफावत आढळते. यामुळे कधी भक्ती तर कधी ध्यान; कधी योग तर कधी ज्ञान आदींना महत्ता देणार्‍या ओशोंना नेमके म्हणायचे तरी काय हा प्रश्‍न बहुतेकांना पडतो. यात तथ्यदेखील आहे. कारण बुध्दीच्या मर्यादेची जाणीव आपण ठेवत नाही. खरं तर, पोहण्याचे पुस्तक वाचून कुणी पोहणे शिकू शकत नाही. यामुळे ओशोंचे विचार वाचून वा ऐकून आनंद मिळत असला तरी हा खूप वरवरचा प्रकार आहे. त्यांना खरे समजून घ्यायचे तर ध्यानात शिरायला हवे. आज ओशोंच्या महानिर्वाण दिनानिमित्त मला या बद्दलच दोन शब्द सांगावेसे वाटतात. खरं तर आजवर मी बौध्दीक आणि भावनिक पातळीवर विपुल लिखाण केलेय. यापुढे याला आत्मीक अनुभूतीपर लिखाणाची जोड मिळणार असल्याचेही मी नम्रतापूर्वक नमूद करत आहे.\nजीवन हे द्वंदावर आधारित आहे. याची प्रचिती मलादेखील आलेली आहे. माझ्यापुरते बोलायचे तर मला इतक्या परस्परविरोधी बाबींमध्ये रस आहे की अनेक जण चकीत होतात. यातील अजून एक आयाम हा माझ्या निकटवर्तीयांशिवाय कुणालाही माहित नाही. तो म्हणजे माझ्या आयुष्यात आध्यात्मीकतेचा खूप मोलाचा वाटा आहे. मी माझ्या कुमारवस्थेत जितके वाचन केले असेल, जितका क्रिकेट, फुटबॉलादी खेळ खेळलो असेल वा अन्य तारूण्यसुलभ आकर्षणांच्या मागे धावलो असेल त्याच्या पेक्षा जास्त मला रस हा आध्यात्मीक साहित्यासह साधू, संत, फकीर आदी मंडळींमध्ये होता. मी अनेक वर्षे यासाठी विलक्षण झपाटलो होतो. मी झपाटून वाचन केले. तसेच या क्षेत्रातील अनेकांना भेटलो. अगदी बाळबोध विचारधारांपासून ते अत्युच्च तत्वज्ञानाचे कल्ट; सात्वीक विचारांपासून ते तंत्र-मंत्रापर्यंतचे विविध पंथ-उपपंथ आदींची किमान प्राथमिक माहिती तरी मिळवली. अनेक पंथांची उपासनाही केली. या मार्गावर अनेक चित्तथरारक घटना घडल्या. माझ्या अंतर्यात्रेत भेटलेले बहुतांश लोक हे तद्दन भंपक व भोंदू होते. थोडी मंडळी ही वर्तनाने भली आणि वागण्यात सज्जन असली तरी मात्र पारलौकीकतेची कोणतीही अनुभूती नसणारे होते. तर शंभरातील फक्त एकच जण खरोखर आध्यात्मीक ह��ता. अशा एक टक्क्यावाल्यांच्या शोधात अनेक वर्षे व्यतीत केल्यानंतर एका घटनेमुळे माझे जीवन बदलून गेले. येथेच माझा शोध देखील थांबला.\nमाझा कॉलनीमधील ( विद्यानगर, भुसावळ ) मित्र संतोष पुरूषोत्तम चौधरी याने ओशो रजनीश यांचे ध्यानयोगाचे पुस्तक प्रेझेंट केल्यानंतर मला प्रचंड सुखद धक्का बसला. मी याला वाचून झपाटलो गेलो. सुदैवाने माझ्या दुसर्‍या मित्राचे (डॉ. अमित) आजोबा गोपाळ नारायण फेगडे हे भुसावळच्या ध्यान केंद्राचे संचालक होते. त्यांच्या इमारतीतच हे केंद्र होते. त्यांच्याकडे ओशोंची जवळपास ९५ टक्के ग्रंथसंपदा होती. मी याचा जवळपास तीन वेळा फडशा पाडला. मात्र समाधान होत नव्हते. मनातील संभ्रम वाढत होता. अशाच अवस्थेत मी पहिल्यांदा ओशोंनीच विकसित केलेले डायनॅमिक मेडिटेशन ( सक्रीय ध्यान ) केले अन् माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मी अजूनही वर्षातून अनेक दिवस हे ध्यान नियमितपणे करतो. यात मला आलेली अनुभूती ही सांगता येणार नाही. मात्र एकूणच आयुष्यात सकारात्मकता व संतुलन येण्यामागे हेच ध्यान असल्याचे मी अगदी नि:संदिग्धपणे सांगू शकतो.\nओशोंनी स्वत: १०० पेक्षा जास्त ध्यान विधी विकसित केल्या असल्या तरी माझ्या मते याचे सर्वोच्च शिखर म्हणजेच ‘डायनॅमिक मेडिटेशन’ होय. त्यांनी आयुष्यात एक शब्दही बोलला नसता तरी हे एक ध्यान त्यांना मानव जातीच्या इतिहासात मानाचे स्थान निर्माण करणारे ठरू शकले असते इतके ते विलक्षण परिणामकारक आहे. खरं तर ध्यान म्हटले की, आपल्यासमोर अगदी निवांतपणे पद्मासनात बसलेला व्यक्ती डोळ्यासमोर येतो. कारण ध्यान हे याच पध्दतीत केले जाते असा समज रूढ झालेला आहे. यासोबत ध्यान म्हणजे एकाग्रता असाही समज रूढ झालेला आहे. मेडिटेशनमध्ये कुणावर तर लक्ष केंद्रीत करावे लागते अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. अर्थात, ध्यान म्हणजे ‘आत्यंतीक शिथीलतायुक्त विराम’ असे आपण सर्व जण समजतो. ओशोंच्या डायनॅमिक मेडिटेशनमध्ये मात्र याच्या अगदी विरूध्द स्टेप्स आहेत. यात विराम असला तरी तो आत्यंतीक सक्रीयतेतून आलेला असतो. तीव्र गतीनंतरची शिथीलता यात कुणीही अनुभवू शकतो. तसेच याला उत्सवाची जोडदेखील देण्यात आलेली आहे. याचमुळे हे ध्यान पारंपरीक पध्दतीचे नसून यात गती आणि शिथीलतेचा अफलातून मिलाफ आहे. यात पाच स्टेप्स असून प्रत्येक भाग हा आधीच्या, नंतरच���या आणि एकूणच ध्यानाच्या संपूर्ण प्रक्रियेशी सुसंबध्द असाच आहे. प्राचीन भारतीय ध्यान परंपरा आणि आधुनीक मनोचिकीत्सा याचा संगम यात करण्यात आलेला आहे. म्हणजेच यात धर्म आणि विज्ञानाचा मिलाफ आहे.\nडायनॅमिक मेडिटेशन करण्याआधी आपण काही बाबी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.\n१) सक्रीय ध्यानात प्रचंड शारीरीक हालचाली होत असल्याने आपण हे करतांना निरोगी असणे गरजेचे आहे. विशेष करून हृदयविकार, फुफ्फुसांशी संबंधीत विकार वा अन्य विकार असणार्‍यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच हे ध्यान करावे हे अपेक्षित आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिले काही दिवस हे ध्यान तज्ज्ञ वा अनुभवी साधकाच्या मार्गदर्शनाखालीच करावे.\n२) हे ध्यान शक्यतो पहाटे लवकर करावे. हे करतांना आपले पोट रिकामे असावे. तर अंगावर सैलसर कपडे असल्यास उत्तम. ध्यानात साधकाने आपले डोळे पूर्णपणे बंद केलेले असावेत. यातील पहिल्या तीन स्टेप्स या प्रत्येकी दहा तर नंतरच्या दोन प्रत्येकी १५ मिनिटांच्या आहेत.\n३) सक्रीय ध्यानासाठी स्वतंत्र एक तासाचे संगीत तयार करण्यात आले असून यात विविध स्टेप्सचे बदल सहजपणे लक्षात येतात. यामुळे ध्यान करतांना संगीत आवश्यक आहे.\n४) सक्रीय ध्यान हे एकट्याने देखील करता येते. तथापि, याचा चांगला इफेक्ट हा सामूहिक ध्यानात मिळत असल्याचा अनेक साधकांचा अनुभव आहे. यामुळे प्रारंभी तरी काही जणांसोबत हे ध्यान केल्यास चांगला परिणाम मिळू शकतो.\n५) हे ध्यान खर्‍या अर्थाने निधर्मी असून यात कोणत्याही प्रकारचा पूजा-पाठ वा उपासनेचा समावेश नाही. हे ध्यान केल्याने आपल्या आयुष्यात कोणतीही भौतिक सुख-समृध्दी येईल वा चमत्कार होईल अशी अपेक्षा चुकूनही करू नये. कारण हे ध्यान आत्मोन्नतीसाठी असून याच्यामुळे आपल्याला आयुष्यात सच्चीदानंदाची अनुभूती घेता येईल.\nवर नमूद केल्यानुसार सक्रीय ध्यानाच्या पाच वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. संगीतात बदल झाल्यानंतर यात बदल करायचा असतो.\n१) अराजक श्‍वास : ध्यानाच्या पहिल्या १० मिनिटांमध्ये साधकाने अराजकपणे श्‍वास घ्यावयाचा असतो. श्‍वास हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा घटक आहे. आपल्या वेगवेगळ्या मनोदशा या श्‍वासाच्या बदलांशी संबंधीत असतात. प्रत्येकाचा श्‍वास घेण्याचा एक स्वतंत्र पॅटर्न असतो. हा पॅटर्न तोडण्याचे काम पहिल्या स्टेपमध्ये करण्��ात येते. यात साधकाने प्रचंड गतीने श्‍वास घ्यायचा असतो. हे सहजसोपे नसल्याने साधकाने प्रचंड गतीने श्‍वास सोडण्याकडे लक्ष द्यावे. कारण शरीर श्‍वास बरोबर घेते. परिणामी, पहिल्या टप्प्यात योगामध्ये भस्त्रीका करतो त्या पध्दतीत विलक्षण गतीने श्‍वास सोडावा.\nलाभ : सुमारे दहा मिनिटे तीव्र गतीने श्‍वास सोडल्यानंतर तितक्याच गतीने श्‍वास घेतला जातो. यामुळे ऑक्सीडेशन होते. अर्थात, शरीरशुध्दी होऊन फ्रेश वाटते. या स्टेपमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.\n२) रेचन : दहा मिनिटांचे अराजक श्‍वासचक्र संपल्यानंतर पुढील दहा मिनिटांमध्ये रेचन करायचे असते. खरं तर रेचन (कॅथार्सिस) हा आधुनीक मनोचिकित्सेतील महत्वाचा घटक होय. आपण दैनंदिन जीवनात अनेक विचार व भावना दाबत असतो. कधी आपल्याला जोराने हसावेसे वाटते, कधी रडावेसे वाटते, कधी कुणावर रागवावेसे वाटते. मात्र सामाजिक शिष्टाचारामुळे आपण असे करू शकत नाही. हा सर्व दडपून टाकलेला भाग दुसर्‍या स्टेपमध्ये अगदी मुक्तपणे अभिव्यक्त करायचा असतो. यामुळे कुणाला रडू येते तर कुणाला हसू…कुणी गाणे म्हणते तर कुणी शिव्यांचा वर्षाव करत असल्याचे प्रकार घडतात. पहिल्यांदा हे सगळे विचीत्र वाटते. आतून काही बाहेर येत नाही. तथापि, काही दिवसांमध्येच साधकाच्या मनाच्या कान्याकोपर्‍यातील विकार बाहेर पडतात.\nलाभ : सक्रीय ध्यानातील या दुसर्‍या स्टेपमुळे मनशुध्दी होते. जाणीवपूर्वक मनोविकारांचे रेचन केल्यामुळे साहजीकच तणावाचेही निराकरण होते.\n३) हू-हू आघात : दुसरी स्टेप संपल्यानंतर लागलीच साधकाने दोन्ही हात वर करून उड्या मारत हू-हू-हू असे बोलायचे आहे. यातील ‘हू’ हा उच्चार गळ्यापासून नव्हे तर पोटातून निघेल अशा पध्दतीत करायचा आहे. ‘हू’ हा उच्चार सरळ मूलाधार चक्रावर आघात करून उर्जेचे उत्थान करतो.\nलाभ : वर नमूद केल्यानुसार हू या मंत्राच्या आघातामुळे उर्जेचे उत्थान होते. भारतीय परंपरेनुसार याला कुंडली उर्जेचे उर्ध्वगमन असे म्हणता येईल. पहिल्या टप्प्यात शरीर शुध्दी, दुसर्‍यात मनशुध्दी झाल्यानंतर या तिसर्‍या स्टेपमध्ये विपुल प्रमाणात उर्जा निर्मितीच्या माध्यमातून आत्मीक उन्नती होते.\n४ साक्षी भाव : आत्यंतीक गतीने ‘हू-हू’ सुरू असतांना संगीत अचानक थांबते आणि सक्रीय ध्यानाचा चौथा टप्पा सुरू होतो. खरं तर, शारिरीक हालचाली ��िखरावर पोहचल्या असतांना अचानक थांबणे हा साधकाला एक धक्का असतो. यानंतर त्याला पुढील पंधरा मिनिटे हा आहे त्या स्थितीत स्तब्ध उभे रहावे लागते. या कालावधीत साधकाने आपल्या मनात आलेल्या विचारांकडे तटस्थपणे पहायचे असते. डायनॅमिक मेडिटेशनच्या पहिल्या तीन स्टेप्स या पूर्व तयारी असून चौथ्या टप्प्यात खर्‍या अर्थाने ध्यान साधले जात असल्याची बाब आपण लक्षात घेण्याची गरज आहे. या कालवधीत संगीत पूर्णपणे थांबलेले असते.\nलाभ : विचारांकडे तटस्थपणे पाहणे अर्थात ‘साक्षीभाव’ हा आत्मोन्नतीमधील सर्वात महत्वाचा घटक मानला जातो. विपस्सनेत श्‍वासाबाबतचा साक्षीभाव असतो. तर या ध्यानात आपण अगदी तटस्थपणे विचारांचे अवलोकन करायचे असते. यातून निर्विचारतेची झलक आपल्याला मिळते. पहिल्यांदा या प्रकारची अगदी लहान-लहान क्षणांची अनुभूती मिळते. जी नंतर प्रगाढ होत जात साधकाची अंतर्यात्रा गतीमान होते.\n५) उत्सव : पंधरा मिनिटांचा साक्षीभाव संपल्यानंतर अतिशय मोहक असे संगीत सुरू होते. यावर साधकाने अगदी हलक्या स्वरूपाचे नृत्य करून आपल्याला मिळालेला आनंद अभिव्यक्त करायचा असतो.\nलाभ : पहिल्या तीन टप्प्यांमध्ये उर्जेची निर्मिती व उत्थान; चौथ्या टप्प्यात अक्रियता तर पाचव्या भागात या सर्व अनुभूतींचे सेलिब्रेशन केले जाते. आपल्याला मिळालेला आनंद हा नृत्याच्या माध्यमातून अस्तित्वासोबत वाटला जातो.\nसक्रीय ध्यान हे अनेक अर्थांनी लक्षणीय आहे. एक तर हे शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही पातळ्यांवर हिलींग करणारे आहे. यामुळे साधकाला शारिरीकदृष्टया तंदुरूस्तीचा अनुभव येतो, मूड फ्रेश राहतो आणि आत्मीक पातळीवरही विकास होतो. साधारणपणे कुणीही समग्रतेने हे ध्यान तीन महिने केल्यास पुढे याला करण्याची गरज राहत नाही. तथापि, याला पूर्णतेने करणे फारसे सोपे नाही. यामुळे सातत्य टिकले नाही तरी हे ध्यान प्रदीर्घ काळापर्यंत करता येते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे खरे ध्यान हे परम अक्रियतेमध्ये असल्याने सक्रीय ध्यान ही याची पहिली पायरी असल्याचे ओशोंचे मत आहे. यामुळे डायनॅमिक मेडिटेशन ही अंतर्यात्रेतील पहिली पायरी असल्याची बाब लक्षात घेण्याची गरज आहे.\nओशोंनी आपल्या तत्वज्ञानात हास्य-विनोदाला महत्वाचे स्थान दिले आहे. याच प्रकारे त्यांचा ‘हसीबा खेलीबा…धरीबा ध्यानम’ म्हणजेच हसत-खेळत ध्यान हा संदेशही होता. डायनॅमिक मेडिटेशन म्हणजेच सक्रीय ध्यान हे देखील याच प्रकारातील असून याला केल्याने आपल्या आयुष्यात खरे हास्य व आनंद अवतरू शकतो. याची प्रचिती मला आलीय हे मी ठामपणे सांगू शकतो.\nखालील व्हिडीओत सक्रीय ध्यानाच्या पाचही स्टेप्स क्रमानुसार दिलेल्या आहेत.\nसक्रीय ध्यानाचे संपूर्ण संगीत खाली दिलेले आहे.\nओशो सक्रीय ध्यानावर विपुल बोलले असून यातील एक प्रवचन खालील व्हिडीओत दिलेले आहे.\nडायनॅमिक मेडिटेशनबाबत अधिक माहिती ही खालील लिंक्सवर उपलब्ध आहे.\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील...\nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://stayfitpune.com/category/fitness-in-pune/page/2/", "date_download": "2020-02-23T05:33:33Z", "digest": "sha1:5F6GWMLZJY6LZDJ2XCTJSM23TPQJPIP6", "length": 6658, "nlines": 49, "source_domain": "stayfitpune.com", "title": "Fitness in Pune Archives – Page 2 of 16 – Stay Fit Pune - The weight loss center", "raw_content": "\nदिवाळीच्या पक्वान्नांवर यथेच्छ ताव मारल्यावर वजन लागलीच वाढते का\nदिवाळीच्या पक्वान्नांवर यथेच्छ ताव मारल्यावर वजन लागलीच वाढते का\nगौरी गणपती पासुन जी सणा-उत्सवांना सुरुवात होते ती अगदी चैत्र महिना संपेपर्यंत सुरुच असते. तस पाहिल तर आपल्या संस्कृतीमध्ये सणसुद साठी अनेक निमित्ते , कारणे आहेत. याची कारणे कौटुंबिक, सामाजिक सौहार्द वृध्दींगत करणे ��ी आहेत. व हे हेतु हजारो वर्षे…\nदिवाळीच्या पक्वान्नांवर यथेच्छ ताव मारल्यावर वजन लागलीच वाढते का\nदिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nदिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nमागील दोन लेखांमध्ये आपण आपल्या जीवनशैली विषयी दिवाळीच्या निमित्ताने चिंतन केले. आपण आपल्या जीवनशैलीमध्ये आमुलाग्र बदल करणे खरी काळाची गरज आहे. जर आपण निरोगी आणि तंदुरुस्त असु तरच आपण आपल्या परंपरांचे वहन नीट पणे करु शकतो. त्त्यामुळे ज्यांना कुणाला चांगले…\nदिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाचीRead more\nमागील लेखात आपण दिवाळी च्या फराळावर ताव मारण्या संदर्भात काही रोचक माहिती पाहिली होती. फराळावर ताव मारणे म्हणजे मनसोक्त फराळ खाणे सध्याच्या काळात आपल्यासाठी कसे योग्य नाही याविषयी चा लेख अनेकांना आवडला व त्यांनी मला फोन, मेसेज करुन नक्की काय…\nदिवाळीच्या फराळावर ताव मारण्यापुर्वी हे अवश्य वाचा\nदिवाळीच्या फराळावर ताव मारण्यापुर्वी हे अवश्य वाचा\nपुर्वीची दिवाळी मला आठवतय माझ्या लहानपणी आम्ही सारे भावंड दिवाळीची अगदी आतुरतेने वाट पहायचो. आम्हा मुलांसाठी सर्वात महत्वाचे असायचे ते म्हणजे दिवाळी निमित्त मिळणा-या २१ दिवसाच्या सुट्ट्या. कधी एकदा शाळेतील प्रथम सत्राची परिक्षा संपते व कधी गावी मनसोक्त उंदडायला, भटकायला…\nदिवाळीच्या फराळावर ताव मारण्यापुर्वी हे अवश्य वाचाRead more\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री - कसा करावा उपवास – Stay Fit Pune - The weight loss center on श्रावणातील उपवासाचे तंत्र आणि मंत्र\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nSavita makaji on दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nतारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार - गुडघेदुखी – Stay Fit Pune - The weight loss center on तुम्ही कसे उभे राहता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/five-detox-food-for-quick-energy-in-summer-1225779/", "date_download": "2020-02-23T05:53:16Z", "digest": "sha1:CSL3WKF6HURLCMY37YTING4KZYIXNUDR", "length": 12665, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उन्हाळ्यात जलद उर्जास्रोतासाठी व्यायामाबरोबर आहारात या पदार्थांचे सेवन करा! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’��्वारेच हवी\nउन्हाळ्यात जलद उर्जास्रोतासाठी व्यायामाबरोबर आहारात या पदार्थांचे सेवन करा\nउन्हाळ्यात जलद उर्जास्रोतासाठी व्यायामाबरोबर आहारात या पदार्थांचे सेवन करा\nशरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकणाऱ्या आहाराचे उन्हाळ्यात सेवन करा.\nउन्हाळ्यात जलद उर्जास्रोताची आवश्यकता आहे यासाठी शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकणाऱ्या आहाराचे सेवन करा. उन्हाळ्यात कलिंगड, काकडी आणि लिंबाचा तुमच्या आहारात समावेश करा. ऑरिफ्लेम इंडियाच्या आहारतज्ज्ञ सोनिया नारंग यांनी याबाबत काही टीप्स दिल्या आहेत. शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकून तंदुरुस्त आणि ताजेतवाने हेण्यास याची मदत होईल.\nकलिंगड : उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन हा उत्तम आहार मानला जातो. कलिंगड शरीरात क्षाराची निर्मिती करते. यात उच्च मात्रेत स्रिटलिन असते. आर्गिनिनच्या निर्मितीसाठी कलिंगड मदत करते. जे शरीरातील अमोनिया आणि अन्य अनावश्यक पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. त्याचप्रमाणे कलिंगड पोटॅशिअमचे उत्तम स्रोत आहे, जे आहारातील सोडियमची मात्रा संतुलित करते. शरीराच्या अंतर्गत शुद्धतेसाठीदेखील ते महत्वाचे आहे.\nकाकडी : शरीरातील अनावश्यक पदार्थांवर मात करण्यास मदत करते. यात असलेली पाण्याची उच्चतम मात्रा शरीरातील मूत्र प्रणाली व्यवस्थित कार्यरत ठेवण्यास मदत करते.\nलिंबू : यकृतासाठी लिंबू खूप फायदेशीर आहे. शरीरातील यूरिक अॅसिड आणि अन्य अनावश्यक घटकांना घोळून यकृताची कार्यक्षमता वाढवते.\nपुदीना : उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरात थंडावा ठेवण्यासाठी पुदीन्याचे सेवन करणे उत्तम ठरते. अन्नाचे योग्यरितीने पचन होण्यासाठीदेखील पुदीन्याची मदत होते.\nवाफेवर शिजविणे : भाज्यांना वाफेवर शिजविणे हा एक चांगला प्रकार आहे. त्यामुळे भाज्यांमधील पौष्टीकता नष्ट होत नाही.\nव्यायाम : अनावश्यक घटक शरीरातून बाहेर काढण्यासाठी थोडा व्यायाम करणेदेखील गरजेचे आहे. शरीरात अनावश्यक घटकांची वाढ झाली असल्यास कॅफीन आणि दारूपासून दूर राहावे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nउन्हाळा आरोग्यासाठी तापदायक विविध आजारांनी मुंबईकर त्रस्त\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्���िडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 काळ्या आजाराच्या उच्चाटनासाठी देशभर मोहीम\n2 हृदयरोग, मधुमेह यांवरील भारताचा खर्च वाढणार\n3 मुंबई शॉपिंग फेस्टिवलमध्ये ‘ती फुलराणी’\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathivishwakosh.org/19031/", "date_download": "2020-02-23T04:01:20Z", "digest": "sha1:66JBDEKBRAAS2QSY6CWBMTYBXTCSNJEA", "length": 15097, "nlines": 186, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "किण्वन (Fermentation) – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nकुमार विश्वकोश / पर्यावरण\nकिण्वन ही एक रासायनिक प्रकिया असून या प्रक्रियेत सजीव पेशी हवाविरहित वातावरणात शर्करेचे अपघटन करतात. यातून सजीवांना लागणारी ऊर्जा भागश: किंवा पूर्णत: मिळते. या क्रियेला विनॉक्सिश्वसन किंवा विनॉक्सी ग्लायकॉलिसीस असेही म्हणतात. काही सूक्ष्मजीवांना (उदा., किण्व) आणि काही जीवाणू यांना बाह्य ऑक्सिजनाची गरज नसते; त्यांना विनॉक्सिजीव म्हणतात. बहुतांशी सजीवांत मात्र विनॉक्सीश्वसनानंतर ऑक्सिश्वसनाची प्रक्रिया घडून येत असल्याने बाह्य ऑक्सिजनाची गरज असते. किण्वन क्रियेत सर्वांत शेवटी शर्करेचे रूपांतर लॅक्टिक आम्ल किंवा अल्कोहॉल यामध्ये होते.सजीवांच्या किण्वन प्रक्रियेत अनेक रासायनिक पायर्‍या असतात. यातील मुख्य पायरी म्हणजे ग्लुकोजाचे पायरुव्हिक आम्लात होणार रूपांतर. हे रूपांतर होण्यासाठी विविध विकरांच्या विशिष्ट क्रमाने दहा-बारा क्रिया होतात. या प्रक्रियेत रासायनिक ऊर्जा निर्माण होऊन ती अ‍ॅडिनोसीन ट्रायफॉस्फेट (एटीपी) रेणूत साठविली जाते. नंतरच्या चयापचय क्रियांसाठी ही ऊर्जा वापरली जाते.\nकिण्वन प्रक्रियेत तयार होणारी ऊर्जा ऑक्सिश्वसनामुळे तयार होणार्‍या ऊर्जेच्या तुलनेत बरीच कमी असते. म्हणूनच ऑक्सिजन कमी असलेल्या वातावरणात ऑक्सिजीवांमध्ये जीवनक्रिया चालू राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्लुकोजाचे अपघटन घडून यावे लागते. ऑक्सिश्वसनासाठी किण्वन क्रियेत तयार झालेली रासायनिक उत्पादिते वापरली जातात आणि या क्रियेलाच ‘क्रेब्ज चक्र’ म्हणतात. चयापचयाच्या पुढील पायरीवर ऑक्सिजनाच्या सान्निध्यात पायरुव्हिक आम्लाचे अपघटन होऊन मोठ्या प्रमाणात ऊर्जा उपलब्ध होते.\nप्राचीन काळापासून अल्कोहॉलयुक्त पेये तयार करण्यासाठी किण्वनाचा वापर केलेला आढळून आला आहे. अठराव्या शतकात फ्रेंच वैज्ञानिक लूई पाश्चर यांनी दही, बीअर व वाइन सूक्ष्मजीवांद्वारे किण्वन प्रक्रियेने तयार करता येतात, हे दाखवून दिले. लेक्टोबॅसिलाय या जीवाणूंमार्फत दुधातील लॅक्टोजाचे रूपांतर लॅक्टिक आम्लात होते. यामुळे दुधातील प्रथिने साकळतात आणि दुधाचे रूपांतर दह्यात होते. या प्रक्रियेत डायअ‍ॅसिटील हा पदार्थ तयार होतो. याच पदार्थामुळे दह्याला मधुर चव व गंध प्राप्‍त होतो. पाव, ढोकळा, इटली, डोसा इ. पदार्थ तयार करतानाही किण्वन प्रक्रियेचा वापर केला जातो. साखर कारखान्यात तयार होणार्‍या मळीत काही साखर शिल्लक असते. या मळीत सॅक्रोमायसीस नावाचे किण्व मिसळतात. त्यामुळे साखरेचे किण्वन होऊन एथिल अल्कोहॉल तयार होते. औषध उद्योगात विशिष्ट सूक्ष्मजीवांमार्फत होणार्‍या किण्वन प्रक्रियेमुळे पेनिसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन, एरिथ्रोमायसीन व टेट्रासायक्लीन ही प्रतिजैविके तयार केली जातात. बीअर तयार करण्यासाठी बार्लीच्या दाण्यांतील ग्लुकोजाचे किण्वन केले जाते. यामुळे एथिल अल्कोहॉल आणि कार्बन डाय-ऑक्साइड वायू तायर होतो. त्यांच्या मिश्रणापासून बीअर तयार करतात. वाइन तयार करताना द्राक्षाच्या रसातील ग्लुकोजाचे अपघटन अशाच प्रकारे घडवून आणले जाते.\nTags: जीवसृष्टी आणि पर्यावरण, जीवसृष्टी आणि पर्यावरण भा�� - १\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\nमराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/novels/9529/you-are-with-me-by-suraj-gatade", "date_download": "2020-02-23T06:11:47Z", "digest": "sha1:JKJ3PYSEAJ7C5OKV25SP4PH3Q6BI3ELJ", "length": 22496, "nlines": 263, "source_domain": "www.matrubharti.com", "title": "You are with me...! by Suraj Gatade | Read Marathi Best Novels and Download PDF | Matrubharti", "raw_content": "\nविक्टर; सर्वांच्या दृष्टीकोनातून जनार्दन सारंग यांचा मेड रोबोट त्यामुळे तो कोणाला इजा करणे शक्य नाही, पण तरी त्याने आपल्याच एम्प्लॉयरला जीवे मारले होते त्यामुळे तो कोणाला इजा करणे शक्य नाही, पण तरी त्याने आपल्याच एम्प्लॉयरला जीवे मारले होते का...प्राथमिक चौकशीत विक्टरने काहीच सांगण्यास नकार दिला होता. आणि कायदाने त्याला तसा अधिकार ...Read Moreकोणी त्याला सत्य सांगण्यास बाध्य करू शकत नव्हतं आणि म्हणून त्याला सरळ कोर्टासमोर उभा करण्यात आलं होतं... पोलिसांनी त्यांच्याकडील फुटेजच्या आधारे ही केस उभी करण्याचा प्रयत्न केला होता. पण तसेही काही होताना दिसत नव्हतेइथेही कायदा आडवा येतच होता. विक्टरची मेमरी व्हिज्युअल रुपात पाहिली, तर सत्य समोर येणार होते. पण सरळ होतं, की विक्टर तशी परवानगी देणार नव्हताइथेही कायदा आडवा येतच होता. विक्टरची मेमरी व्हिज्युअल रुपात पाहिली, तर सत्य समोर येणार होते. पण सरळ होतं, की विक्टर तशी परवानगी देणार नव्हताविक्टर... हे नांव जनार्दन Read Less\nखरं तर पुरावे मिळाले नाहीत, तर तो तसाही मुक्तच होईल... हा विक्टर खूप धूर्त असला पाहिजे असा निष्कर्ष कौन्सिलने काढला. भार���ीय संविधानातील आर्टिकल 20 नुसार कोणत्याही आरोपीला त्याच्याविरुद्ध साक्ष देण्यास सक्ती केली जाऊ शकत नाही. याचा अर्थ शांत राहण्याचा ...Read Moreअधिकार संविधानानेच विक्टरला दिला आहे. आणि सर्व देशाच्या कॉन्स्टिट्युशनचा मान राखणं हे इंटरनॅशनल कोर्टला भाग असल्याने त्यांना विक्टरवर काही सक्ती करता येत नव्हती. त्यामुळे चौकशी समितीही विक्टरवर बोलण्यासाठी दबाव टाकू शकत नव्हती... के करायचं ते त्यांचं त्यांनाच करावं लागणार होतं... बहुदा संविधानाची सर्व माहिती विक्टरला असावी आणि तो त्या तरतुदीचा पुरेपूर वापर करून घेतोय असे इन्वेस्टीगेशन कौन्सिलला वाटत होते... शिवाय Read Less\nतशात काही विरोधी राजकारणांनी स्वयें यात उडी घेतली. कोणाच्याही आमंत्रणाशिवाय आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याच्या नादात लोकांच्या मनातील रोष अधिकच भडकवण्याचे काम हे तथाकथित ज्ञानी व समाज हितदक्ष लोक करू लागले. फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली हे वाट्टेल ती ...Read Moreलागले. ज्यातलं आपल्याला काही कळत नाही असेही काही म्हणण्यापेक्षा बरेच लोक यात सामील झाले होते...शांतता प्रिय सामाजिक विचारवंतांनी याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही द्रोही ठरवून बेदम मारण्यात आलं...कायद्यात मॉबने मिळून काही गुन्हा केला आणि त्यात कोणी मारले गेले, तर त्या बद्दल काहीच शिक्षेची तरतूद नव्हती. त्यामुळे या लोकांना कायद्याअंतर्गत अडवणं शक्य नव्हतं. रोबोट्स बिचारे मार तर खात होते, पण Read Less\nमाणूस मेल्यानंतर त्याची मेमरी प्रिजर्व करून ठेवली, तर आपण अमर होऊ हा त्यामागील विचार होता. नंतर व्हर्च्युअल रिएलिटी व होलोग्रामच्या माध्यमातून ती व्यक्ती पुन्हा रिक्रिएट करता येते. किंवा मग ती मेमरी एखाद्या रोबोट मध्ये इन्सर्ट करून त्या माणसाला रिवाईव्ह ...Read Moreजाते.२१ व्या शतकातच क्लोनिंगवर बंदी घातली आहे. ती अजूनही तशीच आहे. त्यामुळे अमर होण्यासाठी हा पर्याय लोकांनी शोधून काढला होता. पण या मार्गातून अनेक कुख्यात गुन्हेगार सुद्धा मेल्यानंतर पुन्हा जिवंत होऊन आपापली कुकर्मे चालू ठेवत आहेत हे समोर आल्यावर मग जगभरातील सर्व सरकारनी यावर आपला अंकुश आणला होता.सर्व देशांनी यूनाईटेड नेशन्सच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात आपापल्या देशांत नवीन विभाग तयार करून Read Less\n\" जनार्दन सारंग यांनी प्रसन्न मुखा���ं स्मित करून त्या रोबोटला विचारलं.\"यूनीट 15 ओर्डर नंबर 26. सर\"\"खूपच मोठं नांव आहे\"\"खूपच मोठं नांव आहे अगदी ग्रेट वॉल ऑफ चायना अगदी ग्रेट वॉल ऑफ चायना\" जनार्दन हसत म्हणाले.त्यांच्या टिप्पणीवर यूनीट 15 ओर्डर नंबर 26 देखील हसला.\"अरे तुला हसता ...Read Moreजनार्दन सारंग चेहऱ्यावरील आल्हाद ओसरू न देता आश्चर्याने विचारलं.\"हो सर\" जनार्दन हसत म्हणाले.त्यांच्या टिप्पणीवर यूनीट 15 ओर्डर नंबर 26 देखील हसला.\"अरे तुला हसता ...Read Moreजनार्दन सारंग चेहऱ्यावरील आल्हाद ओसरू न देता आश्चर्याने विचारलं.\"हो सर मी त्या सर्व भावना दर्शवू शकतो, ज्या तुम्ही दर्शवू शकता मी त्या सर्व भावना दर्शवू शकतो, ज्या तुम्ही दर्शवू शकता आपली इच्छाच तशी होती.\" यूनीट 15 ओर्डर नंबर 26 जनार्दन यांना म्हणाला.\"आम्ही भावना दर्शवत नाही. त्या अनुभवतो. ते तू करू शकतोस आपली इच्छाच तशी होती.\" यूनीट 15 ओर्डर नंबर 26 जनार्दन यांना म्हणाला.\"आम्ही भावना दर्शवत नाही. त्या अनुभवतो. ते तू करू शकतोस\" जनार्दन यांनी त्याला परंतू केला.\"अंफॉर्च्युनेटली, नाही सर.\" यूनीट 15 ओर्डर नंबर 26 उत्तरला.\"शकशील\" जनार्दन यांनी त्याला परंतू केला.\"अंफॉर्च्युनेटली, नाही सर.\" यूनीट 15 ओर्डर नंबर 26 उत्तरला.\"शकशील\" जनार्दन हसत म्हणाले,\"माणूस सुद्धा लहान असताना Read Less\n\"तू माणसासारखं काहीच करत नाहीस का\"\"सध्या तरी नाही. माझी एआई अजून डेव्हलप होत आहे.\"\"म्हणजे तू खरचं एक लहान मूल आहेस\"\"सध्या तरी नाही. माझी एआई अजून डेव्हलप होत आहे.\"\"म्हणजे तू खरचं एक लहान मूल आहेस\" जनार्दन सारंग हसले,\"काळजी नको. सोय करू काही तरी\" जनार्दन सारंग हसले,\"काळजी नको. सोय करू काही तरी सध्या माझ्या खोलीत चार्जिंग पॉईंट जवळची जागा तुझी सध्या माझ्या खोलीत चार्जिंग पॉईंट जवळची जागा तुझी\" ते त्याला म्हणाले.\"साहेब ...Read Moreविचारू\" ते त्याला म्हणाले.\"साहेब ...Read Moreविचारू\" यूनीट 15 ओर्डर नंबर 26 ने जनार्दन सारंग यांची परवानगी मागितली.\"बोल ना. पण आधी साहेब, सर म्हणायचं बंद कर\" यूनीट 15 ओर्डर नंबर 26 ने जनार्दन सारंग यांची परवानगी मागितली.\"बोल ना. पण आधी साहेब, सर म्हणायचं बंद कर\"\"मग काय म्हणू\"\"तुला हवं ते. प्रश्न विचार.\"\"तुम्ही एकटेच तुम्हाला कोणी...\" रोबोट असून त्याला वाक्य पूर्ण करता आले नाही. कदाचित इमोशन्स त्याच्यात डेव्हलप होत असावेत... किंवा त्याला जनार्दन सारंग यांना हा प्रश्न विचारून दुखवा���चे नसावे म्हणून त्याचा हा संकोच असावा...\"नाही. माझं कोणी Read Less\nविक्टर बद्दल त्या थ्री-डी होलोग्राम मधील व्यक्तीला जनार्दन सारंग यांनी माहिती दिली. विक्टरला स्माईल देऊन ती व्यक्ती बोलू लागली ती नाराजीतच...\"साल्या जण्या, माझ्या अंत्यसंस्कारासाठी नाही ते नाही माझ्या मातीला पण आला नाहीस होय\" ती व्यक्ती नाराजीने बोलली.\"मरून पण जिवंत ...Read Moreकी लेका. मग शोक कशाचा करणार होतो\" ती व्यक्ती नाराजीने बोलली.\"मरून पण जिवंत ...Read Moreकी लेका. मग शोक कशाचा करणार होतो\" त्या व्यक्तीची चेष्टा करण्यासाठी जनार्दन सारंग म्हणाले,\"आणि काय तो तुझा वाढदिवस होता होय, की मी आवर्जून यायलाच हवं होतं\" त्या व्यक्तीची चेष्टा करण्यासाठी जनार्दन सारंग म्हणाले,\"आणि काय तो तुझा वाढदिवस होता होय, की मी आवर्जून यायलाच हवं होतं बरं ते जाऊ दे; मला आधी हे सांग, की मी तेथे नव्हतो, हे तुला सांगितलं कोणी बरं ते जाऊ दे; मला आधी हे सांग, की मी तेथे नव्हतो, हे तुला सांगितलं कोणी\"\"नलिनीने\" होलोग्राम मधील व्यक्तीने खुलासा केला.\"वाटलंच तुझ्या बायकोला सवयच आहे भांडणं लावायची तुझ्या बायकोला सवयच आहे भांडणं लावायची\" जनार्दन सारंग त्या व्यक्तीला चिडवण्यासाठी बोलले.\"च्यायला हे Read Less\n\"पण त्यात गैर काय आहे तुम्हीही एप्लाय करा ना नॅशनल हेरिटेज अँड प्रिजरवेशन ऑर्गनायझेशनमध्ये. म्हणजे आपल्याला कायम एकत्र राहता येईल.\"विक्टरच्या या बोलण्यावर मात्र जनार्दन सारंग हसले. म्हणाले,\"अरे रे तर आपण असूच. पण त्यासाठी अमर व्हावं, असं मला वाटत नाही. ...Read Moreआयुष्य एकदाच मिळतं आणि ही तर जीवनाची ब्युटी आहे. जर अमर झालो, तर जगण्यातली सूंदरताही आपण गमावून बसू. नाही का तुम्हीही एप्लाय करा ना नॅशनल हेरिटेज अँड प्रिजरवेशन ऑर्गनायझेशनमध्ये. म्हणजे आपल्याला कायम एकत्र राहता येईल.\"विक्टरच्या या बोलण्यावर मात्र जनार्दन सारंग हसले. म्हणाले,\"अरे रे तर आपण असूच. पण त्यासाठी अमर व्हावं, असं मला वाटत नाही. ...Read Moreआयुष्य एकदाच मिळतं आणि ही तर जीवनाची ब्युटी आहे. जर अमर झालो, तर जगण्यातली सूंदरताही आपण गमावून बसू. नाही का जीवनातील उत्साह निघून जाईल... जीवनातील उत्साह निघून जाईल... आपल्याला मरण नाही हे लक्षात आल्यावर कुणी सांगावं, लोक कर्म करणं सुद्धा सोडू शकतात आपल्याला मरण नाही हे लक्षात आल्यावर कुणी सांगावं, लोक कर्म करणं सुद्धा सो��ू शकतात\" जनार्दन सारंग स्मित मुखावर आणत बोलले,\"आणि म्हणून मला माझ्या जगण्यातील एडवेन्चर मरू द्यायचं नाही\" जनार्दन सारंग स्मित मुखावर आणत बोलले,\"आणि म्हणून मला माझ्या जगण्यातील एडवेन्चर मरू द्यायचं नाही भले मी मेलो, तरी चालेल भले मी मेलो, तरी चालेल हेच आयुष्य तृप्तीने Read Less\n तुम्ही इतके अस्वस्थ का आहात\" विक्टरने चिंतेने विचारले.\"क... काही नाही...\" जनार्दन सारंग यांनी विषय टाळण्याचा प्रयत्न केला.\"तुम्ही खोटं बोलताय हे मला समजतंय. खरं सांगा काय झालंय\" विक्टरने चिंतेने विचारले.\"क... काही नाही...\" जनार्दन सारंग यांनी विषय टाळण्याचा प्रयत्न केला.\"तुम्ही खोटं बोलताय हे मला समजतंय. खरं सांगा काय झालंय\" विक्टरने जनार्दन सारंग यांना सांगण्यासाठी फोर्स केलं.तसं जनार्दन सारंग यांनी ...Read Moreपाहिलं. खूप वेळ अडवून ठेवला बांध फोडून त्यांच्या डोळ्यांतून आसवं ढळू लागली...हे पाहून विक्टर पुढं झाला आणि बाजूला बसत त्याने जनार्दन सारंग यांना सावरण्याचा प्रयत्न केला.\"बाबा... शांत व्हा...\" तो म्हणाला.पण काही केल्या जनार्दन सारंग यांच्यातील शोक शांत होत नव्हता. विक्टरने मग त्यांना शांत करण्याचा अट्टहास सोडून मनसोक्त त्यांना रडू दिलं.थोड्यावेळाने जनार्दन सारंग यांचे रडणे तर बंद झाले, पण कसला तरी Read Less\nविक्टर सुन्न होता, त्याच्या अंधाऱ्या सेल मध्ये बसून... असह्य दुःखानं जणू काही त्याला झाकोळून टाकलं होतं... तो स्वतःशी पुटपुटला...\"मला माहिती आहे बाबा... तुम्हाला मला हर्ट करायच नव्हतं... मी तुम्हाला आत्महत्या करू दिली नसती... ना तुमच्या विनंती वरून मी तुम्हाला ...Read Moreसक्षम होतो... म्हणून तुम्ही माझ्यावर हल्ला केलात... तुमच्या नजरेत दिसलं मला... तुम्हाला आता जगण्याची इच्छा राहिली नाही... आणि मरण... ते आपल्याला हवं तेव्हा थोडीच येतं... म्हणून तुम्ही रोबोटीक्सच्या नियमानांच मॅनिप्युलेट केलंत... यू मेड मी मोअर लाईक ह्यूमन व्हाईल माय एआई वॉज डेव्हलपिंग आणि म्हणूच रोबोटिक्सचे लॉज् आता माझ्यावर वर्क होत नाहीत... आणि तुम्ही त्याचाच फायदा उचलतात.\"माझ्या रक्षणासाठी मी तुम्हाला मारलं Read Less\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/ied-blast-took-place-while-a-security-forces-vehicle-was-moving-in-arihal-pulwama/", "date_download": "2020-02-23T05:33:14Z", "digest": "sha1:HCMSQB5M4Y76FSEMSFCX6XNURMYUS27P", "length": 13027, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "पुलवामात लष्क���ाच्या ताफ्यावर पुन्हा दहशतवादी हल्ला, 9 जवान जखमी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाष��… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nपुलवामात लष्कराच्या ताफ्यावर पुन्हा दहशतवादी हल्ला, 9 जवान जखमी\nजम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे IED स्फोटकं असलेल्या कारमधून पुन्हा एकदा लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 9 जवान जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांनी पुलवामातील अरिहल गावात अरिहल-लस्सीपूरा मार्गावर लष्कराच्या 44 राष्ट्रीय रायफल्सच्या ताफ्याला लक्ष केले आहे. जखमी जवानांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून घटनास्थळी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे.\nजम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून IED स्फोट घडवून हल्ला होणार असल्याबाबत गुप्तचर यंत्रणांना एक दिवस अगोदरच माहिती मिळाली होती. त्यानुसार परिसरात अॅलर्ट जारी करून सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. IED स्फोटामुळे लष्कराच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.\nदरम्यान, या हल्ल्यातून दहशतवाद्यांचे मनसूबे पूर्ण झाले नसून सर्व जवान सुखरुप असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. हल्ल्यानंतर लष्कराने संपूर्ण परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nया बातम्या अवश्य वाचा\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/2019/07/15/page/2/", "date_download": "2020-02-23T05:15:25Z", "digest": "sha1:IV7OASYWAGWEDBJAKNGTNHZI5ZLK6MC5", "length": 8437, "nlines": 59, "source_domain": "www.navprabha.com", "title": "15 | July | 2019 | Navprabha | Page 2", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प���रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nजोकोविच ठरला विंबल्डन चॅम्पियन\nजागतिक क्रमवारीत प्रथम असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने आठवेळचा विंबल्डन चॅम्पियन व जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याचा ७-६ (७-५),१-६,७-६ (७-४),४-६,१३-१२ (७-३) असा पराभव करत पाचव्यांदा विंबल्डन किताब आपल्या नावे केला. सर्वात जास्त वेळ चाललेली ही ऐतिहासिक अंतिम फेरी ठरली आहे. पाचवा निर्णायक सेट तर तब्बल १०० मिनिटांहून अधिक वेळ सुरू होता. हा संपूर्ण सामना चार तास ...\tRead More »\nगुरुदास सावळ गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या दोन तृतियांश सदस्यांना भाजपामध्ये विलीन करून राजकीय आघाडीवर नवा इतिहास घडविला आहे. गेल्या महिन्यात मगो पक्षाचे दोन तृतीयांश आमदार अशाच प्रकारे भाजपात विलीन झाले होते. कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे विलिनीकरण तिन्हीसांजेला झाले, तर मगोचे विलिनीकरण मध्यरात्रीनंतर झाले होते. आपले राजकीय नेते वेळ आली की किती सक्रिय बनतात हे या ...\tRead More »\nस्वतंत्र कुर्दिस्तान काळाची गरज\n– दत्ता भि. नाईक कोणताही देश आपली भूमी नवीन राष्ट्रराज्य स्थापन करण्यासाठी सहजपणे देणार नाही हे सत्य आहे. परंतु नजीकच्या काळात इराक, सिरिया व तुर्कस्तानला शांतता हवी असल्यास स्वतंत्र कुर्दिस्तानचा मार्ग मोकळा करावाच लागेल अलीकडेच केलेल्या वक्तव्यात कुर्द प्रादेशिक सरकारचे परराष्ट्र व्यवहारमंत्री फलाह मुस्ताफा यांनी सन २०२२ पर्यंत आम्ही तुर्कस्तानच्यामार्गे युरोपला गॅसचा पुरवठा करू असे आत्मविश्‍वासपूर्वक विधान केलेले आहे. उर्वरित ...\tRead More »\nतरुण सैनिकांच्या अतुलनीय शौर्याच्या कहाण्या ‘इंडियाज् मोस्ट फिअरलेस – २’\nएडिटर्स चॉइस परेश प्रभू भारतीय सैन्यदलांमध्ये असे अगणित जॉंबाज असतील, ज्यांच्या कहाण्या कधी समाजापर्यंत कदाचित येणारही नाहीत. त्यांच्या आजूबाजूच्या सहकार्‍यांमध्ये त्या चर्चिल्या जातील आणि कालांतराने विस्मृतीतही जातील. परंतु ‘इंडियाज् मोस्ट फिअरलेस – २’ सारखे असे एखादे पुस्तक येते तेव्हा या कहाण्या त्यातून अजरामर ह���तील. ‘‘जेव्हा तुम्ही घरी जाल, तेव्हा त्यांना आमच्याविषयी सांगा, आणि सांगा की तुमच्या ‘उद्या‘साठी आम्ही आमचा ‘आज’ ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/06/sumitra-mahajan-rajyapal.html", "date_download": "2020-02-23T03:57:33Z", "digest": "sha1:EWPVMGKN4NANNPGMHNKERUGHI6YB4UHM", "length": 4426, "nlines": 59, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "सुमित्रा महाजन होणार महाराष्ट्राच्या राज्यपाल?", "raw_content": "\nसुमित्रा महाजन होणार महाराष्ट्राच्या राज्यपाल\nDNALive24 : वेब टीम, नवी दिल्ली\nमाजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. त्यांनी नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक लढविली नव्हती. त्यांच्यवर मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.\nमहाजन या मध्यप्रदेशातील इंदूरच्या रहिवासी आहेत. तेथील भाजपच्या काही नेत्यांनी सुमित्रा महाजन यांना आतापासूनच शुभेच्छा देण्यासही सुरुवात केली आहे. भाजपने इंदूरमधील उमेदवार जाहीर करण्यास दिरंगाई केल्यामुळे महाजन नाराज झाल्या होत्या. त्यांनी पत्र लिहून नाराजी दाखवून दिली होती. तुम्हाला मला उमेदवारी न देण्यास संकोच वाटत असेल, तर मीच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेते, असे म्हणत त्यांनी निवडणुकीच्या आखाड्यात न उतरण्याचा निर्णय घेतला होता.\nसुमित्रा महाजन या 'ताई' म्हणून राजकीय वर्तुळात ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील चिपळूण ही त्यांची जन्मभूमी, तर इंदूर ही कर्मभूमी आहे. 1989 पासून सुमित्रा महाजन खासदार म्हणून लोकसभेवर निवडून येत आहेत. मध्य प्रदेशातल्या इंदूरमधून सुमित्रा महाजन तब्बल आठ वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. त्या 16 व्या लोकसभेच्या अध्यक्षा होत्या. त्यामुळे त्यांची राज्यपाल पदावर वर्णी लागणार का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/category/kutumb/page/50/", "date_download": "2020-02-23T04:06:05Z", "digest": "sha1:UHQM5L6A7653GL7SJUFFXUIPCCIG3DSL", "length": 14354, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "कुटुंब | Navprabha | Page 50", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nबाळा, गाऊ कशी अंगाई\n– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे ‘‘मॉम, वॉट्‌स अंगाई गीत’’ अमेरिकेत जन्मलेला व तिथेच वाढलेला ७ वर्षांचा नातू आपल्या आईला विचारत होता. आईला त्याच्या प्रश्‍नाचे उत्तर माहीत नव्हते. कारण तिथेही अंगाई गीत ऐकले नव्हते. तीही अमेरिकेला जन्माला आलेली. भारतीय संस्कृती, येथील चालीरिती तिला माहित नव्हत्या. जाणून घ्यायचा प्रयत्नही कधी केला नव्हता. पाश्‍चात्य अमेरिकन संस्कृती तिच्या वागण्यात, बोलण्यात भिनली होती. चारच दिवसांपूर्वी मुलगा, ...\tRead More »\n– प्रेमानंद मस्णो नाईक विचारांच्या जंजाळातून थोडं बाहेर येऊन मनाशी बोलण्याचा प्रयत्न केला तर मन कुठे जाग्यावर असते ते बिचारे विचारांच्या मागे मागे धावत सुटलं आहे. हे असंच असतं का ते बिचारे विचारांच्या मागे मागे धावत सुटलं आहे. हे असंच असतं का आपण विचार एक करतो; पण मन मात्र आपल्याला इतर विचारांकडे ओढून नेत असते. कधी कधी मनातील विचार आपण प्रकट करण्याचा अट्टाहासाने प्रयत्न करत असतो. पण एकूण त्यावेळची स्थिती पाहून पाहून ...\tRead More »\n– डॉ. नारायण भास्कर देसाई ‘बालपणाचा काळ सुखाचा’ असं ऐकत, मानत आणि अनुभवत मोठे झालेल्यांना बालशिक्षण या शब्दातही विसंगती दिसण्याची शक्यता आहे. कारण बालपणात ‘स्वस्थ बसे तोचि फसे’ हे अगदी खरं असतं, आणि आपल्या पठ्ठीबद्ध शिक्षणात स्वस्थ, गप्प, शांत, शिस्तीत बसणं अभिप्रेत असतं. त्यामुळे बालशिक्षण मुलांच्या सुखाच्या आड येतं असं म्हटलं तर ते अगदीच चूक म्हणता येणार नाही. पण बालशिक्षण ...\tRead More »\n– पुंडलिक नायक नाटक हा ललित साहित्याचाच एक प्रकार आहे. नाटकाच्या रंगमंचावरील आविष्कारात दृक आणि श्राव्य या दोन घटकांची भर पडते. त्यामुळे त्यातील साहित्यिक मूल्य अधिक स्पष्टपणे आणि प्रभावीपणे उठून दिसते. नाटक म्हणजे चालणारा, बोलणारा साहित्य प्रकार. खरे नाटक पुस्तकांत नाही तर प्रयोगात असते. कोकणी नाटक आज आपली स्वत:ची ओळख घडविण्यात यशस्वी ठरलेले आहे. गोमंतकीय जीवनाची वास्तवपूर्ण प्रतिमा दाखवण्याची ताकद ...\tRead More »\n– संदीप मणेरीकर किती सुंदर असते आपुले घर प्रत्येकाचे असते गोकुळ जणू किती रंग सांगावे या घराचे मी जितके क्षितिजावरती पहाटे येती असं हे आपलं घर प्रत्येकालाच बहुत प्रिय असतं. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या घराचा ओढा असतो. माहेरवाशीण असो किंवा दूर नोकरीसाठी गेलेला मुलगा, त्याला आपलं खर हे घरट्यासारखं असतं. संध्याकाळ झाली की पक्षी जसे आपोआप घराकडे वळतात, तसंच काहीसं या ...\tRead More »\n– सौ. लक्ष्मी जोग या जगात बहिण-भावाच्या नात्याइतके परम पवित्र, सुंदर आणि हृद्य नातं दुसरं कोणतंही नसेल. एकाच झाडाला दोन भिन्न गुणधर्म असलेली दोन गोड फळं फक्त मानव प्राण्यांतच असू शकतात. कारण इतर प्राणीमात्रांत बहिण-भाऊ म्हणून जन्मलेल्यांत ते नातं इतकं पवित्र न राहता ते नर व मादी असं होत जातं. म्हणूनच मानवातील बहिण भावाचं नातं सर्वश्रेष्ठ आहे. आजन्म ही भावंडं ...\tRead More »\n– संदीप मणेरीकर ग्रामीण भागात सायकल ही एकेकाळी महाराणीच्या अवतारात वागत होती. तिचा तोरा काय होता, तिचे रूप, सौंदर्य, तिचा दिमाख, थाटमाट काय सांगणार खरंच ती जणू काही इंग्लंडची महाराणीच होती. रस्त्यावरून चालत जात असताना जर कोणी सायकलस्वार त्यावेळी रस्त्यानं जात असेल तर त्याचा तोरा काही औरच होता. चालत जाणारी व्यक्ती म्हणजे अगदीच सामान्य आणि आपण म्हणजे साक्षात देवाधिदेव इंद्रच ...\tRead More »\nमहिला संमेलनाचे शिवधनुष्य पेलण्याचे बळ\n– चित्रा प्रकाश क्षीरसागर स्व. माधवी देसाई यांच्या प्रेरणेने सुरू झालेले अखिल गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे यंदाचे हे तप:पूर्ती साहित्य संमेलन आहे. माधवीताईंचा आशीर्वाद या रूपाने हे संमेलन श्री तुळशीमाता पांडुंरग महिला मंडळातर्फे आम्ही पणजी शहरात घेत आहोत. हे संमेलन भरविताना आम्हांला आनंद तर होत आहेच, परंतु त्यासाठी गेले वर्षभर राबताना झालेले श्रम या संमेलनाच्या यशस्वीतेने दूर होत आहेत, हेही ...\tRead More »\nगोमंतक महिला साहित्य संमेलन सृजनशक्तीचे व्यासपीठ\n– प्रा. सुनेत्रा कळंगुटकर साहित्य संमेलन हा ऊर्जेचा उत्सव असतो. लेखक, वाचक, रसिक यांना ऊर्जा देणारे ते एक केंद्र असते. संमेलनातील कार्यक्रमांतून मिळणारी ऊर्जा साहित्यरसिकांना चैतन्य प्राप्त करून देते. भाषेचे, साहित्याचे संवर्धन करते. सृजनशक्तीला आवाहन करणारी ही संमेलने म्हणजे साहित्यिकांसाठी, साहित्यप्रेमींसाठी पर्वणीच ठरते.\tRead More »\n– संदीप मणेरीकर प्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी यांची कविता… पत्र लिहायला तुला घेतले जे जे स्मरले ते, ते लिहिले लिहिण्याजोगे सर्व संपता पत्राखाली ‘तुझीच’ लिहिता थरथरला का हात असा पण पुलकित झाला तो हळवा क्षण एकेकाळी या पत्राचा असा दिमाख, तोरा होता. पत्र घेऊन पोस्टमन आला की, तो कुणाचं पत्र घेऊन आलाय, कोणाला, कसलं एकेकाळी या पत्राचा असा दिमाख, तोरा होता. पत्र घेऊन पोस्टमन आला की, तो कुणाचं पत्र घेऊन आलाय, कोणाला, कसलं असले नानाविध प्रश्‍न मनात हिंदकळून जातात. ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/rohit-sharma-to-open-an-inning-vs-south-africa-in-test-confirms-msk-prasad-psd-91-1970715/", "date_download": "2020-02-23T05:02:45Z", "digest": "sha1:XGVJNHUCRJK67V76UNG2Y7ZWKC5RUWKJ", "length": 12255, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rohit Sharma to open an inning vs South Africa in Test confirms MSK Prasad | Ind vs SA : कसोटी मालिकेत रोहित शर्माला सलामीला संधी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nInd vs SA : कसोटी मालिकेत रोहित शर्माला सलामीला संधी\nInd vs SA : कसोटी मालिकेत रोहित शर्माला सलामीला संधी\nआफ्रिकेविरुद्ध मालिकेत राहुलला डच्चू, शुभमनला संधी\nदक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघात सलामीवीराची भूमिका बजावणार आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली. या संघात सलामीवीर लोकेश राहुलला संघातून डच्चू देत शुभमन गिलला संघात स्थान देण्यात आलं आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना, एम.एस.के.प्रसाद यांनी रोहितला कसोटीत सलामीवीर म्हणून संधी देणार असल्याचं सांगितलं.\nविंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत लोकेश राहुल पुरता अपयशी ठरला होता. त्यामुळे अनेक ���ाजी खेळाडूंनी रोहित शर्माला सलामीला संधी द्यावी अशी मागणी केली होती. खुद्द प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वी या मागणीबद्दल सकारात्मकता दर्शवली होती. यानंतर अपेक्षेप्रमाणे भारतीय संघातून लोकेश राहूलला डच्चू देण्यात आला आहे.\nआफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी असा असेल भारताचा संघ –\nविराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि शुभमन गिल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसचिन म्हणतो, न्यूझीलंड दौऱ्यात रोहितसमोर असेल ‘हे’ मोठं आव्हान\nInd vs NZ : राहुलच्या आक्रमणासमोर किवींची शरणागती, भारताची मालिकेत २-० ने आघाडी\nभारतीय संघाला जाणवतेय रोहित शर्माची उणीव, आकडेवारी पाहा तुम्हालाही पटेल\nदुखापतग्रस्त रोहित शर्मा संघाबाहेर, भारताला मोठा धक्का\nICC T20I Ranking : राहुल-रोहित जोडीची क्रमवारीत मोठी झेप\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची बातमी निराधार – निवड समिती प्रमुख एम.एस.के.प्रसाद\n2 Ind vs SA : कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, लोकेश राहुलला डच्चू\n3 पहिल्या अनौपचारिक कसोटीत भारत अ संघ विजयी, ७ गडी राखून आफ्रिकेवर मात\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/rutu-barva-news/healthy-drinks-in-summer-1243101/", "date_download": "2020-02-23T05:16:51Z", "digest": "sha1:QW47LSCKYCXVD3RK3A6TZPN36V2XMNYK", "length": 11967, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उन्हाळ्यातील पेय | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nअपचन, गॅसेस, बद्धकोष्टता तसेच भूक न लागणे या तक्रारींवर सर्वात उत्तम उपाय म्हणजे जलजिरा\nउन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याचा अंश कमी होत असल्याने वेगवेगळ्या पेयांद्वारे शरीरातील पाणी टिकवून ठेवता येते. त्यासाठी उसाचा रस, लिंबाचे, कोकमाचे सरबत, पन्हे, नीरा, चिंचेचे पन्हे, जलजिरा असे अनेक नैसर्गिक पदार्थ वापरून केलेले पर्याय उपलब्ध आहेत.\nउन्हाळ्यामध्ये थंडावा देणारे अत्यंत उपयुक्त असे हे पेय घरच्या घरी बनवता येणारे आणि विविध फायदे देणारे आहे. जिरा पूड, आले, काळे मीठ, पुदिना, आमचूर पूड इत्यादी अनेक पदार्थ कमी-जास्त प्रमाणात त्यात वापरून जलजिरा बनवले जाते. जलजिऱ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध पदार्थानुसार त्याचे गुणधर्म बदलत जातात. जलजिऱ्यामुळे शरीराला थंडावा तर मिळतोच परंतु शरीरातली उष्णताही कमी होते. पचनाच्या तक्रारी दूर होतात. अपचन, गॅसेस, बद्धकोष्टता तसेच भूक न लागणे या तक्रारींवर सर्वात उत्तम उपाय म्हणजे जलजिरा\nउन्हाळ्यात भरपूर प्रमाणात वापरला जाणारा आणखी एक पदार्थ म्हणजे कोकम. चवीला उत्तम आणि बरेच आरोग्याचे फायदे देणारा. कोकम सरबत आणि विविध डाळी, भाज्यांमध्ये कोकमचा वापर करता येऊ शकतो. कोकम किंवा कोकम सरबतामुळे शरीराला थंडावा तर मिळतोच पण त्याचबरोबर पित्ताच्या सर्व तक्रारी दूर होतात. तसेच अ‍ॅलर्जी झाल्यास कोकम फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे हायड्रॉक्सिसिट्रिक अ‍ॅसिड या द्रव्यामुळे चरबी शरीरात साठण्यास अटकाव होत असल्याने वजन आटोक्यात राहते. बाजारामध्ये जे कोकम सरबत मिळते त्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे वजनाला अनुसरून ���रबत घेण्याची पद्धत बदलावी किंवा घरच्या घरी अगळ आणूनही सरबत करता येते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nउन्हाळा आरोग्यासाठी तापदायक विविध आजारांनी मुंबईकर त्रस्त\nकुछ ठंडा हो जाए…\nअकोल्यात मोसमातील सर्वाधिक तापमान @ ४६.३\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n2 तुळशी बी वा सब्जा\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/rohit-pawar-on-sharad-pawar/", "date_download": "2020-02-23T03:30:21Z", "digest": "sha1:QHSDY6MUINGOWON433PVCXS5BEL33T37", "length": 8789, "nlines": 92, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "कुणी जेलमध्ये टाकायची भिती घातली तर पवारसाहेबांना आठवा- रोहित पवार", "raw_content": "\nकुणी जेलमध्ये टाकायची भिती घातली तर पवारसाहेबांना आठवा- रोहित पवार\nसांगली | समोरून कुणी कितीही ताकदीचा आला तरी अजिबात घाबरायचं नाही. एखाद्याने जेलमध्ये टाकायची भाषा केली अन् घाबरवण्याचा प्रयत्न केला तर पवारसाहेब आठवायचे, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. इस्लामपूरमधील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.\nपवारसाहेबांना ईडीची भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. काही लोक इतिहासात राहतात पण त्यांना असं वाटायला लागलं आहे की ते नवीन युगाचे चाणक्य आहेत. मग त�� भीती दाखवण्याचा प्रयत्न करतात, असं म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या गृहमंत्री अमित शहा यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला.\nशरद पवारांना भीती दाखवू असं अहंकारी ताकदींना वाटलं होतं. मग त्यांनी मोठं हत्यार म्हणून ईडीला बाहेर काढलं. ईडीच्या चौकशीला जाण्यासाठी शरद पवार एकटे नाही तर सर्व जनता त्यांच्यासोबत आली. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा विचार करुन पवारसाहेब थांबले मग ईडीनेही माघार घेतली. त्यामुळे कुणीही भीती दाखवली तरी काही होत नाही, असं रोहित म्हणाले.\nदुसरीकडे रोहित पवार यांनी विधानसभेला केलेल्या प्रचारावर आक्षेप घेत राम शिंदेेंनी त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यावर बोलताना रोहित म्हणाले, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मी कुठल्याही चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढलो नाही. त्यामुळे विजय सत्याचा होईल.\n-राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंच्या नावानं मागितली जातेय खंडणी\n-ठाकरे सरकारचा फडणवीसांना धक्का; समित्यांवरच्या अशासकिय नियुक्त्या रद्द\n-दिल्लीत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर भाजपचं एक पाऊल मागे; प्रादेशिक पक्षांना जवळ करणार\n-शाळांमधून सावरकरांचे फोटो काढण्याचे राज्य सरकारचे आदेश; राजकीय वादाला फुटलं तोंड\n-मनसैनिकांनो आमचं उष्ट कशाला खाताय\nही बातमी शेअर करा:\nTagsAmit Shaha Jail NCp MLA Rohit Pawar Sharad Pawar अमित शहा आमदार रोहित पवार जेल टोला रोहित पवार शरद पवार\nशरद पवारांनी मांडल्या पोलिसांच्या व्यथा; लिहिलं गृहमंत्र्यांना पत्र\nराष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंच्या नावानं मागितली जातेय खंडणी\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nराष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंच्या नावानं मागितली जातेय खंडणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/06/Cm-at-raigad-fort.html", "date_download": "2020-02-23T05:46:04Z", "digest": "sha1:BFGS7QKYV5Q6UDV2HWI3PZ2N55Q66SOO", "length": 8971, "nlines": 61, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "विकासकामांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस किल्ले रायगडावर", "raw_content": "\nविकासकामांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस किल्ले रायगडावर\nDNALive24 : किल्ले रायगड\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगड या स्वराजाच्या राजधानीचे जतन करुन हा देशभक्तीचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने भारतीय पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे काम योग्य पद्धतीने सुरु आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगडाच्या जतन संवर्धनाच्या कामाबद्दल आज येथे समाधान व्यक्त केले. यानिमित्ताने सर्व शिवप्रेमींची मागणी पूर्ण होत आहे, असेही त्यांनी सांगितले.\nकिल्ले रायगड विकासासाठी शासनाने 606 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात 59 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. यासंदर्भात किल्ले रायगड येथे आज मुख्यमंत्री श्री.फडणवीस हे जतन संवर्धन कामांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांच्यासमवेत किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजी राजे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अनिकेत तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, रघुजीराजे आंग्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, भारतीय पुरातत्व विभागाचे मुंबई विभागाचे निर्देशक बिपिनचंद्र नेगी, रायगड किल्ल्याचे प्रभारी जंगले, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार आदी उपस्थित होते.\nआपल्या संबोधनात श्री. फडणवीस म्हणाले की, रायगड किल्ल्यावरील पुरातन वास्तूंचे जतन व संवर्धन हे इतिहासाशी निगडीत केले जात आहे. शिवाय किल्ले परिसरात पर्यटकांना येण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, किल्ल्याकडे येणारे रस्ते रुंदीकरण करणे, त्यासाठी जमीन संपादन प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यासाठी लोकांचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी श्री.फडणवीस यांनी पाचाड येथे राजमाता जिजाऊ साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते रोप-वे ने किल्ल्यावर दाखल झाले. रोप वे अप्पर स्टेशन पाथवे येथून कुशावर्त तलाव, वाघ दरवाजाकडे जाणाऱ्या या मार्गाच्या पुनरुज्जीवनाच्या कामाची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर ते होळीचा माळमार्गे बाजारपेठ पाहून जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तेथे त्यांनी जगदीश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. तेथून ते पुन्हा बाजारपेठ, होळीचा माळमार्गे हत्ती तलाव येथे आले. तेथील कामांचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर शिर्काई देवीचे दर्शन घेऊन ते हत्तीखान्यात आले. येथे रायगड विकास प्राधिकरणाच्या आतापर्यंत झालेल्या कामांचे व्हीडिओ चित्रफितीद्वारे सादरीकरण करण्यात आले. यावेळी माहिती देण्यात आली की रायगडावरील पाणीसाठ्याच्या उपलब्धतेसाठी गडावरील 22 तलावांमधील गाळ काढणे व गळती दुरुस्त करण्याचे काम करण्यात आल्याने गडावर मुबलक पाण्याची उपलब्धता आहे.\nत्यानंतर श्री. फडणवीस हे होळीचा माळ मार्गे नगारखाना व तेथून राजसदरेवर आले. राजसदरेवर सिंहासनावरील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बालेकिल्ला, राणीवसा पाहून ते मेणा दरवाजामार्गे खाली उतरले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/about-us/", "date_download": "2020-02-23T04:13:24Z", "digest": "sha1:ELMPIR2JQ6T6PPAQBPFRVKMVHZFJ64EM", "length": 5211, "nlines": 76, "source_domain": "nishabd.com", "title": "आमच्याबद्दल | निःशब्द", "raw_content": "\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगी��िवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nकळतच नाही मला, असं का होतं..\nसुबह तु मेरी शाम भी तु\nमेरी जिंदगी एक किताब पन्नों की\nके नैना तरस गए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A2%E0%A5%80.html?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2020-02-23T03:52:19Z", "digest": "sha1:KBCK6TUDD4RFT2A5J3N6AE2HEYJ7OAFN", "length": 3353, "nlines": 11, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "चेन्नईत श्वानांसाठी देशातील पहिली रक्तपेढी - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "चेन्नईत श्वानांसाठी देशातील पहिली रक्तपेढी\nजीवन-मरणाच्या रेषेवर झुंजणा-या श्वानांना आता आशेचा किरण निर्माण झाला आहे. दुर्धर आजाराशी सामना करणा-या श्वानांसाठी गेल्या आठवड्यात देशातील पहिलीच रक्तपेढी स्थापन करण्यात आली आहे. तमिळनाडू पशू वैद्यकीय आणि पशू विज्ञान विद्यापीठातील केंद्रातून या पेढीचे काम चालणार आहे.\nया संदर्भात बोलताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. थंगराजू म्हणाले, की २८ श्वान मालकांनी रक्त देण्याचे मान्य केले आहे. एक आठवड्यापूर्वी ही रक्तपेढी स्थापन झाली असून, आतापर्यंत दहा श्वानांचे रक्त बदलण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. एर्लिशिया कॅनिस यासारख्या रोगाच्या संसर्गामुळे श्वानांना रक्त देण्याची गरज भासते. या रोगामुळे श्वानांच्या रक्तातील घटक नष्ट होऊ लागतात.\nश्वानांच्या रक्ताचे एकूण आठ गट असून, त्यापैकी डीईए १.१ निगेटीव्ह हा गट महत्त्वाचा आहे. या गटाचे रक्त कोणत्याही गटाच्या श्वानांना देता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. रक्तपेढीचे प्रमुख डॉ. एस. प्रथबन म्हणाले, की प्रयोगशाळेत रक्त संकलन, तपासणी आदी सर्व सुविधा असून, रक्त साठवणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्य��त आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/10/Dilligate-laltaki-road.html", "date_download": "2020-02-23T05:45:31Z", "digest": "sha1:RX2S7R4KOZR3NRKDCBNSVMZM6ZZMKL4T", "length": 7731, "nlines": 66, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "दिल्लीगेट रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम 3 दिवसात सुरू करणार – महापौर बाबासाहेब वाकळे", "raw_content": "\nदिल्लीगेट रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम 3 दिवसात सुरू करणार – महापौर बाबासाहेब वाकळे\nवेब टीम : अहमदनगर\nशहरामध्ये गणेशोत्सवापासून पाउस पडत आहे. त्यामुळे बर्‍याच भागातील रस्ते खराब झाले आहेत, परंतु पाऊस पडत असल्यामुळे बर्‍याच भागातील रस्ते मंजूर असूनदेखील रस्त्याचे काम करण्यास अडचण येत आहे.\nदिल्लीगेट ते न्यू लॉ कॉलेजपर्यतचा रस्ता खराब झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना येण्या-जाण्यास त्रास होत आहे. याकरिता सदर रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासंबंधित अधिकारी यांची बैठक महापौर बाबासाहेब वाकळे यांनी घेतली.\nया बैठकीत सदर काम येत्या 3 दिवसांत सुरु करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.\nयावेळी उपमहापौर मा.सौ.मालनताई ढोणे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, अजय ढोणे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्री.राऊत, अभियंता श्री.राजभोज, शहर अभियंता व्ही. जी.सोनटक्के, पाणी पुरवठा विभागप्रमुख श्री.काकडे, अभियंता श्री.निंबाळकर, श्री.पारखे, श्री.खंडागळे, ठेकेदार रसिक कोठारी आदी उपस्थित होते.\nयावेळी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, दिल्लीगेटचा रस्ता उपनगराला जोडणारा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना येण्या-जाण्यास त्रास होत आहे. सदरचा रस्ता 10 कोटीच्या निधीमध्ये मंजूर असून, कार्यारंभ आदेशदेखील देण्यात आलेला आहे.\nतरी देखील कामास सुरूवात करण्यात आली नाही. याबाबत संबंधित ठेकेदार यांना सदरचा रस्ता तीन दिवसात सुरू करण्यााच्या सूचना देण्यात आल्या. रस्त्याचेही काम तीन दिवसात सुरू न केल्यास संबंधित ठेकेदार यांना नोटीस देवून काम रद्द करण्याचे व काळया यादीत टाकणेबाबत कार्यवाही करण्याच्या कार्यकारी अभियंता यांना सूचना देण्यात आल्या.\nकाम चांगल्या दर्जाचे करणे व नागरिकांना त्रास होणार नाही, यादृष्टिने एका बाजूने रस्याचे काम सुरू करण्यास आदेश दिले. तसेच शासनाच्या 10 कोटीच्या निधीमधून शहरातील प्रमुख रस्ते मंजूर करण्यात आलेले आहेत. ते कामदेखील लवकरच सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.\nयावेळी उपमहापौर सौ. मालनताई ढोणे म्हणाल्या की, हा रस्ता खराब झाल्यामुळे नागरिक व परिसरातील दुकानदार वारंवार माझेकडे व नगरसेविका सौ.सुप्रिया जाधव यांचेकडे रस्ता करणेबाबत मागणी करित आहेत.\nरस्त्याचे काम लवकर सुरू करण्याच्या सूचना महापौरांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू होणार आहे तसेच पोलिस हेडक्वॉटर अंतर्गत भागामध्ये नागरी समस्या मोठया प्रमाणात आहेत.\nत्या ठिकाणी लाईट, ड्रेनेज, गटार, रस्ते आदी कामे होण्यासाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले. त्यामुळे यादेखील समस्या लवकरच सोडविण्याच्या दृष्टिने महापौरांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/public-utility/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B6%E0%A4%BF/", "date_download": "2020-02-23T03:41:46Z", "digest": "sha1:ZLBRQMEUKGU3PWGSRRHU5MNRUPNPGACC", "length": 3751, "nlines": 89, "source_domain": "solapur.gov.in", "title": "शासकीय विश्राम गृह माळशिरस | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nशासकीय विश्राम गृह माळशिरस\nशासकीय विश्राम गृह माळशिरस\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Feb 07, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://stayfitpune.com/cholesterol-heart-attack-article-in-marathi-for-weight-loss-in-pune/", "date_download": "2020-02-23T05:04:44Z", "digest": "sha1:DLSK6N5CTS6GRKEPNNO6FQIXDWNVSB2X", "length": 26193, "nlines": 126, "source_domain": "stayfitpune.com", "title": "अर्ध्यावर डाव सोडु नका - तुमच्या माणसांना तुमची गरज आहे! – Stay Fit Pune - The weight loss center", "raw_content": "\nअर्ध्यावर डाव सोडु नका – तुमच्या माणसांना तुमची गरज आहे\nसुजितचे (नाव बदलले आहे) वय जेमतेम २६ वर्षे असेल. त्याला एका मल्टीनॅशनल कंपनी मध्ये चांगली मोठ्या पगाराची नोकरी होती. साधा��ण दीड वर्षापुर्वीच लग्न होऊन त्याला एक गोंडस बाळ देखील झाले. आई वडीलांच्या डोळ्याचे पारणे फिटले अक्षरशः सुजितच्या सुखी संसाराकडे पाहुन. सुजितच्या नोकरीमुळे व तो नोकरीत कायम झाल्यामुळे वडीलांनी लवकर रीटायरमेंट घेतली व नातवंडाला खेळवण्यात स्वतःचा वेळ घालवु लागले. अगदी दृष्ट लागावी असेच सारे सुरु होते.\n अचानक सुजितला हृद्य विकाराचा तीव्र झटका आला व त्यातच तो गतप्राण झाला. अगदी काही मिनिटांतच सगळा खेळ उरकला. आई-वडील, पत्नी, बहिण, नातेवाईक सगळेच अगदी निशब्द झाले. संसार फुलवायच्या दिवसांत सुजित अर्ध्यावर डाव टाकुन, निघुन गेला. आपणा सारख्या ति-हाईतास जेव्हा प्रसंग समजतो तेव्हा आपली ही हळहळ झाल्यावाचुन राहत नाही, तर विचार करा काय वाटले असेल त्या मायबापास त्या पत्नीस\nसुजितला मी व्यक्तिशः ओळखत होतो. कमी उंची, मजबुत बांधा, अगदी दुहेरी हाडाचा म्हंटला तरी चालेल इतका तो गोलमटोल होता. देखील थोडा स्थुल लहानपणापासुनच होता. तो शाळेत असल्यापासुन मी त्याला ओळखत होतो. पुढे उच्च शिक्षण, नोकरी मिळवण्याचा काळ देखील तो माझ्या संपर्कात होता. आणि पुढे अनेक वर्षे आमचा संपर्क झालाच नाही. एकदा सोशल मीडीयावर त्याच्या फोटो सहीत त्याच्या मृत्युची बातमी वाचली आणि सुन्नच झालो.\nआज अचानक मला त्याची आठवण यायचे कारण म्हणजे आज मी कोलेस्टेरॉल या विषयावर लेख लिहायला घेतला. विषयास जशी सुरुवात केली तसे मला सुजित आठवला. आणि आज पुन्हा एकदा सुन्न झालो.\nसुजितनंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा जणु डोंगरच कोसळला. सुजितच्या दशक्रियेच्या दिवशीच त्याच्या वडीलांना देखील हृद्यविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांनी प्राण सोडले. मुलाचा फुलणारा संसार स्वःतच्या डोळ्यांनी पाहवला नाही आणि त्यांनी तोच मार्ग स्वीकारला.\nसुजित च्या आयुष्यात सर्व काही ठिक ठाक असताना असे कसे काय झाले आणि मित्रांनो सुजित हे केवळ एकच उदाहरण आहे. आपल्या अवतीभोवती अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यामध्ये अगदी तरुण मुले, मुली देखील अशा प्रकारे अर्ध्यावर डाव सोडुन निघुन जाताहेत. आणि वयस्क, ज्येष्ठांमध्ये तर या पध्दतीने मृत्युला पावण्याचे प्रमाण तर खुपच जास्त आहे.\nकाय आहे नक्की हे कारण चला तर मग आपण प्रयत्न करुयात हे जाणुन घेण्याचा.\nहृद्यविकाराचा झटका येण्याचे मुख्य कारण असते आपल्या शरीरातील कोलेस्ट��रॉलचे प्रमाण वाढणे. कोलेस्टेरॉल देखील तीन प्रकारचे असतात. एक प्रकार आपल्या आरोग्यासाठी गरजेचा असतो तर दुसरा व तिसरा प्रकार जास्त झाला तर ते अपायकारक ठरतात. आपल्या शरीरात नियमित पणे कोलेस्टेरॉलची निर्मिती होतच असते व ती व्हावी देखील. पण ती इतकी जास्त होऊ नये की त्यामुळे रक्त वाहिण्यांमध्ये मेण/काजळी सदृश्य अडसर निर्माण करते.\nतुम्ही नळाला पाईप लावला व नळ फुल्ल प्रेशर ने सुरु केला तर पाईपच्या दुस-या टोकातुन पाणी खुप जास्त वेगाने व ताकतीने वाहु लागेल. तोच पाईप जर मध्येच मुडपला व पाण्याचा प्रवाह थांबला तर काय होते तर नळापासुन पाईप निघुन येतो. बरोबर ना\nअगदी याच धर्तीवर रक्तवाहिण्या व हृद्य काम करते. हृद्य म्हणजे तो नळ की सतत रक्त पुरवठा करीत असतो व रक्त वाहिण्या म्हणजे पाईप ज्यामधुन रक्त व रक्तासोबतच इतर घटक देखील वाहुन नेले जातात. याच ‘इतर’ घटकांमध्ये खरतर अनेक घटक असतात. त्यातीलच तीन घटक असतात कोलेस्टेरॉल. तीन प्रकारच्या कोलेस्टेरॉल पैकी पहिला प्रकार आपल्या आरोग्यासाठी गरजेचा असतो तर दुसरा व तिसरा प्रकार देखील आवश्यक असतोच. पण जर त्याची निर्मिती जर गरजेपेक्षा जास्त झाली तर मात्र ते कोलेस्टेरॉल रक्त वाहिण्यांना आतील बाजुस चिकटण्यास सुरुवात होते. आतुन चिकटल्यामुळे व जर हा आतील थर वाढतच गेला तर साहजिकच रक्त वाहुन नेण्याच्या क्षमतेवर प्रतिकुल परीणाम होऊन कमी रक्त अवयवांपर्यंत पोहोचवले जाईल. सोबतच हृद्यावर जास्त दबाव येईल कारण हृद्य तर रक्त पाठवण्याचे काम करीत असतेच. पण पाठवलेले रक्त रक्त वाहिण्यांमध्ये अडकल्यामुळे, गती मंदावल्यामुळे हृद्यावर दबाव येण्यास सुरुवात होईल. नळ व पाईपचे उदाहरण आठवा.\nनेमके हेच आहे हृद्यविकाराच्या झटक्याचे कारण त्यामुळे हा लेख वाचुन सर्व प्रथम तुम्ही काय केले पाहिजे तर कोलेस्टेरॉल साठी रक्ताची चाचणी करुन घ्यावी. जर तुमचे कोलेस्टेरॉल लेवल नॉर्मल असेल तर छान, नसेल तर तातडीने इलाज सुरु करावा लागेल.\nपण एक गोष्ट लक्षात येतेय का मित्रांनो सुजित तर अगदी ठणठणीत होता ना सुजित तर अगदी ठणठणीत होता ना त्याचे रोजचे कार्यकलाप व्यवस्थित सुरु होते.आणि अचानक हे असे घडले. पण हे अचानक घडलेले नक्कीच नाही. कोलेस्टेरॉल वाढणे अचानक होत नाही. आपल्या जीवनशैलीतील बिघाडामुळे हे होत असते. याचे तीन मुख्य आयाम आहेत.\nत्यामुळे आपली कोलेस्टेरॉल लेवल नॉर्मल असली तरीही आपण वरील गोष्टींचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. चरबी व्यतिरीक्त अन्न खाणे सुरु करावे. या प्रकारच्या फॅट्स ला सॅच्युरेटेड फॅट्स म्हणतात. आणि हे फॅट अपायकारक आहे शरीरास. तसेच जास्त प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ, चॉकलेट, बेकरी पदार्थ, तळीव पदार्थ व प्रक्रिया केलेले पॅक्ड फुड जसे चिप्स, नुडल्स, ई. असे खाणे टाळावे आणि जमले तर बंदच करावे. व्यायामास सुरुवात करावी. धुम्रपान टाळावे, कमी करावे, बंद करावे\nएवढे सगळे करुन देखील आपल्या अन्नातुन आपल्या शरीरात अनावश्यक कोलेस्टेरॉल तयार होतच राहणार कारण आपण जे काही अन्न खातोय ते विषयुक्त आहे. विषारी रसायनांचा वापर करुनच केलेल्या शेतीतुन पिकविलेले विषारी पिकच आपण खात असतो. हे विष शरीरात जात असतेच. आणि आपले शरीर निसर्गतः हे विष बाहेर काढण्याचे काम करते. पण आपल्या शरीराने असे काम करण्यासाठी शरीरास देखील काही विशिष्ट पुरक गोष्टींची गरज असतेच. पुर्वी ही गरज आहारातुन भरुन निघायची. आणि प्रदुषण , रसायन, विषयुक्त शेती आजच्या तुलनेत कमी होती. आजकाल आपणास ही पुरके आहारातुन मिळत नाहीत. असेच एक पुरक आहे बीटा ग्लुकॉन. बीटा ग्लुकॉन हा घटक फायबर च्या रुपात आपण मिळवु शकतो. जेव्हा याचे पचन होते तेव्हा यापासुन आतड्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची जाळी तयार होते व ही जाळी मग आतड्यांतुन विषयुक्त फॅट्स म्हणजेच अपायकारक कोलेस्टेरॉल ला पोटाच अडवते व रक्तसंचार यंत्रणेमध्ये जाऊच देत नाही. अशा पध्दतीने वरील तीन आयामांसोबतच बीटा ग्लुकॉन जर आपण आहारात घेतले तर अपायकारक कोलेस्टेरॉल आपल्या रक्तामध्येच जाणारच नाही व परिणामी हृद्याचे आरोग्य, तसेच रक्तवाहिण्यांचे काम देखील सुरळीत पार पडेल. बर मित्रानो , या बीटा ग्लुकॉन ची किती आवश्यकता असते बरे आपणास दिवसाला केवळ तीन ग्राम एका दिवसाला. बीटा ग्लुकॉन हे कसलेही औषध नाही. ती आपल्या शरीराची गरज आहे.\nआपल्या कुटुंबियांच्या काळजीसाठी, आपल्या स्वतःच्या निरामय आरोग्यासाठी, सुजित व त्याच्य कुटुंबियांवर जी वेळ आली, ती आपल्यावर न येण्यासाठी; आपण या लेखातुन काय शिकणार\nआहार-विहार सुधारणे, व्यायामास आरंभ करणे जमेल तसे व व्यसनांपासुन दुर राहणे शरीराचे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढु न देणे\nआहारात बीटा-ग्लुकॉन ची मात्रा घेणे. बी��ा ग्लुकॉन जर तुम्हाला हवे असेल तर अवश्य संपर्क साधा, आमच्याशी\n← धावणे = रनिंग : संपुर्ण मार्गदर्शन\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री – कसा करावा उपवास\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nअर्ध्यावर डाव सोडु नका – तुमच्या माणसांना तुमची गरज आहे\nधावणे = रनिंग : संपुर्ण मार्गदर्शन\nआपली संस्कृती – संक्रांतीचे आहारशास्त्र\nआपली त्वचा म्हणजे आपली ब्रॅंड ॲंबेसेडर\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री - कसा करावा उपवास – Stay Fit Pune - The weight loss center on श्रावणातील उपवासाचे तंत्र आणि मंत्र\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nSavita makaji on दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nतारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार - गुडघेदुखी – Stay Fit Pune - The weight loss center on तुम्ही कसे उभे राहता\nArchita Vijaykumar Malge on गणेशोत्सव, मोदक आणि माझा वेटलॉस\nम्हातारपणातील आजार व उपाय\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री - कसा करावा उपवास – Stay Fit Pune - The weight loss center on श्रावणातील उपवासाचे तंत्र आणि मंत्र\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nSavita makaji on दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nतारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार - गुडघेदुखी – Stay Fit Pune - The weight loss center on तुम्ही कसे उभे राहता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/57-cameras-vandalize-in-keshif-ul-ulum-madrasa/", "date_download": "2020-02-23T04:29:52Z", "digest": "sha1:T46RUTUN7FTQMVSE75POD3B5LANSGOJY", "length": 17350, "nlines": 153, "source_domain": "www.saamana.com", "title": "काशिफ उल उलुम मदरशातील ५७ कॅमेऱ्यांची तोडफोड | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत, ऐतिहासिक सोहळ्याची तयारी जोरात\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 ह��ंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nकाशिफ उल उलुम मदरशातील ५७ कॅमेऱ्यांची तोडफोड\nजामा मशिदीतील मदरशात सीसीटीव्ही कॅमेरे बसविताच काही मौलवींचे पित्त खवळले. या मौलवींनी विद्याथ्र्यांना हाताशी धरून चक्क मदरशातील तीन लाख रुपये किमतीचे ५७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे मदरशाचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात करीत वॉचमनला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.\nशहरातील बुढीलाईन भागात प्रसिद्ध असलेल्या जामा मशिदीत काशिफ उल उलुम मदरसा हा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मदरशाचे संस्थापक अध्यक्ष मौलाना रियाज फारुकी यांच्या निधनानंतर कमिटीतील वाद उफ��ळून आला. हाजी जब्बार बागवान यांनी कमिटीची सूत्रे हातात घेतल्यानंतर मदरशात मोठ्या प्रमाणावर घोळ होत असल्याची कुणकुण हाजी जब्बार यांना लागली. मदरसा मॉडर्न आणि हायटेक करण्यासाठी त्यांनी पावले उचलत एकहाती कारभार पद्धतीवर त्यांनी भर दिला.\nमदरशात सुधारणा होत असल्याने काही मौलवींचे पित्त खवळले. पित्त खवळलेल्या मौलवींनी विद्यार्थ्यांना उचकून दिले. काही विद्यार्थ्यांनी रागाच्या भरात मदरशातील तीन लाख रुपयांच्या ५७ कॅमेऱ्यांची तोडफोड केली. या घटनेनंतर कमिटी आणि शिक्षकांचे गट समोरासमोर आले. कमिटीचे जब्बार बागवान यांनी माहिती घेतली असता त्यांना एका प्राचार्यानेच विद्याथ्र्यांच्या मदतीने तोडफोड केल्याचे समजल्याने त्यांना धक्काच बसला. त्यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात मदरशात कॅमेऱ्यांची तोडफोड केल्याची तक्रार दिली.\nतक्रारीची नोंद करीत पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी तपासाला सुरुवात केली. याबाबत कदम यांनी सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. आज गुरुवारी सिटी चौक पोलीस ठाण्याचे शेख गफार आणि शेख अजीम या दोन कर्मचाऱ्यांनी मदरशातील वॉचमनचा जाब जबाब नोंदवला. यापाठोपाठ प्राचार्य तसेच शिक्षकांचीही चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशातच अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे.\nशिक्षक कर्मचाऱ्यांवर लाखोंची उधळपट्टी\nदिवंगत संस्थापक अध्यक्ष मौलाना रियाजोद्दीन फारुकी यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलगा मौलाना मोईज फारुकी यांनी या पदावर हक्क सांगत कमिटीशी वाद घातला होता. सध्या वाद पेटलेला आहे. सध्या मदरशात ८०० विद्यार्थी शिक्षण घेतात. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्याने शिक्षक आणि कर्मचारी कमी करावेत, असे आदेश कमिटीने दिले होते. मात्र, हा आदेश प्राचार्यांनी धुडकावला.\nमदरशाच्या प्राचार्यावर गंभीर आरोप\nप्राचार्य मौलाना मोईज फारुकी हे मदरशात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप करण्यात येत असून त्यांनी हर्सूलमध्ये एका महिलेने दिलेले लाखो रुपयांचे दोन भूखंड, बायजीपुरा येथील घर आणि आटा चक्कीसाठी देण्यात आलेले आठ लाख रुपये परस्पर हडप केल्याची माहिती सिटी चौक प��लिसांच्या तपासात समोर आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\nया बातम्या अवश्य वाचा\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Acheating&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Ainitiatives&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80%2520%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97&search_api_views_fulltext=cheating", "date_download": "2020-02-23T05:23:20Z", "digest": "sha1:DBNOUNWVEHIIDET65VVAQ4GHGEXLHHMJ", "length": 4248, "nlines": 122, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\n(-) Remove कृषी%20विभाग filter कृषी%20विभाग\nद्राक्ष (1) Apply द्राक्ष filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nकोट्यवधींची शेतकऱ्यांची फसवणूक टळणार ; कृषी विभागाची 'ऍप'द्वारे साथ\nनाशिक - द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता ८ हजार कोटींचे मार्केट स्वत:च्या हाती घेण्याचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.punekarnews.in/maharashtra-gender-child-budgeting-norms-report-released/", "date_download": "2020-02-23T04:46:21Z", "digest": "sha1:C3T2RHWDNLOXFL75XPJAXIENMW57SX3S", "length": 8139, "nlines": 81, "source_domain": "www.punekarnews.in", "title": "वित्तमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते महाराष्ट्रातील लिंग आधारित आणि बाल अर्थसंकल्पनाची रुपरेषा अहवाल प्रकाशित - Punekar News", "raw_content": "\nवित्तमंत्री मुनगंटीवार ���ांच्या हस्ते महाराष्ट्रातील लिंग आधारित आणि बाल अर्थसंकल्पनाची रुपरेषा अहवाल प्रकाशित\nवित्तमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते महाराष्ट्रातील लिंग आधारित आणि बाल अर्थसंकल्पनाची रुपरेषा अहवाल प्रकाशित\nमुंबई, दि. 10/9/2019: महाराष्ट्रातील लिंग आधारित आणि बाल अर्थसंकल्पनाची रुपरेषा सांगणारा अहवाल सोमवारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.\nयावेळी नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव मित्तल, युनिसेफच्या सामाजिक शाखेच्या तज्ज्ञ अनुराधा नायर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. याकामी युनिसेफच्या मुख्य क्षेत्रिय अधिकारी राजेश्वरी चंद्रशेखर, युएन विमेनच्या भारत, भूतान, मालदिव आणि श्रीलंका देशांसाठीच्या उपप्रतिनिधी निस्था सत्यम आदींचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.\nयुएन विमेन, युनिसेफ यांच्या सहकार्याने हा अहवाल तयार करण्यात आला असून आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून राज्याचे लिंग आधारित विवरणपत्र आणि बालअर्थसंकल्प विवरणपत्र प्रसिद्ध करण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे “ग्रोथ इंजिन ” आहे. २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांचा विकास प्रक्रियेत सहभाग असणे गरजेचे आहे. महिला आणि बालकांना समान संधी आणि समान अधिकार देताना त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, त्यांच्या विकासाला चालना देणाऱ्या योजना आखणे आणि त्याची यशस्वीरित्या अंमलबजावणी करणे यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.\nहे प्रकाशन एक मार्गदर्शक दस्तऐवज असून यातून महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांकरिता नियोजनच्या व अर्थसंकल्पीय प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर बालकांचे हक्क आणि लिंग समानता राखण्यास मदत होईल. त्यांना केंद्रीभूत ठेवून योजनांचे नियोजन करणे शक्य होईल. या कार्यपद्धतीमुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला व बालकांचे हक्क ओळखण्यास, त्याचे रक्षण करण्यास, त्यांच्यासाठीच्या विकास आणि कल्याणकारी योजनांना पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यास सहाय्य मिळेल. जेंडर आणि चाईल्ड बजेटिंग करताना आवश्यक असणारे प्रशिक्षण आणि योजनांच्या अंमलबजावणीनंतर परिणामांचा अभ्यास करण्यास युनिसेफ मदत करणार असल्याचे युनिसेफच्या श्रीमती नायर यांनी यावेळी सांगितले.\nPrevious पुलावरुन पाण्यात उडी मारलेल्या इसमास अग्निशमन जवानाकडून जीवदान\nNext विसर्जन मिरवणुकीत रुद्रगर्जना पथकात सहभागी होणार पूरग्रस्त सांगलीतील वादक\nआझम कॅम्पसच्या शिवजयंती अभिवादन मिरवणूकित १० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा ‘पुढे नेण्यासाठी कटिबध्द’-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पुण्यात स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/yoga-guru-baba-ramdev-performs-yoga-along-with-maharashtra-chief-minister-devendra-fadnavis-in-nanded-scj-81-1916305/", "date_download": "2020-02-23T05:40:11Z", "digest": "sha1:6CUUDWMMV57ZOW5FQ6YLNQ2674A5VAI5", "length": 12424, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Yoga guru Baba Ramdev performs yoga along with Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis in Nanded scj-81 | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nInternational Yoga Day : योग सगळ्या जगाने स्वीकारला याचा मला अभिमान-मुख्यमंत्री\nInternational Yoga Day : योग सगळ्या जगाने स्वीकारला याचा मला अभिमान-मुख्यमंत्री\nInternational Yoga Day आजचा दिवस भाषणाचा नसून योगासनं करण्याचा आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे\nInternational Yoga Day आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्यासह योगासनं केली. नांदेडमध्येही योग दिवस साजरा झाला. सगळ्या जगाने योग स्वीकारला याचा मला अभिमान वाटतो आणि हे शक्य झालं ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच.\nयोग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे. ही परंपरा जगभरात पोहचवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. आपल्या देशाची प्राचीन परंपरा सगळ्या जगानं स्वीकारली ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. भारतात योग पोहचवण्याचं काम रामदेवबाबांनीही केलं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे असं म्हणत त्यांनी योग दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या.\nया वेळी योगासनांच्या विविध कसरतीही सादर करण्यात आल्या. त्यानंतर बाबारामदेव यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात योग पोहचवला याबाबत त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. योग हा आपल्या आयुष्यात मोलाचा वाटा उचलणारा भाग आहे, आपल्याला योग निरोगी ठेवण्यास मदत करतो असंही प्रतिपादन बाबा रामदेव यांनी केलं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकेंद्रीय मंत्री, आधिकारी सेलिब्रेटी यांच्यासह जगभरात केली जातेय योगसाधना\nInternational Yoga Day : पंतप्रधान नरेंद्र मोदींची हजारो लोकांसोबत योगसाधना\nInternational Yoga Day: लक्ष्या आणि अशोक मामांची व्हायरल झालेली ही भन्नाट योगासनं पाहिलीत का\nजॅकलिन सांगतेय ‘योग’साधनेचं महत्त्व ..\n७५व्या वर्षी शस्त्रक्रिया झाल्यानंतर योगसाधनेमुळे आईची तब्येत सुधारली – अक्षय कुमार\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 मुस्लीम आरक्षणासाठी विरोधक आक्रमक\n2 मंत्रिमंडळातून सहा मंत्र्यांना का वगळले\n3 दोन वर्षांत दीड लाख पदे भरणार – फडणवीस\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/rain-in-pune-dams-area/articleshow/70402134.cms", "date_download": "2020-02-23T05:46:28Z", "digest": "sha1:65ZA6KDGSOU5M4GW6J6NIJG4GSEPM7PE", "length": 13755, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: पुणे परिसरात धरणांमध्ये धुव्वाधार - rain in pune dams area | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nपुणे परिसरात धरणांमध्ये धुव्वाधार\nशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांच्या परिसरात दिवसभर धुव्वाधार पाऊस झाल्याने धरणांतील पाणीपातळी वाढली असून, पाणीसाठा १५.३९ अब्ज घनफूट (टीएमसी) झाला आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण हे ५० टक्के भरले आहे.\nपुणे परिसरात धरणांमध्ये धुव्वाधार\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांच्या परिसरात दिवसभर धुव्वाधार पाऊस झाल्याने धरणांतील पाणीपातळी वाढली असून, पाणीसाठा १५.३९ अब्ज घनफूट (टीएमसी) झाला आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण हे ५० टक्के भरले आहे.\nटेमघर, खडकवासला, पानशेत आणि वरसगाव या चार प्रमुख धरणांच्या परिसरात गुरुवारपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. गुरुवारी रात्रीपासून ते शुक्रवारी दिवसभर संततधार होती. त्यामुळे पाणीसाठा १५.३९ टीएमसी झाला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी आहे. गेल्या वर्षी २५ टीएमसी पाणीसाठा होता. सध्या चारही धरणे ही ५२.७९ टक्के भरली असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.\nधरणांच्या क्षेत्रांमध्ये गुरुवारी रात्रभर धुव्वाधार पाऊस पडला. टेमघर परिसरात रात्रभरात ४४ मिलिमीटर, वरसगाव धरणामध्ये ३२ मिलिमीटर आणि पानशेत धरणामध्ये २६ मिलीमीटर पाऊस पडला. खडकवासला धरणात तुलनेने पाऊस कमी होता. या धरणात रात्रभर अवघ्या सहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शुक्रवारी दिवसभरही संततधार होती. टेमघरमध्ये दिवसभर ४० मिलिमीटर, वरसगाव धरण क्षेत्रात ३३ मिलिमीटर, पानशेतमध्ये १७ मिलिमीटर आणि खडकवासला धरणात १५ मिलिमीटर पाऊस पडल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.\nपवना धरण परिसरातही मुसळधार पावसाने हे धरण ५० टक्के भरले आहे. या धरणातील पाणीसाठा ४.२१ टीएमसी झाला आहे. या धरण क्षेत्रात दिवसभरात ४६ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.\nजिल्ह्यातील अन्य धरणांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. डिंभे धरणात ३८ मिलिमीटर, चासकमानमध्ये ३९ मिलिमीटर, वडिवळेम��्ये ५९ मिलिमीटर, नीरा देवघरमध्ये ३८ मिलिमीटर आणि भाटघरमध्ये १४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, उजनी धरण क्षेत्रात पावसाने दडी मारली आहे.\nधरण उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी) पाणीसाठा (टीएमसी) टक्के\nडिंभे १२.५० ४.८९ ३९.१३\nचासकमान ७.५७ ४.०१ ५२.९६\nभामा आसखेड ७.६६ ३.५३ ४६.०२\nपवना ८.५० ४.२१ ५०.००\nनीरा देवघर ११.७२ ६.०७ ५१.७९\nभाटघर २३.५० ११.९१ ५०.६८\nउजनी ५३.५७ -१४.१४ -२६.३९\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसंत तुकारामांच्या वंशजांकडून इंदुरीकरांच्या कीर्तनाचा समाचार\nपुणे: हिंजवडीत भीषण आग; चार तासांत संपूर्ण कंपनी खाक\nअजितदादा; इतकी वर्ष आपण उगाच दूर राहिलो: उद्धव ठाकरे\n...तर मुख्यमंत्र्यांना केबिनमध्येच कोंडून ठेवू; देसाईंचा इशारा\nशिवजयंतीसाठी हडसर किल्ल्यावर गेलेल्या ठाण्यातील तरुणीचा पडून मृत्यू\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांचे हजारो समर्थक भजन दिंडीत सहभागी\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपुणे परिसरात धरणांमध्ये धुव्वाधार...\n‘मातोश्री शाळेला नोटीस बजावणार’...\nबिबट्याच्या हल्ल्यात शेळ्यांचा मृत्यू...\nमुठा नदी संपूर्ण प्रवाह वळविला\nपुणे: खाद्यपदार्थाच्या गोदामाला भीषण आग...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/dahihandi-celebrations-in-the-city-110909/", "date_download": "2020-02-23T03:47:37Z", "digest": "sha1:P55OL4W4NXXTFMNYSY6H67IWJ7PTJCNE", "length": 8217, "nlines": 97, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : शहरात दहीहंडी उत्साहात साजरी - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : शहरात दहीहंडी उत्साहात साजरी\nPimpri : शहरात द���ीहंडी उत्साहात साजरी\nएमपीसी न्यूज – गोविंदा आला रे आला….मच गया शोर सार नगरी रे…तुझ्या घरात नाही पाणी, गोविंदा रे गोपाळा अशा गाण्यांवर थिरकत आणि डिझेच्या तालावर नाचत आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड शहरात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान, यंदा शहरातील विविध मंडळांनी सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करत सामाजिक भानही राखले.\nभोसरी, च-होली, चिंचवडगाव, दापोडी, पिंपरी, पिंपळेगुरव, सांगवीसह शहराच्या विविध भागात दहीहंडी उत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दहीहंडी उत्सव मंडळांनी गोविंदा पथकांसाठी लाखोंची बक्षिसे ठेवली होती. गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी शहरातील काही मंडळांनीच यावर्षी सिनेतारकांना आणले होते. दहीहंडी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे ठिकठिकाणी पाहायला मिळाले.\nरात्री सातच्यानंतर दहीहंडीमध्ये खर्‍या अर्थाने रंगत आली. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक दहीहंडी पाहण्यास घराबाहेर पडले होते. ‘गोविंदा आला रे आला‘ या आवाजाचा जल्लोष करीत उंच-उंच मनोरे रचून गोविंदांनी दहीहंड्या फोडल्या.\nPune : कसबा पेठेतील नटराज दहीहंडी संघाच्या गोविंदांनी फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी\nPune : वाघोली आणि हडपसर येथील गोडाऊनला आग; गोडाऊन जळून खाक, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही\nPimpri: सरकारने महापालिकेच्या कारभाराची चौकशी करावीच; भाजप आमदाराचे खुले आव्हान\nChinchwad: पवना नदीतील जलपर्णी तत्काळ काढा; ‘एमपीसीबी’चा महापालिकेला आदेश\nPimpri: स्मार्ट सिटी अध्यक्षाविना; तीन वर्षांपासून स्वतंत्र ‘सीईओ’ देखील…\nPimpri: पवनामाई प्रदुषित करणा-या महापालिका प्रशासनावर कारवाई करा; खासदार श्रीरंग…\nPimpri : मालिकेचा कोणता भाग वगळायचा हा अधिकार सर्वस्वी वाहिनीचा – डॉ. अमोल…\nPimpri : सत्ताधा-यांचे सभाशास्त्रांचे अज्ञान अन् झोपलेल्या विरोधकांमुळे शहरवासीयांवर…\nPimpri: भाजपचे प्रभाग क्रमांक 8 आणि 17 वर ‘विशेषप्रेम’ \nPimpri: महापालिका करदात्यांना लुटत आहे; करवाढीवर नागरिकांचा संताप\nPimpri: मावळातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन, विकास करणार -आदित्य ठाकरे\nChinchwad : आयुक्तालय हद्दीतील 112 शिवमंदिरांजवळ पोलिसांचा खडा पहारा\nPimpri : अजितदादांचे शहराकडे दुर्लक्ष म्हणावे की भाजपच्या कारभाराकडे…\nPimpri : सोन्याच्य��� भावात पुन्हा मोठी वाढ, सोनं 43 हजारांवर \nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\nPune : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे चोरटे गजाआड; गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/latest-marathi-batmya-ysr-congress-decides-to-suspend-legislative-council-in-andhra-marathi-batmya/", "date_download": "2020-02-23T04:27:34Z", "digest": "sha1:MQXX4ZTRFKMC2OV5AFR5LJQPJ6XW4G6J", "length": 10619, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आंध्रात विधान परिषद बरखास्त करण्याचा सत्ताधारी वायएसआर काँग्रेसचा निर्णय - Dainik Prabhat", "raw_content": "\nआंध्रात विधान परिषद बरखास्त करण्याचा सत्ताधारी वायएसआर काँग्रेसचा निर्णय\nआंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस सरकारने आज राज्य विधिमंडळातील विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला\nअमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी विधान परिषदेच्या आवश्यकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची घटना ताजी असतानाच आज राज्य सरकारने विधान परिषदच बरखास्त करण्याच्या निर्णयास मंजुरी दिली आहे. आज सकाळी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठिकेमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतची अधिकृत माहिती वायएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवाडा अमरनाथ यांनी दिली.\n५८ सदस्यीय विधान परिषदेमध्ये वायएसआर काँग्रेसचे केवळ ९ सदस्य असल्याने सरकारचे कनिष्ठ सभागृहामध्ये पारित करण्यात आलेले निर्णय वरिष्ठ सभागृहामध्ये अडकून पडत आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारने आंध्र प्रदेशला ३ राजधान्या असाव्यात असा निर्णय कनिष्ठ सभागृहामध्ये संमत करून घेतला होता मात्र वरिष्ठ सभागृहामध्ये बहुमत नसल्याने हा निर्णय विधान परिषदेत टांगणीवर पडला होता.\nयाबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी, ‘वरिष्ठ सभागृह जर अशाप्रकारे निर्णय टांगणीवर टाकणार असेल तर या सभागृहावरील वार्षिक ६० कोटींचा व एकूण ३०० कोटींचा निधी पाण्यात जात आहे असंच समजावं लागेल.’ अशी प्रतिक्रिया दिली होती.\nव���यएसआर काँग्रेसचा विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय विधानसभेमध्ये बहुमत असल्याने एकदिवसीय चर्चेनंतर संमत करण्यात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, देशामध्ये सध्याच्या घडीला केवळ ६ राज्यांमध्ये विधिमंडळाची दोन्ही सभागृहं अस्तित्वात असून बहुतेक राज्यांनी विधान परिषद बरखास्त केली आहे.\nवाहतूककोंडीपुढे पोलिसांनी टेकले हात\nपीएमपीने पालिकेच्या धर्तीवर जाहिरातदर आकारावा\n“आरटीई’ प्रवेशासाठी 11 दिवसांत 1 लाख 62 हजार 995 अर्ज\n“पेटीएम केवायसी’च्या नावाखाली गंडा\nप्रतिष्ठितांच्या विवाह सोहळ्याला पर्यावरणाची झालर\nसोने चोरणारी महिला अटकेत\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nबचत गटांना बाजारपेठा मिळवून देण्यात शासनाचा पुढाकार – ग्रामविकास मंत्री\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nजून अखेरीपर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२०)\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/career/competitive-exams/mpsc-pre-examination-5/articleshow/66629098.cms", "date_download": "2020-02-23T04:50:39Z", "digest": "sha1:K2JWNEWOMYP2ORNACB25UGUM2HTVMSM6", "length": 24437, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "competitive exams News: एमपीएससी पूर्व परीक्षा - ५ - mpsc pre-examination - 5 | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nएमपीएससी पूर्व परीक्षा - ५\nकालच्या लेखात आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यांच्या अभ्यासक्रमातील सामान्य अध���ययन या विषयाच्या इतिहास या घटकाविषयी तुलनात्मक माहिती बघितली होती. आजच्या लेखात सामान्य अध्ययनातील पुढील घटकांची माहिती बघू.\nएमपीएससी पूर्व परीक्षा - ५\nकालच्या लेखात आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यांच्या अभ्यासक्रमातील सामान्य अध्ययन या विषयाच्या इतिहास या घटकाविषयी तुलनात्मक माहिती बघितली होती. आजच्या लेखात सामान्य अध्ययनातील पुढील घटकांची माहिती बघू.\nराज्यसेवा पूर्व परिक्षेत महाराष्ट्र, भारत आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल असा अभ्यासक्रम दिलेला आहे, तर दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परिक्षांसाठी भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जागतिक विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी या दोन्हीही अभ्यासक्रमात थोड्या फार प्रमाणात बदल केलेला आहे. दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परिक्षेत महाराष्ट्राचा भूगोलावर अधिक प्रश्न विचारलेले दिसतात, तर राज्यसेवा पूर्व परिक्षेत प्राकृतिक भूगोल, जगाचा भूगोल आणि भारताच्या भूगोलावर प्रश्न विचारण्याचा अधिक भर दिसतो.\nभूगोल हा विषयच संकल्पनात्मक स्वरूपाचा असल्यामुळे यातील काही मूळ भौगालिक संकल्पना समजणे गरजेच्या आहेत. आपण जरी महाराष्ट्राच्या भूगोलाचा किंवा भारताच्या भूगोलाचा अभ्यास करणार असू, तरी सर्वांत प्रथम आपल्याला प्राकृतिक भूगोल समजणे आवश्यक आहे. प्राकृतिक भूगोल, त्यातील मूळ संकल्पना यावरच आधारित कोणत्याही देशाचा, राज्याचा, प्रदेशाचा भूगोल असतो. राज्यसेवा पूर्व परिक्षेत प्राकृतिक भूगोलावर काही संकल्पना विचारण्यावर नेहमीच आयोगाचा भर राहिलेला आहे; तसेच जगातील प्रमुख प्राकृतिक रचना, त्यांची वैशिष्ट्ये हे सुद्धा राज्यसेवा पूर्व परिक्षेत विचारलेले आहेत. भारताच्या भूगोलातील प्रमुख प्राकृतिक रचना, सामाजिक आणि आर्थिक भूगोल याविषयी प्रश्न विचारलेले दिसतात. राज्यसेवा पूर्व परिक्षेत महाराष्ट्राच्या भूगोलावर तुलनेने खूप कमी प्रश्न विचारलेले दिसतात. पुन्हा याचे कारण आपण असे म्हणू शकतो, राज्यसेवा मुख्य परिक्षेच्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राच्या भूगोलावर आयोगाने भर दिलेला आहे म्हणून राज्यसेवा पूर्व परिक्षेतून महाराष्ट्राच्या भूगोलाला कमी वेटेज दिलेले आहे.\nदुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अभ्यासक्रमात पृथ्वी, जागतिक विभाग, अक्षांश-रेखांश अशा प्राकृतिक भूगोलातील बाबींचा समावेश केलेला आहे. म्हणून राज्यसेवा पूर्व परिक्षा किंवा दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षांसाठी भूगोलाच्या अभ्यासाची सुरुवात ही प्राकृतिक भूगोल व त्यातील मुलभूत संकल्पना समजावून घेऊनच करावी लागते. दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेत मुख्य भर महाराष्ट्राचा प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल यावर व त्यानंतर भारताच्या भूगोलावर असतो. एखादा-दुसरा प्रश्न, प्राकृतिक भूगोल किंवा जागतिक भूगोल यावर विचारलेला दिसतो.\nभूगोल या विषयांची तयारी करतानासुद्धा पहिले गत वर्षीच्या दोन्ही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे गरजेचे आहे. यातून दोन्ही परीक्षांसाठी समान असलेला व वेगळा असलेला अभ्यासक्रम समजण्यास मदत होते; परंतु दोन्ही परीक्षांसाठी प्राकृतिक भूगोल व त्यातील मूळ संकल्पना समजावून घेण्यासाठी अभ्यासाची सुरुवात महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या पाचवी ते बारावीची क्रमिक पुस्तके किंवा NCERT चे ६वी ते १२ वीची क्रमिक पुस्तके यापासूनच करणे उपयुक्त ठरते. भूगोलातील मूळ संकल्पनांची साध्या व सोप्या भाषेत मांडणी याच पुस्तकांमध्ये केली आहे. ही क्रमिक पुस्तके नीट अभ्यासली, तर भूगोल विषयाचा पाया मजबूत होऊन भारताचा भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासणे फार सोपे जाते. राज्यसेवा पूर्व परीक्षा Target करणाऱ्यांनी प्राकृतिक भूगोलासाठी Oxford Publicatoin चे G. C. Leong लिखित Certificate Physical and Human Geography हे पुस्तकसुद्धा संदर्भ म्हणून वापरणे योग्य आहे.\nNCERT मधील इयत्ता ९वी, १०वी, ११ वीच्या पुस्तकांवर अधिक भर देणे गरजेचे आहे. दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेत प्राकृतिक आणि भारतापेक्षा महाराष्ट्राच्या भूगोलावर अधिक भर दिलेला असल्यामुळे महाराष्ट्र क्रमिक पुस्तकासोबत ए. बी. सवदी यांचे महाराष्ट्राचा भूगोल किंवा के. ए. खतीन यांचे महाराष्ट्राचा भूगोल हे संदर्भ पुस्तक उपयुक्त ठरू शकते; तसेच भारताच्या भूगोलासाठी माजिद हुसने जिऑग्राफी ऑफ इंडिया हे पुस्तक डॉ. अनिरुद्ध लिखित भारताचा भूगोल हे पुस्तक संदर्भ म्हणून वापरले जाऊ शकते.\nभूगोलावर विचारलेल्या प्रश्नांचा विचार केल्यास असे दिसून येते की प्राकृतिक भूगोलावर विचारलेले प्रश्न हे संकल्पनांवर आधारित असल्यामुळे या संकल्पना क्रमिक पुस्तकांद्वारेच योग्यरीत्या समजल्या जाऊ शकतात. भारत व महाराष्ट्रावर विचारलेल्या प्रश्नांमध्ये माहितीसदृश प्रश्न (Informative Questions) जास्त विचारलेले असतात. म्हणून भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासताना योग्य संदर्भ पुस्तक वाचणे गरजेचे आहे.\nराज्यसेवा पूर्व परिक्षेतील अभ्यासक्रमात महाराष्ट्र आणि भारत येथील राज्यव्यवस्था आणि शासन राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, नागरी शासनव्यवस्था, सार्वजनिक धोरण, हक्कासंदर्भातील मुद्दे इत्यादी असे उल्लेखलेले आहे, तर दुय्यमसेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र म्हणून भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यासक्रम, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) असा उल्लेख केलेला आहे. दोन्ही परीक्षांचा विचार केल्यास अभ्यासक्रम जवळजवळ समानच आहे. या विषयाच्या अभ्यासक्रमाला राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि दुय्यमसेवा संयुक्त पूर्व परीक्षा असा फरक करता येत नाही. कारण दोन्हीमध्ये राज्यघटना, राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास, राजकीय व्यवस्था, त्याशी संबंधित संसद, लोकसभा, विधानसभा, कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ, न्यायमंडळ, देशाचे नागरिक, नागरिकत्व, त्यांचे मुलभूत अधिकार, कर्तव्य, राज्यांची मार्गदर्शक तत्त्वे, न्यायव्यवस्था, घटनादुरुस्ती, बदल व प्रक्रिया, संविधानात्मक व बिगर संविधानात्मक संस्था, निवडणूक आयोग, वित्त आयोग, लोकसेवा आयोग, मागसवर्गीय आयोग, मानवी हक्क आयोग, माहिती आयोग इत्यादी बाबींचा समावेश दोन्ही परीक्षांसाठी करण्यात आलेला आहे; तसेच दोन्ही परीक्षांमध्ये ग्राम व्यवस्थापन म्हणजेच पंचायतराज, नागरी व्यवस्थापन हे घटकसुद्धा समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या विषयावर चालू घडामोडींशी संबंधित प्रश्नसुद्धा विचारले जातात.\nया विषयाच्या अभ्यासासाठी मागील वर्षापर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा विश्लेषणात्मक व वर्गीकरणात्मक अभ्यास करणे. या विषयासाठी चांगल्या दर्जाचे संदर्भसाहित्य उपलब्ध असल्यामुळे तयारी करण्यासाठी फारशी अडचण होत नाही. तरी ज्यांना अगदी सोप्या भाषेत विषयाचा गाभा समजावून घ्यायचा आहे, त्यांनी महाराष्ट्र बोर्ड क्रमिक पुस्तके किंवा NCERT ची ८वी ते १२वी पर्यंत���ी पुस्तके अभ्यासणे योग्य राहील. राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया या शीर्षकाचे ‘युनिक पब्लिकेशन’चे तुकाराम जाधव व महेश शिरापूरकर लिखित हे पुस्तक किंवा K-Sagar पब्लिकेशनचे लक्ष्मीकांत यांचे अनुवादित ‘इंडियन पॉलिटी’ हे पुस्तक प्रमुख संदर्भासाठीच म्हणून वापरता येतील. रिव्हीजन करण्यासाठी म्हणून भगीरथ प्रकाशनचे रंजन कोळंबेंचे पुस्तक उपयोगी आहे. त्यामुळे राज्यघटना या विषयाची तयारी करण्यासाठी चांगले दर्जेदार साहित्य उपलब्ध आहे. पंचायतराजसाठी ज्ञानदीप प्रकाशनचे किशोर लवटे लिखीत ‘पंचायतराज’ किंवा K-Sagar पब्लिकेशनचे ‘पंचायतराज’ हे पुस्तकसुद्धा संदर्भ म्हणून उपयोगी पडेल.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nयशाचा मटा मार्ग:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nबालिकेवर बलात्कार; सोलापुरात एकास अटक\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गायकवाड यांची माहिती\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल बॅचची मेरिट लिस्ट जारी\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास्टर डिग्री कोर्स\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nएमपीएससी पूर्व परीक्षा - ५...\nएमपीएससी पूर्वपरीक्षा - २...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/follow-the-rules/articleshow/71264292.cms", "date_download": "2020-02-23T05:48:49Z", "digest": "sha1:ANEFRYTOGGHSYYKOM64HA5WFFJN2CT3B", "length": 11684, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: नियमांचे काटेकोर पालन करा - follow the rules | Maharashtra Times", "raw_content": "\nनियमांचे काटेकोर पालन करा\nम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक\nविधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच आवश्यक परवानग्या द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवारी दिले.\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, सहाय्यक जिल्हाधिकारी पंकज आशिया, सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कुंदन सोनवणे, अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत आवश्यक मनुष्यबळ, ईव्हीएम मशिनची पडताळणी, साहित्य व व्यवस्थापन, निवडणूक खर्च, वाहन वाहतूक व संपर्क व्यवस्थापन, स्वीप कार्यक्रम, माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण, कायदा व सुव्यवस्था समन्वयन प्रशिक्षण व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली.\nमांढरे म्हणाले, की सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्यावरील जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. नेमून दिलेल्या कामकाजाबाबत आतापासूनच प्रत्येकाने इत्थंभूत माहिती घ्यावी. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि साहित्यही उपलब्ध करून घ्यावे. मतदान प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येक मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची राहणार आहे. ही जबाबदारी मोठी असून, अधिकाऱ्यांनी कायदे व निवडणूकविषयक बाबींचा बारकाईने अभ्यास करावा. पोलिस अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संवेदनशील मतदान केंद्रांची यादी निश्चित करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCAA: 'शाहीनबाग'ला पाठिंबा देण्यासाठी नाशकात 'सादिकबाग'\nसारा लंडन ठुमकदा... 'लंडन फॅशन वीक'मध्ये नाशिकची संस्था\nनाशिकमध्ये एसटी-रिक्षाचा भीषण अपघात; २० ठार\nतरुणाच्या छळामुळेच 'त्या' तरुणीची आत्महत्या\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\n'ओला, सुका कचरा वेगळा करा'\nग्रामीण भागही होणार ‘वायफाय’मय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनियमांचे काटेकोर पालन करा...\n‘पाकमधून कांद्याचीआयात करणार नाही’...\nकांदा, बाजरीही लष्कारीच्या कचाट्यात...\nमालेगाव बाह्य व मध्य मतदारसंघात तयारी सुरू म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/election-strategies", "date_download": "2020-02-23T05:20:27Z", "digest": "sha1:KFQPMGPUL34WWLZAU62YLKYP5PNZFFRI", "length": 15248, "nlines": 261, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "election strategies: Latest election strategies News & Updates,election strategies Photos & Images, election strategies Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरे��ात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\n‘अजेय’ भाजपचे ‘बिगर अटल’ डावपेच\nराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनतेला विश्वासात घेण्याऐवजी, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपच्या नेतृत्वाने विरोधी पक्षांच्या नेतृत्वावर, त्यांच्या विश्वासार्हतेवर टीका करण्यात आणि आरोप करण्यातच धन्यता मानली. या आरोपांचं काय करायचं ते विरोधी पक्ष पाहून घेतील. आपल्यापुरता मुद्दा असा आहे, की लोकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल सत्ताधारी पक्ष बोलत का नाही\nलोकसभा निवडणुकीत ‘आप’ ठरेल पर्याय\n'दिल्लीतील जनतेला मोफत पाणी, माफत दरात वीज पुरविण्यात आम आदमी पक्षाच्या सरकारने यशस्वी करून दाखविले. देशात काँग्रेस आणि भाजप दोघेही समान धोरणावर योजना राबवून सर्वसामान्यांना वेठीस धरत आहेत.\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\nमेष: धनलाभाचे प्रमाण वाढेल; वाचा राशीभविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://stayfitpune.com/diwali-celebration-and-weight-gain-and-weight-loss-in-pune-part-2-pune/", "date_download": "2020-02-23T04:44:53Z", "digest": "sha1:CP2RVHQHBJZM2F7O26KH7FP22XKTSUJX", "length": 18438, "nlines": 119, "source_domain": "stayfitpune.com", "title": "आरोग्यदायी दिवाळी – Stay Fit Pune - The weight loss center", "raw_content": "\nमागील लेखात आपण दिवाळी च्या फराळावर ताव मारण्या संदर्भात काही रोचक माहिती पाहिली होती. फराळावर ताव मारणे म्हणजे मनसोक्त फराळ खाणे सध्याच्या काळात आपल्यासाठी कसे योग्य नाही याविषयी चा लेख अनेकांना आवडला व त्यांनी मला फोन, मेसेज करुन नक्की काय सुधारणा कराव्यात या विषयी विचारणा केली. आपल्या वेब साइटचा वाचक वर्ग खुप मोठा आहे. व अनेक क्षेत्रातील अनेक तज्ञ देखील आपले ब्लॉग वाचत असतात. सर्वांनी केलेल्या कौतुकाचे सर्वप्रथम आभार.\nदिवाळी कशी साजरी करावी या विषयी मार्गदर्शन करण्याइतका अधिकारी मी नक्कीच नाहिये. पण दिवाळीतील फराळाविषयी क्षीर-नीर पृथ्थकरण मी नक्कीच करु शकतो. माझ्या आज पर्यंतच्या अनुभव व मिळवलेल्या ज्ञानातुन मी लिहित आहे.\nदिवाळीच्या फराळ कसा असावा या माहिती करुन घेण्याआधी, आपण दिवाळीच्या फराळाची पार्श्वभुमी, परंपरा काय आहेत , होत्या त्या थोडक्यात जाणुन घेऊयात.\nभारतवर्षामध्ये दिवाळी / दिपावली कधीपासुन साजरी केली जात असेल काही अभ्यासकांच्या मते हा सण पुराणकाळापासुन साजरा केला जातोय. तर काही वेद उपनिषदांचे अभ्यासक मानतात की दिवाळी हा सण उपनिषद काळापासुन साजरा केला जातोय. उपनिषदातील गृहसंस्कार नामक रुढींमध्ये तीन पाकयज्ञ सांगितले आहेत. पार्वण पाकयज्ञ, आश्वयुजी पाकयज्ञ व आग्रयण पाकयज्ञ. या तीन ही पाकक्रिया किंवा पाक संहितांनी मिळुन दिवाळीची वैशिष्ट्येपुर्ण पाकसंहिता अगदी उपनिषद काळापासुन निर्मिली गेली आहे. या मध्ये विविध धन धान्यांच्या रुचकर तसेच आरोग्यवर्धक पाककृती सांगितलेल्या आहेत. आपल्या पुर्वजांचे ज्ञान, अध्यात्म, प्राचीनता जगभर प्रसिध्द आहेच. पण पाककृतींमधील इतके वैविध्य व ते ही संहिता, लिखित पाककृतींच्या रुपात जगात अन्य कुठे ही पहायला मिळणार नाही.\nतुम्हाला माहित नसेल पण आपल्या कडे पाकशास्त्रावर प्राचीन काळात ग्रंथनिर्मिती झालेली आहे. क्षेमकुतूहल, भोजनकुतूहल या सारखे निव्वळ पाकशास्त्रावरील ग्रंथ ते ही हजारो वर्षांपुर्व��� भारतात तयार झाले आहेत. सध्या आपण दिवाळीचे जे काही फराळाचे पदार्थ करतो (स्वःत बनवत कुणी नाही, विकत आणता ना तुम्ही सुध्दा )खातो त्या सर्वांची नावे या प्राचीन ग्रंथामध्ये आढळतात.\nअकराव्या शतकामध्ये अल-बरुनी नावाचा, महमद गजनवीचा एक वकील भारतात आला होता. तो स्वःत एक अभ्यासक लेखक होता. त्याने भारतात त्याला दिवाळी हा सण भारतीय लोक आनंदाने साजरा करताना दिसले. तसे त्याने ते त्याच्या भारत दर्शन नावाच्या ग्रंथामध्ये लिहिले सुध्दा आहे. या प्राचीन ग्रंथांमध्ये दिवाळी फराळाला बनवले जाणारे खाद्यपदार्थ आहेत पुढीलप्रमाणे: अपूप (अप्पे/घारगे), शालिपूप (अनारसे), शंखपाला (शंकरपाळे), सम्पाव (सारोटी), मधुशीर्षक (खाजे), शष्कुली(करंजी), चणकपुरीका (बेसनाच्या तिखट पु-या),मुद्गलड्ड (मुगाचे लाडू), सेविका (शेवया), चक्रिका (चकली) वगरे-वगरे या खाद्यपदार्थाची नुसती यादी वाचली तरी आपल्या आहार परंपरेची संपन्नता ध्यानात येते आणि बर्गर-पिझ्झा अशा अर्धवट पदार्थाचं कौतुक करणा-यांची कीव येते. याचा अर्थ, ज्या लोकांना वेद, उपनिषद पुराण यांच्या प्राचीनत्वावर शंका आहे, त्यांच्यासाठी आपल्या या सणाचा इतिहास किमान एक हजार वर्षे मागे जातोच जातो.\nपण तरीही अजुन एक प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे या सणात खाद्यपदार्थांची इतकी रेलचेल करण्याचे कारण काय असेल\nया मागे निसर्ग हे कारण आहे. निसर्गातील यच्चयावत सर्वच्या सर्व प्राण्यांच्या अंगी एक विशेष गुण आहे. तो म्हणजे हिवाळ्यात, ज्यावेळी अन्न मुबलक उपलब्ध असते, त्यावेळी भरपुर अन्न खावुन ते अन्न चरबीच्या रुपात शरीरात साठवुन ठेवणे. पुढे उन्हाळा, पावसाळ्यामध्ये जेव्हा अन्न पदार्थाची चणचण असते तेव्हा ही शरीरात साठवलेली चरबीच कामी येते. ही नैसर्गिक प्रवृत्ती आजही आपण अनेक प्राण्यांमध्ये पाहतो.\nअस्वल हिवाळ्याच्या काळात, मासे खुप मोठ्या संख्येने उपलब्ध असताना त्यावर ताव मारते\nनिसर्गातील ही उपजत वृत्ती माणसात अतिप्राचीन काळी नसेल कशावरुन आणि जरी नसली तरी मनुष्य निसर्गातील अन्य प्राण्यांकडुन शिकु नक्कीच शकतो. पण हल्लीच्या काळात खरच का आपणास कधी अन्न पदार्थांची कमतरता जाणवणार आहे आणि जरी नसली तरी मनुष्य निसर्गातील अन्य प्राण्यांकडुन शिकु नक्कीच शकतो. पण हल्लीच्या काळात खरच का आपणास कधी अन्न पदार्थांची कमतरता जाणवणार आहे म�� इतकी चरबी साठवुन ठेवायची तरी कशासाठी\nत्यामुळे दिवाळी म्हणजे हिवाळ्याची सुरुवातच. व हिवाळ्यात जास्तीत जास्त अन्नसाठा चरबीच्या रुपात आपल्या शरीरात करुन ठेवणे हा मुलभुत हेतु आहे खाद्यपदार्थांच्या इतक्या रेलचलीचा, दिवाळ सणात.\nचला आता आपण पाहुयात दिवाळीत नेमके कोणते फराळाचे पदार्थ केले पाहिजेत व त्यातील मुख्य घटक काय असले पाहिजेत व कोणते घटक टाळले पाहिजेत. अगदीच कुणाला माहितच नसेल तर त्यांनी खालील वेबसाइट वर पहावे.\nमला वाटते आपल्याला कोणते पदार्थ करावेत याविषयी सांगण्याची काहीही गरज नाहिये. आपल्या परंपरेनुसार आपण जे काही आजवर करत आलो आहोत तेच करायचे आहेत. फक्त एक काळजी घ्यायची. ती म्हणजे मैदा व साखर यांचा वापर न करणे. मैद्याऐवजी तांदूळ, नाचणी, गहू, मूग आदी धान्यांचा वापर करा. साखर तर अजिबात नको, त्याऐवजी अर्थातच गुळाचा वापर करा. होता होईतो तळलेले पदार्थसुद्धा नको. वरील वेबसाईट वर ज्या काही रेसीपीज दिलेल्या असतील त्यामध्ये साखर लिहिले असेल तर गुळ असे वाचा व मैदा लिहिले असेल तर तांदुळ, गहु, नाचणी आदीन्चे पीठ वाचा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा फराळ कष्ट-परिश्रम करणा-यांसाठी आहे, हे विसरू नका.\nकोणत्या पदार्थामध्ये किती कॅलरीज आहेत हे खालील तक्त्त्यावरुन तुम्हाला समजेल.\nमुळात परिश्रम नाहीच, व्यायाम केलाच तर तो एसी जिममध्ये जाऊन, घाम न काढता केलेला व्यायाम कसा हो व्यायाम नाहीच. तर भरपूर चाला. दिवसाला निदान ५००० पावलं तरी चाललं पाहिजे. तुमच्यातले अनेक जण दिवसाला १००० पावलं सुद्धा चालत नसतील. त्यांनी कशाला खावा पौष्टिक दिवाळी फराळ\nप्रश्न जरा तिरसट असला तरी सत्य आहे. आणि ज्यांना फराळ खायचा आहे त्यांनी लागलीच व्यायामाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवले पाहिजे.\nतुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.\nआपले निरामय आयुष्याचे सांगाती\nमहेश व पल्लवी ठोंबरे\nBalance diet, health is welath, weight gain after overeating, weight loss, आपले सण उत्सव, दिवाळीचा फराळ, दिवाळीत वजन ठेवा आटोक्यात, पोट कमी करण्याचे सोपे उपाय, वार्धक्य\n← या सोप्या गोष्टी करतील तुमचे वजन कमी \nदिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची →\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री – कसा करावा उपवास\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nअर्ध्यावर डाव सोडु नका – तुमच्या माणसांना तुमची गरज आहे\nधावणे = रनिंग : संपुर्ण ��ार्गदर्शन\nआपली संस्कृती – संक्रांतीचे आहारशास्त्र\nआपली त्वचा म्हणजे आपली ब्रॅंड ॲंबेसेडर\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री - कसा करावा उपवास – Stay Fit Pune - The weight loss center on श्रावणातील उपवासाचे तंत्र आणि मंत्र\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nSavita makaji on दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nतारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार - गुडघेदुखी – Stay Fit Pune - The weight loss center on तुम्ही कसे उभे राहता\nArchita Vijaykumar Malge on गणेशोत्सव, मोदक आणि माझा वेटलॉस\nम्हातारपणातील आजार व उपाय\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री - कसा करावा उपवास – Stay Fit Pune - The weight loss center on श्रावणातील उपवासाचे तंत्र आणि मंत्र\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nSavita makaji on दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nतारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार - गुडघेदुखी – Stay Fit Pune - The weight loss center on तुम्ही कसे उभे राहता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-how-to-find-the-obstructions-in-the-pranashakti-flow-system/", "date_download": "2020-02-23T05:00:05Z", "digest": "sha1:TK6XGNQBOSXO5IRNRY3EEED4IAUG3HLF", "length": 16799, "nlines": 352, "source_domain": "sanatanshop.com", "title": "विकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत ? – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Marathi Books / आयुर्वेद आणि इतर / आपत्‍काळासाठी उपयुक्‍त उपाय\nविकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत \nपूर, भूकंप, महायुद्ध इत्यादी भीषण आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध नसतांना, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त असा ग्रंथ शरिरातील प्राणशक्तीवहन संस्थेत अडथळे नि��्माण झाल्यास विकार निर्माण होतात. आपल्या हातांच्या बोटांतून प्राणशक्ती बाहेर पडत असते. तिचा वापर करून विकार बरे करणे, हे प्राणशक्तीवहन उपायपद्धतीचे मर्म आहे. बिंदूदाबन उपाय, पिरॅमिड उपाय यांसारख्या उपायपद्धतींपेक्षा ही उपायपद्धत अधिक परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण आहे. या उपायपद्धतीत स्वतःसाठीच नव्हे, तर दूर अंतरावरील रुग्णासाठीही उपाय शोधता येतात. या ग्रंथाद्वारे उपाय कसे शोधावेत, हे शिकून भावी आपत्काळात व्याधींना तोंड देता येण्यासाठी सक्षम व्हा \nविकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत \nCategory: आपत्‍काळासाठी उपयुक्‍त उपाय\nपरात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले\nBe the first to review “विकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत \nरुग्णाचे जीवितरक्षण आणि मर्माघातादी विकारांवरील प्रथमोपचार\nहाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन (रिफ्लेक्सॉलॉजी)\nशारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’\nभीती, अपयश, व्यसनाधीनता आदी मनोविकारांवरील स्वसंमोहन उपचार\nनामजपांमुळे दूर होणारे विकार (नामजपाविषयीच्या सूचनांसह मुद्रा व न्यासही अंतर्भूत)\nनेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार\nशारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार\nगुदमरणे, भाजणे, प्राणीदंश, विषबाधा आदींवरील प्रथमोपचार\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/wrong-footprint/", "date_download": "2020-02-23T05:32:38Z", "digest": "sha1:2SWO3QGQ46C6VPAKTZICZSTVIYYABTXG", "length": 20466, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अग्रलेख: चुकीचा पायंडा पडतोय... - Dainik Prabhat", "raw_content": "\nअग्रलेख: चुकीचा पायंडा पडतोय…\nकोणतेही सरकार जनतेच्या आशाआकांक्षांची पूर्तता करण्यासाठी, प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी, सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी, त्याचबरोबर उद्याच्या भविष्यात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची दखल घेऊन त्यातून मार्ग काढण्यासाठी आणि एक शहर म्हणून, राज्य म्हणून, देश म्हणून आपल्या अखत्यारितील क्षेत्राचा नावलौकिक व्हावा यासाठी अनेक योजना राबवत असते. अशा प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून राजकीय पक्षांचे व्हिजन लक्षात येते. निवडणुकांच्या काळात मतदारराजाला अशा योजनांविषयीची माहिती दिली जाते आणि आम्ही सत्तेत आल्यानंतर ही योजना लागू करू, असे आश्‍वासन दिले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये एक नवा प्रवाह दिसून येत आहे. तो म्हणजे मागील सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना मोडीत काढून, बासनात गुंडाळून त्याची विल्हेवाट कशी लावता येईल याकडे सत्तेतील राजकारणी अथवा पक्ष पाहताना दिसत आहेत.\nराजकारणातील कटुता, द्वेष जसजसा वाढत चालला आहे तसतसे हे प्रकार वाढताना दिसत आहेत. किंबहुना, निवडणुकांच्या प्रचारसभांमध्येच तशा प्रकारची आश्‍वासने जनतेला दिली जाताहेत. ही बाब गंभीर चिंतेची आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी यासंदर्भातील एक ठळक उदाहरण आंध्र प्रदेशात दिसून आले. लोकसभा निवडणुकांबरोबरीने विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या या राज्यात पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या चंद्राबाबू नायडू यांचा पराभव झाला आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत वायएसआर रेड्डी यांचे चिरंजीव जगमोहन रेड्डी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यांनी नायडूंच्या महत्त्वाकांक्षी योजनांना जणू “लक्ष्य’च केले आणि त्या थेट रद्द करण्याचा निर्णय घेतला.\nआंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगणा हे नवे राज्य तयार करण्यात आले तेव्हा हैदराबाद हे राजधानीचे शहर तेलंगणाच्या वाट्याला गेले. त्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी नवी राजधानी विकसित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी अमरावती या शहराची निवड करण्यात आली. हे शहर मोकळ्या जागी वसवण्याचे निर्धारित करून त्यासाठी 33 हजार एकर रिकामी जमीन नायडू सरकारने हस्तगत केली. या आधुनिक शहराच्या उभारणीसाठी त्यांनी सिंगापूर देशाशी आणि तेथील काही कंपन्यांशी करार केले. या कंपन्यांनी आंध्र सरकारच्या सहयोगाने शहर निर्मितीसाठी एक स्वतंत्र कंपनीही स्थापन केली. जवळपास दोन वर्षे या कंपनीने अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने आणि जोरकसपणाने या नव्या शहराच्या उभारणीसाठी काम सुरू केले. त्यासाठी प्रचंड पैसा खर्ची पडला. पण जगमोहन रेड्डी मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी एकाएकी हा प्रकल्पच रद्द करून टाकला.\nदेशात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढवून येथील पायाभूत सुविधांसह अन्य प्रकल्पांचा विकास करण्यासाठी मोदी सरकारसह अनेक राज्य सरकारे कसोशीने प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे सत्ताबदलानंतर एखाद्या प्रकल्पावर फुली मारण्यात येत असेल आणि कंत्राटे रद्द करण्यात येत असतील तर त्यातून निश्‍चितच जगभरात चुकीचा संदेश जात आहे, हे संबंधितांनी लक्षात ठेवायला हवे. आज याची चर्चा करण्याचे कारण म्हणजे राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने सूत्रे हाती घेतल्यानंतर फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाच्या योजनांना ब्रेक लावण्याचा जणू विडाच उचललेला दिसत आहे. अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याहून मुंबईला अवघ्या 25 मिनिटांत जाण्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या हायपरलूप या प्रकल्पाला लाल कंदील दाखवला आहे.\nहायपरलूपचे तंत्रज्ञान जगभरात प्रायोगिक स्तरावर असून ते यशस्वी झाल्याचे एकही उदाहरण उपलब्ध नाही, अशी सबब देत या प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याचा निर्णय अजितदादांनी बोलून दाखवला आहे. तार्किकदृष्ट्या अजितदादांचा मुद्दा रास्त आहे; परंतु ज्या तडकाफडकी किंवा प्रथमदर्शनी जी कारणे देऊन हा प्रकल्प गुंडाळण्यात येणार असल्याचे दिसते त्यावरून यामागे राजकारण असल्याचे ध्वनित होत आहे. अशाच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबतही महाराष्ट्राच्या वाट्याचा निधी देण्यास महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची तयारी नाहीये.\nत्यामुळे या प्रकल्पावरही टांगती तलवार आहे. या प्रकल्पासाठी जपानकडून अत्यल्प दरामध्ये कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. आजघडीला चीन, जपान यांसारख्या देशात बुलेट ट्रेन सुयोग्यपणे धावत असून त्यातून नागरिकांना वेळ बचतीसह आलिशान, आरामदायी सफरीचा अनुभव येत आहे. भारत-जपान यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षां���ध्ये झपाट्याने सुधारत चालले आहेत. त्यातूनच जपानने या प्रकल्पासाठी भरीव गुंतवणूक करण्याचे आश्‍वासन दिले आहे. पण उद्या या प्रकल्पाबाबतही राज्यातील महाविकास आघाडी सरकार टोकाचा निर्णय घेऊ शकते. आंध्राचे उदाहरण असो वा महाराष्ट्राचे यातून “सरकार बदलले की धोरणे बदलतात’ असा संदेश जगभरात जात आहे आणि तो अत्यंत चुकीचा आहे.\nऔद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या महाराष्ट्रात देशी-विदेशी गुंतवणुकीबाबत स्वागतशील भूमिकाच आजवर घेतली गेली आहे; परंतु ही परंपरा खंडित झाल्यास ती विकासासाठी नकारात्मक ठरू शकते. धोरणसातत्याचा अभाव असल्यास परदेशीच नव्हे तर देशातील गुंतवणूकदारही विकास प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करताना कचरण्याची भीतीवजा शक्‍यता आहे. केवळ परदेशी गुंतवणूक असलेले प्रकल्पच नव्हे तर जलयुक्‍त शिवारसारखे प्रकल्पही नवे सरकार गुंडाळणार असल्याची चर्चा आहे. याखेरीज भाजपा-शिवसेना युती सरकारच्या काळात “चांदा ते बांदा’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येत होती. रोजगाराच्या संधी तसंच जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी ही योजना आखण्यात आली होती.\nमात्र, ही योजना बंद करावी, असे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत. एखादी योजना जन्माला येण्यापासून तिची रूपरेषा, अभ्यास, पाहणी, योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता, कंत्राटे देणे आदी अनेक प्रकारच्या गोष्टींसाठी सरकारी तिजोरीतून मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होत असतो. हा पैसा जनतेच्या खिशातून गेलेल्या कररूपी महसुलातून केला जात असतो. अशा वेळी सरकार बदलल्यानंतर जेव्हा अशी योजना रद्द होते तेव्हा त्यासाठी झालेला खर्च मातीमोल ठरून जातो. जनतेच्या पैशाची ही एक प्रकारची नासाडीच नव्हे का यासाठी जबाबदार कोणाला धरायचे\nहातापायांचे स्नायू बळकट करण्यासाठी उपयुक्त आसन\nदिवसभरात कितीही घाईत असाल, तरी या गोष्टी आवर्जून करा\nमोस्ट वॉण्टेड गॅंगस्टर रवी पुजारीला अटक\nजीवनशैलीत सुधारणा केल्यास मधुमेहापासून मुक्ती\nनाव न घेता उपमुख्यमंत्री पवार यांना आमदार लक्ष्मण जगताप यांचे आव्हान\nदोन दुचाकीस्वारांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nकारवाई करूनही बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर सुरूच\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिल��ंना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nसोने चोरणारी महिला अटकेत\nतारखांच्या घोळामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित\nअजित पवारांसमोर कार्यकर्त्यांची हुजरेगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/bharbharun-jagtana-news/article-about-successful-career-after-retirement-1774286/", "date_download": "2020-02-23T05:48:55Z", "digest": "sha1:UBFXHSUJ44LBHASYQQ3CZTE2D7TUHNQM", "length": 32754, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article about successful career after retirement | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\n‘‘आकाश के उस पार भी आकाश है..’’\n‘‘आकाश के उस पार भी आकाश है..’’\nनिरोप समारंभाच्या पाचही कार्यक्रमांत डोळे पाणवल्याशिवाय राहिले नाहीत.\nलोकसत्ता टीम, लोकसत्ता टीम and लोकसत्ता टीम | October 20, 2018 01:01 am\nमी डॉ. अलका सुरेश गुडधे, निवृत्त प्राध्यापक (गणित) आणि विभाग प्रमुख शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती. ३१ मार्च २०१८ ला ६३ वर्षे पूर्ण केली. निरोप समारंभाच्या पाचही कार्यक्रमांत डोळे पाणवल्याशिवाय राहिले नाहीत. कारणही तसंच होतं. ते माझ्यावर भरभरून प्रेम करणारे विद्यार्थी, इतर प्राध्यापक, मित्रमैत्रिणी सगळे समोर दिसत होते आणि उद्यापासून या स्नेहाला कुठे तरी बांध लागणार होता, हे नक्की होतं. नंतर दोन-तीन दिवसांनीच अमेरिकेत गेले. नातवांसोबत चांगली पाच महिने राहिले. आजीपण मस्त अनुभवलं आणि परतले.\nपण इथे आल्यावर पुढे काय हा प्रश्न होताच. ईश्वराच्या कृपेने प्रकृतीची काही तक्रार नव्हती. आत्तापर्यंत गेलेल्या आयुष्यासारखंच आनंदाने आणि व्यस्त घालवयाची इच्छा होती. मी विज्ञानाची विद्यार्थिनी असले तरी संगीत, चित्रकला, आदी सगळ्याच कलांमध्ये मला रुची आहे. प्रत्येक मोठय़ा सुट्टीत मी काही तरी विणकाम, अगदी – दोन सुयांचे विणकाम, क्रोशाकाम, शटलचं काम, मणिकाम इत्यादी अनेक कला प्रकार करायचे. आजपर्यंत अनेक स्वेटर वगैरे केले असतील. ते करताना इंटरनेटचा वापर करून नवीन नवीन डिझाइन केले. मग मी या सर्व छंदांचा उपयोग करायचा ठरवला आहे. माझी मुलगी आणि सून (दोघीही अमेरिकेत) मला नेहमी म्हणायच्या, की मी एक ब्लॉग सुरू करावा. मुलीने अमेरिकेतून परत यायच्या आदल्या दिवशी पोस्ट कशी लिहायची, फोटो कसे टाकायचे, पोस्ट पब्लिश कशी करायची वगैरे बेसिक मुद्दे सांगितले आणि ४ सप्टेंबर २०१७ ला मी एक ब्लॉग सुरू केला. ब्लॉगवर मी केलेले नमुने वर्णनासहित लिहिणे, त्याचे वेगवेगळ्या स्थितींतले फोटो काढणे अशी सुरुवात केली. आता हळूहळू स्वत:च व्हिडीओ कसा बनवायचा, शिवाय त्या व्हिडीओत लिहिलेलं मॅटर कसं टाकायचं वगैरे शिकतेय. या सगळ्यात खूप छान आनंदात वेळ जातो.\nया ब्लॉगमधून मी जगाशी जोडले गेले. जे करायला नोकरीपायी वेळ मिळत नसे ते मनातलं काम करता येणार आहे. विणकाम, भरतकाम यांसारख्या विविध कलांमध्ये नवीन पिढी कमी रस घेते असं मला वाटतं. त्यांना नवीन माध्यमांद्वारे कदाचित इंटरेस्ट निर्माण करता येईल. मला मराठीत यूटय़ूब तयार करून या बाबीकडे लक्ष वेधायचं आहे. इंग्रजीत अशा खूप यूटय़ूब आहेत, पण मराठीत असतील तर सगळेच त्याचा फायदा घेऊ शकतील. आपल्याकडे पाश्चात्त्यांसारखे पुरुष या कलांमध्ये रस घेताना दिसत नाहीत. त्यांनीही या कलांमध्ये लक्ष द्यायला हरकत नाही. तेही व्हावं, ही अपेक्षा आहे. त्यामुळे कला वृद्धिंगत व्हायला मदतच होईल. यासारख्या काही उद्देशांनी मी ब्लॉग सुरू केला आहे.\nहा माझा निवृत्तीनंतरचा प्रवास सुरू केल्यावर गुलजार यांच्या कवितेची ही ओळ ठळकपणे जाणवायला लागली आणि मी त्याची सत्यता अनुभवायला लागले की, ‘‘आकाश के उस पार भी आकाश है.’’ निवृत्तीच्या आधीचं शिक्षणाचं, गणिताचं संशोधनाचं जग जितकं विशाल होतं आणि जितकी तिथे विकासाची व्याप्ती होती, तितकंच निवृत्तीनंतरच हे विश्वही विस्तीर्ण आहे आणि त्याची व्याप्तीसुद्धा खूप मोठी आहे. मी या विशाल क्षेत्रात आता कुठे पदार्पण करते आहे..\n– डॉ. अलका गुडधे\nमी ८२ वर्षांची ज्येष्ठ नागरिक आहे. १९९६ मध्ये कृष्णाकाठच्या सुपीक प्रदेशातून स्थलांतरित झाले. मी सांगलीची रहिवासी. माझा मुलगा आणि सून दोघे डॉक्टर आहेत. त्यांनी प्रॅक्टिससाठी डोंबिवली शहर निवडले. स्थलांतरित होताना जरा नाराज होते. पण येथे आले आणि केव्हा डोंबिवलीकर झाले ते कळलेच नाही. तेव्हा मी ६० वर्षांची होते. इथे मला माझे व्यक्तिमत्त्व खुलविण्यास वाव मिळाला, तो ज्येष्ठ नागरिक मंडळ एमआयडीसी पूर्व आणि स्वरूपिणी भ. मंडळ पूर्व यांच्यामुळे. दोन्ही मंडळाचे अध्यक्षस्थान मी भूषविले\nआहे. त्या काळात मंडळांचा उत्कर्ष कसा होईल याचा ध्यास घेतला. विविध कार्यक्रम, उपक्रम राबवले. सध्या मी ज्येष्ठ नागरिक मंडळाची विश्वस्त म्हणून कार्यरत आहे. या मंडळात १० वर्षांत अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले. २०१६ जूनमध्ये ‘गीतारहस्य शताब्दी महोत्सव’ यांची सांगता केली. प्रसिद्ध वक्ते बोलावले होते. त्यांचे विचार आणि लोकमान्यांचे पणतु दीपक टिळक यांचे विचार कार्यक्रमात ऐकले.\nमला भजन अणि सुगम संगीत आवडते. वेळप्रसंगी दोन्ही कार्यक्रमात भाग घेते. थोडेफार लेखनही करते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेते. नाटकातून भूमिका करते. माझे आणि सुनेचे नाते जिव्हाळ्याच्या मैत्रिणीसारखे आहे. दोन्ही मुली विद्याविभूषित असून आपल्या घरी सुखी आहेत. अधूनमधून जीवनात उन्हाळा पावसाळा येतो, पण मी मनावर न घेता चालायचेच म्हणून सोडून देते. सकाळी उजाडले की, ऑल वेल मला चार नातवंडे आणि दोन पणतू आहेत. सहचर सोडून गेल्यावर जरा सैरभैर झाले होते. पण मुलांनी सावरले. ३७ वर्षांपूर्वी झालेल्या असाध्य रोगातून मी बरी झाले. नियमित व्यायाम, प्राणायाम, मिताहार यावर माझी भिस्त असते. ‘इदम् न मम’ असे म्हणून आजही स्वयंपाक, बाजारहाट, इतर व्यवहार सांभाळते. माझ्या नित्य व्यवहारात जरा जरी बदल झाला तरी मुलांच्या लगेच लक्षात येते. आपुलकीने चौकशी करतात आणि इलाजही करतात. मुले तर माझीच पण सूनही माझीच म्हणण्याचे नाते निर्माण झाले आहे. आणखी काय हवे\nभजनी मंडळामुळे वेळ सत्कारणी\nमे २००९ मध्ये मी गारगोटीच्या श्री शाहू कुमार भवन प्रशालेतून सेवानिवृत्त झाले. गारगोटीत योग वर्गाची सुरुवात २००८ मध्येच झाली होती. तेथे रोज पहाटे मी आणि माझे यजमान दोघेही नियमितपणे जात असू. त्यामुळे माझा सकाळचा वेळ चांगला जाई. मात्र, दुपारचा मोकळा वेळ सत्कारणी लावण्यासाठी काही तरी करणे आवश्यक आहे असे मला वाटू लागले. त्या सुमारास, एकदा सहज मी माझ्या बहिणीकडे- आशाकडे कोल्हापूरला गेले होते. तेव्हा तिचे भजनी मंडळ पाहिले. भजने ऐकली आणि आपणही असे भजनी मंडळ गारगोटीत चालू करावे, असा विचार माझ्या मनात आला. दुसरे दिवशी गारगोटीला आल्यावर मी राहते त्या कलानगरमधील माझ्या ओळखीच्या स्त्रियांसमोर भजनी मंडळ चालू करण्याची कल्पना मी मांडली. सर्वानाच ती कल्पना पसंत पडली. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस दुपारी ४ ते ६ भजनासाठी सर्व जणी आमच्या घरी येऊ लागल्या. आमच्यातील काही जणींना टाळ कसे वाजवायचे याची माहिती होती. त्यामुळे सर्व जणी टाळ वाजविण्याची कला सरावाने शिकल्या. माझे यजमान गाण्यातील जाणकार असल्याने आवश्यक असेल तेथे मार्गदर्शन करत. ८-१० जणींवर सुरू झालेले मंडळ २०-२२ जणींचे झाले.\nआमची भजने चांगली होतात ही बातमी गावातील ‘वैभव महिला मंडळात’ पोचली. रामनवमीच्या उत्सवात एक दिवस त्यांनी आमचे भजन ठेवले. ते सर्व जणींना इतके आवडले, की पुढील वर्षीचे आमंत्रणही त्यांनी लगेच देऊन ठेवले. नंतर शेणगाव, म्हसवे अशा गारगोटीच्या आसपासच्या गावांतील आमंत्रणेही आम्हाला येऊ लागली. आमचाही आत्मविश्वास मग वाढीस लागला. आता, नवरात्रीच्या उत्सवात नऊ दिवस रोज कुठे ना कुठे आम्हाला भजनाचे आमंत्रण असतेच.\nरोज सकाळी ५.३० ते ६.४५ मी योग वर्गाला जाते. तेथे आवश्यकतेनुसार मी योगशिक्षक म्हणूनही काम करते. परिसरातील काही शाळांमधूनही मी ८/१० दिवसांची योग शिबिरे आयोजित केली आहेत. योगशिक्षक म्हणून मी करीत असलेले काम तसेच आमचे भजनी मंडळ याची दखल गारगोटीचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी घेतली आणि ‘स्वच्छ सुंदर गारगोटी’ या अभियानांतर्गत माझा आणि भजनी मंडळाचा सत्कार केला. तेव्हा मी करत असलेल्या कामाचे चीज झाले असे मला वाटले आणि खूप आनंद झाला. गेल्या चार वर्षांत आमच्या मंडळाचे सुमारे ६० कार्यक्रम झाले. अधूनमधून एक दिवसाच्या सहलीला आम्ही जात असतो. गेल्या वर्षीपासून आम्ही भिशीही चालू केली आहे. जिला भिशी लागेल त्या महिलेच्या घरी भजन असते.\nभजनातून काही लोकशिक्षणही व्हावे असे मी पाहते. म्हणून आमच्या कार्यक्रमाच्या निवेदिका भाग्यश्री भुर्के मध्यंतरात एखादी छोटीशी बोधकथाही सांगत असतात. कलानगर भजनी मंडळातील बहुतेक सर्व स्त्रिया माझ्याप्रमाणेच ‘ज्येष्ठ नागरिक’ या संज्ञेत बसणाऱ्या आहेत. त्यामुळे सर्वाचे आचारविचार चांगलेच जुळतात. भजनी मंडळ नसते तर आम्ही आमचा वेळ काही तर��� करत वाया दवडला असता; पण मंडळात आल्यामुळे आमचा वेळ सत्कारणी लागला असे वाटते. अशीच सर्व जणींची प्रामाणिक भावना आहे.\n– सुनीता जोशी, गारगोटी\n२० व्या शतकाच्या अखेरच्या दिवशी, मुख्य अभियंता (पाणीपुरवठा) म्हणून निवृत्त झालो. ‘महाराष्ट्रातील ग्रामीण पाणीपुरवठय़ाची सद्य:स्थिती’ या अभ्यासासाठी एका ब्रिटिश अभियंत्यांनी बोलावले. वर्षभर काम चालले. कालांतराने, ‘ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची देखभाल’ या संदर्भात शासनाने माझ्या नेतृत्वाखाली एक अभ्यासगट नेमला. वर्षभराच्या अभ्यासानंतर, शासनाने देखभाल दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतींना अर्थसहाय्य करण्याचे सूत्र ठरवले.\nदरम्यान, सामाजिक अंगाने काम करण्याची संधी मिळाली. लोकसहभागातून ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीच्या ‘सेक्टर रिफॉमर्स’ या केंद्र सरकारच्या कार्यक्रमासाठी कर्वे समाजविज्ञान संस्थेच्या सहभागासह धुळे आणि अमरावती जिल्ह्य़ात काम केले. खेडोपाडी हिंडून, ग्रामसभा भरवून पाणीपुरवठा समित्या स्थापून, समाजविज्ञान पदवीधारकांना प्रशिक्षण दिले. योजना तयार करतानाच ग्रामस्थांनी लक्ष घालावे, कामांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे आणि योजना व्यवस्थित चालवाव्या, असे प्रशिक्षणाचे स्वरूप होते.\nपाठोपाठ जागतिक बँकेसाठी ‘लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन’ या पथदर्शी प्रकल्पासाठी काम केले. इथेही ग्रामसभांच्या माध्यमातून, गावांत पडणारा पाऊस, घेतली जाणारी पिके त्यासाठी उपसले जाणारे भूजल या संदर्भात अन्य सहकाऱ्यांसह ‘जल अर्थसंकल्प’ ही कल्पना राबवली. पाणी पुरवणे आणि भूजल वापर मर्यादित ठेवण्यासाठी सर्वाचा मिळून हा प्रयोग होता.\nदरम्यान, आमच्या निवृत्तांच्या संघटनेचे अध्यक्ष होऊन सभासदांचे प्रश्न सोडवत, निवृत्तिवेतनाचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे शासनाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका लढवली.\n२००६ मध्ये जागतिक बँक अर्थसहाय्यित ‘जलस्वराज्य -१’ या ग्रामीण पाणीपुरवठा प्रकल्पात, पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या नेतृत्वाखाली, अभियंता आणि समाजसेवा करू पाहणाऱ्या हिंगोली-वाशिम जिल्ह्य़ातील युवक-युवतींना प्रशिक्षण दिले. योजना शाश्वतरीत्या चालवणे हा गाभा होता. २०१५ मध्ये ‘जलस्वराज्य -२’ प्रकल्पात पुणे जिल्ह्य़ातील योजना आखणीसाठी एका संस्थेने गटप्रमुख म्हणून आमंत्रण दिले. गा���ागावातील पाणीटंचाई अनुभवण्यासाठी एप्रिल – मे च्या उन्हाळ्यात ५० हून अधिक खेडेगावांत पायपीट केली. योजनांच्या स्वरूपास ग्रामसभांची मान्यता मिळवली. त्याआधी ‘गोदावरी खोऱ्याच्या एकात्मिक जलसंपदा विकास आणि व्यवस्थापन’ प्रकल्पात सहभागी होऊन अडीच वर्षे काम केले. या अहवालावर आधारित गोदावरी खोऱ्याच्या एकात्मिक जल आराखडा आता शासनाने मंजूर केला असून, सध्या मी त्याचे (तीन खंड – पृष्ठे १०००) इंग्रजीतून मराठीत भाषांतर करीत आहे. अनेक लेखही प्रसिद्ध झाले आहेत.\nसामाजिक जाणीव विसरलेलो नाही. आनंदवनासह अन्य संस्था, गुणवान पण गरिबीमुळे शिक्षण घेणे कठीण असे विद्यार्थी, अडचणीतल्या व्यक्ती यांना यथाशक्ती अर्थसहाय्य करून आनंद मिळवतोय.\nआयुष्यभरात एकवेळी मराठी (नाटय़गीते-भक्तिगीते-भावगीते) आणि हिंदी सिनेमांच्या गाण्यांची यादी केली. ३००० वर आकडा गेला. एकूण काय, निवृत्तीनंतरचे आजवरचे दिवस मस्त जात आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 ‘आपण द्यायचा असतो सुंदर आकार’\n2 शंभराव्या वर्षांत पदार्पण करताना\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-flyover-in-the-Shivraj-Chowk-was-lost/", "date_download": "2020-02-23T04:00:06Z", "digest": "sha1:WZSVHUM6ICE6CEUJG4BS4OMU7NCECPCU", "length": 7606, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवराज चौकातील उड्डाणपूल खचला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › शिवराज चौकातील उड्डाणपूल खचला\nशिवराज चौकातील उड्डाणपूल खचला\nपुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शिवराज पेट्रोल पंप चौकातील नव्याने उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाला बुधवारी सायंकाळी 7 वाजता भगदाड पडू लागल्याने एकच खळबळ उडाली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर शिवराज चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक दरम्यान महामार्गावरील वाहतूक बंद करून सर्व्हिस रस्त्याने ती वळवण्यात आली. दरम्यान, अवघ्या अडीच महिन्यांतच उड्डाण पुलाच्या निकृष्ट कामाचा पंचनामा झाल्याने संताप व्यक्‍त होत आहे.\nशिवराज पेट्रोल पंप चौकातील उड्डाणपूल दिवाळी दिवशीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर सुमारे अडीच महिन्यांतच या उड्डाण पुलाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होणारी घटना बुधवारी घडली. सायंकाळी 7 च्या दरम्यान संभाजीनगरमधील रियाज मोमीन हे भुयारी मार्गातून दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर उड्डाण पुलाचे सिमेंट काँक्रीटचे तुकडे पडले. या घटनेने ते भयभीत झाले.\nत्यांच्यासह नागरिकांनी उड्डाणपुलाच्या दिशेने नजर टाकली असता पुलाला भगदाड पडत असल्याचे निदर्शनास आले. त्यादरम्यान नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या प्रकारानंतर भुयारी मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक नागरिकांनी बंद केली. यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पोलिसांशी संपर्क साधला. रात्री 8 वाजता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी एस. के. सिंग व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाणपुलावर व भुयारी मार्गावरील वाहतूक बंद केली. महामार्गावरील वाहतूक बंद केल्यानंतर शिवराज चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट चौका दरम्यान सर्व्हिस रस्त्याने वाहतूक सुरू करण्यात आली.\nखिंडवाडी उड्डाण पुलाबाबतही भीती\nशिवराज पेट्रोल पंप उड्डाण पुलाचा भराव खचू लागल्याने रिलायन्सच्या निकृष्ट कामाचा आणखी एक नमुना पुन्हा समोर आला आहे. यापूर्वीही सातारा-रहिमतपूर रस्त्यावरील अजंठा चौकातील पुलाला भगदाड पडले होते. त्यानंतर पुलाची दुरुस्ती करण���यात आली होती. अशीच परिस्थिती खिंडवाडी येथील उड्डाण पुलाचेही काम असेच झाल्याने या ठिकाणी भगदाड पडण्याची भीती व्यक्‍त होत आहे.\nपावसात काम केल्यानेच स्लॅब खचला\nपरप्रांतीयाकडून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न\nपरप्रांतीय भाडेकरूकडून घर मालक दाम्पत्याला मारहाण\nकावीळ झालेल्यांना विकास कसा दिसणार\nसहापदरीकरण कामाचा दर्जा पुन्हा ऐरणीवर\nपरप्रांतीयांबाबत निर्णय घ्या अन्यथा त्यांना हद्दपार करू : मनसेचा इशारा\nडोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nNZvsIND : मयांक अग्रवालचे अर्धशतक\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nकोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई\nमहापोर्टल बंद : नोकरभरतीची परीक्षा मात्र खासगी कंपन्यांकडेच ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://getbasicknowledge.com/tag/street-dancer-3d-movie-budget/", "date_download": "2020-02-23T05:27:37Z", "digest": "sha1:2EJEP5WXKX2PXHDOKMGKIV7VVUCRC7GH", "length": 1691, "nlines": 47, "source_domain": "getbasicknowledge.com", "title": "Street Dancer 3d Movie Budget Archives - Get Basic Knowledge", "raw_content": "\nstreet dancer 3d movie वरुण धवन आणि श्रद्धा कपूर पुन्हा स्ट्रीट डान्सर 3 डी चा पॉवर पॅक ट्रेलर घेऊन परतले आहेत. रेमो डिसोझा दिग्दर्शित हा चित्रपट लंडनमध्ये आहे असे दिसते जेथे आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धा चालू आहे. वरुण धवन यांच्या नेतृत्वात टीम इंडिया आणि श्रद्धा कपूर यांच्या नेतृत्त्वाखालील टीम पाकिस्तानची आमची ओळख आहे. दोन्ही संघ एकमेकांशी […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-chief-minister-says-manifesto-congrss-alliance-fraudulent-jalgaon-23969?tid=124", "date_download": "2020-02-23T05:01:18Z", "digest": "sha1:Y2TB7AS4XN7GF6QYPYJSBRVIQEOTOB3I", "length": 14276, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, chief minister says manifesto of congrss alliance is fraudulent, jalgaon, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआघाडीचा जाहीरनामा फसवा ः देवेंद्र फडणवीस\nआघाडीचा जाहीरनामा फसवा ः देवेंद्र फडणवीस\nगुरुवार, 10 ऑक्टोबर 2019\nधुळे : आघाडी सरकारचा काळ जनतेने अनुभवला आहे. त्यांनी जनतेला भूलथापा दिल्या. आता त्यांचा जाहीरनाम�� अनेक आश्‍वासनांनी भरलेला आहे. यात त्यांनी फसवी आश्‍वासने दिली आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nशिरपूर (जि. धुळे) येथे बुधवारी (ता.९) झालेल्या प्रचारसभेत श्री. फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. या वेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार सुभाष भामरे, डॉ. हीना गावित, माजी मंत्री अमरिश पटेल, आमदार काशीराम पावरा आदी उपस्थित होते.\nधुळे : आघाडी सरकारचा काळ जनतेने अनुभवला आहे. त्यांनी जनतेला भूलथापा दिल्या. आता त्यांचा जाहीरनामा अनेक आश्‍वासनांनी भरलेला आहे. यात त्यांनी फसवी आश्‍वासने दिली आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nशिरपूर (जि. धुळे) येथे बुधवारी (ता.९) झालेल्या प्रचारसभेत श्री. फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. या वेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार सुभाष भामरे, डॉ. हीना गावित, माजी मंत्री अमरिश पटेल, आमदार काशीराम पावरा आदी उपस्थित होते.\nश्री. फडणवीस म्हणाले, की विरोधक निवडणुकीपूर्वीच हरले आहेत. त्यांच्याकडे तगडे उमेदवार नाहीत. पराभव दिसत असल्याने ते कोणतीही आश्‍वासने देत आहेत. त्यांना माहीत आहे, की आपण ही आश्‍वासने पूर्ण करू शकणार नाहीत. यामुळे ते फसवी आश्‍वासने देत आहेत. आमच्या सरकारने जी कामे केली ती सर्वांना दिसत आहेत. आमचे उमेदवार पूर्ण तयार आहेत. आमचा विजय निश्‍चित आहे, असेही ते म्हणाले.\nधुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जयकुमार रावल सुभाष भामरे पराभव\nरेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे : आमदार...\nसकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामान\nमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील तरी सोमवार (त\nऔरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची वाट अवघडच\nऔरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा वीजपुरवठा करण्याच्या तंत्रामुळे शेतकऱ्यांच्या\nजीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत अनुदान :...\nरत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून तो वाढविण्यासाठी जीआय मानांकन महत्त्वाचे\nनीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये सरकारच्या...\nसोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील पाणीवाटपासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची पत्रके\nरेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर : ‘‘रेशीम उद्योगाकडे...\nऔरंगाबाद जिल्ह्य��त विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...\nजीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...\nकावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...\nनीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...\n‘टेंभू’च्या पाण्यासाठी जास्त पंप सुरू...सांगली : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टेंभू उपसा...\nखानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nविदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...\nसांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...\nई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...\nअठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...\nसिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...\nपशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...\nनिर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...\nखारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...\nशेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम...अकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी...\nनाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...\nन्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...\nजळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C/3", "date_download": "2020-02-23T05:32:53Z", "digest": "sha1:MYLYWZKAV2YVKPDO27NKOSQGK4GW6ATA", "length": 20516, "nlines": 316, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "कॉलेज: Latest कॉलेज News & Updates,कॉलेज Photos & Images, कॉलेज Videos | Maharashtra Times - Page 3", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nशिवजयंती उत्साहात; नगरमध्ये भव्य मिरवणूक म टा प्रतिनिधी, नगर'जय भवानी, जय शिवाजी' 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'...\nदत्तवाडीत घरफोडी करून चोरट्याने एक लाख ८० हजारांची रोख लंपास केली ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली...\nसीबीएस ते मेहेर रस्त्यावर भरणार आनंदपर्वणी\nया पर्वातील शेवटचा 'हॅप्पी स्ट्रीट'म टा...\nस्पर्धेसाठी अमेरिकेला जायला कर्ज काढण्याची वेळ आली पण, मनात आत्मविश्वास प्रचंड होता...\nअपंगांना ‘दिव्यांग’ म्हणायला दृष्टी लागते\nम टा प्रतिनिधी, नागपूर'शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या लोकांना विकलांग म्हणण्याऐवजी 'दिव्यांग' संबोधन देणे, याला दृष्टी लागते...\nताण व्यवस्थापनासाठीरंगली निसर्गात कार्यशाळा\nबारावीचे दृष्टिहीन विद्यार्थी रायटर्सच्या प्रतिक्षेत\nबारावीच्या परीक्षेबरोबर परीक्षांचा काळ सुरू झाला असला, तरी 'परीक्षा द्यायची कशी' असा प्रश्न अनेक दिव्यांग, दृष्टिहीन विद्यार्थ्यांना पडला आहे. पेपर लिहिण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना लेखनिक (रायटर) मिळणं कठीण झालं असून, त्यांना मदतीचा 'हात' हवा आहे.\n'अशा महिलांना पुढील जन्म कुत्र्याचा मिळणार'\n'मासिक पाळी सुरू असताना पतीसाठी स्वत:च्या हाताने स्वयंपाक करणाऱ्या महिला पुढच्या जन्मात कुत्र्यांचा जन्म घेतील आणि त्यांच्या हातचे खाणारे पती पुढच्या जन्मी बैलाचा जन्म घेतील,'असे वादग्रस्त विधान स्वामी कृष्णस्वरूप दासजी यांनी केले आहे.\nडेंटल कॉलेजला सांघिक विजेतेपद\nआयएमएस कॉलेजमध्ये 'आग्नेयम २०२०' आतंरमहाविद्यालयीन स्पर्धा उत्साहातम टा...\nकॉपी पुरवणाऱ्या सहा शिक्षकांना अटक\nम टा प्रतिनिधी, वाळूज महानगर वाळूज महानगरात बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला कॉपी पुरवणाऱ्या केंद्र संचालकांसह चार शिक्षकांना पकडण्यात आले...\nबारावीआधी वाहतूक कोंडीचा ‘पेपर’\nस्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी कन्हानमध्ये छापा टाकून युवकाला अटक केली त्याच्याकडून देशीकट्टा जप्त केला आशू आनंद गुप्ता (वय १९,रा...\nशिवजयंतीनिमित्त विविध रस्ते वाहतुकीसाठी बंद\nभावी वकील रंगले युक्तिवादात\nदांडेकर कॉलेजमध्ये अभिरूप न्यायालयम टा...\nऐतिहासिक पंचकन्याराजमाता जिजाई, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई, अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई या इतिहासातील पाच कर्तृत्ववान ...\nअब खौफ नहीं है सीने में...\nमाझं औरंगाबाद: कामकरी, चाकरमान्यांची सवारी\n@kulshripadMTसाधारण ४०-४५ वर्षांपूर्वी औरंगाबाद शांत शहर होतं एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी टांगा हे औरंगाबादकरांचं मुख्य साधन...\n‘सूर्यदत्त’मध्ये रंगला खादी फॅशन शो\nसूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित 'ल क्लासे' फॅशन शोचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते...\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\nमेष: धनलाभाचे प्रमाण वाढेल; वाचा राशीभविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%A2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2020-02-23T05:33:48Z", "digest": "sha1:FKWUZP2LTDAOZVKPHMQV4LPT26YELGIK", "length": 3492, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:छत्तीसगढमधील रेल्वे स्थानके - विकिपीडिया", "raw_content": "\n\"छत्तीसगढमधील रेल्वे स्थानके\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जून २०१६ रोजी ०९:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/tourist-place/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2020-02-23T03:59:24Z", "digest": "sha1:UJQUQCNS5GL3MNO2WF4TWTBYJEP4BZD7", "length": 6129, "nlines": 100, "source_domain": "solapur.gov.in", "title": "करमाळा | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व ��ागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nश्री कमला देवीच्या मंदिरामुळे करमाळा शहर प्रसिध्द झाले आहे. ह्या मंदिरात ९६ ह्या संख्येला विशेष महत्व आहे. श्री राव राजे निंबाळकर यांनी १७२७ मध्ये श्री कमला भवानीचे मंदिर बांधले. करमाळ्याच्या कमला देवीच्या मंदिराला तुळजापूरच्या तुळजा भवानीचे दुसरे पीठ असे संबोधले जाते. हेमाड पंथी शैलीत बांधलेल्या ह्या मंदिराला दक्षिणपूर्व व उत्तर दिशेला प्रवेश द्वार आहेत. ह्या मंदिराची विशेषता म्हणजे मंदिरासमोर असलेल्या विहिरीला ९६ पायऱ्या आहेत. मंदिरात ९६ ओवऱ्या आहेत. मंदिरातील छतावर ९६ चित्र रेखाटले आहेत. मंदिरात एकूण ९६ खांब आहेत. देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. वार्षिक यात्रा कार्तिक पौर्णिमा ते चतुर्थी च्या काळात साजरा केला जातो\nश्री. कमलादेवी मंदिर करमाळा\nकरमाळा मंदिर एरियल दृश्य\nजवळचे विमानतळ - पुणे.\nजवळचे रेल्वे स्थानक जेऊर. मध्य रेल्वेच्या पुणे-सोलापूर मार्गावर आहे. जेऊरपासुन करमाळा 11 कि.मी.\nसोलापूरपासुनचे अंतर 135 कि.मी. पुण्यापासुन 200 कि.मी. अहमदनगरपासुन 90 कि.मी.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Feb 07, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/4980", "date_download": "2020-02-23T05:32:47Z", "digest": "sha1:VQW37QFVGAE2ECILZNKVGGXAEGOEJTC2", "length": 3769, "nlines": 75, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रुबायत (चर्चा) : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रुबायत (चर्चा)\nमाझ्या रुबाईयतच्या धाग्यावर काही मायबोलीकरांनी ज्या शंका विचारल्या त्यावरुन रुबाई या प्रकाराविषयी अधिक जाणुन घ्यायला ते उत्सुक असल्याचे जाणवले. त्या अनुषंगाने अधिक माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात काही चांगल्या साइट्स पण मिळाल्या. त्या सर्वांची एकत्रित माहिती इथे द्यायचा हा प्रयत्न. जाणकारांनी व रसिकांनी यात सहभाग घ्यावा, चर्चा करावी ही अपेक्षा..\nनवीन खाते उघडून मायबोल���कर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathivishwakosh.org/27759/?shared=email&msg=fail", "date_download": "2020-02-23T04:08:18Z", "digest": "sha1:CPSBPQBMX3UNIOTTLPHV6UFEMWRXTGBY", "length": 17000, "nlines": 184, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "विद्युत तेजोवलय (Corona) – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nविद्युत शक्तीचे मोठ्या प्रमाणात वहन करण्यासाठी तंत्र-आर्थिक (Techno-Economic) दृष्टिकोनातून अति उच्च व्होल्टता (Extra High Voltage- EHV) किंवा परोच्च व्होल्टता (Ultra High Voltage- UHV) पारेषण वाहिनी योजल्या जातात. काही विशिष्ट परिस्थितीत अशा पारेषण वाहिन्यांच्या वाहीच्या (Conductor ) बाह्य पृष्ठभागावरील विभव प्रवणता (Potential Gradient) जास्त झाल्याने त्याच्या सभोवतीच्या हवेचे आयनन (Ionisation) होते, यास ‘विद्युत तेजोवलय’ असे म्हणतात.\nविद्युत तेजोवलयाचे परिणाम : विद्युत तेजोवलयाच्या‍ निर्मितीमुळे उष्णता, प्रकाश, ऐकू येणारी कुरकुर (Audible Noise), रेडिओ प्रसारणात व्यत्यय (Radio Interference) या गोष्टी निर्माण होतात. तसेच हवेचे पृथक्करण होऊन ओझोन, नायट्रिक ऑक्साइड असे वायू निर्माण होतात. यासाठी लागणारी ऊर्जा ही संबंधित विद्युत यंत्रणेतून घेतली जाते. हा एक प्रकारे विद्युत व्यय असल्याने त्यावर नियंत्रण करणे अनिवार्य असते. पारेषण वाहिनीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ऐकू येणाऱ्या कुरकुरचा त्रास होऊ शकतो. परमप्रसर विरूपणाच्या (Amplitude Modulation-AM) रेडिओ प्रसारणात व्यत्यय येतो. या सर्व बाबी टाळण्यासाठी विद्युत तेजोवलय तयार होणार नाही याची कार्यवाही करावी लागते.\nविद्युत तेजोवलय निर्मितीची कारणे : विद्युत तेजोवलयाची निर्मिती ही बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. वाहीची व्होल्टता पातळी, वाहीचा व्यास, वाहींची मांडणी, संबंधित ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची, स्थानिक वातावरण, वाहीच्या पृष्ठभागाची स्थिती अशा अनेक बाबींवर ही निर्मिती अवलंबून असते.\nविद्युत तेजोवलय प्रतिबंध : सर्वसाधारणतः वाहीची व्होल्टता पातळी ३४५ kV पेक्षा अधिक असणाऱ्या संयंत्रणाचे संकल्पनेत विद्युत तेजोवलयाच्या बाबतीत विशेष दक्��ता घ्यावी लागते. विभव प्रवणता (Potential Gradient) वाहीच्या बाह्य पृष्ठभागावर जास्त असते. अन्य बाबी समान असताना अधिक व्यास असलेल्या वाहीचे बाबतीत विभव प्रवणता कमी व्यासाच्या वाहीपेक्षा कमी असते. वस्तुतः प्रत्येक व्होल्टता पातळीनुसार विद्युत तेजोवलयाच्या दृष्टीने वाहीचा किमान छेद आकार (cross section) ठरविला जातो. उदा., २२० kV वाहिनीचे बाबतीत समुद्रसपाटीला वाहीचा किमान आकार ३०० चौमिमी. असावा लागतो. ३४५ kV व त्यावरील संयंत्रणाचे बाबतीत एकल वाहीऐवजी गुच्छित वाही (Bunched Conductor) वापरतात. गुच्छित वाहीचा आभासी व्यास हा वाहीमधील अंतराप्रमाणे वाढतो व त्यायोगे विद्युत तेजोवलयास प्रतिबंध होतो. वाहीचे पृष्ठभागावरील धूलिकण, आकाराचा अनियमितपणा, बांधकामावेळी पृष्ठभागाची झालेली खराबी इत्यादी बाबींमुळे विद्युत तेजोवलयाची निर्मिती होते. त्यामुळे बांधकामाचे वेळी वाहीची हाताळणी काळजीपूर्वक करावी लागते. वाहीच्या उत्पादनाच्या वेळी पृष्ठभाग शक्य तितका गुळगुळीत, धूलिकणविरहित राखणे आवश्यक असते.\nसमुद्रसपाटीपासून अधिक उंचीवर तसेच पावसाळी वातावरणात विद्युत तेजोवलयाची निर्मिती अधिक होते. परिणामतः ऐकू येणाऱ्या कुरकुरचा त्रास वाढतो, वाहिनीच्या आसपास ‘हिस्सीग’ ध्वनी ऐकू येतो. परमप्रसर विरूपित रेडिओ प्रसारणात विद्युत तेजोवलयाच्या निर्मितीने व्यत्यय येतो. मात्र कंप्रता विरूपण (Frequency Modulation-FM) रेडिओ प्रसारणात विद्युत तेजोवलयाचा काही परिणाम होत नाही.\nएफ. डब्लू. पीक यांनी केलेल्या संशोधनानुसार समुद्रसपाटीला (हवेचा दाब – पाऱ्याचा स्तंभ ७६० मिमी.) २५ ० से. तापमानात विभव प्रवणता २९.८ kV / सेंमी. असताना हवेचे आयनन (Ionisation) सुरू होते. ज्या व्होल्टता पातळीला विद्युत तेजोवलयाची सुरुवात होते त्यास विघटनकारी क्रांतिक विद्युत दाब (Disruptive Critical Voltage) असे म्हणतात. त्याहून अधिक पातळीवर विद्युत तेजोवलय निळसर रंगानी दृश्य स्वरूपात दिसतो, त्यास दृश्य विद्युत तेजोवलयी विद्युत दाब (Visual Corona Voltage) म्हणतात. इच्छित ठिकाणचे वातावरणीय मापदंड ध्यानात घेऊन वाहीची निवड केल्यास विद्युत तेजोवलयाचे प्रभाव टाळणे शक्य होते.\nसमीक्षक : एस. डी. भिडे\nTags: गुच्छित वाही, विभव प्रवणता\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्र���ंती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\nमराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/lonavala-one-and-a-half-lakhs-abducted-by-digging-into-the-monolithic-donation-receipts-113520/", "date_download": "2020-02-23T04:36:01Z", "digest": "sha1:TH4FSMQ5TYPKVG4C2BK4RHM3YZZAPYXB", "length": 8395, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala : एकविरा देवस्थानच्या देणगी पावत्यांमध्ये खाडाखोड करून दीड लाखांचा अपहार! - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : एकविरा देवस्थानच्या देणगी पावत्यांमध्ये खाडाखोड करून दीड लाखांचा अपहार\nLonavala : एकविरा देवस्थानच्या देणगी पावत्यांमध्ये खाडाखोड करून दीड लाखांचा अपहार\nएमपीसी न्यूज – वेहेरगाव येथील एकविरा देवस्थान ट्रस्टच्या देणगी पावत्यांमध्ये खाडाखोड करून सुमारे 1 लाख 64 हजार 415 रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 6 ते 30 जून 2019 या कालावधीत घडली.\nमंगेश प्रभाकर गायकवाड (वय 39, रा. लोणावळा) यांनी याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रवीण भीमराव ठाकर (रा. वेहेरगाव. मूळ रा. थोरण) या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेहेरगाव येथे असलेल्या एकविरा देवी मंदिर ट्रस्टमध्ये आरोपी व्यवस्थापक आहेत. पावती पुस्तकाने जमा झालेली देणगी रोजच्या रोज फिर्यादी मंगेश यांच्याकडे जमा करण्याचा नियम आहे. मात्र, आरोपींनी 6 ते 30 जून 2019 या कालावधीत पावती पुस्तकाने जमा झालेली 1 लाख 64 हजार 415 रुपयांची देणगी जमा केली नाही. त्या देणगीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून त्याचा अपहार केला.\nतसेच देणगी पावत्यांमध्ये खाडाखोड करून मंदिर समितीची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून ल���णावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.\nHinjawadi : बालपणीच्या मित्राकडून तरुणीचा विनयभंग; 22 वर्षीय तरुणीची हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद\nBhosari: भोसरीच्या मैदानात उतरणार, यात तिळमात्र शंका नाही; सभागृह नेते एकनाथ पवार यांनी थोपटले दंड\nPimpri: सरकारने महापालिकेच्या कारभाराची चौकशी करावीच; भाजप आमदाराचे खुले आव्हान\nChinchwad: पवना नदीतील जलपर्णी तत्काळ काढा; ‘एमपीसीबी’चा महापालिकेला आदेश\nPimpri: स्मार्ट सिटी अध्यक्षाविना; तीन वर्षांपासून स्वतंत्र ‘सीईओ’ देखील…\nPimpri: पवनामाई प्रदुषित करणा-या महापालिका प्रशासनावर कारवाई करा; खासदार श्रीरंग…\nPimpri : मालिकेचा कोणता भाग वगळायचा हा अधिकार सर्वस्वी वाहिनीचा – डॉ. अमोल…\nPimpri : सत्ताधा-यांचे सभाशास्त्रांचे अज्ञान अन् झोपलेल्या विरोधकांमुळे शहरवासीयांवर…\nPimpri: भाजपचे प्रभाग क्रमांक 8 आणि 17 वर ‘विशेषप्रेम’ \nKhopoli : द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघातात एक जण ठार\nPimpri: महापालिका करदात्यांना लुटत आहे; करवाढीवर नागरिकांचा संताप\nPimpri: मावळातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन, विकास करणार -आदित्य ठाकरे\nPune : राज्यातील मेट्रो प्रकल्प ‘पांढरे हत्ती’ ठरतील -जयंत पाटील\nChinchwad : आयुक्तालय हद्दीतील 112 शिवमंदिरांजवळ पोलिसांचा खडा पहारा\nPune : 50 हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक लेखा परीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/rti_application.php?Id=63", "date_download": "2020-02-23T04:37:06Z", "digest": "sha1:CCD2BFB3EDP56LJ6T43DAFTTUZZ6JYVJ", "length": 5373, "nlines": 122, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | विभाग", "raw_content": "\nप्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह\nप्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह\nनागरिकांकडून दाखल झालेले माहिती अधिकारतील अर्ज\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक स���स्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2013/12/blog-post_9.html", "date_download": "2020-02-23T05:23:23Z", "digest": "sha1:NYN2OG4H7SAGGNFJPDVBOC72UX4BVVMH", "length": 15068, "nlines": 58, "source_domain": "www.berkya.com", "title": "कोल्हापूर प्रेस क्लब चा वाद चव्हाट्यावर ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nसोमवार, ९ डिसेंबर, २०१३\nकोल्हापूर प्रेस क्लब चा वाद चव्हाट्यावर\n९:१७ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nसोमवार दि. 9 डिसेंबर रोजी पुढारीचे पत्रकार अनिल देशमुख यांची कोल्हापूर प्रेस क्लब च्या अध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली.तर उपाध्यक्ष पदावर बी-न्यूज च्या बाळासाहेब कोळेकर यांची निवड झाली. मात्र या निवडीतून कोल्हापूर प्रेस क्लब चे सर्वेसर्वा समझणारे दैनिक महाराष्ट्र टाइम्स चे मुख्य प्रतिनिधी गुरुबाळ माळी आणि त्यांचे परम मित्र दैनिक लोकमत चे मुख्यप्रतिनिधी विश्वास पाटील हे चांगलेच तोंडावर आपटले.त्यांनी आयत्यावेळी इतर दैनिकांच्या कोट्यातून आलेल्या दैनिक केसरीचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विजय पवार यांना शब्द देवून सुद्धा निवडणूक रिंगणातून माघार घ्यायला सांगून त्यांचा पोपट केला आणि नांगी टाकली.\nतर दुसरीकडे दैनिक सकाळ च्या सुधाकर काशीद यांच्या गत दोन वर्षापूर्वी प्रेस क्लब च्याच निवडणुकीत झालेल्या अपमानाचा बदला घेण्यात सकाळ चे पत्रकार लुमाकांत नलवडे आणि सुनील पाटील हे यशस्वी झाले.परंतु त्यांची ही खेळी मात्र इतर कोणाच्याही लक्ष्यात आली नसल्याने उर्वरित प्रेस क्लब सदस्यांनी सुद्धा नलवडे आणि सुनील पाटील हे ठरवतील त्यावर विश्वास ठेवत निवडणूक प्रक्रिया पार पाडली खरी.परंतु आता दैनिक पुढारी आणि दैनिक सकाळ या दोन पारंपारिक शत्रूंच्या लढाईत कोल्हापूरच्या पत्रकारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी स्थापन झालेली प्रेस क्लब बंद तर पडणार नाही ना अशी शंका येवू लागली आहे.\nआता गुरुबाळ माळी आणि विश्वास पाटील यांची जागा सुनील पाटील आणि लुमाकांत नलवडे यांनी घेतली असून ते ठरवतील ती पूर्व दिशा अशी अवस्था होणार आहे.त्यामुळे मात्र कोणतेही पद न देता इतर छोट्या दैनिकांवर फार मोठा अन्याय करण्याचे पातक या दोघांनी केले आहे अशी चर्चा कोल्हापुरातील पत्रकारांमध्ये सध्या सुरु आहे.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुण्यातील हाय प्रोफाइल खंडणी प्रकरणी टीव्ही मीडिया झोपला \nपुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या हाय प्रोफाईल खंडणी प्रकरणाच्या बातम्या एकाही टीव्ही चॅनल्सवर अद्याप झळकल्या नाहीत, त्यामुळे पुणेकरां...\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये राजकारण जोरात \nमुंबई - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंग यांची बदली ...\nपोलीस मित्र गजाआड , आता पत्रकारांचा नंबर \nपुणे - ७५ लाखाच्या खंडणी प्रकरणी पोलीस मित्र जयेश कासट याला पोलिसांनी गजाआड केल्यानंतर आता लाचेत वाटेकरी होणाऱ्या पत्रकारांची ...\nखंडणी प्रकरणात पुण्यातील १४ पत्रकार अडकले \nपुणे - शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७...\nपत्रकारांना सोशल मीडियात ट्रोल करणे सोपे आहे. विशेष करून वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार हे ट्रोलर्सचे 'सॉफ्ट टार्गेट' असल्याचे दिस...\nदिव्य मराठीचा नवा प्रयोग संपादक संजय आवटे यांच्या अंगलट \nऔरंगाबाद - सकाळी ७.३० वाजता लगबगीने महाविद्यालयाकडे निघालेल्या एका २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भरर...\nदिव्य मराठीकडे 3 कोटी रुपयांची थकबाकी, पत्रकारांचा पीएफ थकवला...\nऔरंगाबाद - जोखीम पत्करून, जीवाची पर्वा न करता पत्रकारीता करणार्या पत्रकरांना हक्काच्या व्हेज बोर्डनुसार म्हणजे मजिठिया वेतन आयोगानुसार ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Both-of-them-died-the-burning-bus/", "date_download": "2020-02-23T06:03:15Z", "digest": "sha1:44POZX6VUGSW2JEBO34YP3WR6FK3NUEK", "length": 8654, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बर्निंग बसमध्ये दोघांचा होरपळून मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › बर्निंग बसमध्ये दोघांचा होरपळून मृत्यू\nबर्निंग बसमध्ये दोघांचा होरपळून मृत्यू\nमडगाव (गोवा) येथून कोल्हापूरमार्गे बोरिवली-मुंबईकडे निघालेली खासगी आरामबस कोल्हापूर-गगनबावडा राज्य मार्गावर लोंघे (ता. गगनबावडा) गावाजवळ आल्यावर अचानक लागलेल्या आगीत खाक झाली. या आगीमध्ये होरपळून बंटीराज भट (रा. रोशनपुरा, मध्य प्रदेश) व विकी मदन भट (रा. हडपसर, इंदिरानगर, पुणे) या दोन प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 24) पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास घडली.\nचालक शहाबाज अहमद रखांगी (वय 25, रा. बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) व मनोज मांजरेकर (रा. म्हापसा, ता. पणजी) हे दोघे मॅसकोट-आत्माराम ट्रॅव्हल्सची आरामबस घेऊन रात्री 8.30 च्या सुमारास मडगावहून बोरिवलीकडे निघाले होते. ट्रॅव्हल्समध्ये एकूण 18 प्रवासी होते. पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास कोल्हापूर-गगनबावडा राज्य मार्गावरील लोंघेजवळच्या मारुती मंदिरासमोर आल्यावर बसची लाईट चालू-बंद होत असल्याचे चालक शहाबाज रखांगी याच्या लक्षात आले.\nचालकाने ताबडतोब बस रस्त्याकडेला घेतली व बसचा स्वीच बंद केला. बसमधून धूर यायला लागल्यावर प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली; पण शेवटच्या बाकावरील बंटीराज भट व विकी भट या दोघांना बाहेर काढण्याआधीच बसला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान, या रस्त्यावर ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर चालकांनी प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. तिसंगीचे सरपंच बंकट थोडगे व परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. पहाटे शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील, गगनबावडा पो. नि. संदीप भागवत, कळे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आग विझविण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे दोन अग्‍निशमन बंब घटनास्थळी दाखल होते.\nबसमधील किरकोळ जखमी झालेल्या सुजाता रमेश नाथनकर (71), तेजस्विनी रवींद्र नाथनकर (54, दोघीही रा. रत्नागिरी), दीपाली श्रीकांत राणे (32), श्रीकांत नंदकिशोर राणे (35, रा. पुणे) या चौघा प्��वाशांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कळे येथे हलविण्यात आले. या घटनेची नोंद गगनबावडा पोलिसात झाली आहे.\nप्रसंगावधानामुळे अन्य प्रवाशांचे वाचले प्राण\nपहाटेची वेळ असल्याने बहुतांशी प्रवासी झोपेत होते. आरामबसमधून धूर आल्यानंतर चालक शहाबाज रखांगी व मनोज मांजरेकर यांनी बस बाजूला उभी करून स्वीच बंद केला. तसेच तातडीने सर्व प्रवाशांना बाहेर काढले. चालकांच्या प्रसंगावधानामुळे अन्य प्रवाशांचे प्राण वाचले.\nआगीचे नेमके कारण अस्पष्ट\nचालकाच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला लाईट बंद - चालू झाली व धूर येऊ लागल्यानंतर बसला आग लागली. तसेच बसमधील एसी यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागल्याची चर्चाही घटनास्थळी प्रवाशांमध्ये सुरू होती.\nगोकुळ’ला बदनाम करणार्‍यांविरोधात निषेध मोर्चा\nतिरडी मोर्चावरून मनपा सभेत बोंबाबोंब\nराजकीय आखाड्यात दोन हात करू\nदूध संघांवरील कारवाई मागे घेऊ\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास अटक\nपर्यायी शिवाजी पुलाचे काम लागणार मार्गी\n‘माळेगाव’बाबत सभासद निर्णय घेतील : अजित पवार\nथायलंड महिला क्रिकेट संघाचे अनोखे अभिवादन, जिंकली सर्वांची मने\nट्रम्प जेवणार सोन्याच्या ताटात\nचंदनतस्कर वीरप्पनच्‍या मुलीचा भाजपमध्‍ये प्रवेश\nनगर : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nकोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई\nमहापोर्टल बंद : नोकरभरतीची परीक्षा मात्र खासगी कंपन्यांकडेच ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://stayfitpune.com/expert-guide-to-running-in-marathi-for-weight-loss-in-pune/", "date_download": "2020-02-23T05:15:55Z", "digest": "sha1:TNT7SNU75NW3IMMOQQ36B67AX7RBZDJG", "length": 35597, "nlines": 124, "source_domain": "stayfitpune.com", "title": "धावणे = रनिंग : संपुर्ण मार्गदर्शन – Stay Fit Pune - The weight loss center", "raw_content": "\nधावणे = रनिंग : संपुर्ण मार्गदर्शन\nवर्ष २०१९ सरले आणि सरता सरता माझ्यासाठी एक नवीन ओळख निर्माण करुन गेले. सातत्य, चिकाटी, कणखरपणा, ध्येयावरुन चित्त ढळु न देण्याची सवय, अशा अनेक गोष्टी मला माझ्या एका धावण्याच्या व्यायामाने मिळाल्या. माझा सकाळ वर्तमान पत्रातील लेख वाचुन अनेक मित्रांनी फोन केले , कौतुक केले. अनेकांनी त्या लेखातुन प्रेरणा मिळाल्याचे सांगुन ते देखील रनिंग करण्यास सुरुवात करणार असल्याचे सांगितले. सोबतच धावणे सुरु कसे करावे याचे क��ही नियम किंवा पथ्ये आहेत का याचे काही नियम किंवा पथ्ये आहेत का रोज किती धावावे सुरुवातीला किती धावले पाहिजे व टप्पे कसे कसे असावेत असे बरेच प्रश्न मला विचारले. हा व्यायाम करीत असताना आहार कसा असला पाहिजे याबाबतीत देखील अनेकांनी विचारले. धावणे हा माझा आवडीचा व थोडाबहुत अनुभवाचा विषय देखील झालेला असल्याने , मी वरील प्रश्नांबाबत सर्वांचे शंका समाधान करण्याचा प्रयत्न करीत आहे. आशा आहे या लेखामुळे तुमच्या आयुष्यात थोडाफार तरी सकारात्मक बदल होईल.\nयाचे उत्तर मी माझ्या मागील लेखामध्ये दिलेच आहे. तरीही थोडक्यात सांगतो. आपण म्हणजे मनुष्य नावाचा प्राणी बनलेला आहेच मुळी धावण्यासाठी. निसर्गाने अथवा देवाने आपणास जसे बनविले आहे त्यामागचा हेतु आहे की आपण धावावे. पुर्वीच्या काळी म्हणजे आदीम काळी आपण वनवासी असताना, अन्नसाखळीतील वरच्या स्तरावरील प्राण्यापासुन आपले स्वतःचे रक्षण करण्यासाठी धावणे गरजेचे होते. तसेच आपण स्वतःचे पोट भरण्यासाठी, स्थलांतरे करण्यासाठी देखील धावण्याची गरज होती, कारण मनुष्य आदीम काळी भटकाच होता इतर वन्य जीवांप्रमाणे. त्यामुळेच आपल्या शरीराची जडणघडण धावण्यासाठी म्हणुनच बनवली गेली आहे. आपण ज्या साठी बनलो आहोत, ते करणे आपण सोडुन दिले आहे. भलेही आता आपणास शिकार करावी लागत नाही किंवा स्वतः शिकार होण्यापासुन स्वतःला वाचवण्याची देखील गरज नाही. यामुळे आपले धावणे थांबले व आपण अनैसर्गिक जीवन जगु लागलो आहोत. निसर्ग नियमांच्या विरुध्द. त्यामुळेच धावणे करायचे.\nखरतर धावणे ही अशी गोष्ट आहे की जी आपोआप करीत असतो, म्हणजे आपणास कुणीही धावायचे कसे हे शिकविलेले नसते तरीही अगदी सर्वांना धावता येते. त्यामुळे जेव्हा आपणास नैसर्गिक रित्या धावता येण्यास जमते अगदी तेव्हापासुनच सुरुवात केली पाहिजे. म्हणजे मग पुढचे सारेच्या सारे आयुष्य निरामय, तंदुरुस्त असे होऊन जाईल. अनेकांनी ही संधी गमावलेली असते, त्यामुळेच असा प्रश्न पडतो की धावण्यास सुरुवात कधी करायची. तर याचे अजुन एक सोपे उत्तर आहे ते म्हणजे अगदी आजपासुन सुरुवात करावी. धावण्यास सुरुवात करण्यासाठी मुहुर्ताची वाट पाहण्याची गरजच नाहीये. जेव्हा समजेल की धावणे गरजेचे आहे तेव्हा लागलीच धावण्यास सुरुवात करावी.\nधावण्याचा व्यायाम कोण करु शकतो\nअगदी कुणीही. शिशु, बाल, किशोर, किशोरी, तरुण, तरुणी, पौढ पुरुष, स्त्रिया, वृध्द , ज्येष्ठ मंडळी. हो कुणीही धावण्याचा व्यायाम करु शकते. तरुणांना वाटत असते की आता गरज नाहीये. वयस्कर लोकांना वाटते की आता आपण धावु शकणार नाही. स्त्रियांना वाटते की हे पुरुषांसाठीच आहे. असे अनेक गैरसमज आहेत धावण्याच्या बाबतीत. मी धावणे सुरु केले व सोबतच या विषयावर संशोधन देखील करीत गेलो. यातुन मला असे समजले की, धावणे कुणीही, कोणत्याही वयात करु शकतात. याला वयाचे लिंगभेदाचे बंधन अजिबात नाही. एक उदाहरण तर अगदी बोलके आहे. चार वर्षापुर्वीची ही गोष्ट आहे. एका वयस्कर माणसाच्या आजारपणाचा खर्च निघावा म्हणुन त्याची पत्नी, चक्क अनवाणी पायाने मॅरेथॉन मध्ये धावली व जिंकली देखील. त्यावेळी तिचे वय होते ६० वर्षे फक्त. आता मला सांगा, धावण्यासाठी वयाचे, स्त्री-पुरुष असण्याचे काही बंधन आहे का मित्रांनो\nयात कसलेही रॉकेट सायन्स नाहीये. दररोज शक्यतो सकाळी पायात बुट घालुन मैदानावर धावायला जायचे. आपणास धावायची सवय नसेल किंवा आपले वजन प्रमाणापेक्षा खुपच जास्त वाढलेले असेल तर सुरुवातीचे काही आठवडे थोडे कमीच धावा. थोडे कमी म्हणजे किती तर आपले शरीरच आपणास सांगत असते थांबायचे की सुरुच ठेवायचे धावणे ते. आपल्या आतुन आवाज येत असतो तो ऐकला की झाले. दम लागला की थांबावे. मी जेव्हा धावण्यास सुरुवात केली तेव्हा मला दम लागला की मी थांबायचो नाही. मी वेग कमी करायचो. दम लागल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आपले शरीर सरळच ठेवायचे. कमरेतुन झुकायचे नाही. आपली छाती, फुफ्फुसे, श्वसनमार्ग सरळ रेषेत असणे गरजेचे असते. दुसरी एक गोष्ट म्हणजे धावताना अथवा दम लागल्यावर देखील तोंडाने श्वास कधीही घेऊ अथवा सोडु नये. तुम्ही जर इंटर्नेट युट्युब वर सर्च कराल तर तुम्हाला रनिंग कसे करायचे हे सांगताना त्या व्हिडीयो मध्ये ज्या पधद्ती सांगितल्या आहेत त्या सामान्यतः पावर रन म्हणजे कमी अंतराच्या शर्यतींसाठी धावायचे कसे हे सांगणा-या असतात. त्यामुळे त्यावर विसंबुन राहु नका. तोंडांने श्वास घेतला तर घसा लवकर कोरडा पडतो. तहान लागते. डीहायड्रेशन होऊन चक्कर देखील येऊ शकते. तसेच तोंडाने श्वास घेण्याचा आणखी एक तोटा असा आहे की, तोंडाने श्वास घेताना आपला आपल्या भावनांवर देखील ताबा राहत नाही. श्वास नेहमी नाकानेच , आणि तो ही दिर्घ-खोल श्वसन असा घ्य�� व सोडा. हेच तंत्र दैंनदिन जीवनात देखील वापरता येते. जेव्हा जेव्हा म्हणुन राग येतो तेव्हा लक्ष देऊन तुम्ही नाकाने दिर्घश्वसन केले तर क्रोधावर विजय मिळवणे देखील खुपच सोपे होऊन जाते. धावणे तुमच्या जीवनशैलीचा भाग बनले पाहिजे. जरी आपण बनलो धावण्यासाठीच असलो तरीही आपण सगळे एकसारखेच किंवा एकसमान अंतर किंवा धावण्याचा एकसमान अवधी असे काही गृहीत धरु नये. कारण आपण प्रत्येक जण वेगळे आहोत. आपल्या शरीराला साजेल, रुचेल असे धावणे, तितके धावणे, तितका वेळ धावणे आपण केले पाहिजे. आणि उउतरोत्तर आपल्या क्षमता वाढत जातातच. हा माझा स्वतःच अनुभव आहे. धावताना किंवा कोणताही व्यायाम करताना,लक्षात ठेवा किमान ३० मिनिटे तो व्यायाम केलाच पाहिजे. तसे केले तरच तुमच्या शरीराला त्या व्यायामाचा लाभ होतो. व्यायामास सुरुवात केल्यानंतर २२ मिनिटांनी आपल्या शरीरातील कॅलरीज जळण्यास सुरुवात होत असते. व ती जळण्यास सुरुवात होऊन पुढचे आणखी काही मिनिटे तरी सुरुवातीच्या काळात जळली पाहिजे. त्यामुळे सुरुवात करताना किमान अर्धा तासाचे ध्येय ठेवा. यातही तुम्ही धावणे व चालणे असे मिश्रण करु शकता. तुमच्या शरीराला धावण्याचा सराव होईपर्यंत तुम्ही चालणे देखील करा. म्हणजे सुरुवातीच्या काळात ४ मिनिटे धावल्यानंतर २ मिनिटे चालावे. पुन्हा ४ मिनिटे धावणे,दोन मिनिटे चालणे. एकदा का तुमच्या शरीराला धावण्याचे प्रशिक्षण मिळाले तर तुमचे शरीरच तुम्हाला सांगेल किती धावावे किती चालावे. तुम्ही घरातील बाथरुम मध्ये पाण्याने अंघोळ करण्यापुर्वीच तुम्ही घामाने अंघोळ केलेली असली पाहीजे, इतका वेळ आपण व्यायामासाठी दिला पाहिजे. धावण्यात देखील तुम्ही नाविण्य आणु शकता. मी कधी कधी डोंगरावर पळत जातो, कधी घाट चढतो पळत तर कधी किल्ले चढतो. कधी कुत्र्यासोबत तर कधी जंगलातुन असे वैविध्य मी माझ्या धावण्यात आणतो. एखादा डोंगर, घाटवाट दिसली की मला त्या घाटवातेवरुन धावण्याचा मोह होतो. वेल्ह्यात मी अशा अनेक वाटा शोधल्या आहेत. तोरणा किल्ला मी चहुबाजुंनी पळालो आहे. लक्षात ठेवा, इथे किती अंतर धावलो याला किंवा किती वेगात किती धावलो याला अजिबात महत्व नाहीये. धावणे महत्वाचे.\nआपला नेहमीचाच आहार करावा. त्यात विशेष काही बदल करण्याची गरज नाही. धावण्याने कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळात तुम्हाला थोडी जास्त भुक लागेल. आणि वजन कमी होण्याऐवजी वाढते आहे की काय असेही वाटेल. हे स्वाभाविक आहे. कारण आपण कॅलरीज जाळतो म्हणजे एनर्जीच संपवीत असतो व त्या संपवलेल्या एनर्जीचा तुटवडा भरुन काढण्यासाठी आपोआप भुक वाढणे, नेहमीपेक्षा जास्त थोडे जास्त खाणे असेही होते. पण असे जरी झाले तरी देखील थांबु नका. धावत रहा. एनर्जीची गरज भागविणे महत्वाचे आहे त्यासाठी आहार संतुलित ठेवा, कार्बोहायड्रेट्स आहारात असणे गरजेचे आहे. प्रोटीन्सची देखील विशेष गरज असते. जेव्हा तुम्ही सलग ४० मिनिटे धावण्याची क्षमता निर्माण कराल तुमच्यामध्ये तेव्हा तुम्हाला तुम्ही नेहमी जेवढे प्रोटीन घेता त्यापेक्षा थोडे अधिक प्रोटीन घेण्याची गरज पडते. प्रोटीन्स मुळे तुमच्या मसल्स मजबुत होतात. कॅल्शियम जसे की अंड्यातुन मिळते, त्याने हाडे अधिक मजबुत होण्यास मदत होते. मांसाहार करीत नसाल तर प्रोटीन्सची गरज पुर्ण करण्यासाठी डाळी-कडधान्ये भरपुर प्रमाणात खावे. ज्या दिवशी थोडे जास्त धावायचे असेल त्याच्या अगोदरच्या दिवशी कार्बोहायड्रेट्स जास्त मिळतील असे पदार्थ खावेत. दररोज सकाळी धावणे सुरु करण्या आधी किमान पंधरा मिनिटे तरी शक्य तितके पाणी प्यावे. शक्य असल्यास मैदानावर जाताना एखादी पाण्याची बाटली देखील सोबत घ्यावी भरुन. थोड्या थोड्या वेळाने घोट घोट पाणी प्यावे, ते ही घसा कोरडा पडला तरच धावणे झाल्यानंतर मात्र, थोडा वेळ चालावे, पाय, अंग मोकळे करावे. लागलीच बसु नये. आणि मग भरपुर पाणी प्यावे. पाणी पिऊन झाल्यानंतर साधारणपणे अर्ध्या तासाने प्रोटीन रिच नाश्ता करावा. यात अंडी, चिकम, मशरुम, पनीर, कडधान्ये यांचा आलटुन पालटुन समावेश करावा. तुमच्या वजनानुसार तुम्हाला प्रोटीन्स ची गरज असते. अधिक तपशीलास समजुन घेण्यासाठी खालील तक्ता पहा.\nध्येय काय असले पाहिजे\nहे व्यक्तिपरत्वे बदलु शकते. माझे ध्येय आहे आनंदासाठी धावणे. त्यामुळे किती वेळ, किती किमी हे माझ्यासाठी महत्वाचे मी मानीत नाही. तुम्ही जर नुकतेच दहावी बारावी उत्तीर्ण झालेले असाल तर तुम्ही मॅरेथॉन जिंकण्याचे ध्येय ठेवु शकता. तुम्ही करीयर मध्ये व्यस्त असाल तर निरामय आरोग्यासाठी तुम्ही धावु शकता. तुम्ही उतरणीच्या घाटात असाल तर उतारवय अधिक निरोगी, सक्रियतेचे होण्यासाठी तुम्ही धावु शकता. धावणे सुर झाल्यावर, त्याची लय गवसल्यावर ��ुम्हाला तुमचे ध्येय आपोआप सापडते. उत्तरोत्तर तुमचे ध्येय बदलत राहते, अधिक उन्नत होत राहते. त्यासोबतच तुमच जीवन देखील अधिकाधिक टवटवीत, सुगंधीत होत जाते.\nधावण्यासाठी साधनसामग्री काय हवी\nसुटसुटीत कपडे असावेत. घामाने भिजले तरी जड होणार नाही व लगेच सुकतील असे कपडे असावेत. खिशात एखादा रुमाल असावा म्हणजे घाम पुसायला सोईचे होते. पायात शुज असावेत. हल्ली बाजारात रनिंग साठी शुज मिळतात. साधारण आठशे रुपयांपासुन ते १५ हजारांपर्यंत किमतीचे शुज मिळतात. यातही ऑनलाईल स्वस्त पडतात, ऑर्डर करताना मात्र तुम्हाला तुमच्या पायाचा साईज नक्की ठाऊक हवा. कारण ब्रॅंड नुसार साईज बदलु शकते. आपण किती वेळ व किती अंतर धावलो याची नोंद ठेवता आली तर उत्तमच. यासाठी हल्ली मोबाईलचा देखील वापर होऊ शकतो. तुम्ही Strava हे ॲप वापरु शकता. शक्यतो कसलेही संगीत न ऐकता धावलेले बरे. तरीही तुम्हाला संगीत कानाला लावुन धावायचे असले तर शक्यतो १२०bpm या ठेक्यावरील संगीत, निव्वळ संगीत असावे, म्हणजे गाणी ऐकणे टाळा. धावण्याच्या कालावधीत सकाळी सकाळी आपण खरतर आपल्या स्वतःशीच खुप चांगला संवाद करु शकतो. स्वतःला ऐकु शकतो व स्वतःला सांगु शकतो.\nहा लेख कोणलाही धावपटु बनविण्यासाठी नाही हे लक्षात ठेवा. स्वानुभवावरुन लिहिलेला आहे. त्यामुळे व्यक्तिपरत्वे परिणाम, अनुभव थोडेफार भिन्न असतील.\nआपण माझ्याशी फेसबुक द्वारे जोडले जाऊ शकता, अथवा इन्स्टाग्राम वर देखील माझ्याशी जोडले जाऊ शकता.\nआहार, कार्ब्स, जागतिक महिला दिवस, तरुण, तरुणी, धावक, धावणे, पळणे, पालकत्व, पुरुष, पोट कमी करण्याचे सोपे उपाय, प्रोटीन्स, मुले, मॅरेथॉन, म्हातारपण, वजन कमी करण्याची सोपी पध्दत, वयस्कर, वार्धक्य, विहार, वृध्द, सुंदर मी होणार, स्त्री\n← आपली संस्कृती – संक्रांतीचे आहारशास्त्र\nअर्ध्यावर डाव सोडु नका – तुमच्या माणसांना तुमची गरज आहे\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री – कसा करावा उपवास\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nअर्ध्यावर डाव सोडु नका – तुमच्या माणसांना तुमची गरज आहे\nधावणे = रनिंग : संपुर्ण मार्गदर्शन\nआपली संस्कृती – संक्रांतीचे आहारशास्त्र\nआपली त्वचा म्हणजे आपली ब्रॅंड ॲंबेसेडर\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री - कसा करावा उपवास – Stay Fit Pune - The weight loss center on श्रावणातील उपवासाचे तंत्र आणि मंत्र\nउन्हाळ्��ात व्यायाम करुन काय फायदा बरे\nSavita makaji on दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nतारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार - गुडघेदुखी – Stay Fit Pune - The weight loss center on तुम्ही कसे उभे राहता\nArchita Vijaykumar Malge on गणेशोत्सव, मोदक आणि माझा वेटलॉस\nम्हातारपणातील आजार व उपाय\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री - कसा करावा उपवास – Stay Fit Pune - The weight loss center on श्रावणातील उपवासाचे तंत्र आणि मंत्र\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nSavita makaji on दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nतारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार - गुडघेदुखी – Stay Fit Pune - The weight loss center on तुम्ही कसे उभे राहता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/abhangdhara-news/abhngdhara-4-1166019/", "date_download": "2020-02-23T05:06:29Z", "digest": "sha1:72NHKAWSQOIP4ND75SFIDBPKNYGCVPRA", "length": 16295, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२३६. मन गेले ध्यानीं : २ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\n२३६. मन गेले ध्यानीं : २\n२३६. मन गेले ध्यानीं : २\nअज्ञानाची पट्टी बांधूनच तर आपण जगत आहोत, ती पट्टी काढून खऱ्या दृष्टीनं पाहू लागलं पाहिजे\nअज्ञानाची पट्टी बांधूनच तर आपण जगत आहोत, ती पट्टी काढून खऱ्या दृष्टीनं पाहू लागलं पाहिजे, असं अचलानंद दादा म्हणाले. अचलानंद दादांचं बोलणं असंच ओघवतं असे. त्या बोलण्यात रूपकं, अनेक शब्दांचे अर्थ मधेच असे चमकून जात की हृदयेंद्र भारावून जात असे. ‘सौंदर्य पाहून ‘डोळ्यां’ना सुख होत नाही की सडकं प्रेत पाहून ‘डोळ्यां’ना दु:ख होत नाही.. सर्व मनाचाच खेळ,’ हे अचलानंद दादांचं वाक्य त्याच्या मनावर असाच प्रभाव पाडून गेलं होतं.. खरंच आपलं पाहणंही क्षणिक आणि त्यातून होणारा ‘आनंद’ही क्षणिक.. जे क्षणिक आहे, त्याचा आनंदही क्षणिकच असणार आणि जो शाश्वत आहे, त्याचा आनंदही शाश्वतच असणार, हे त्याला जाणवलं.. तोच त्याचं लक्ष गेलं, दादांची नजर त्याच्यावरच रोखली गेली होती.. जणू त्याचं आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष तर नाही, याचा शोध ती घेत होती त्यानं दादांकडे पाहताच मग दादा बोलू लागले.. आपलं नीट लक्ष नसेल, असं वाटून आता ते आधीचंच वाक्य पुन्हा उच्चारणार, हे सवयीनं हृदयेंद��रला माहीत झालं होतं. दादा म्हणाले..\nअचलदादा – तर डोळ्यांवरची अज्ञानाची पट्टी काढून खऱ्या दृष्टीनं पाहायला लागलं पाहिजे. जे शाश्वत आहे, तेच पाहिलं पाहिजे.. म्हणून तर तुकाराम महाराज सांगतात, ‘‘तुम्ही घ्या रे डोळे सुख पाहा विठोबाचे मुख’’ असं पाहा, आपलं जगणं साठ-सत्तर वर्षांचं.. त्यात अनंत जन्मांच्या वासनासंस्कारानं मन जगामागे जाणारच.. थोडं कुठे कळू लागलंय तर अभ्यास का न करावा त्यात यश येईल किंवा नाही, पण करून तर पाहू त्यात यश येईल किंवा नाही, पण करून तर पाहू मग तुकोबा म्हणतात, ‘‘तुम्ही ऐका रे कान मग तुकोबा म्हणतात, ‘‘तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण’’ हे फार महत्त्वाचं आहे बरं का माणूस एकवेळ परनिंदा करणार नाही.. आत्मस्तुतीही करणार नाही.. पण त्याला परनिंदा आणि स्वस्तुती ऐकायला आवडते बरं का माणूस एकवेळ परनिंदा करणार नाही.. आत्मस्तुतीही करणार नाही.. पण त्याला परनिंदा आणि स्वस्तुती ऐकायला आवडते बरं का दळभद्री जिवात कसले आलेत हो गुण दळभद्री जिवात कसले आलेत हो गुण तरी तो गुण उधळू पाहतो आणि स्तुती ऐकू पाहतो.. ते थांबवायला तुकोबा सांगतात आणि म्हणतात- ‘‘मना तेथें धांव घेई तरी तो गुण उधळू पाहतो आणि स्तुती ऐकू पाहतो.. ते थांबवायला तुकोबा सांगतात आणि म्हणतात- ‘‘मना तेथें धांव घेई राहें विठोबाचे पायीं’’ हे मना जगाची गुलामी नको करूस.. जगाला शरणागत नको होऊस.. द्वैतमय जगाच्या विषम चरणांमागे धावत राहू नकोस.. त्या समचरणांकडेच धाव घे त्या समचरणांमागेच चालत रहा.. त्यानंच खरी आंतरिक शांती, समता लाभेल.. (वाक्य संपताच अचलानंद दादांनी विठ्ठल बुवांकडे नजर टाकली. बुवांची मुद्रा भावगंभीर होती. एखाद क्षण मौनातच सरला असेल, पण तेवढय़ा क्षणांत सर्वाच्याच मनात विचारांचे अनेक तरंग उमटत होते. बुवांच्या शब्दांनी जणू ते तरंग स्थिरावले. बुवा म्हणाले..)\nबुवा – जगाच्या विषम चरणांमागे धावणारं मन इतक्या सहजासहजी समचरणांमागे लागणार नाही.. जगामागे जायची सवय मन सहजासहजी सोडणार नाही, हे खरं.. पण आपण थोडा विचार करावा. नामदेव महाराज म्हणतात ना ‘‘क्षण एक मना बैसोनि एकांती ‘‘क्षण एक मना बैसोनि एकांती विचारी विश्रांति कोठे आहे विचारी विश्रांति कोठे आहे’’.. एक क्षण तरी हे मना, शांत हो आणि विचार कर की खरी विश्रांती कुठे आहे’’.. एक क्षण तरी हे मना, शांत हो आणि विचार कर की खरी विश्रांती कुठे आहे तुझी जी अहोरात्र धडपड सुरू आहे त्यानं खरी विश्रांती मिळते का\nहृदयेंद्र – एकदा गुरुजी इथं आले होते. गावी परतताना त्यांना सोडण्यासाठी आम्ही सर्वजण रेल्वे स्थानकात गेलो होतो.. सकाळची गर्दीची वेळ. नोकरदारांची धावपळ सुरू होती.. वारूळ फुटावं आणि त्यातून मुंग्यांचा लोंढा चहूदिशांनी बाहेर पडत जावा, तशी सगळीकडे माणसांची गर्दी ओसंडत होती.. गाडी पकडणारे धावताहेत, गाडीतून उतरलेले धावताहेत या सगळ्या लगबगीकडे बघून हसून महाराज म्हणाले, ‘‘मी एवढं लिहून ठेवलंय, पण वाटतं ते वाचायला क्षणभर तरी ही माणसं थांबतील का या सगळ्या लगबगीकडे बघून हसून महाराज म्हणाले, ‘‘मी एवढं लिहून ठेवलंय, पण वाटतं ते वाचायला क्षणभर तरी ही माणसं थांबतील का’’ या वाक्यावर हसून अचलानंद दादा म्हणाले होते की, ‘‘गुरुजी हे धावून धावून दमतील ना, तेव्हा फक्त तुमचंच वाचतील’’ या वाक्यावर हसून अचलानंद दादा म्हणाले होते की, ‘‘गुरुजी हे धावून धावून दमतील ना, तेव्हा फक्त तुमचंच वाचतील\nबुवा – अगदी खरं आहे.. आणि याच रगाडय़ात, याच धावपळीत आम्ही खरं प्रेम, खरी नाती, खरं सुख शोधण्यासाठी आणि टिकवण्यासाठीही धावत असतो खरंच ज्याला खरी विश्रांती हवी आहे, त्याला ती मिळवण्याचा खरा मार्गच शोधावा लागेल.. त्यासाठी संतांच्या शब्दांचं बोट धरावंच लागेल..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 २३५. मन गेले ध्यानीं : १\n3 २३३. इंद्रिय-वळण : २\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/2019/07/page/21/", "date_download": "2020-02-23T04:37:29Z", "digest": "sha1:TROVNDTMP7OVZXXSFMVXBSKLZKQVBJNI", "length": 15973, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "July | 2019 | Navprabha | Page 21", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\n>> एएफसी चॅम्पियन्स लीगची जागा ‘आयएसएल’ला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) मंगळवारी एएफसी चॅम्पियन्स लीग स्पर्धेत भारतासाठी असलेली जागा २०१९-२० मोसमापासून इंडियन सुपर लीग (आयएसएल) विजेत्या संघाला देण्याची विनंती केली आहे. आय-लीग विजेत्या संघासाठी असलेली ही जागा आयएसएल विजेत्याला देण्याचे ठरवून महासंघाने आय-लीगची अवनती निश्‍चित केली. आयएसएलला भारताची प्रथम दर्जाची फुटबॉल स्पर्धा बनविण्यासाठी उचललेले हे पहिले पाऊल आहे. भारतीय फुटबॉलच्या ...\tRead More »\n>> पावसाचा व्यत्यय; उर्वरित सामना आज खेळविला जाणार भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी थांबवण्यात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला त्यावेळी न्यूझीलंडने ४६.१ षटकांत ५ बाद २११ धावांपर्यंत मजल मारली होती. आयसीसीच्या नियमानुसार आज बुधवारी उर्वरित सामना खेळविला जाणार आहे. तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली. भारत व न्यूझीलंड यांनी या सामन्यासाठी प्रत्येकी एक बदल ...\tRead More »\nरोमानियाची सातवी मानांकित सिमोना हालेप, अमेरिकेची ११वी मानांकित सेरेना विल्यमसह बार्बारा स्ट्रायकोवा व इलिना स्वितोलिना यांनी उपउपांत्य फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अंतिम चारमध्ये स्थान मिळविले आहे. सेरेनाने आपल्याच देशाच्या ऍलिसन रिस्के हिचा ६-४, ४-६, ६-३ असा पराभव केला. बिगरमानांकित स्ट्रायकोव��ने १९व्या मानांकित योहाना कोंटा हिला ७-६, ६-१ असे पराजित केले. हालेपने चीनच्या शुआई झांगचे आव्हान ७-६, ६-१ असे परतवून ...\tRead More »\nडू बेटर विथ लेस\nफ्रुगल इनोव्हेशनची आगळी संकल्पना एडिटर्स चॉइस परेश प्रभू काही पुस्तकांचा विषय कितीही जटिल का असेना, परंतु लेखकापाशी अवघड विषय सोपा करून सांगण्याची हातोटी असेल आणि जर त्याच्यापाशी काही वेगळे आणि मूलभूत सांगण्यासारखे असेल, तर अशी पुस्तके तुमच्या मनावर नक्कीच गारूड करून जातात. आज कॉर्पोरेट संस्कृतीला अनुसरून अगणित नवनव्या संकल्पना मांडणारी पुस्तके सातत्याने प्रकाशित होत असतात, कॉर्पोरेट संस्कृतीमधील नवनव्या कार्यसंस्कृतीच्या कल्पना ...\tRead More »\nकर्नाटकातील यावेळच्या नव्या नाटकाचा कालचा दुसरा अंक परवाच्या पहिल्या अंकापेक्षाही अधिक नाट्यमय म्हणावा लागेल. सत्ताधारी कॉंग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांचे राजीनामासत्र सुरू झाले आणि त्याचा राजकीय फायदा उपटण्यासाठी भारतीय जनता पक्ष पुढे सरसावला असतानाच अमेरिकेहून परतलेल्या मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींनी हा डाव परतवून लावण्यासाठी आगळीच खेळी रचली. सरकारमधील कॉंग्रेस आणि जेडीएसच्या सगळ्या मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदांचे राजीनामे सादर करून मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ फेररचनेची ...\tRead More »\nपावसाळ्यात होणारे त्वचेचे आजार\nडॉ. अनुपमा कुडचडकर त्वचारोग तज्ज्ञ (हेल्थवे हॉस्पिटल, ओल्ड गोवा) केसपुळ्या येणे, ऍब्सेस होणे, सेल्युलायटीस, पायावर अल्सर (घाव) होणे ही जरा जास्त प्रमाणात पावसाळ्यात त्वचेवर होणारी बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहेत. मधुमेह झालेल्या आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांमध्ये इन्फेक्शन जास्त प्रमाणात होऊ शकतं. उन्हाळा संपत असताना गरमी एवढी वाढलेली असते की सगळीजणं पावसाळ्याची वाट बघायला लागतात. उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे घाम जरा जास्तच येत ...\tRead More »\nदिवसभरात पाणी किती प्यावे\nडॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) पाणी नेहमी घोट-घोट, गरम दूध पिताना जसे पितो तसे व बसूनच प्यावे. घोट-घोट पाणी प्यायल्याने लाळेतील क्षार पोटातील अम्लामध्ये मिसळते व पाण्यामुळे पोटात न्युट्रल धर्म येतो व ऍसिडिटी होत नाही. तेच घटाघट पाणी प्यायल्याने लाळेसकट पाणी पोटात जात नाही म्हणून व्याधी उत्पन्न होतात. पाणी कधी प्यावे – याचे उत्तर अ��दी सोपे आहे. तहान लागल्यावर पाणी ...\tRead More »\nशेतकर्‍यांच्या पदरी काय पडले\nडॉ. गिरधर पाटील भारताची अर्थव्यवस्था २०२२ पर्यंत पाच लाख कोटी अमेरिकी डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट या सरकारने ठेवले आहे. शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कारण औद्योगिक आणि सेवा क्षेत्र हे सध्या मंदीच्या छायेत आहेत. मेक इन इंडिया, स्टार्ट अप हे देखील रडतखडत चालू आहेत. अशा स्थितीत ही अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनपर्यंत न्यायची असेल तर शेतीतील गुंतवणूक आणि उत्पन्न वाढवल्याशिवाय पर्याय नाही. मोदी ...\tRead More »\nरायबंदरला गँगवॉर; चारजण जखमी\n>> तलवार हल्ल्यात एकाचा हात तुटला >> दोन्ही गटातील सर्व संशयित फरारी नागाळी – ताळगाव आणि रायबंदर येथे रविवारी रात्री एका टोळक्याने पूर्व वैमनस्यातून तलवार, लोखंडी सळ्या आदींच्या साहाय्याने केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून कृष्णा कुर्टीकर (नागाळी, ताळगाव) याचा उजवा हात तलवारीच्या वार करून मनगटापासून तोडण्यात आला आहे. यासंबंधी ओल्ड गोवा पोलीस स्टेशन आणि पणजी पोलीस स्टेशनवर दोन ...\tRead More »\nजायकाची जलवाहिनी फुटल्याने दक्षिण गोव्याचा पाणीपुरवठा ठप्प\nशेळपे, सांगे येथे संपूर्ण दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणारी जायका जलशुद्धीकरण प्रकल्पाची १०० एमएलडी व्यासाची जलवाहिनी काल सकाळी ८.१५ च्या दरम्यान शेळपे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या मुख्य गेटजवळ केवळ दहा मीटरच्या अंतरावर फुटल्याने भर पावसात काल दिवसभर दक्षिण गोव्याचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला. रात्री उशिरा दुरुस्तीचे काम पूर्ण झाले होते. मात्र, रात्री उशिरा पाणी सोडण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. काल सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://magevalunpahtana.com/2012/11/01/%E0%A4%85%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%88-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2020-02-23T04:02:44Z", "digest": "sha1:M7YI2CZTKYLJYZSD3N6XXDQLE5AFNR3T", "length": 82965, "nlines": 271, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "’अय स्साला… कोई शक्क?’ अर्थातच..: मा्झं दुसरं व्यसन :) | \" ऐसी अक्���रे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← दुर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव… माणूस माझे नाव \nलिंगुबाचा डोंगुर आभाळी गेला →\n’अय स्साला… कोई शक्क’ अर्थातच..: मा्झं दुसरं व्यसन :)\nमायबोली.कॉम आयोजित ’गाथाचित्रशती लेखनस्पर्धे’चं द्वितीय पारितोषिक : अय स्साला… कोई शक्क\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या शतकमहोत्सवानिमित्त मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंट प्रा. लि. यांच्या सहकार्यानं मायबोली.कॉमनं १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट, २०१२ या कालावधीत ’गाथाचित्रशती लेखनस्पर्धे’चं आयोजन केलं होतं.\nस्पर्धेसाठी एकूण तीन विषय होते, व एकूण ६३ प्रवेशिका या स्पर्धेत होत्या.\nविषय पहिला – माझी आवड / आठवण.\nविषय दुसरा – गेल्या शंभर वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत झालेले बदल\nविषय तिसरा – माझ्या अपेक्षेतला मराठी चित्रपट\nवीणा जामकर यांनी पहिल्या, गणेश मतकरी यांनी दुसर्‍या व गिरीश कुलकर्णी यांनी तिसर्‍या विषयासाठी परीक्षक म्हणून काम केलं.\nमी या स्पर्धेतील पहिल्या विषयासाठी प्रवेशिका दिली होती. माझा विषय होता ’अय स्साला… कोई शक्क’ अर्थातच माझे आवडते ’मिथुनदा’ ’ अर्थातच माझे आवडते ’मिथुनदा’ आजपर्यंत मला कधीही निराश नाही केलेलं मिथुनदांनी, मग तो त्यांचा ’मृगया’ असो, ’तहादेर कथा’, ’गुरू’ असो वा तद्दन ’गुंडा’ असो. इथेही त्यांनी मला निराश नाही केलं. या स्पर्धेत माझ्या ’मिथुनदांवर’ लिहीलेल्या लेखाला द्वितीय पारितोषिक मिळालं.\nमायबोलीवरील या स्पर्धेच्या निकालाचा दुवा\nस्थळ : सोलापूरच्या भागवत थिएटर्समधील ’चित्रमंदीर’ हे चित्रपटगृह\nआणि अवघे ४० रुपये बाल्कनीचे तिकीट असताना पिटातले तिकीट काढून बसलेला मी.\nटायटल्स संपतात, चित्रपटाला सुरुवात होते. पिटातल्या त्या प्रेक्षकांमध्ये (माझ्यासकट) प्रचंड चलबिचल.\nकधी येणार बे त्येनं च्यायला मुंग्या आल्या बुडाला च्यायला मुंग्या आल्या बुडाला (चित्रपट सुरू होऊन पाच मिनीटेही झालेली नसतात). तेवढ्या एक पिवळ्या रंगाची मेटॅडोरवजा स्कुल बस पडद्यावर दिसते. एका जुनाट घराच्या अंगणात ही स्कुलबस थांबते आणि त्यातून ड्रायव्हरच्या वेशातला, थकल्यासारखा वाटणारा, चेहर्‍यावर प्रचंड सुरकुत्या बाळगणारा एक म्हातारा खाली उतरतो आणि पब्लिक जल्लोश करतं…\nदुसर्‍याच क्षणी पडद्यावर चिल्लर उधळली जाते, कुणीतरी त्यातल्या त्यात पैसेवाला माणुस दोनच्या, पाचच्या नोटासुद्धा उधळुन देतो. कदाचित त्याने गेल्या आठवडाभराच्या बुट पॉलीशच्या पैश्यातून त्या बाजुला काढून ठेवलेल्या असतात. सगळीकडे शिट्ट्यांचा गजर चालु असतो. सगळा संकोच बाजुला ठेवून मीही एक शिट्टी त्या गजरात मोकळेपणाने वाजवून टाकतो.\n चित्रपटात इतरही तगडे हिरो असताना एका म्हातार्‍याचे असे स्वागत आमच्या सोलापूरातच होवू शकते.आणि तो चित्ता म्हणजे…, आता सांगायलाच हवं का तरीही सांगतो… “अय स्साला..कोई शक तरीही सांगतो… “अय स्साला..कोई शक\nअसाच अजुन एक (प्रातिनिधीक म्हणावं का ) चित्रपट \nउगाचच (वजन थोडं जास्त असलं आणि फारतर गुड्डी मारुतीची लहान बहीण वाटत असली तरी) मादक दिसू पहाणारी एक मुलगी रस्त्याने चालली आहे. शहर असो वा गाव कुठले का असो तिचा पोशाख मात्र घागरा-चोलीच असनार. तर मधेच रस्त्यात काही गुंड तिला आडवे येतात आणि त्रास देऊ लागतात. कोणीतरी तिची एक बाही फाडतो (चक्क फाडतोच) तेवढ्यात… अचानक कुठून तरी एक बाटली घरंगळत येताना दिसते किंवा त्रास देण्यात जरा ढ असल्यामुळे मागे राहीलेल्या एका गुंडाच्या गालावर जोरदार ठोसा बसतो किंवा त्रास देणारा गुंड एकदम १०० फुट आकाशात उडून ५०० फुटावरची एखादी विटांची (नुकतीच बांधली आहे हे जाणवून देणारी) भिंत तोडून कोसळलेला दिसतो. सगळे त्या दिशेने बघतात. कोणी तरी विचारतो, “कौन हे बे तू”. पलीकडे तो उभा असतो…\nमैं हू तुम जैसों से नफ़रत करने वाला …\nगरीबों के लिए ज्योती, गुंडो के लिए ज्वाला ,\nतुझे बनाके मौत का निवाला ,\nतेरे सिने में गाड दूंगा मौत का भाला .\nपिटात सगळी कडे शिट्ट्या आणि टाळ्या… पुढची सगळी मारामारी नुसता गोंगाट, कुणी शर्ट फिरवतंय कुणी टोप्या उडवतंय तर कुणी चक्क नाणी पडद्यावर फेकतंय चित्रपटाचं नाव काहीही असो जवळपास हाच सीन आणि असाच प्रतिसाद. आणि कोणी तरी ओरडतो… “आला बघ्…चित्ता चित्रपटाचं नाव काहीही असो जवळपास हाच सीन आणि असाच प्रतिसाद. आणि कोणी तरी ओरडतो… “आला बघ्…चित्ता\nया पब्लिकच्या लेखी अमिताभ बच्चन काय आणि रजनीकांत काय दोघेही चिल्लर असतात. त्या स्पेसिफीक क्षणी मीही त्यांच्यातलाच एक असतो.\n फक्त एकच… कोई शक\nमला मिथुन चक्रवर्ती नामक या महामानवाचं व्यसन कधी लागलं ते आता नक्की आठवत नाही. पण ज्या वयात चित्रपटात घडतं ते सगळं ���रंच असतं असं वाटायचं तेव्हापासून ते आजच्या वयात अगदी ‘नाना’सुद्धा फारच भडक अभिनय करतो ना असं वाटायच्या दिवसातदेखील माझं हे व्यसन कमी झालेलं नाहीये. मुळात ज्या वयात ते लागलं त्यावेळी इतर कुठली व्यसनं नव्हती अगदी कवितेचंही नव्हतं. कदाचित त्यामुळे त्या वेळी त्या एकाच व्यसनावर लक्ष जास्त केंद्रीत झालं असावं आणि मग हळु हळु ते रक्तात भिनत गेलं. पुढे या व्यसनाचं रुपांतर भक्तीत होत गेलं आणि ते अधिकच पक्कं झालं.\n“बाबु मोशाय, जिंदगी बडी होनी चाहीये, लंबी नही” म्हणत वेड लावणार्‍या राजेश खन्नाच्या प्रेमात पडण्याचे ते दिवस होते. हळु हळु अमिताभ बच्चन नावाच्या सुपरस्टारभोवतीही आमच्या सार्‍या इच्छा-आकांक्षा, सारी स्वप्ने घोळका करुन उभी राहायची. तशातच एक दिवस टिव्ही वर “हम पांच” पाहण्यात आला. महाभारताचं कथानक घेवून सद्यस्थितीवर भाष्य करणारा ‘बापु’चा हा चित्रपट गेलो होतो संजीव कुमारला बघण्यासाठी म्हणून. जेव्हा परत आलो तेव्हा डोक्यात पक्की जागा करुन बसले होते ते अमरिश पुरी आणि अर्थातच ’भीमा’ उर्फ़ मिथुन चक्रवर्ती.\nअमिताभ ओळखला जातो तो त्याच्या डोळ्यातल्या अंगारासाठी ज्या कुणी हम पांच बघीतला असेल त्याला जाणवले असेल की ’हम पांच’ने अमिताभच्या डोळ्यातल्या प्रखर अंगाराला एक सशक्त पर्याय सुचवला होता. जेव्हा संतापलेला भीमा आपल्या मालकाला अमरिश पुरीला सांगतो, ” अब किसीको मारनेको मत बोलना. हम अपनीपें आ गये तो आपकोही गाड के रख देंगे” त्या वेळी लक्षात येते की इंडस्ट्रीत अजुन एका अँग्री यंगमॅन ची एंट्री झालेली होती. चित्रपटात नसीर, शबाना, दिप्ती, अमरिश पुरी आणि दस्तुरखुद्द संजीव कुमारप्रभुती दिग्गज असतानाही ठळकपणे लक्षात राहतो तो मिथुनचा ‘भीमा’ ज्या कुणी हम पांच बघीतला असेल त्याला जाणवले असेल की ’हम पांच’ने अमिताभच्या डोळ्यातल्या प्रखर अंगाराला एक सशक्त पर्याय सुचवला होता. जेव्हा संतापलेला भीमा आपल्या मालकाला अमरिश पुरीला सांगतो, ” अब किसीको मारनेको मत बोलना. हम अपनीपें आ गये तो आपकोही गाड के रख देंगे” त्या वेळी लक्षात येते की इंडस्ट्रीत अजुन एका अँग्री यंगमॅन ची एंट्री झालेली होती. चित्रपटात नसीर, शबाना, दिप्ती, अमरिश पुरी आणि दस्तुरखुद्द संजीव कुमारप्रभुती दिग्गज असतानाही ठळकपणे लक्षात राहतो तो मिथुनचा ‘भीमा’ मुळात लहानपणाप���सुन ‘भीम’ हे महाभारतातलं आवडतं पात्र. त्यामुळे त्याच्यासारखाच खोडकर, अन्यायाने पेटुन उठणारा ‘भीमा’ आवडला नसता तरच नवल.\nकदाचित मिथुन चक्रवर्ती या माणसाच्या प्रेमात पडायला तेव्हाच सुरूवात झाली असावी. त्यावेळी इंटरनेट नावाचा प्रकार नव्हताच (मुळात संगणकच माहीत नव्हता) आणि आम्ही राहायचो दौंडमध्ये. तिथे इन मीन दोन चित्रपटगृहे. एक ‘हिंद टॉकीज’ आणि दुसरं नुकतंच सुरू झालेलं ‘पंचशील’ पंचशीलला सगळे नवे चित्रपट असायचे आणि हिंदला विश्वजीतच्या जमान्यातले. त्यामुळे बाबाचे (ऐलान नामक एका चित्रपटातील त्याच्या ‘बाबा सिकंदर’ या खलनायकी भुमिकेपासुन आम्ही मिथुनला ‘बाबा’ही म्हणायला लागलो) चित्रपट अभावानेच लागायचे. संजय दत्तला ‘बाबा’ म्हणणार्‍यांची त्यामुळेच मला किव येते. अरे कुठे आमचा “मिथुनदा” आणि कुठे हा सदैव तारवटलेल्या डोळ्यांनी वावरणारा संजयदत्त पंचशीलला सगळे नवे चित्रपट असायचे आणि हिंदला विश्वजीतच्या जमान्यातले. त्यामुळे बाबाचे (ऐलान नामक एका चित्रपटातील त्याच्या ‘बाबा सिकंदर’ या खलनायकी भुमिकेपासुन आम्ही मिथुनला ‘बाबा’ही म्हणायला लागलो) चित्रपट अभावानेच लागायचे. संजय दत्तला ‘बाबा’ म्हणणार्‍यांची त्यामुळेच मला किव येते. अरे कुठे आमचा “मिथुनदा” आणि कुठे हा सदैव तारवटलेल्या डोळ्यांनी वावरणारा संजयदत्त मी तर म्हणेन भारतात जसे हिंदु, मुस्लीम किंवा इतरही Ism’s आहेत, तसेच एक ‘मिथुनिज्म’ सुद्धा आहे. आणि या धर्माचे लोक भारतातल्या प्रत्येक धर्मात आहेत. असो, मुद्दा भरकटतोय.\nतर दौंडमध्ये वर उल्लेख केलेली दोनच चित्रपटगृहे होती आणि तिथेही मिथुनदांचे चित्रपट अभावानेच लागत, त्यामुळे तोपर्यंत प्रभुजींबद्दल फक्त आकर्षण होते. त्यानंतर कधीतरी उन्हाळ्याच्या सुटीसाठी म्हणुन सोलापूरात आलो. सातवीत किंवा आठवीत असेन बहुदा. दुसर्‍याच दिवशी मावशीच्या मुलाने मिथुनदांचे चित्रपट बघायला मिळतील अशा एका साधनामंदीराची ओळख करुन दिली. ‘पाकिझा व्हिडीओ सेंटर’ विजापूर रोडवरच्या रसुल हॉटेलच्या वरच्या मजल्यावर एका बोळकांडीवजा खोलीत थाटलेलं हे व्हिडीओ सेंटर. तिथे आम्ही मिथुनदांचा ‘कसम पैदा करने वालें की’ बघीतला. लगेच संध्याकाळी ‘डिस्को डान्सर’ विजापूर रोडवरच्या रसुल हॉटेलच्या वरच्या मजल्यावर एका बोळकांडीवजा खोलीत थाटलेलं हे व्हि���ीओ सेंटर. तिथे आम्ही मिथुनदांचा ‘कसम पैदा करने वालें की’ बघीतला. लगेच संध्याकाळी ‘डिस्को डान्सर’ पाकिजावालासुद्धा आमच्यासारखाच प्रभुजींचा भक्त होता. आठवड्यात किमान तीन दिवसतरी प्रभुजींचेच चित्रपट असायचे. ‘हम पांच’ मधल्या ‘भीमा’नंतर एकदम डिस्को डान्सरच्या रुपात “आय एम अ डिस्को डान्सर” म्हणत बेभान नाचणार्‍या बाबाला पाहीले आणि आम्ही चाटच पडलो. तिथेच शेजारी बसलेल्या कुणा बाबाभक्ताने भक्तीभावाने सांगितले ‘डिस्को डान्स आणि कराटे’ ही हिंदी फिल्मसृष्टीला प्रभुजींचीच देणगी आहे. मग तर आम्ही अजुनच भारावून गेलो. मग त्यानंतर धडाकाच सुरू झाला. सोलापूर असो वा दौंड वा कुठलेही गाव. तिथे गेलो की आधी गावातली व्हिडीओ सेंटर्स शोधून काढायची आणि त्यावर नजर ठेवायची. मिथुनदाचा चित्रपट लागला रे लागला की आम्ही पहिल्या रांगेत हजर \nया आधी प्रभुजींनी बोटावर मोजण्याइतके चित्रपट केलेले होते. त्यांना पहिल्याच ‘मृगया’ साठी राष्ट्रीय पारितोषिक देखील मिळालेले होते. पण व्यावसायिक दृष्ट्या मृगया अपयशीच ठरला होता. अगदी १९७९ साली आलेले सुरक्षा आणि थोडा फार चाललेला ‘तराना’ सोडला, तर प्रभुजींवर फ्लॉप हिरोचाच शिक्का लागलेला होता. पण ‘हम पांच’ चालला, प्रचंड चालला आणि ‘मिथुन चक्रवर्ती’ नामक ‘गरीबांच्या अमिताभचा’ जन्म झाला. त्यानंतर आलेले टॅक्सी चोर, उन्नीस्-बीस, वारदात, शौकीन , सितारा वगैरे चित्रपट पुन्हा अपयशीच ठरले. त्या कालावधीतला अपयशी ठरलेला पण तरीही उल्लेखनीय ठरलेला प्रभुजींचा एक चित्रपट म्हणजे ‘ द नक्षलाईट्स’ नक्षलवादाच्या वास्तवावर भाष्य करणारा, प्रभुजींच्या सुरुवातीच्या वैयक्तीक आयुष्याशी निगडीत असलेला हा चित्रपट, कै. स्मिता आणि मिथुनदा असुनही अपयशीच ठरला. त्यानंतर १९८२ साली ‘डिस्को डान्सर’ चित्रपटगृहांमधून झळकला आणि मग मिथुनदांचे युग सुरू झाले. एकीकडे अमिताभसारखा जबरदस्त ताकदीचा कलावंत, तरुणाईला भुरळ घालत असताना, त्यांच्या साम्राज्याला तडा देण्याचे काम डिस्को डान्सरपासून सुरु झालेल्या मिथुनयुगाने केले.\nत्या काळात बाबाचे अनेक चित्रपट गाजले पण त्यातल्या त्यात भक्त मंडळीच्या मुखात हरिनामासारखे वसणारे चित्रपट म्हणजे…\nसुरक्षा (आणि प्रभुजींचे सर्व गन मास्टर जी. नाइन सिरीजचे चित्रपट)\nकसम पैदा करने वालेकी…\nएकदा बोलता बोलता कोण श्रेष्ठ यावर वाद सुरू झाला होता. बहुमत अमिताभ बच्चनला होते. आम्ही नेहमीप्रमाणे भिडस्तपणा पत्करुन तळ्यात-मळ्यात करत होतो. एवढ्यात मिथुनदाच्या बाजुने भांडणार्‍या भिडुने विचारले… तुमच्या बच्चनला एकतरी नॅशनल अवार्ड आहे का (अग्निपथ अजुन प्रदर्शित व्हायचा होता तेव्हा) मिथुनदाला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी नॅशनल अवार्ड मिळाले होते. आहात कुठे (अग्निपथ अजुन प्रदर्शित व्हायचा होता तेव्हा) मिथुनदाला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी नॅशनल अवार्ड मिळाले होते. आहात कुठे ही बातमी आमच्यासाठी नवीन होती. मग सुरु झाला एक अनंत शोध..मृगयाचा ही बातमी आमच्यासाठी नवीन होती. मग सुरु झाला एक अनंत शोध..मृगयाचा (मृगया मी तीन वर्षापुर्वी २००९ साली बघीतला शेवटी, पण बघीतलाच) तोपर्यंत मिथुनदांच्या नॅशनल अवार्डसची संख्या तीन वर जावून पोहोचली होती.\n1977 – सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार मृगया साठी\n1993 – सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार तहादेर कथा साठी\n1996 – सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार स्वामी विवेकानंद साठी\nपुढे जाण्यापूर्वी या तीन चित्रपटांबद्दल बोलणे आवश्यक आहे, कारण याबद्दल बोलल्याशिवाय प्रभुजींच्या अभिनयप्रवासाचा आलेख अधुरा आहे.\nपुढच्या कारकिर्दीत मिथुनदांनी अनेक पुरस्कार मिळवले. बॉलीवुड, बंगाली सिनेमा तसेच भोजपूरी सिनेमातही त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले. पण बॉलीवुडने मात्र त्यांच्यातल्या अस्सल कलावंताला, त्यांच्या खर्‍या क्षमतेला खुपच कमी आणि अभावानेच वाव दिला असा माझा आरोप आहे.\nअसो, तर १९७७ साली आलेला कै. मृणाल सेन यांचा ‘मृगया’ हा प्रभुजींचा पहिलाच चित्रपट होता आणि पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. शिकारीची आवड असलेला एक ब्रिटीश अधिकारी आणि निष्णात तिरंदाज असलेला एक आदिवासी तरुण शिकारी यांच्यातल्या अनोख्या मैत्रीवर बेतलेला हा चित्रपट. ब्रिटीशांच्या अन्याय्य राजवटीविरुद्ध चालु असलेल्या चळवळीच्या पार्श्वभुमीवर तत्कालीन देशी सत्ताधार्‍यांकडून होणार्‍या अत्याचाराला बळी पडलेला एक आदिवासी तरुण त्याची ही कथा होती.\nशिकारीची आवड हे एवढे आणि एवढे एकच साम्य असलेल्या दोन व्यक्तींमध्ये निर्माण झालेले मैत��रीचे नाते. ते जपण्यासाठी धडपडणारा निरागस आदिवासी ‘घिनुआ’ आणि आपल्या पत्नीच्या मृत्युनंतर सुडाने पछाडलेला, गावातील तत्कालीन ब्राह्मण सत्ताधार्‍यांना अक्षरसः सोलणारा घिनुआ. ही दोन अतिशय वेगळी पात्रे मिथुनदांनी प्रचंड ताकदीने उभी केली होती. हा चित्रपट खरेतर ‘स्पृष्य्-अस्पृष्यतेच्या’ समस्येवर प्रकाश पाडणारा सामाजिक चित्रपट होता. कै. मृणाल सेन यांच्यासारख्या गुणी माणसाने मिथुनदांसारख्या दुसर्‍या गुणी माणसाला ही भुमिका देवून खरेतर त्या भुमिकेचे सोनेच केले होते. दुर्दैवाने ‘मृगयाने’ त्यांना पुरस्कार मिळवून दिला, नाव दिले पण काम मात्र नाही मिळवून दिले आणि नुसत्या पुरस्काराने पोट भरता नाही येत. जगण्यासाठी पैसाही तितकाच आवश्यक असतो, मग मिथुनदांनी मिळतील ते चित्रपट स्विकारायला सुरुवात केली. अंगी चोखंदळपणा असला तरी तो दाखवायची, माज करायची सोय नियतीने ठेवलेली नव्हती. त्यानंतर कालौघात पायाखालून बरेच पाणी वाहून गेले. मिथुनदा मेन स्ट्रीममधून बाहेर पडून त्यांच्या त्या वाईट कालावधीतले बी-ग्रेड चित्रपट करत होते. पण त्यांच्यातला कलावंत हिंदी चित्रसृष्टीने दुर सारलेला असला तरी बंगाली चित्रसृष्टीने कधीच नाकारलेला नव्हता. १९९३ साली आला ‘तहादेर कथा’ \n‘शिबनाथ’ नावाच्या एका क्रांतिकारकाची ही कथा. एका ब्रिटीश अधिकार्‍याचा खुन केल्याच्या आरोपावरुन अकरा वर्षे तुरुंगात काढून भारताच्या स्वातंत्र्याबरोबरच शिबनाथही बाहेर येतो.\nपण बाहेर आल्यावर त्याच्या लक्षात येते की ज्या देशासाठी आपण तुरुंगात गेलो, ब्रिटीशांविरुद्ध लढा दिला तो देशच आपला राहीलेला नाही. फाळणीने देशाचे दोन तुकडे केलेले आहेत. खुद्द त्याचे स्वतःचे गावदेखील नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानमध्ये गेलेले आहे. स्वांतंत्र्यापुर्वीचा भारत आणि स्वातंत्र्यानंतर दोन तुकडे झालेला भारत. बदललेली परिस्थीती, कधी काळी त्याच्या बरोबर ब्रिटीशांविरुद्ध लढलेला त्याचाच एक सहकारी आता पक्का व्यावसायिक झालेला आहे. राजकारणात आपली जागा निर्माण करण्यासाठी तो शिवनाथच्या तेजस्वी भुतकाळाचा स्वार्थी उपयोग करुन घेवु पाहतो. अकरा वर्षाच्या तुरुंगवास आणि आत्यंतिक छळाने कमजोर झालेला शिबनाथ, त्याच्यापुढे एक नवे द्वंद्व उभे राहते. सद्ध्याच्या परिस्थितीशी जुळते घ्यायचे की आ���ली तत्त्वे जपत अज्ञातात विरून जायचे बुद्धदेव दासगुप्ताच्या या चित्रपटाने प्रभुजींना पुन्हा एकदा त्यांच्यातल्या जबरदस्त ताकदीच्या अभिनेत्याची ओळख करुन दिली. ही भुमिका मिथुनदांनी प्रचंड मेहनतीने साकारली आणि त्यांना त्यांचा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार देवून गेली.\nत्यानंतर १९९५ साली आलेल्या ‘स्वामी विवेकानंद’ या चित्रपटात मिथुनदांनी स्वामी रामकृष्ण परमहंस’ यांची भुमिका केली. ही भुमिका मिथुनदा अक्षरशः जगले आहेत. या भुमिकेने त्यांना त्यांचा ‘तिसरा राष्ट्रीय पुरस्कार’ मिळवून दिला.\nऐशीचं दशक खर्‍या अर्थाने गाजवलं ते मिथुनदांनी. ‘आय एम ए डिस्को डान्सर’ किंवा ‘जिमी जिमी ..आजा आजा’ किंवा ‘याद आ रहा है…. तेरा प्यार’ म्हणत सगळी तरुणाई आपल्या तालावर नाचवत मिथुनदांची क्रेझ थेट चीन, रशीयापर्यंत जावून पोहोचली. तो काळ नि:संशयपणे मिथुनचा होता. अगदी अमिताभ सारख्या महानायकाचे चित्रपट बरोबर असताना देखील मिथुनदाचे चित्रपट १००% गर्दी खेचायचेच. कारण मिथुन म्हणजे ‘गरीबांचा अमिताभ’ होता. भलेही ही पदवी कुणा मिथुन द्वेष्ट्याने मिथुनला हिणवायचे म्हणून दिली असेल पण तेच सत्य होते. काळा-सावळ्या रंगाचा, उंच, सदपातळ पण पिळदार बांध्याचा, गर्दीत सहजपणे सामान्य म्हणुन खपून जाईल असा हा बिनचेहर्‍याचा कलाकार, दोन वेळच्या भाकरीसाठी दिवस दिवस राबणार्‍या सामान्य जनांना आपला वाटला नसता तरच नवल. राज-दिलीप-देव या त्रयीचं एक युग होतं ज्याला राजेश खन्नानं तडा दिला. राजेश खन्नांची मक्तेदारी ‘जाओ..,पहले उस आदमी का साईन लेके आओ, जिसने मेरे हाथपें ये..ये..(मेरा बाप चोर है) लिख दिया था’ म्हणत सर्वसामान्यांच्या हृदयातला अंगार प्रथमच पडद्यावर ओतणार्‍या ‘अमिताभ बच्चन’ नामक महानायकाने संपवली. अमिताभ नंतर अनेक जण आले स्वतःला सुपरस्टार म्हणवणारे, पण आजही अमिताभला पर्याय नाही. पण त्या काळातही जेव्हा अमिताभ बच्चन नावाचं या देशातील तरुणाईवर प्रचंड गारुड होतं तेव्हाही स्वतःचं असं एक समांतर साम्राज्य उभं केलं होतं ते म्हणजे मिथुनदाने. अगदी ‘अग्नीपथ’ मध्ये जेव्हा मिथुनदा बच्चनसमोर उभा राहीला तेव्हा देखील प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची, आपल्या ताकदीची दखल घ्यायला भाग पाडून गेला. दुर्दैवाने ‘पहिल्यापासुनच’ मारधाडपटांचीच मोठी रांग असल्याने हिंदी चित्रसृष्टीन�� आपोआपच मिथुनदाला ‘बी’ग्रेड अ‍ॅक्टर च्या कॅटेगरीत उभे केले होते. हा खरे तर मिथुनदासारख्या अष्टपैलु कलावंतावर खुप मोठा अन्याय होता. या शिक्क्यामुळे त्याला चित्रपटही तसेच मिळत गेले. पण त्यातही मिथुनदांनी अनेक हिट दिले.\nया कालावधीत मिथुनदांनी जवळजवळ सर्व प्रकारच्या भुमिका केल्या. डिस्को डान्सरमधला डान्सचे प्रचंड वेड असलेला आणि सुडाने पेटलेला नायक रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. तोपर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये पाश्चिमात्य नृत्य म्हणजे चा-चा-चा किंवा फार तर बॉल डान्स एवढेच ठरलेले होते. पण मिथुनदांनी सर्वप्रथम डिस्को या पाश्चिमात्य नृत्यप्रकाराला इथे स्थान आणि मान दोन्ही मिळवून दिले. फार कशाला जपानी कराटे आणि चिनी कुंग फू यांचे मिश्रण असलेली, खास बॉलीवुड टच असलेली एक नवी युद्धपद्धती मिथुनदांनीच हिंदी चित्रपटात प्रथम आणली. खर्‍या अर्थाने ज्याला कराटे म्हणता येइल ती युद्धविद्या प्रथम मिथुनदांच्याच चित्रपटात दिसली. त्या आधी हिंदी चित्रांतील ‘कराटे’ म्हणजे (असलेच तर) नुसते दोन्ही तळहात छातीसमोर ताठ आडवे करुन आरडा-ओरडा करत हातवारे करण्याचा एक कवायत प्रकारच होता. (डान्सच्या बाबतीतही हाच मानदंड लावता येइल). डिस्को डान्सरने मिथुनदांना नाव, ग्लॅमर आणि पैसा या तिन्ही गोष्टी मिळवून दिल्या. त्यानंतर मग रीघच लागली….\nडिस्को डान्सर यायच्या आधी गाजलेला एकमेव चित्रपट म्हणजे गनमॅन जी-९ सिरीजचा सुरक्षा ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आजकालच्या पोरा-सोरांना भारतीय फिल्मसृष्टीच्या या पहिल्या वहिल्या बाँडपटांबद्दल काहीच माहीती नाही. नाही म्हणायला जितेंद्रचा ‘फर्ज’ नावाच एक चित्रपट येवून गेला होता म्हणा, पण त्यात जितेंद्र कुठल्याच अँगलने बॉंड वाटत नाही. हिंदी चित्रपटातल्या या पहिल्या वहिल्या देशी बाँडबद्दल आजच्या लोकांना काही माहिती नसेल पण, त्या काळी त्याच्यासाठी, त्याच्या हेअर स्टाईलसाठी वेडे झालेल्यांना त्याचा विसर कसा पडेल ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आजकालच्या पोरा-सोरांना भारतीय फिल्मसृष्टीच्या या पहिल्या वहिल्या बाँडपटांबद्दल काहीच माहीती नाही. नाही म्हणायला जितेंद्रचा ‘फर्ज’ नावाच एक चित्रपट येवून गेला होता म्हणा, पण त्यात जितेंद्र कुठल्याच अँगलने बॉंड वाटत नाही. हिंदी चित्रपटातल्या या पहिल्या वहिल्या देशी ब��ँडबद्दल आजच्या लोकांना काही माहिती नसेल पण, त्या काळी त्याच्यासाठी, त्याच्या हेअर स्टाईलसाठी वेडे झालेल्यांना त्याचा विसर कसा पडेल आमच्या त्या बाँडने भलेही खास त्याच्यासाठी शिवलेले स्पेशल करामती असलेले सुट्स वापरले नसतील, ब्रॉस्ननसारख्या खास बाँडसाठी बनवलेल्या गाड्या उडवल्या नसतील, पण म्हणून काय झालं\nमिथुनदांच्या भक्तांनी त्यांचं हे ही रुपडं डोक्यावर घेतलं. सुरक्षा, वारदातसारख्या तद्दन मारधाडपटांनाही सुपर हिट बनवलं. काय नव्हतं ‘सुरक्षा’मध्ये. बाँडपटातच शोभतील असे कारचे चित्तथरारक पाठलाग, सुंदरींच्या ताफ्याबरोबर कंबर हलवणारे प्रभुजी, आपल्या लोखंडी हाताला कॅल्कुलेटर फिक्स करुन त्यातुन घातक रेडीओ वेव्ज ( बाँडपटातच शोभतील असे कारचे चित्तथरारक पाठलाग, सुंदरींच्या ताफ्याबरोबर कंबर हलवणारे प्रभुजी, आपल्या लोखंडी हाताला कॅल्कुलेटर फिक्स करुन त्यातुन घातक रेडीओ वेव्ज () सोडणारा खतरा खलनायक, वु डु , कुंग फु, रोमान्स आणि मिथुनदांचा डान्स फ्लोअरवरचा सिग्नेचर डान्स. पण भक्तांनी ते सगळं चालवून घेतलं कारण….\n“अय स्साला, कोई शक” अगदी आजचा स्टार असलेला सलमानखान देखील ‘सुरक्षा’च्या प्रेमात आहे. काही दिवसांपुर्वीच एका सभेत त्याने निखिल अडवाणीला बरोबर घेवुन ‘सुरक्षा’ परत एकदा करणार असल्याचं कबुल केलय आता बोला.\nमाझ्यासारख्या शाळकरी मुलांसाठी मिथुन चक्रवर्ती हे नाव म्हणजे जणु काही एक माईल स्टोन बनलं होतं तेव्हा. त्यावेळी मिथुनदासारखी हेअर स्टाईल करायची हे एक स्वप्नच होतं आमच्यासाठी. जे अखेरपर्यंत स्वप्नच राहीलं कारण आमच्या नशिबी कायम दौंडच्या एस.आर.पी. कँपच्या हजामाने केलेला सोल्जर कटच होता. जेव्हा स्वतःची हेअरस्टाईल कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार मिळाला, तोपर्यंत मिथुनदांची हेअर स्टाईल इतिहासजमा झाली होती. त्यामुळे ती कानावर येणारी झुलपे आणि त्यातुन हात फिरवत ‘अय स्साला’ करायचं स्वप्न, स्वप्नच राहुन गेलं. पुढे काही वर्षानंतर जेव्हा आमच्या गनमॅनचं महत्त्व कमी व्हायला लागलं, त्यांना कामे मिळेनाशी झाली. कारण तोपयंत इंडस्ट्रीत अनेक कोवळी पोरं येवुन दाखल झाली होती. कक्क्क्क्क किरण करणारा शाहरुख असो की ‘पापा कहते है’ म्हणत एंट्री घेतलेला ‘आमीर’ असो… प्रभुजींचे चित्रपट कमी होत गेले. तरीही अधुन मधुन ‘मुजरीम’, प्रे�� प्रतिज्ञा सारखे चित्रपट येतच होते आणि हिटही ठरत होते. असंख्य चित्रपट आले मिथुनदांचे त्या दिवसात. पण हे सरसकट मिथुनपटच होते. रोमान्स, हाणामार्‍या, डिस्को, मिथुनदांची डान्सची ती सिग्नेचर स्टेप, सुडकथा. सगळे एकाच टाईपचे चित्रपट. पण पब्लिक डोक्यावर घेत होतं. नाही म्हणायला अधुन मधुन प्रयोगही चालुच होते. “आधी स्वतःला स्थापीत करा आणि मग हवे ते प्रयोग करा’ हा मिथुनदाचा सिद्धांत त्यांनी स्वतःही व्यवस्थित जपला आणि सिद्ध करुन दाखवला. एकीकडे तद्दन मसालापट कसत असताना हा मनस्वी कलावंत मधुनच एखादा गुलामी, प्रेमप्रतीज्ञा, शौकीन सारख्या वेगळ्या भुमिकाही करत होता. ‘गुलामी’मधला ‘जावर’ असो वा प्रेमप्रतिज्ञाचा ‘राजा भैय्या’ या भुमिका खास मिथुनदाच्याच भुमिका होत्या. अशात १९९० चा ‘अग्निपथ’ आला. ‘आय्यम कृष्णन अय्यर एम्मे नारियलपानीवाला’ म्हणत लुंगीला गाठ मारत हा कळकट वाटणारा, काळासावळा नारियलपानीवाला आपल्या समग्र शक्तीनिशी महानायकासमोर उभा राहीला आणि हा हा म्हणता उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे फिल्मफेयर पटकावून गेला.\nपण मिथुनदांचे मेनस्ट्रीममधले दिवस संपले होते हेच खरे. बॉलीवुडमध्ये काम मिळेनासे झाल्यावर मग या ‘गरिबांच्या अमिताभने’ नाईलाजाने स्वतःहुनच मेनस्ट्रीममधून एक्झीट घेतली आणि प्रभुजींनी बँगलोरमध्ये एक पंचतारांकित हॉटेल सुरु केले. पण चित्रपट, अभिनय रक्तात मुरलेला होता. इथुनच मिथुनदाच्या आयुष्यातील दुसरी इनींग्ज सुरु झाली. हा पडता काळ होता. हिंदीमध्ये टी.एल्.व्ही. प्रसादच्या, कांती शाह यांना जोडीला घेत साहेबांनी तद्दन बी-ग्रेड चित्रपटांचा चित्रपटांचा कारखानाच सुरु केला. बाकी आमचे मिथुनदा म्हणजे पक्के बिझनेस ओरियंटेड बरं का त्यामुळे चित्रपटाचा हिरो ‘तेच’, बाकी कलाकार मग असेच हिंदी फिल्म इंडस्ट्रीने टाळलेले, बहिष्कृत केलेले, कुणीतरी अशीच स्वस्तातली हिरोइन असायची. प्रभुजींच्याच हॉटेलमध्ये बसुन कथा लिहील्या (पाडल्या) जायच्या. शुटींगही ६० % तिथेच , प्रभुजींच्याच हॉटेलमध्ये. क्रुची राहण्याची सोय ही तिथेच. कसलं खतरा कॉस्ट कटींग होतं प्रभुजींचं. जेव्हा बॉलीवूडमधे सिंगल शेड्युल शूटींग म्हणजे काय हे माहित नव्हतं तेव्हा हे लोक २० एक दिवसात सगळं शूटींग उरकत होते. डबिंग, जमलं तर एडीटींग करुन ३० दिवसात सिनेमा बाजारात सुद���धा त्यामुळे चित्रपटाचा हिरो ‘तेच’, बाकी कलाकार मग असेच हिंदी फिल्म इंडस्ट्रीने टाळलेले, बहिष्कृत केलेले, कुणीतरी अशीच स्वस्तातली हिरोइन असायची. प्रभुजींच्याच हॉटेलमध्ये बसुन कथा लिहील्या (पाडल्या) जायच्या. शुटींगही ६० % तिथेच , प्रभुजींच्याच हॉटेलमध्ये. क्रुची राहण्याची सोय ही तिथेच. कसलं खतरा कॉस्ट कटींग होतं प्रभुजींचं. जेव्हा बॉलीवूडमधे सिंगल शेड्युल शूटींग म्हणजे काय हे माहित नव्हतं तेव्हा हे लोक २० एक दिवसात सगळं शूटींग उरकत होते. डबिंग, जमलं तर एडीटींग करुन ३० दिवसात सिनेमा बाजारात सुद्धा बरं प्रकरण इथेच थांबायचं नाही तर लगेच पुढच्या चित्रपटाचं काम सुरु बरं प्रकरण इथेच थांबायचं नाही तर लगेच पुढच्या चित्रपटाचं काम सुरु जेव्हा हे सगळं जोमात चालू होतं तेव्हा त्या ड्रीम फॅक्टरीतून १० वर्षात १००+ चित्रपट बाहेर पडले होते जेव्हा हे सगळं जोमात चालू होतं तेव्हा त्या ड्रीम फॅक्टरीतून १० वर्षात १००+ चित्रपट बाहेर पडले होते आणि हा २००+ चित्रपटांचा नायक बनला होता… आणि हा २००+ चित्रपटांचा नायक बनला होता… त्या काळात प्रभुजींचे चित्रपट म्हणजे माझ्यासारख्या चाहत्यांवर खरोखर अत्याचार होते. पण चाहत्यांनी (मी सुद्धा) ते देखील सहन केले. फार नाही, त्या काळातील दोनच चित्रपटांबद्दल लिहीतो. त्यावरुन त्या वेळी मिथुनदा काय काय करत होते याचा अंदाज येवु शकेल.\nमिथुनदांच्या सच्च्या चाहत्यांना हे चित्रपट म्हणजे रामायण, महाभारताइतके प्रिय असावेत. मला वाटतं ‘लोहा’ आणि ‘गुंडा’ या चित्रपटांनी जेवढा पैसा कमावला तेवढा ‘डिस्को डान्सर’ने पण कमावला नसेल. ‘लोहा’ या चित्रपटात मिथुनदा स्वतःची जी ओळख करुन देतात ती ऐकुनच मन भरुन येते.\nदिखने में बेवडा, भागने में घोडा और मारने में हथौडा \nमोजक्या शब्दात योग्य परिचय प्रभुजींच्या श्रीमुखातले काही काळीज कंठाशी आणणारे संवाद पाहा…\nधोबी घाट पे, टूटेली खाट पे,\nलेटा लेटा के मारूँगा \nलोहा हो या फ़ौलाद,\nया हो पहाडों की औलाद,\nयहाँ मेरी हुकूमत है….तेरे छक्के छुडाउँगा \nजिन्दगी चाहते हो तो हमसे बचकर रहना,\nजहाँ नींबू नहीं जाता वहाँ नारियल घुसेड देते हैं \nअसो, तर यानंतर आला ‘गुंडा’ हा तर सगळ्यात कळस होता. मिथुन चक्रवर्ती आणि शक्ती कपुर नावाची दोन माणसे किती आचरटपणा करु शकतात याचे एक जिवंत उदाहरण होते हा चित्रपट म्हणजे. नमुन्यासाठी त्यातली मिथुनदांची ओळख वाचा..\nमैं हूँ जुर्म से नफ़रत करने वाला,\nदोस्तों के लिये ज्योति, दुश्मनों के लिये ज्वाला \nनाम है मेरा शंकर और हूँ मैं गुण्डा नंबर वन \nमिथुनदांचे हे चित्रपट ज्यामुळे चालायचे त्या कारणांमध्ये ‘बशीर बाबर’चे हे भन्नाट संवादही होते.\nबरं हे चित्रपट पडायचेच असेही नाही, तर ते चालायचे आणि चालायचेच. कारण बॉलीवुडने जरी नाकरलेलं असलं तरी भक्तांनी आपल्या देवावरची माया अजिबात पातळ केलेली नव्हती. प्रभुजींनी जे दिलं ते त्यांनी प्रेमाने स्विकारलं, डोक्यावर घेतलं मग ते अगदी कितीही निकृष्ट पातळीवरचं असो. हे चित्रपट इतके चालायचे की त्या दहा वर्षातली ५-६ वर्षे आमचा हा नायक देशातला सर्वात जास्त कर भरणारा अभिनेता बनला होता. गंमत बघा, जेव्हा बॉलीवुडमधल्या तथाकथीत सुपरस्टार्सवर कर चुकवल्याच्या केसेस दाखल होत होत्या, तेव्हा आमचे प्रभुजी सगळ्यात जास्त कर भरणारा अभिनेता म्हणुन ओळखले जात होते.\nकधी-कधी खरोखर आश्चर्य वाटतं. कारण एकाच वेळी मिथुनदांचा समांतर प्रवास सुरू होता. एकीकडे लोहा, गुंडा, चिता, रावणराज, जल्लाद, यमराज, चांडाल असले तद्दन मारधाडपट करत असतानाच हा माणुस बंगाली फिल्म इंडस्ट्रीत मात्र एकाहून एक सुंदर विषयांवर काम करत होता. ‘२००८ साली आलेला ‘एक नादिर गल्पो’ (A tale of a river) पिता-पुत्रीमधल्या तरल आणि कोमल नात्यावर आधारीत सुंदर चित्रपट होता. नदीत बुडून मरण पावलेल्या आपल्या मुलीचे नाव तिच्या स्मरणार्थ त्या नदीला देण्यासाठी धडपडणार्‍या बापाची अतिशय हृदयद्रावक अशी ही कथा होती. अर्थात तिथेही (बंगाली फिल्म्समध्ये) त्यांनी अन्याय अभिचार, स्वर्ण तृष्णा, जोबन युद्धो यासारखे अ‍ॅक्शनपट केलेच. पण त्याबरोबर नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावर असलेले ‘तहादेर कथा’ , त्रोयी, स्वामी विवेकानंद, गौतम घोषचा गुडीया, रितुपर्णो घोषचा तितली असे सहज सुंदर चित्रपटही केले. ‘तितली’मध्ये त्याने बॉलीवुडच्या सुपरस्टारची भुमिका केलेली होती. २००८ मध्ये आलेल्या ‘शुकनो लंका’मध्ये आयुष्याची तीस वर्षे अभिनयक्षेत्रात संघर्ष करणार्‍या एका कलावंताची भुमिका होती. तर ‘लाल पहारेर कथा’ मध्ये ‘छाऊ’या ओरिसातील आदिवासी नृत्यप्रकाराला उर्जितावस्था आणण्यासाठी धडपडणार्‍या एका कलाकाराची व्यथा होती. शुकनो लंका या चित्रपटाला अगदी परदेशातील वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हल्समध्ये परदेशी रसिकांनी अतिशय नावाजले, पण दुर्दैवाने भारतात हा चित्रपट अजुनही रिलीजच झालेला नाहीये. आपल्या महेश मांजरेकरने काढलेल्या ‘आमि सुभाष बोलची’ या बंगाली चित्रपटात (२०११) मिथुनदांनी रंगवलेला ‘देबब्रत बाशु’ नुकत्याच येवुन गेलेल्या ‘मी शिवाजीराजे…’ च्या स्टोरीलाईनवर आधारीत होता. तिकडेही तो प्रचंड चालला. यात फक्त ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या’ ऐवजी ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ नायकाला भेटतात आणि त्याला क्रांतिला प्रेरीत करतात असे कथानक होते. याच वर्षी (२०१२) रिलीज झालेला ‘नोबेल चोर’ हाही असाच एक अप्रतिम चित्रपट. २००४ मध्ये रविंद्रनाथ टागोर यांच्या चोरीला गेलेल्या ‘नोबल पुरस्कारा’भोवती या चित्रपटाची कथा फिरते. ‘आमि सुभाष बोलची’ प्रमाणे ही देखील एक फँटसीच आहे. यातही मिथुनदांची सुंदर भुमिका आहे. फँटसीच असल्याने चोरीला गेलेले नोबलचे पुरस्कार पदक एका गरीब शेतकर्‍याला मिळते आणि तो ते विकुन किंवा परत करुन थोडेफार पैसे मिळवण्यासाठी म्हणुन कलकत्यात येतो आणि नकळता नोबेल चोरीच्या या प्रकरणात अडकतो. टागोरांच्या तत्वज्ञानाचा, त्यांच्या विचारसरणीच्या वर्तमानकाळात असलेल्या महत्त्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाची सोळाव्या ‘लंडन फिल्म फेस्टीवल’साठी निवड झालेली आहे.\nसुदैवाने बॉलीवुडला परत मिथुनदांची आठवण आली. मग पुन्हा ऐलान, लक किंवा नुकताच आलेला हाऊसफुल्ल-२, गोलमाल-३ अशा चित्रपटात मिथुनदा परत झळकायला लागले आहेत. यापैकी एक टाळता न येणारा उल्लेख म्हणजे ‘मणी रत्नम’चा ‘गुरू’. या चित्रपटात परत एकदा मिथुनदांच्या अभिनयसामर्थ्याचा साक्षात्कार बघायला मिळतो. ‘स्वतंत्रता’ नावाचे एक वर्तमानपत्र चालवणार्‍या नानाजी उर्फ माणिक दासगुप्ता नामक एका तत्त्वनिष्ठ, गांधीवादी संपादकाची भुमिका मिथुनदांनी या चित्रपटात केली आहे. एकीकडे ‘गुरु’ उर्फ ‘गुरुकांत देसाई’ (अभिषेक बच्चन) वर पोटच्या मुलासारखे प्रेम करणारा एक प्रेमळ बाप आणि गुरुकांतच्या गैरव्यवहारांवर कसलीही दया माया न बाळगता अतिशय कठोरपणे टीका करणारा, आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातुन तुटून पडणारा एक ध्येयवादी, तत्त्वनिष्ठ संपादक या दोन्ही भुमिका मिथुनदांनी प्रचंड ताकदीने उभ्या केलेल्या आहेत. आपल्या वर्तमानपत्रातुन गुरुभाईवर चौफेर टीका करताना, त्याच्या सगळ्या काळ्या धंद्यांना उखडून काढण्याचा प्रयत्न करतानाच गुरुभाई गलितगात्र होवून दवाखान्यात पडलाय हे कळल्यावर व्याकुळ होणारा पिता अतिशय समर्थपणे उभा केलाय मिथुनदांनी. खास करुन तो श्याम (माधवन) आणि गुरुभाई दोघांनाही बोलावून घेतो आणि श्यामला विचारतो ‘इसके खिलाफ लिखोगे” तो प्रसंग तर अप्रतिमच झाला आहे.\nकदाचित ही अतिशयोक्तीही वाटेल पण मला प्रामाणिकपणे असे वाटते की ज्या काळात मिथुनदांनी मेनस्ट्रीम सोडून त्यांची फिल्म फॅक्टरी सुरू केली त्या काळात जर बॉलीवुडने त्यांना ‘गुरु’ मधल्या नानाजीसारखे रोल्स देवु केले असते तर आजही मिथुनदा अमिताभला टक्कर देताना दिसले असते. कोणी काहीही म्हणो पण मला अजुनही असे वाटते की त्यांच्या संपुर्ण क्षमतेचा बॉलीवुडने वापरच केला नाही. किंवा आधी अमिताभ आणि नंतर आलेली तरुण पिढी यांच्या झंझावातात मिथुनदांकडे अक्षम्य असे दुर्लक्ष्य झाले. भलेही अमिताभवर आमचे कितीही प्रेम असो, आमच्या साठी मिथुनदाच आमचा अँग्री यंग मॅन होते आणि राहतील. सुदैवाने पुन्हा एकदा मिथुनदा मेन स्ट्रीममध्ये परतले आहेत. यावेळी तरी बॉलीवुडला सुबुद्धी येवो आणि मिथुनदांना त्यांच्या अभिनयक्षमतेचा पुर्ण वापर करता येइल असे चित्रपट, अशा भुमिका मिळोत हिच सदिच्छा. मिथुनदांच्या चित्रपटांनी आम्हाला काय दिले असे जर कोणी विचारले तर त्याला माझे एकच उत्तर असेल…. संदेश द्यायला राज कपूर प्रभुती दिग्दर्शक, बलराज सहानीसारखे समर्थ कलाकार होतेच की. पण काही काळ का होइना स्वतःच्या समस्या, स्वतःची दु:खे विसरून आम्हाला अँग्री यंग मॅन बनवणार्‍या मिथुनदांच्या चित्रपटांनी आम्हाला काही दिले असेल तर, स्वप्ने दिली. काही क्षणाकरता का होइना पण आम्हाला हीमॅन, सुपरमॅनच्या शक्ती दिल्या. आपली असहायता, आपले दौर्बल्य विसरण्याची ताकद दिली. मिथुनदा, तुमच्या कडून कसल्याही भव्य दिव्य अपेक्षा कधीच ठेवल्या नव्हत्या. अपेक्षिला होता तो केवळ निखळ आनंद आणि तो तूम्ही भरभरुन दिलात आणि कायम देत राहाल याबद्दल कसलीही शंका नाही.\nमाझा एक मित्र आंतरजालीय ब्लॉगर मित्र, विद्याधर भिसे याने तर आपल्या ब्लॉगला ‘बाबाची भिंत’ असे नावच दिले आहे. त्यावर बाबाबद्दल बोलताना विभि म्हणतो…\n“मिथुनदा हे माझं श्रद्धास्थान आहे. अगदी लहानपणापासून. आणि हे थोडं अतिशयोक्तिपूर्ण वाटेल, पण…वाटो.”\nमी एवढेच म्हणेन, “विभि, आपलं गोत्र जुळतय रे. कुणाला अतिशयोक्ती वाटेल, पण वाटो….\nअय स्साला… कोई शक्क\nसर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.\nआभार : मायबोलीकर आगाऊ आणि जालावरील एक मित्र अमित पाटील\nPosted by अस्सल सोलापुरी on नोव्हेंबर 1, 2012 in व्यक्तीचित्रणपर लेख\n← दुर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव… माणूस माझे नाव \nलिंगुबाचा डोंगुर आभाळी गेला →\n11 responses to “’अय स्साला… कोई शक्क’ अर्थातच..: मा्झं दुसरं व्यसन :)”\nनोव्हेंबर 2, 2012 at 9:48 सकाळी\nनोव्हेंबर 3, 2012 at 11:35 सकाळी\nनोव्हेंबर 3, 2012 at 11:35 सकाळी\nकाय झाला पीएचडी झोडलीये आपण तर अवाक आणि तेच ते ‘अय स्साला… कोई शक्क\nनोव्हेंबर 3, 2012 at 11:34 सकाळी\nडॉ (क्टरेटधारी). इरसाल म्हमईकर 😉\nअहो दादा, हे सगळं ठीक आहे, पण त्या घरातल्या भूतांचं काय झालं\nपूर्ण करा की ते..\nनोव्हेंबर 3, 2012 at 11:33 सकाळी\nतै,आवो या व्यसनांनी पार कामाला लावलं व्हतं पगा. आता जराशीक मोकळा झालुया, टाकतो लिवून बिगी-बिगी , हाय काय आन नाय काय 😉\nनोव्हेंबर 3, 2012 at 10:00 सकाळी\n>>“मिथुनदा हे माझं श्रद्धास्थान आहे. अगदी लहानपणापासून. आणि हे थोडं अतिशयोक्तिपूर्ण वाटेल, पण…वाटो.”\nमी एवढेच म्हणेन, “विभि, आपलं गोत्र जुळतय रे. कुणाला अतिशयोक्ती वाटेल, पण वाटो…. हे जाम आवडलं 🙂\nबाकि संपुर्ण लेख मस्तच. …..अभिनंदन रे \nनोव्हेंबर 3, 2012 at 11:31 सकाळी\nनोव्हेंबर 4, 2012 at 8:38 सकाळी\n मस्त लेख लिहिलाय रे. विद्याधर भिसेंना टक्कर देतो आहेस..:)\nतन्वीने पण बघ तुला विभी केलाय मिथुनदा चे नाव आल्याबरोबर..\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (4)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (40)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (19)\nरसग्रहण – कविता व गाणी (29)\nसहज सुचलं म्हणुन…. (77)\n‘हमरा लाईफ कौनो लाईफ नही है कां\nये दुनिया अगर मिल भी जाये तो क्यां है…\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n347,237 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/gulabrao-patil-criticise-on-mns-marathi-news/", "date_download": "2020-02-23T04:20:07Z", "digest": "sha1:KLX3CAR5BJRJID7MIWO25VKT5GLHV5D5", "length": 8432, "nlines": 92, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "मनसेवाल्यांनो, आमचं उष्ट कशाला खाताय?- गुलाबराव पाटील", "raw_content": "\nमनसेवाल्यांनो, आमचं उष्ट कशाला खाताय\nऔरंगाबाद | हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे आता औरंगाबदचं नाव संभाजीनगर करू पाहत असेल तर हा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा लावून धरला होता. तेव्हापासून प्रत्येक शिवसैनिक औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर म्हणूनच करतो. त्यामुळे आमचं उष्ट कोणी खाऊ नये, अशी टीका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मनसेवर केली आहे.\nमनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी औरंगाबादमध्ये लावलेल्या बॅनरवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे. यावरून गुलाबराव पाटील यांनी मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.\nमंत्र्याच्या बंगल्यावर दुरूस्तीसाठी मोठा खर्च केला जात आहे. या विषयावर विरोधक सरकारला घेरत असल्याचं पहायला मिळत आहे. या विषयावर गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलंय. दुरूस्तीचे प्रस्ताव काही मंत्री बनवत नाही ते वेगवेगळ्या एजन्सीज ठरवतात. त्या एजन्सीच्या पाहणीनुसार दुरूस्तीची गरज असेल तर ती दुरूस्ती केली जाते, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे.\nदरम्यान, मंत्र्यांच्या बंगल्यावर येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्यांच्या सोयीच्या दृष्टीने गरज असेल तर दुरूस्ती केली जाते, असं गुलाबराव पाटलांनी सांगितलं आहे.\n-“सावरकरांनी देशाची अतूट सेवा केली अन् काँग्रेस त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करतंय”\n-क्षणिक आणि आभासी सुखाच्या मागे धावू नका; राजू शेट्टींचा शेतकरी मुलींना सल्ला\n-पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय म्हणजे सरकारचा मुर्खपणा; काँग्रेस नेत्याचं टीकास्त्र\n-आमचे पूर्वज हिंदूच होते मग आम्ही नागरिकत्वाचा दाखला का द्यावा; सय्यदभाईंचा सरकारला सवाल\n-पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय म्हणजे सरकारचा मुर्खपणा; काँग्रेस नेत्याचं टीकास्त्र\nही बातमी शेअर करा:\nठाकरे सरकारने समित्यांवरच्या अशासकिय नियुक्त्या केल्या रद्द\nसावरकरांनी देशाची अतूट सेवा केली अन् काँग्रेस त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करतंय- फडणवीस\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोप���टून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nसावरकरांनी देशाची अतूट सेवा केली अन् काँग्रेस त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करतंय- फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/kavita?page=352", "date_download": "2020-02-23T06:13:03Z", "digest": "sha1:EWG32NFZ7MLQ4ZVON2A5W62CEKYRUWM7", "length": 6029, "nlines": 144, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप : गुलमोहर -मराठी कविता - marathi kavita - | Page 353 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कविता\nगुलमोहर - मराठी कविता. मायबोलीकरांच्या कवितांचा संग्रह. मराठी गझल हा मराठी कवितेचाच एक प्रकार असलातरी त्यासाठी गुलमोहरावर वेगळा स्वतंत्र ग्रूप आहे. मराठी कविता या पानावरून मायबोलीवर कविता विषयाशी निगडीत सर्व विभाग एकत्रित पाहता येतील.\n\"प्रवाही\" - राजीव मासरूळकर लेखनाचा धागा\nराजाची गोष्ट लेखनाचा धागा\nप्रश्नच आहे. लेखनाचा धागा\nस्वैर त्याची ही कहाणी... लेखनाचा धागा\nखुशी आणि नकुशी लेखनाचा धागा\nमनाच्या आतलं, खुप आतलं.... लेखनाचा धागा\nफू बाय फू...फुगडी गं फुगडी. लेखनाचा धागा\nनिरोप द्यावा.... (श्रद्धांजली - ए. के. हनगल R.I.P. A K Hangal) लेखनाचा धागा\nमागतो देवा लेखनाचा धागा\nSep 12 2012 - 2:37pm सन्तोश भास्कर पातिल\nअस्सा पाऊस-पाऊस... लेखनाचा धागा\nआज पुन्हा त्या रामाची गरज आहे लेखनाचा धागा\nसमाज सेवा लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/No-Behind-the-fasting-with-vikhe-mediation/", "date_download": "2020-02-23T04:22:03Z", "digest": "sha1:DMBVDDQNIKSUFLYTPEREP63NZCX67CDF", "length": 6632, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ना. विखे यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › ना. विखे यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे\nना. विखे यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे\nराज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मध्यस्थीनंतर गेल्या तीन दिवसांपासून कुकडी कार्यालयासमोर पाणी चोरी रोखण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी सुरू केलेले उपोषण मागे घेण्यात आले. महसूल व पोलिस यंत्रणेस सोबत घेऊन येत्या 21 जून रोजी कारवाई करण्याचे लेखी आश्‍वासन पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले.\nगेल्या तीन दिवसांपासून पारनेर तसेच शिरूर (जि. पुणे) जिल्ह्यातील टाकळी हाजी येथील शेतकरी मोठ्या संख्येने पाणी चोरी रोखण्याच्या मागणीसाठी कुकडी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. निर्णय न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला होता. पंधरा दिवसांपूर्वी याच मागणीसाठी शेतकर्‍यांनी तब्बल 31 तास बैठा सत्याग्रह केला होता. त्यावेळी 44 एस. के. एफ. वरील अनधिकृत पाईप काढण्यात येतील, असे लेखी आश्‍वासन कार्यकारी अभियंता सुचिता डुंबरे यांनी दिले होते. परंतु शेतकरी आंदोलनाचे कारण पुढे करून पारनेरचे पोलिस संरक्षण देत नाहीत, हे कारण पुढे करून त्यावेळी कार्यवाही कारण्यात आली नव्हती. त्यानंतर याच मागणीसाठी शेतकर्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.\nपाणीचोरीस पाठबळ देणारे अधिकारी दोन दिवसांनंतरही दाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन वराळ यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्याकडे त्याबाबत गार्‍हाणे मांडले. विखे यांनी तत्काळ संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क करून आंदोलकांचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे लेखी अश्‍वासन द्यावे व वेळेत आश्‍वासनपूर्ती करण्याच्याही सूचना दिल्या. या कारवाईसाठी जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांशी चर्चा करण्यात येईल, असेही विखे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना आश्‍वासित केले.पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी महसूल तसेच पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर शाखाधिकारी मधुकर दिघे यांनी आंदोलकांना लेखी देत येत्या 21 जून रोजी पाणीचोरीविरोधात कारवाई करण्याचे आश्‍व���सन दिले. उपोषणकर्ते मंगेश वराळ, सचिन वराळ यांना मौलाना आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष सजीद तांबोळी व त्यांच्या सहकार्‍यांनी क्षीरखुर्मा देऊन उपोषण मागे घेण्यात आले..\nनगर : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nडोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nNZvsIND : मयांक अग्रवालचे अर्धशतक\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nकोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई\nमहापोर्टल बंद : नोकरभरतीची परीक्षा मात्र खासगी कंपन्यांकडेच ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://magevalunpahtana.com/2014/01/06/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%82-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2020-02-23T03:29:33Z", "digest": "sha1:GWLJTVCFHE4CF4BHNPZV3GXJJ4JDYYVD", "length": 34523, "nlines": 161, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "माझी वाईट्ट व्यसनं : बावन्नकशी अभिनयाचा राजकुमार ’फारुक शेख’ ! | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← ऐसी अक्षरे मेळवीन … : २०१३ एक सिंहावलोकन :P\nमाझी वाईट्ट व्यसनं : बावन्नकशी अभिनयाचा राजकुमार ’फारुक शेख’ \nनववी – दहावीचा काळ , खासकरून दहावीचा काळ थोडा विचित्रच होता, किंबहुना तो तसा असतोच. विचित्र एवढ्यासाठी की बरोबरच्या कुठल्याही मित्राला अगदी सुटीच्या दिवशी जरी विचारले,”चल बे, पिक्चर टाकु आज” , तर एकच उत्तर मिळायचे …\n“नाही बे, दहावीचे वर्ष आहे. अभ्यास कसला डेंजर आहे. आई-बाबा हाणतील धरुन पिक्चरला जातो म्हण्लं तर.”\nमला हे थोडंसं विचित्रच वाटायचं कारण माझ्या आई-वडीलांनी मला कधीच अभ्यासाला बस म्हणून तंबी दिल्याची आठवत नाही. परीक्षेला गुण कमी पडले म्हणून शिव्या किंवा मार बसल्याचे आठवत नाही. (एक बारावी सोडली तर कधीच ७०% च्या खाली आम्ही उतरल्याचेही आठवत नाही ही गोष्ट अलाहिदा). पण दहावीच्या ऐन परीक्षेत दुसर्‍या दिवशी रसायनशास्त्र आणि भुमितीचा पेपर असतानासुद्धा आदल्या रात्री चाळीत भाड्याने आणलेल्या व्हिडीओवर बच्चनचे तुफान आणि जंजीर असे दोन चित्रपट (यातला जंजीर आधी ४-५ वेळा पाहिलेला होता) बघु द्यायला नकार देण्याचा कद्रुपणा आमच्या पिताश्रींनी केलेला नव्हता. कदाचित चित्रपटांचं वेड हे माझ्याकडे त्यांच्याकडुनच ��लेलं आहे. अर्थात त्या काळी आमच्या आवडी निवडी वेगळ्या होत्या. कायम बच्चन, धर्मेंद्र आणि खासकरून लाडक्या मिथुनदांचे चित्रपट पाहणे ही आमची आवड. त्याच बरोबर महेंद्र संधू (हे नाव तरी आठवतय का कुणाला) , विक्रम हे फायटींग करणारे कलाकार जास्त आवडीचे. अशा आवडींच्या त्या काळात जेव्हा आण्णा, दुरदर्शनवर लागणार्‍या कुठल्यातरी जुनाट चित्रपटातल्या त्या गोर्‍या-गोमट्या, रेशमी केसाच्या शामळु हिरोचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहायचे तेव्हा आम्ही भाऊ गपचुप्-गपचुप हसायचो. आण्णांना काही पण आवडतं राव\nमग कधीतरी अकरावीला वगैरे होतो तेव्हा, एका मित्राकडे रात्री अभ्यासाला म्हणून गेलेलो असताना एक चित्रपट पाहण्यात आला. (मित्रांकडे रात्री अभ्यासाला जायचे म्हणजे पिक्चर पाहायलाच जाणे असायचे. अर्थात तेव्हासुद्धा अजुन ‘भक्त पुंडलीक’चे वेड लागलेले नव्हते. त्यानंतरही कधी लागु शकले नाही)\nत्याच त्या शामळू हिरोची मुख्य नट म्हणून भुमिका असलेला चित्रपट होता तो. १९८६ साली आलेला मुजफ़्फ़र अलीचा ’अंजुमन’. मुजफ़्फ़र अलींच्या नेहमीच्या पद्धतीने स्त्रीयांचे शोषण, उत्पीडन आणि स्त्रीयांच्या हक्कासाठी त्यातल्याच एकीने उठवलेला आवाज असा नेहमीचाच विषय होता. शबाना आझमी आणि “फ़ारुक शेख” हे कलाकार. खय्याम साहेबांचं संगीत, स्वत: मुजफ़्फ़र अलींचीच कथा, राही मासुन रझासाहेबांचे संवाद, शहरयार साहेब तसेच शायरे आझम फ़ैज अहम फ़ैज साहेबांची शायरी, गाणी. शबानाने स्वत;च्या आवाजात गायलेली गाणी सगळाच अदभूत संगम होता चित्रपटात. शबानाच्या आई शौकत कैफ़ी आझमी यांची पण भुमिका होती या चित्रपटात. पण मला या चित्रपटात काही आवडले असेल तर तो होता ’फ़ारुक शेखचा बोलका चेहरा आणि त्यांचा चित्रपटातला सहज-सुंदर अभिनय’ . चित्रपटाची कथा पुर्णपणे शबानाच्या भुमिकेवर ’अंजुमन’वर केंद्रीत होती पण लक्षात राहीला तो ’फारुक शेख’. फिल्म इंडस्ट्रीत मोतीलाल आणि बलराज सहानी यांच्यानंतर इतका सभ्य वाटणारा आणि प्रत्यक्षातही तितकाच सभ्य असणारा असा कलाकार विरळाच असेल. असो…. सांगायचे हे की त्या दिवसापासून मी फारुक शेख या व्यक्तीमत्वाच्या प्रेमात पडलो. आण्णांना हा माणुस इतका का आवडतो हे तेव्हा कळाले.\nदुसर्‍या दिवशी आण्णांना मी हे सांगितले. आण्णासाहेब एकदम खुश. आण्णांची प्रतिक्रिया होती. “मोठा झालास ” अस्मादिकपण ���ुश 🙂\nत्यानंतर मात्र फारुकजींचे चित्रपट पाहण्याचा धडाका सुरु केला. जमाना अमिताभ, धर्मेंद्र, जितेंद्र, मिथुन यांचा होता. फारुखजींचे चित्रपट बहुतांशी ‘समांतर’ या श्रेणीतले. त्यामुळे हे चित्रपट सिनेमाघरातुन खुप कमी लागायचे. लागले तरी फार दिवस टिकायचे नाहीत. त्यामुळे आम्ही कायम शोधातच असायचो. कुठे फारुकजींचा सिनेमा लागलाय असे कळले की आम्ही पोचलोच. पुन्हा तिकीटही सहज मिळून जायचे. सगळ्यात पुढचे आठ रुपयांचे तिकीट काढून आम्ही थेटरात दाखल व्हायचो. तिथे मोजुन ३०-४० टाळकी असायची, फार-फार शंभर. त्यामुळे राज्य आपलंच असायचं.\nअशातच एके दिवशी अशातच एके दिवशी १९७३ साली आलेला, एम्.एस्.सथ्युंचा ‘गर्म हवा’ पाहण्यात आला. फारुकजींचा हा पहिलाच मोठा चित्रपट होता. फाळणीनंतर भारतात मागे राहीलेल्या मुस्लीम समाजाच्या मनस्थितीचे, अवस्थेचे खोल चित्रण करणारा हा चित्रपट. या चित्रपटात फारुकजींनी सलीम मिर्झाच्या (बलराज सहानी) धाकट्या मुलाची सिकंदर मिर्झाची भुमिका निभावलेली होती. त्या काळातल्या बंडखोर, कम्युनिझ्मकडे झुकलेल्या तरुणाईचे प्रतिक असलेली ही सिकंदर मिर्झाची भुमिका होती. भारत सोडून पाकिस्तानात स्थलांतरीत व्हायला विरोध करणारा, पित्यावर झालेल्या खोट्या आरोपांनी घाबरून न जाता यंत्रणेच्या विरुद्ध लढायला तयार असलेला सिंकदर मिर्झा फारुकजींनी जीव तोडून रंगवला होता. खरेतर त्यातली फारुखजींची भुमिका तशी दुय्यमच होती. पण ती त्यांनी अतिशय आत्मीयतेने रंगवली होती.\nया चित्रपटाचा फ़ारुकभाईंना आर्थिक पातळीवर नसला तर अभिनयाच्या पातळीवर. एक खुप मोठा फ़ायदा झाला. ’गर्म हवा’ साठी फ़ारुकजींना फ़क्त ७५० रुपये मानधन मिळाले होते. पण नफ्याची बाजु ही होती की पहिल्याच भुमिकेत ’नैसर्गिक आणि सहजसुंदर अभिनयाचा बादशहा’ म्हणुन ओळखल्या गेलेल्या ’कै. बलराज सहानीं’ यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. बलराज -साहेबांच्या सहज सुंदर अभिनयशैलीचा पगडा फारुकभाईंसारख्या गुणी व्यक्तीत्वावर पडला नसता तरच नवल. त्यामुळे पुढे आपल्या संपुर्ण कारकिर्दीत फारुकभाईंनी नैसर्गीक अभिनयावरच अधिक भर दिला.\nमाझ्यासाठी अमिताभ, धर्मेंद्र, राजेश खन्ना, देव आनंद, दिलीपकुमार अशी आवडत्या कलावंतांची हायरार्ची असलेली विचारसरणी बदलण्याच्या दिवसांची ती सुरूवात होती. आता अमिताभच��या नावाआधी बलराज सहानी, फारुक शेख, नासिरुद्दीन शाह अशी नावे यायला लागली होती. हो, फ़ारुकभाईंच्या चित्रपटांनी मला नासिरुद्दीन शहा नावाच्या अफाट कलावंताची ओळख करून दिली. त्याबद्दल नंतर कधीतरी….\nगुजरातमधल्या अमरोलीत एका खानदानी जमीनदार घराण्यात जन्माला आलेला हा देखणा कलावंत उच्चविद्याविभुषीत होता. लहानपणापासून मुस्लीम जमीनदारी वातावरणात वाढल्यामुळे ती खानदानी अदब, तो रुबाबदारपणा त्यांच्यात चांगलाच मुरलेला होता.\nकदाचित म्हणूनच १९८१ साली जेव्हा मुजफ़्फ़र अलीला एका रसिक, खुशमिजाज नवाबाचे पात्र उभे करायचे ठरवले तेव्हा फ़ारुकजींनाच ही संधी द्याविशी वाटली असेल. तेव्हा अलीसाहेबांना वाटले सुद्धा नसेल की हा चित्रपट इतिहास घडवणार आहे. मुझफ्फर अलीचा चित्रपट, त्यामुळे पुन्हा विषय स्त्रीप्रधानच होता. मिर्झा हादी रुसवा यांच्या कथेवर आधारीत ‘उमराव जान’ने तत्कालीन रसिकांवर गारुड केलं. इथेही फारुकजींच्या वाट्याला आलेली भुमिका तशी (नायक असुनही) दुय्यमच होती. उमराववर जिवापाड प्रेम करणारा नवाब सुलतान त्यांनी ताकदीने रंगवला होता. उमराववर मनापासून, उत्कटपणे मोहोब्बत करणारा नवाब सुलतान, आपले कुटुंब, खानदान की आपली प्रिया या द्वंद्वात नाईलाजाने आपल्या परिवाराची निवड करणारा एक पराभूत प्रेमी अश्या दोन टोकाच्या दोन तर्‍हा फारुकभाईंनी विलक्षण उत्कटतेने रंगवल्या होत्या.\nकै. सत्यजीत रें यांचा ’शतरंज के खिलाडी’ या पुर्वीच येवून गेला होता. फारुकभाईंची कारकिर्द हळुहळू पण विलक्षण ताकदीने बहराला येत होती. मला वाटतं सत्तरचे दशक फारुकभाईंसाठी खुप महत्वाचे आणि भाग्योदयाचे ठरले. या काळात त्यांची जोडी कलात्मक चित्रपटांची तत्कालीन मोठी अभिनेत्री ’दीप्ती नवल’ यांच्याबरोबर जमली होती.\nया जोडीने एका मागुन एक खुप सुंदर चित्रपट दिले. साथ-साथ, चष्मेबद्दूर, कथा, किसीसे न कहना, रंगबिरंगी, टेल मी ओ खुदा ही त्यातलीच काही नावाजलेली नावे. चष्मेबद्दूर मधला सरळमार्गी, साधा सरळ प्रेमीक असो वा ’कथा’मधला गुलछबू, दिलफेक आशिक असो दोन्ही भुमिका फ़ारुकभाईंनी मनापासून उभ्या केल्या होत्या. ’Listen Amaya’ या २०१० च्या दशकात येवुन गेलेल्या चित्रपटात हे दोघे परत एकदा एकत्र झळकले.\nअशातच कुणाकडून तरी कळालं की फारुकभाई आणि शबाना आझमी मिळून एक थिएटर प्ले (नाटक) सुद्धा करत. ��तुम्हारी अमृता” या नावाचा. आणि मग आपोआपच अमृताला शोधणे अपरिहार्य ठरले…\n“‘लिखना मुझे अच्छा लगता है अमृता ख़ास तौर से तुम्हें ख़ास तौर से तुम्हें ये ख़त नहीं हैं ये ख़त नहीं हैं मेरी जान ये मैं हूं मेरी जान ये मैं हूं ये मेरी रुह के टुकड़े हैं ये मेरी रुह के टुकड़े हैं तुम चाहो तो इन्हें टुकड़े-टुकड़े कर डालो तुम चाहो तो इन्हें टुकड़े-टुकड़े कर डालो\n१९९२ मध्ये जावेद सिद्दिकीने हे नाटक लिहीले होते. ए.आर. गर्नीच्या ’लव लेटर्स’ वरून प्रेरीत होऊन. ८ वर्ष वयाची अमृता निगम वय वर्षे १० च्या जुल्फिकार हैदरला पत्रे लिहीते. पुढची पस्तीस वर्षे हा पत्रव्यवहार चालू राहतो. केवळ एक टेबल आणि दोन खुर्च्या एवढ्या मोजक्या नेपथ्यावर (नंतर काही प्रयोगात दोन टेबल आले) फारुकभाई आणि शबाना हे नाटक सादर करीत. दोघे खुर्चीवर बसून एकामागुन एक , एकमेकांना लिहीलेली पत्रे वाचत असत. पण हा प्रयोग ते दोघेही इतक्या परिणामकारकरित्या सादर करत की या नाटकाचे फ़ारुक आणि शबाना या जोडीने जवळ-जवळ ३०० हाऊसफ़ुल्ल प्रयोग केले.\nजवळ-जवळ १२ वर्षे ’तुम्हारी अमृता’ने रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर २०४ मध्ये सोनाली बेंद्रेच्या साथीत फारुकभाईंनी या नाटकाचा एक सिक्वेल ’ आपकी सोनीया’ या नावाने केला होता. पण तो फ़ारसा यशस्वी ठरला नाही. शबाना आनि फारुक शेख ही जोडी सुद्धा काही मोजक्या पण समर्थ दिग्दर्शकांच्या चित्रपटातून झळकली. यात कल्पना लाजमींचा ’एक पल’ , सागर सरहदीचा ’लोरी’ आणि मुजफ़्फ़र अलींचा ’अंजुमन’ ही नावे ठळकपणे आपले अस्तित्व दाखवून देतात.\nदरम्यान फारुकभाईंचे इतरही चित्रपट पाहणे सुरूच होते. जुन्यापैकी बाजार, नुरी तर नव्यापैकी बीवी हो तो ऐसी, माया मेमसाब, लाहौर, सास बहु और सेन्सेक्स, शांघाय अशा चित्रपटांमधून फारुकभाई आपले प्रसन्न दर्शन देतच होते. लाहौर साठी तर २०१० साली फ़ारुकभाईंना उत्कृष्ट सहकलावंतासाठी असलेला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.\nया दरम्यान फ़ारुकभाई अधुन मधून इडीयट बॉक्सवर सुद्धा झळकत होतेच.१९८५-८६ साली दुरदर्शनची गाजलेली मालिका ’श्रीकांत’ असो, वा त्यानंतर स्टार प्लस वर आलेली ’जी मंत्रीजी’ असो अथवा सोनी टिव्हीवरची ’चमत्कार’ असो फ़ारुकभाई कुठल्या ना कुठल्या मार्गाने सतत चाहत्यांच्या संपर्कात होतेच. त्याच दरम्यान फारुकभाईंनी चित्रपट क्षेत्राती��� कलावंतांच्या मुलाखतीवर आधारीत असलेली ” जिना इसी का नाम है” या नावाची एक मालिका सुद्धा केली. अल्पावधीतच या मालिकेने यशोशिखर गाठले. या मालिकेचे दुसरे पर्व सुरेश ओबेरॊय यांनी केले पण ते काही फारुकभाईंची उंची गाठु शकले नाहीत. फ़ारुकभाईंची विनिदाची उत्तम जाण आणि विनम्र स्वभाव, समोरच्या व्यक्तीला क्षणात आपलेसे करत बोलते करण्याची हातोटी हा या कार्यक्रमाचा मर्मबिंदू होता, जिथे सुरेश ओबेरॉय कमी पडले.\n२७ डिसेंबर २०१३ रोजी दुबईमध्ये दीप्ती नवलच्याच कुठल्यातरी कार्यक्रमासाठी म्हणून गेलेले फारुकभाई हृदयविकाराच्या धक्क्याने अल्लामियाच्या घरी वर्दी बजावण्यास निघून गेले. हिंदी समांतर चित्रपटांच्या इतिहासातलं एक देखणं, अभिनय संपन्न पर्व नकळत संपलं…….\nफारुकभाई, तुम्ही गेलात, पण तुमचे चित्रपट, तुम्ही गाजवलेली गाणी कायम आमच्या हृदयात वास करतील. ती गाणी पुन्हा पुन्हा पाहणे, तुमच्या चित्रपटांची पारायणे करने हीच तुम्हाला आमची श्रद्धांजली असेल, श्रद्धांजली ठरेल…..\nPosted by अस्सल सोलापुरी on जानेवारी 6, 2014 in माहीतीपर लेख\n← ऐसी अक्षरे मेळवीन … : २०१३ एक सिंहावलोकन :P\nOne response to “माझी वाईट्ट व्यसनं : बावन्नकशी अभिनयाचा राजकुमार ’फारुक शेख’ \nएक साधा, सरळ, आपल्यातीलच एक वाटणारा कलाकार…. आता नाहीत … काही गोष्टी कधी कधी खूप जड जातात.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (4)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (40)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (19)\nरसग्रहण – कविता व गाणी (29)\nसहज सुचलं म्हणुन…. (77)\n‘हमरा लाईफ कौनो लाईफ नही है कां\nये दुनिया अगर मिल भी जाये तो क्यां है…\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n347,230 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/arun-shevate/live-stong/articleshow/50524871.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-02-23T05:49:03Z", "digest": "sha1:KJ5SG3CIFMYO5GS75ENCQJSX2SC7AI6X", "length": 19516, "nlines": 260, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "arun shevate News: झाडांसारखं जगायचं - live stong | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nमुंबईतच गोरेगावहून मी रिक्षाने कुठेतरी चाललो होतो. सिग्नल जवळ रिक्षा थांबली. मी सहज रिक्षात पहिले. एक बोकड शांतपणे रिक्षात बसला होता. त्याच्या शेजारचा माणूस निर्विकार होता. रिक्षातूनच मी त्याला विचारले, कुठे घेऊन चाललात तो म्हणाला तिकडेच. विश्वासघात हा असाच शांतपणे बसलेला असतो.\nमुंबईतच गोरेगावहून मी रिक्षाने कुठेतरी चाललो होतो. सिग्नल जवळ रिक्षा थांबली. मी सहज रिक्षात पहिले. एक बोकड शांतपणे रिक्षात बसला होता. त्याच्या शेजारचा माणूस निर्विकार होता. रिक्षातूनच मी त्याला विचारले, कुठे घेऊन चाललात तो म्हणाला तिकडेच. विश्वासघात हा असाच शांतपणे बसलेला असतो. समोरच्याला कल्पना नसते, आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे. बोकड शांतपणे आजूबाजूला पाहत होता. त्याला कल्पनाही नसेल आपल्याजवळ शांत बसलेला माणूसच आपला कर्दनकाळ आहे.\nआयुष्यातही अनेकदा असेच घडते. आपल्या आजूबाजूला शांतपणे वावरणारी माणसेच आपल्याला अडचणीत आणत असतात. विश्वासघात, फसवणूक, साध्या साध्या गोष्टीत खोटे बोलणे या सगळ्या गोष्टी अनेकजण सराईतपणे करत असतात. ठेच लागल्यावर आपल्याला कळते, कुणामुळे ती ठेच लागली आहे. तोपर्यंत, वेळ निघून गेलेली असते. चोहीकडे सर्रासपणे असेच घडत असते. राजकारणात, समाजजीवनात, आपल्या व्यक्तिगत आयुष्यातही असेच घडत असते. माणूस हतबल होतो. क्षणभर, काही काळ हतबल होणे, मी समजू शकतो. पण अनेकदा माणसे त्यातून सावरत नाही. अहोरात्र हतबल होऊनच वागत-बोलत राहतात. अशावेळी शांतपणे आपली मनोवृत्ती स्थिर ठेवणे गरजेचे असते. कोणताही माणूस दुसऱ्या माणसाला का फसवतो या सगळ्या गोष्टी अनेकजण सराईतपणे करत असतात. ठेच लागल्यावर आपल्याला कळते, कुणामुळे ती ठेच लागली आहे. तोपर्यंत, वेळ निघून गेलेली असते. चोहीकडे सर्रासपणे असेच घडत असते. राजकारणात, समाजजीवनात, आपल्या व्यक्तिगत आयुष्यातही असेच घडत असते. माणूस हतबल होतो. क्षणभर, काही काळ हतबल होणे, मी समजू शकतो. पण अनेकदा माणसे त्���ातून सावरत नाही. अहोरात्र हतबल होऊनच वागत-बोलत राहतात. अशावेळी शांतपणे आपली मनोवृत्ती स्थिर ठेवणे गरजेचे असते. कोणताही माणूस दुसऱ्या माणसाला का फसवतो विश्वासघात का करतो याचे उत्तर अगदी साधे आहे. आहे त्या सुखात, आहे त्या समाधानात माणूस राहू शकत नाही. तसं पहिलं तर माणसाला थोडंफार सुखसमाधान मिळत असतंच. पण त्याची जगण्याची, विचार करण्याची बैठक पक्की नसते. त्यामुळे, तो मोहात पडतो. कसं जगायचं, हे एकदा निश्चित ठरवलं की आहे त्या सुखात आणि समाधानातही माणूस छान राहू शकतो. अस विचार करणारी माणसं समाजात असतात. आणि आहे त्या आनंदात समाधान न मानणारी माणसे स्वतःला आणि इतरांनाही छळत राहतात. सुख, समाधान ही गोष्ट अशी आहे की ती कुणाला मिळाली नाही, असे कधी होत नाही. संकटे एकामागून एक आली की माणूस म्हणतो हे माझ्याच वाट्याला काय आले आहे पण तो हे विसरतो की ही संकटे येण्यापूर्वी तो पावसात भिजला होता. त्याने सूर्योदय पहिला होता. फुलांनी बहरलेली झाडं पहिली होती. उन्हाळ्यात जांभळं खाताना एकमेकांना वाकुल्या दाखवल्या होत्या. सुखाच्या शेकडो जागा आपल्याजवळ असतात. एका दुःखाच्या, फसवणुकीच्या ठोकरीने आपण सुखाच्या जागा विसरून जातो. सुखाशी आपण कृतघ्न होतो.\nफसवणारी माणसं असतात. तसं फसवणुकीतून बाहेर काढणारीही माणसे असतात. आपण झाडांसारखं का नाही नागडे होऊन जगायला शिकत झाडे पानगळ पाहतात. पण पुढच्या मोसमात बहरूनही येतात. फळा-फुलांनी झाडे बहरतात, लगडतात. अवकाळी वाऱ्या-पावसाने झोडपले तरी झाडे पुनः पुनः बहरून येतात. बहरणे आणि फुलणे हा झाडांचा स्वभाव आहे. आपल्या आयुष्यात दुःख असते. तशीच झाडांच्याही आयुष्यात पानगळ नसते का\nसंपूर्ण मी तरू की\nआरती प्रभू झाडांसारखे जगले. पानगळही पाहिली. आणि कवितेने बहरूनही आले. आपणही झाडांसारखचं नागडे जगायला हवे. कशासाठी जवळ दुःख बाळगायचे आपली जर मातीच होणार असेल तर झाडांसारखे बहरून जायला काय हरकत आहे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअरुण शेवते:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांबद्दल हे माहीत आहे का\nट्रम्प यांची 'ही' ब्रीफकेस करेल जगाचा विनाश\n३९व्या षटकात उतरला मैदानात आणि...\nतेव्हाचे लिटिल चॅम्स सध्या काय करतात\n'��ा' कारणांसाठी डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. २३ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी..\n२३ फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nआजचे मराठी पंचांग: रविवार, २३ फेब्रुवारी २०२०\nToday Rashi Bhavishya - 22 Feb 2020 मकर: संततीच्या माध्यमातून धनलाभाची शक्यता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nस्तुती ऐकावी, पण ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://stayfitpune.com/mental-health-for-weight-loss-and-physical-health-in-pune-marathi/", "date_download": "2020-02-23T03:28:00Z", "digest": "sha1:445U5DY53ZLEHIZW26SY2HCHR5LUGXGL", "length": 30674, "nlines": 151, "source_domain": "stayfitpune.com", "title": "मनाला म्हणजेच स्वतःला आनंदी कसे ठेवाल ? – Stay Fit Pune - The weight loss center", "raw_content": "\nमनाला म्हणजेच स्वतःला आनंदी कसे ठेवाल \nवाढते वय असो व उतार वय असो, आपण सगळेच आपल्या शारीरीक आरोग्याच्या बाबतीत सजग असतो. या सजग असण्यामुळेच अनेक जण तंदुरूस्तीसाठी अनेक प्रकारे उपक्रम करीत असतात. व तसे केलेच पाहीजे यात कसले ही व कुणाचेही दुमत असण्याचे काहीच कारण नाहीये. असे केल्याने एकतर आपण तंदुरूस्त राहतोच दुसरे म्हणजे आपण उतारवयात देखील स्वावलंबी राहण्यास आपणास मदत होत असते.\nशारीरिक आरोग्य सोबतच आपल्या मनाचे आरोग्य देखील तितकेच किंबहुना थोडे जास्तच महत्वाचे आहे. त्यामुळेच मनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन अजिबात चालणार नाही. मनाच्या आरोग्यासाठी काही अगदी सोप्या उपाय योजना केल्याने आपण अगदी तल्लख बुध्दी, कुशाग्र बुध्दी, तसेच चांगली स्मरणशक्ति आदी फायदे आयुष्यभरासाठी सहज मिळवु शकतो.\nमानसिक निरामय आरोग्य म्हणजेच मनाचे आरोग्य चांगले राखणे व बनवणे म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन आपल्या मनावर, भाव भावनांवर ताबा मिळविणे. त्यांना व्यवस्थित व आपल्या भल्यासाठी नियंत्रणात ठेवणे. मी या लेखामध्ये जे काही सांगणार आहे त्यामुळे कु��ी बुद्धीबळाचे डावपेच शिकणार नाही की, ब्रेन ऑलिंपिक सारख्या स्पर्धांमध्ये अव्वल येणार नाही. या सहज सोप्या गोष्टींनी तुम्हाला खालील लाभ देखील अगदी सहज प्राप्त होतील यात शंका मला तरी नाही. याचे कारण असे की हे लाभ मी स्वतः अनुभवत आहे.\nधकाधकीच्या जीवघेण्या स्पर्धेमधुन आपणास आराम मिळेल\nअंतर्मनातील भाव-भावनांना व्यक्त होण्यास संधी मिळेल\nशरीर व मन संबंध\nशरीर व मन जरी आपणास भिन्न भिन्न वाटत असले तरी देखील ते आहेतच एकाच कोषाचे भाग. या दोहोंमध्ये परस्पर संबंध आहे. यातील एक प्रसन्न झाले तर दुसरे प्रसन्न होते. दुसरे दुःखी कष्टी झाले तर पहिले दुःखी कष्टी होते. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या मेंदुस रक्ताद्वारे प्राणवायुचा पुरवठा अधिक सुरळीत व आवश्यक तेवढा होतो. याद्वारे एंडॉर्फिन नावाच्या हार्मोनची निर्मिती होऊन आपण ‘चांगले’, प्रसन्न, तजेलदार असल्याचा अनुभव मेंदुमध्ये व पर्यायाने मनाला येतो. याचाच अर्थ असाही आहे की जे लोक निरामय शारीरीक जीवन जगतात ते मानसिक दृष्ट्या देखील अधिक आनंदी, शक्तिशाली , आत्मविश्वासाने भरलेले असतात. त्यांचा हा उत्साह मग त्यांच्या जीवनामध्ये करीयर, व्यवसाय व सामाजिक जीवनात देखील ठळकपणे प्रकट होतो. अशा व्यक्ति जीवनातील संकटांना समस्यांना अधिक मोकळेपणाने व समाधानकारक व कल्पकतेने सामोरे जातात व त्यांना सोडवतात देखील.\nजेव्हा आपण दिवसभराच्या कामाने थकुन भागुन, झोपतो तेव्हा आपले थकलेले शरीर शिथिल व्हावयास सुरुवात होते. असे झाल्याने आपल्या शरीरास आराम मिळतो. व असा आराम मिळाला तरच शरीर दुस-या दिवसाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक तजेलदार होते. पण आपल्या मनाचे मात्र असे होताना दिसत नाही. शरीराप्रमाणेच मनाने देखील असाच आराम केला पाहिजे. व असे होत नसेल तर ताण-तणाव, अर्धवट झोप, चिंता यांनी आपण ग्रासुन जातो.\nअशा वेळी कल्पना चित्र आपल्या मनामध्ये उभे करणे लाभाचे ठरु शकते. एखाद्या सुंदर ठिकाणाचे चित्र, अगदी चित्रकार जसा कागदावर चितारतो तसेच आपण देखील आपल्या मनःपटलावार चितारले तर, आपणास शांततेचा अनुभव येऊ शकतो. हा अनुभव मन व शरीर दोहोम्च्या आरामास, शांततेस लाभकारक आहे.\nकल्पनाचित्र अथवा मानसचित्र जेव्हा आपण तयार करतो तेव्हा आपल्या मेंदुमधील कमी कार्यक्षम म्हणजे कमी वापरात असलेला भाग कार्यरत होत��. हाच तो भाग असतो मेंदुचा ज्यामुळे आपणास आत्मविश्वास मिळतो.\nतात्पर्य असे की मानसचित्र तयार केल्याने (ठरवुन) आपले भावनिक आरोग्य सुधारते व आपण मानसिक दृष्ट्या अधिक जास्त शांततेचा अनुभव करतो. मानसिक आरोग्य व भावनिक आरोग्य हे देखील दोन भिन्न आहेत. तरीही ते देखील परस्पर पुरक आहेत जसे शरीर व मन.\nमानसिक दृष्त्या बलवान बनणे\nआनंदाची बाब अशी आहे की, एखादी मॅरेथॉन धावण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते तेवढी मेहनत तुम्हाला मनाला बळकट बनवण्यासाठी करावी लागत नाही. तुम्ही खालील प्रमाणे काही गोष्टी तुमच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट करुन घेतल्यात तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल.\nस्वप्न पाहणे (दिवसा बरका \nछोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे\nखालील प्रमाणे काही गोष्ती करुन तुम्ही तुमच्या मनाचे आरोग्य सुधारु शकता. तुमच्या मनाचे आरोग्य चांगले असेल तर या उपायांनी तुमचे मन अधिक बलवान होईल..\nएकाच वेळी अनेक कामे (विचार देखील) टाळा\nआपल्याकडे प्रभावीपणाच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत. त्यातीलच हा समज देखील आहे. एकच वेळी अनेक केल्याने आपला फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होत असते. वरकरणी असे करणा-यास वाटते की आपण फार मोठे तीर मारले आहेत पण प्रत्यक्षात असे काहीही घडत नाही. कामे ही धडपणे होत नाहीत व त्यामुळे मनावर पर्यायाने मेंदुवर आलेल्या अतिरिक्त ताणाचा परिणाम आपल्या शरीराच्या आरोग्यावर, निद्रेवर, लक्ष केम्द्रीत करण्याच्या क्षमतेवर विपरीत होत असतो.\nस्वतःच्या बाबतीत जागरुक पणे सकारात्मक होणे\nभगवान श्रीकृष्णांनी भगवदगीतेमध्ये आपणास सुख व दुःखाकडे पाहण्याचा एक महान मार्ग सांगितला आहे. तो म्हणजे स्थितप्रज्ञता. स्थितप्रज्ञता म्हणजे सुख अथवा दुख हे दोन्ही ही समसमानच आहे व ति-हाईतासारखे आपण आपल्या कडे पाहु शकलो तर आपणास हे दोन्हींही कधीच स्पर्शु शकणार नाहीत. परिणामी आपण अधिक शांत , कुल असल्याचा अनुभव करतो. हा झाला आध्यात्मिक दृष्टीकोण. सामान्य जनांस हे अवघड वाटत असले तरी असे केल्याने लाभच लाभ आहेत. पण अवघड आहे हे मात्र खरे. मी तुम्हाला यातील अर्धेच काम करण्यास सांगतो , ते म्हणजे स्वतःकडे ति-हाईत पणे पाहणे, स्वतःचे , स्वतःच्या मनाचे , भाव भावनांचे सतत निरीक्षण करणे. असे केल्याने आपणास किमान एवढे तरी समजेल की आपल्यामनामध्ये नकारात्मक भाव उत्पन्न होतात. व जेव्हा जेव्हा नकारात्मक भाव उत्पन्न होतात तेव्हा तेव्हा आपण निराशेच्या गर्तेमध्ये अधिकाधिक खोल रुतत जातो. दुसर एक काम करायच ते म्हणजे स्वतःची अंतर्मनामध्ये सकारात्मक गप्पा मारणे. असे केल्याने आत्मविश्वास बळावतो. सुख व समाधानाचा अनुभव होतो. हे खुप अवघड काम नाही. अत्यंत सोपे आहे. व सोपे असल्यामुळेच अनेकजण असे करताना दिसत नाहीत. कधी कधी सोप्या गोष्टी देखील खुप जास्त फायद्याच्या असु शकतात, त्यातीलच ही एक. या मनाच्या गप्पा सुरु करताना आधी आपल्यातील चांगल्या पैलुंविषयी स्वतःशी बोला. आपल्यात चांगले काय काय आहे या विषयी स्वतःलाच सांगा.\nनवनवीन काहीतरी करीत राहणे\nनित्य नुतन काहीतरी करीत राहण्याने आपण आपल्या मनास एक स्वच्छंद व्यायामच घडवीत असतो. यामध्ये तुम्ही खालील गोष्ती करु शकता\nनवीन खाद्य पदार्थ चाखणे, खाणे.\nत्याच दुकानात जाण्यासाठी दुसरा मार्ग वापरणे.\nआपल्या आवडीच्या व्यक्तिंना नवनवीन लाडाच्या नावाने हाक मारणे\nकलात्मक नाटक, सिनेमा पाहणे\nआपला मेंदु जितका जास्त नवीन निष्कर्ष काढीत राह्तो, आनंदाचा अनुभव करीत राहतो तितका आपला उत्साह वाढत राह्तो. मेंदु तजेलदार होतो व बुध्दी तल्लख होते. तोच तो पण तोडल्याने मेंदुचे आरोग्य , क्रियान्वयन अधिक चांगले होत असते.\nमैदानी खेळ तर खेळलेच पाहिजेत. असे खेळ की ज्यामुळे मनाचा ताण कमी होईल, हलके वाटेल. जिंकण्यासाठीच खेळले पाहिजे असा आग्रह न ठेवता आनंदासाठी खेळलात तर त्याचा फायदा खुप जास्त होतो. खालील काही प्रकार तुम्ही, करुन पाहु शकता\nअसे कोणतेही खेळ खेळा ज्यामध्ये आपल्या तर्कबुध्दीस चालना मिळेल. कार्यकारण भाव, कॉझ ॲण्ड इफेक्ट समजुन घेऊन समस्या सोडविल्या जातील. व कधी कधी तर्क वगेरे सगळे बाजुला ठेवुन निव्वळ आनंदासाठीच खेळा.\nवाचनाने देखील आपल्या मेंदुस चांगला व्यायाम मिळत राहतो. विचार करण्याच्या प्रक्रिया सतत सुरु राहते. म्हणजे आता ज्यावेळी तुम्ही हे वाक्य वाचीत आहात त्या वेळी देखील तुमचा मेंदु प्रत्येक शब्दाचा अर्थ, शब्दार्थ, भावार्थ तयार करण्याचे कार्य करीत आहेच.\nकल्पकतेला चालना आणि मेंदुतील विविध भागांना चालना देण्याचे काम वाचना व्यतिरिक्त अन्य कोणतेही काम करीत नाही. कधी कधी वाचताना, वाचकाला , वाचन विषयातील प्रसंग डोळ्यासमोर घडत असल्याचा अनुभव येतो. किंवा कधी ���धी तर वाचक स्वतःच त्या प्रसंगाचा भाग होऊन जातो. यालाच मानसचित्र रेखाटणे असे म्हणता येईल.\nहे सगळे काही सुरु केले की लागलीच घडुन असे नाही. याला वेळ जाईल. व असे होणे जीवनशैलीचा भाग करणे हे आपले ध्येय हवे. मी वर ज्या काही युक्त्या सांगितल्या आहेत त्या काही रॉकेट सायंस नाहीत. तरी देखील त्यांना हळुवार आपल्या आयुष्यात सामिल करुन घ्या म्हणजे त्याचाही ताण येणार नाही. व गम्मत अशी की, यातील अनेक गोष्टी अगदी सोप्या असुनही वेळ न खाणा-या आहेत.\nतुमच्या शरीराचे व मनाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी विशेषत जसे वय वाढते तसे,. खुप महत्वाचे आहे. मनाच्या अरोग्या साठी तुम्हाला कुठेही व्यायामशाळेत, जिम मध्ये जाण्याची गरज नाहीये. नवीन गाणे शिकणे, एखादा नवीन श्लोक, मंत्र पाठ करणे, निवांत एखाद्या झाडाच्या सावलीला पहुडणे, एखदे चित्र रेखाटणे, असे काहीही कधीही केव्हाही तुम्ही करु शकता. तुमच्या शरीराला व्यायाम देण्याच्या तुमच्या वेळापत्रकामध्ये तुम्ही मनाच्या व्यायामाच्या या अगदी सहज सोप्या प्रकारांना स्थान द्या. कारण दोन्हीही आपल्या निरामय जीवनासाठी खुपच गरजेचे आहेत.\nमानसचित्र रेखाटतोय का मी\nEffective parenting, health is welath, Women health, गावाकडील जेवणाची पंगत, मधुमेहाची लक्षणे, म्हातारपण, वार्धक्य\nविशाल ची वेट लॉस सक्सेस स्टोरी →\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री – कसा करावा उपवास\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nअर्ध्यावर डाव सोडु नका – तुमच्या माणसांना तुमची गरज आहे\nधावणे = रनिंग : संपुर्ण मार्गदर्शन\nआपली संस्कृती – संक्रांतीचे आहारशास्त्र\nआपली त्वचा म्हणजे आपली ब्रॅंड ॲंबेसेडर\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री - कसा करावा उपवास – Stay Fit Pune - The weight loss center on श्रावणातील उपवासाचे तंत्र आणि मंत्र\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nSavita makaji on दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nतारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार - गुडघेदुखी – Stay Fit Pune - The weight loss center on तुम्ही कसे उभे राहता\nArchita Vijaykumar Malge on गणेशोत्सव, मोदक आणि माझा वेटलॉस\nम्हातारपणातील आजार व उपाय\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री - कसा करावा उपवास – Stay Fit Pune - The weight loss center on श्रावणातील उपवासाचे तंत्र आणि मंत्र\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nSavita makaji on दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nतारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार - गुडघेदुखी – Stay Fit Pune - The weight loss center on तुम्ही कसे उभे राहता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+62+pe.php", "date_download": "2020-02-23T04:04:01Z", "digest": "sha1:R7JZ5DB4777DP66NQGOJTBZ5YW3Z2LAE", "length": 3475, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 62 / +5162 / 005162 / 0115162, पेरू", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड: 62 (+51 62)\nआधी जोडलेला 62 हा क्रमांक Huánuco क्षेत्र कोड आहे व Huánuco पेरूमध्ये स्थित आहे. जर आपण पेरूबाहेर असाल व आपल्याला Huánucoमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. पेरू देश कोड +51 (0051) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Huánucoमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +51 62 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनHuánucoमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +51 62 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0051 62 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/mns-president-raj-thackeray-congratulates-isro-scientist-for-launch-of-chandrayan-2-sgy-87-1935537/", "date_download": "2020-02-23T05:47:05Z", "digest": "sha1:G3XL6XDPEXVZYPHJVAQRM2DRJF2T5D3I", "length": 13376, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "MNS President Raj Thackeray congratulates ISRO scientist for launch of Chandrayan 2 sgy 87 | #Chandrayaan2: राज ठाकरेंकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\n#Chandrayaan2: राज ठा��रेंकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन\n#Chandrayaan2: राज ठाकरेंकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन\nसमस्त भारतीयांचे लक्ष लागलेल्या चांद्रयान-२ मोहिमेची यशस्वी सुरुवात झाली आहे\nसमस्त भारतीयांचे लक्ष लागलेल्या चांद्रयान-२ मोहिमेची यशस्वी सुरुवात झाली आहे. सोमवारी दुपारी दोन वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान-२ अवकाशात झेपावले. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन चांद्रयान २ चे प्रक्षेपण करण्यात आले. हे यान चंद्रावर पोहचण्यासाठी चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. दरम्यान चांद्रयान २ चं प्रक्षेपण झाल्यानंतर देशभरातून इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.\nराज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून इस्रोच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “इस्रोने चांद्रयान २ चं यशस्वी प्रक्षेपण करून दाखवलं त्याबद्दल इस्रोतील सर्व शास्त्रज्ञांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनपूर्वक अभिनंदन”.\n#ISRO ने चांद्रयान २ चं यशस्वी प्रक्षेपण करून दाखवलं त्याबद्दल इस्रोतील सर्व शास्त्रज्ञांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनपूर्वक अभिनंदन. @isro #Chandrayaan2\nयाआधी १५ जुलै रोजी होणारं चांद्रयान २ चं प्रक्षेपण रद्द करण्यात आलं होतं. हेलियमच्या टाकीतील दबाव कमी झाल्याने हे उड्डाण ५६ मिनिटे आधी रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर इस्रोने आज म्हणजेच सोमवारी दुपारी २.४३ मिनिटांची वेळ चांद्रयान२ मोहिमेची वेळ निश्चित केली.\nहा चंद्र जिवाला लावी पिसे चांद्रयान २ अवकाशात झेपावले\nभारताच्या चंद्रावरील ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात – इस्रो प्रमुख\nचंद्रापासून ३० किमी अंतर राहिल्यानंतर चांद्रयान २ चा वेग कमी करण्यात येणार आहे. भारत पहिल्यांदाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. हे यान चंद्रावर उतरण्याच्या आधीची १५ मिनिटं महत्त्वाची आहेत असं के. शिवन यांनी म्हटलं आहे. भारत सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाल्यास तो जगातला चौथा देश ठरणार आहे.\nचांद्रयान २ ची वैशिष्ट्ये काय\n– चांद्रयान २ चे वजन ३.८ टन इतके आहे\n– भविष्यातील अनेक मोहिमांसाठी चांद्रयान २ एक चांगलं उदाहरण ठरणार आहे\n– या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहचणार आहे. या ठिकाणी जाण्याचा प्रयत��न अद्याप कुणीही केलेला नाही\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 नारायण राणेंना हॅटट्रिक चुकवायची असेल तर निवडणूक लढू नये – दीपक केसरकर\n2 मुख्यमंत्रीपदाची ‘हॉट सीट’, शिवसेना-भाजपामध्ये रंगलेल्या स्पर्धेची राष्ट्रवादीने उडवली खिल्ली\n3 रत्नागिरी – अंमली पदार्थ विक्रीच्या टोळीमध्ये तटरक्षक दलाचा अधिकारी\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/language-of-pictures-1071447/", "date_download": "2020-02-23T05:18:59Z", "digest": "sha1:OQM4NNDU647K2YAYKVD3KALSTC7ZWFK5", "length": 25183, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चित्रभाषा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nकळण्याची दृश्यं वळणे »\nप्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विन्सी हा त्याच्या मोनालिसा या चित्रामुळे ओळखला जातो. त्याच्या सांगण्यामध्ये एक संयत हळुवारपणा व निरीक्षकाच्या वृत्तीने पाहिलेली, तपशिलांनी भरलेली\nप्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विन्स�� हा त्याच्या मोनालिसा या चित्रामुळे ओळखला जातो. त्याच्या सांगण्यामध्ये एक संयत हळुवारपणा व निरीक्षकाच्या वृत्तीने पाहिलेली, तपशिलांनी भरलेली संवेदनशीलता आहे. या सगळ्यांमुळे प्रबोधनकाळातील चित्र-परंपरेपेक्षा किंवा त्याच्या समकालीन चित्रकारांपेक्षा स्वत:ची एक वेगळी ‘चित्रभाषा’ त्याने विकसित केली..\nआपल्याकडे असं म्हटलं जातं की, ‘चित्र बोलतं’ बोलतं म्हणजे काय चित्रकला ही दृक्कला आहे असं म्हटलं जातं. ते दिसतं व दर्शकाने बघावं यासाठीच निर्माण केलं जातं. चित्र आपल्याला सुरुवातीला त्याच्या एकत्रित परिणामाने तयार झालेलं एक दृश्य म्हणून दिसतं. चित्रं फोटोप्रमाणे एका क्षणात ‘पूर्ण’ घडत नाही, घडवता येत नाही. ते हळूहळू तयार होतं. ते रंगवायला काही तास, दिवस, आठवडे, महिने, र्वषही लागू शकतात. चित्र जरी टप्प्याटप्प्याने तयार होतं असलं तरीही चित्रकाराला, चित्र पूर्ण झाल्यावर जाणवणारा, दिसणारा समग्र, अखंड, एकत्रित दृश्य परिणाम महत्त्वाचा वाटत असतो. आपण जेव्हा चित्रं पाहतो तेव्हा चित्राचा हा समग्र, अखंड परिणाम आपल्यासमोर असतो.\nआपल्या डोळ्यांच्या मर्यादांमुळे आपण चित्रांचं अखंड, समग्र दृश्य, हळूहळू नजर व मान फिरवत, तुकडय़ा-तुकडय़ांत काही क्रमाने पाहतो. अशा तुकडय़ांना पाहत असताना मनात त्यांना जोडून चित्राचं रूप आपण पूर्ण करतो.\nचित्रं तुकडय़ा-तुकडय़ांत पाहत असताना त्यातील एखादाच आकार, रंगछटा, रेषा- तिची लय असं तपशिलात पाहता येतं. अगदी स्वतंत्रपणे, जणू काही ते समग्र चित्राचे घटतच नाहीयेत. अशा रीतीने स्वतंत्ररीत्या पाहिल्यानंतर रंगछटा, रेषा, आकार आपल्या मनात काही प्रतिसाद निर्माण करतात. ते भावनिक-वैचारिक असू शकतात. असे प्रतिसाद देत देत जेव्हा आपण चित्राचं संपूर्ण रूप जाणतो, तेव्हा, त्या समग्र रूपाच्या बाबतचा प्रतिसाद अगदी सहज मनात निर्माण होतो. आपल्या मनात चित्रं पाहिल्याने, प्रतिसाद निर्माण झाल्याने आपण चित्रं ‘बोलतो’ असं म्हणतो. चित्र पाहण्याच्या अशा सवयी, पद्धती, अनुभवांमुळे चित्राची भाषा ही रंग, रेषा, आकार यांची आहे असं आपण मानू लागतो. महाराष्ट्रात त्याविषयी अगदी काव्यात्मकपणे बोललं जातं.\nपण खरं म्हणजे, रंग, रेषा, आकार ही चित्राची, चित्रभाषेची अक्षरं आहेत. फक्त अक्षरांना कोणी भाषा म्हणू शकतं का रंग, रेषा, आकारांचा एकत्रित दृश्य परिणाम हा अक्षरांनी तयार झालेल्या वाक्यरचनेप्रमाणे आहे असं फार फार तर म्हणता येईल. त्याला भाषा म्हणता येईल का रंग, रेषा, आकारांचा एकत्रित दृश्य परिणाम हा अक्षरांनी तयार झालेल्या वाक्यरचनेप्रमाणे आहे असं फार फार तर म्हणता येईल. त्याला भाषा म्हणता येईल का कारण कुठच्याही भाषेचं स्वरूप फक्त अक्षरं, त्यांची रचना, त्यातून तयार होणारा अर्थ इतका मर्यादित असू शकेल का\nजसं कुठच्याही भाषेतून प्रथम तात्कालिक अर्थ व नंतर हळूहळू दृष्टिकोन, विचारव्यूह कळू लागतो तीच गोष्ट चित्रभाषेलाही लागू होते. रंग, रेषा, आकार यांनी तयार झालेलं दृश्य, चित्र हे तात्कालिक अर्थासारखं असतं. जिथपर्यंत त्यामागील दृष्टिकोन कळत नाही, तिथपर्यंत जे दिसतं ते चित्रं फार मर्यादित राहतं. कारण ‘प्रतिमा संवाद’ रेखात म्हटल्याप्रमाणे चित्रकार त्याला जे म्हणायचंय, सांगायचंय, मांडायचंय ते आपल्याला परिचित ओळखरूपाचा आधार घेऊन त्याद्वारे मांडतो. त्याला केवळ रंगवता येतं म्हणून माणसांची, निसर्गाची, वस्तूंची किंवा पुराणकथा, इतिहासातील प्रसंग आदी रंगवत नसतो. त्यामागे काही दृष्टिकोन हवा. इथे दृष्टिकोन व ‘अर्थ’ याची गल्लत व्हायला नको.\nचित्रकार त्याने चित्र का रंगवलं याचं एक किंवा अनेक कारणं सांगेल, लांबलचक म्हणणं मांडेल. या कारणांमुळे त्याने चित्र रंगवणं या कृतीमागील कारणं व त्याद्वारे त्या कृतीचा ‘अर्थ’ कळेल.\nपण असे अर्थ, कारणं अनेक असू शकतात व या अर्थ, कारणांतून एक सूत्र निघेलच असं नाही. दृष्टिकोन स्पष्ट होईल असं नव्हे.\nपरिणामी अशा चित्रांना रंगवण्याची पद्धती, शैली असू शकते, पण त्यातून चित्रभाषा म्हणजे काय, ती कशी असते, ते कळणार नाही.\nचित्रकार वास्तवाकडे काय दृष्टीने पाहतो, जीवनाकडे कशा दृष्टीने पाहतो व त्यामध्ये चित्र रंगवण्याच्या कृतीकडे कशा दृष्टीने पाहतो, चित्रं रंगवण्याची कृती केल्याने त्याला जीवन समजण्यास, कळण्यास मदत होते का कशी होते अशा प्रश्नांच्या उत्तरातून चित्रभाषा तयार होते. ही प्रक्रिया खूप जटिल व गुंतागुंतीची आहे. त्याचमुळे बहुसंख्य चित्रकार शैलीपर्यंत जातात, पण त्यांच्या चित्रांना त्यांची स्वत:ची वेगळी ‘चित्रभाषा’ नसते, पण ते असो..\nचित्रकार वास्तवाकडे कुठच्या ‘वृत्तीने’ पाहतो, त्याला जे मांडायचं, सांगायचं आहे ते सांगायचा त्याचा ‘स्वभाव’ काय व तो चित्राच्या दृश्य व्याकरणामध्ये किती पारंगत आहे यातून चित्रभाषा विकसित होते.\nवास्तवाकडे आपण अनेक वृत्तीने पाहत असतो. त्यात कधी तत्त्वचिंतकाच्या, कधी विश्लेषक-निरीक्षकाच्या, कधी उपभोग घेणाऱ्याच्या, तर कधी केवळ तटस्थपणे.. अशा वृत्तींमुळे वास्तवाविषयी आपल्या मनात विविध भावभावना उत्पन्न होतात. या वृत्तींमुळे आपण व्यक्त होतोय, की मांडतोय, की अभ्यास करतोय, की सौंदर्यास्वाद घेतोय, अशा सांगण्याच्या स्वभाव-पद्धतीही तयार होतात.\nयाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विन्ची किंवा विन्सी. तो त्याच्या मोनालिसा या चित्रामुळे ओळखला जातो. त्याच्या जीवनाविषयी वाचल्यास असं लक्षात येतं की, तो वास्तवाकडे तटस्थपणे, निरीक्षक-विश्लेषकांच्या, काहीसं वैज्ञानिकाप्रमाणे, तत्त्वचिंतकाप्रमाणे पाहतो. त्यामुळे त्याच्या सांगण्यामध्ये एक संयत हळुवारपणा व निरीक्षकाच्या वृत्तीने पाहिलेली, तपशिलांनी भरलेली संवेदनशीलता आहे. या सगळ्यांमुळे प्रबोधनकाळातील चित्र-परंपरेपेक्षा किंवा त्याच्या समकालीन चित्रकारांपेक्षा स्वत:ची एक वेगळी ‘चित्रभाषा’ त्याने विकसित केली. त्याकरिता वैद्यकशास्त्राप्रमाणे मानवी शरीररचनांचा सखोल अभ्यास, मानवी भावभावनांचं निरीक्षण व त्या काळी प्रचलित नसलेली अभ्यास पद्धती- प्रत्यक्षातील व्यक्तींचं निरीक्षण करून त्यांची दृश्यं टिपणं घेणं, त्याकरिता रस्त्यांवर, बाजारात वगैरे फिरणं (ज्याला आज स्केचिंग करणं असं म्हणतात.) यथार्थ दर्शन (परस्पेक्टिव्ह), छाया-प्रकाशाचा अभ्यास, तैलरंगासारख्या माध्यमांत प्रयोग अशा चित्र-व्याकरणाच्या अनेक घटकांचा अभ्यास-विकास केला. यातूनच त्याची चित्रभाषा त्याने विकसित केली.\nलिओनार्दोचा वैयक्तिक दृष्टिकोन हा प्रबोधनकालीन एकंदरीत वैचारिक वातावरणात मिसळणाराच आहे. धार्मिक विचारापेक्षा व्यक्तिकेंद्रित, वैज्ञानिक वृत्तीने जगाकडे, जीवनाकडे पाहत त्याचा अर्थ लावायचा हा तो दृष्टिकोन..\nअशा दृष्टिकोनामुळेच लिओनार्दोने त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत मानवी भावभावनांचं, चित्रामध्ये चित्रण कसं करायचं याचा सतत विचार, प्रयोग, अभ्यास केला. याचमुळे व्यक्तिचित्रणामध्ये केवळ मानवी चेहरा, शरीर यांचंच फक्त चित्रण करण्यापेक्षा, त्यापलीकडे जाऊन मानवी मन���ची, मूडची, भावनिक अवस्थेचं चित्रण करावं याचा त्याने प्रयत्न केला. चित्रात तीव्र भावना व त्यामुळे तयार होणारे चेहऱ्याचे हावभाव दर्शवणं सोपं असतं. कारण ते स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसतात. अगदी हळुवार, तरल भाव चेहऱ्यावर दर्शवणं खूप कठीण असतं. त्याचा प्रयत्न त्याने मोनालिसामध्ये केला. त्यामुळे ऐतिहासिकदृष्टय़ा ते चित्र महत्त्वाचं ठरतं. ते चित्र अनेक प्रकारे झालेल्या चर्चानी लोकप्रिय ठरलंय.\nलिओनार्दोसारखं ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ व त्यासोबत येणारं अभिव्यक्तिस्वातंत्र्य असणाऱ्या चित्रकारांची चित्रभाषा वेगळी होती, असते. हे व्यक्तिस्वातंत्र्य जेव्हा नव्हतं, राजा, धर्मगुरू, राजकीय नेते आदी चित्रकाराला सांगत होते की त्याचं चित्र कसं दिसायला पाहिजे, त्यात काय दिसायला हवं, तेव्हा चित्रभाषा वेगळ्या पद्धतीने विकसित व्हायची. त्याबद्दल पुढे बोलू..\n*लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n3 पाण्याचा धप् असा आवाज\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/parbhani/page/16/", "date_download": "2020-02-23T05:26:04Z", "digest": "sha1:JQGE4GXGWUH5VP2GIZE3HTCX7GJIC4XN", "length": 9101, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "parbhani Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about parbhani", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nसेना नेतृत्वाला निर्णय घेता येत नाही – खा. दुधगावकर...\nराष्ट्रवादी, शिवसेनेची परभणीत सरळ लढत...\nगंगाखेडला पाणलोट प्रकल्पास नाबार्डकडून ५० कोटींचे कर्ज...\nजाधव यांची मालमत्ता सातपटीने, तर भांबळे यांची चौपटीने वाढली...\nसेनेची पदयात्रा, राष्ट्रवादीची सभा...\nअर्धा किलो सोन्याची बिस्किटे, ८ किलो चांदी ४३ लाखांची...\nजाधव-भांबळेंना हवेत ‘मतविभागणी’चे उमेदवार\nउमेदवारांच्या खर्चावर कक्षाची करडी नजर...\nमहिलेस बेशुद्ध करून भरदिवसा दागिने लूटले...\nपरभणीत अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या...\nफसवणूकप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल...\nसेनेचे चार खासदार फुटले; वाकचौरेंनाच मारहाण का\nपरभणीतील १२० मुन्नाभाईंवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश...\nपरभणीत नुकसानीची पथकाकडून पाहणी...\nपरभणीतील सव्वा लाखापेक्षा जास्त हेक्टर पिकांना फटका...\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\n���ाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=12077", "date_download": "2020-02-23T05:17:13Z", "digest": "sha1:CZT2ZSRYAWZTA7WZ2KOC4K6D3SYDKDTW", "length": 11149, "nlines": 127, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "“बाळूमामांच्या नावानं चांगभलं”मालिकेत उजळाईवाडीचा नवनाथ श्रीमंदिलकर | News Marathi 24", "raw_content": "\nHome अधिक कला/संस्कृती “बाळूमामांच्या नावानं चांगभलं”मालिकेत उजळाईवाडीचा नवनाथ श्रीमंदिलकर\n“बाळूमामांच्या नावानं चांगभलं”मालिकेत उजळाईवाडीचा नवनाथ श्रीमंदिलकर\nउचगाव (प्रतिनिधी) : उजळाईवाडी (ता.करवीर) येथील मालिका कलाकार नवनाथ दिलीप श्रीमंदिलकर “बाळूमामांच्या नावानं चांगभलं” या मालिकेमध्ये चमकत आहे. उजळाईवाडी येथील रहिवासी असलेल्या या तरुणास राज्यात सध्या गाजत असलेल्या “बाळूमामांच्या नावानं चांगभलं” या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे . सध्या नवनाथ या मालिकेमध्ये “नान्या” ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. त्याच्या भूमिकेमुळे उजळाईवाडीचे नाव परिसरात गाजत असून या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नवनाथ दिलीप श्रीमंदिलकर असे या तरुणाचे नाव आहे. नवनाथला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पाच वर्षांपूर्वीच वडिलांच छत्र हरपलं. मागे आई व एक लहान भाऊ, घरची परिस्थिती तशी बेताचीच. अशा परिस्थितीत नवनाथने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मिळेल ते काम केले .खूप साऱ्या ठिकाणी जाऊन ऑडिशन दिल्या . नोकरी सांभाळून नाटक, शॉर्ट फिल्म, फिल्ममध्ये नवनाथ ने आपल्या अभिनयाला वाव मिळावा म्हणून सतत मेहनत केली. पण या अपार मेहनतीनंतर नवनाथला पहिली संधी मिळाली टीव्हीवर झळकण्याची. तीही झी मराठीवर. झी मराठीवरील “तुझात जिव रंगला” या मालिकेमध्ये नवनाथला एक दिवसाचा रॅगिंग करणा-या विद्यार्थ्याचा रोल मिळाला. परंतु त्यानंतर म्हणावं तसं काम मिळत नव्हतं. शेवटी नवनाथचा मित्र सागर दळवी व संतोष कदम यांनी त्याला मुंबईला जाण्यासाठी सुचवले व त्याला प्रोत्साहन दिले. यामध्ये त्याची आई व त्याच्या भावाचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांनी सुद्धा त्याला यासाठी पाठिंबा दिला. त्यानंतर नवनाथने मागे वळून पाहिले नाही. त्याने नोकरी सोडली व थेट मुंबई गाठली. तिथे गेल्यावर सुद्धा त्याला स्ट्रगल चुकला नाही. तिथे सुद्धा नवनाथने विविध ठिकाणी ऑडिशन दिल्या. प्रोडक्शनला जाऊन भेटला. तिथे त्याची भेट रवी पाटील यांच्याशी झाली. रवी पाटील यांनी नवनाथला रिद्धिश गोरख पाटील यांची भेट करून दिली. रिद्धिश पाटील यांनी नवनाथची ऑडिशन पाहिली. व त्याला “बाळूमामांच्या नावानं चांगभलं” या मालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली. सध्या नवनाथ कलर्स मराठीवरील “बाळूमामांच्या नावानं चांगभल” या मालिकेमध्ये “नान्या” ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. नवनाथने आत्तापर्यंत नाटक, सिनेमा, शॉर्ट फिल्म इ. मध्ये काम केले आहे.\nPrevious articleप्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार; सुजात आंबेडकर यांची माहिती\nNext articleश्री.भगवान महावीर मानव सेवा उपचार केंद्राच्या उपचाराचा लाभ घ्यावा : ओसवाल\nगडहिंग्लजमध्ये शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम…\nखिद्रापुरात महापुराने जमीन खचली….\nगडहिंग्लजमध्ये फेब्रुवारीत नाट्यमहोत्सव : स्वाती कोरी\nमहाराष्ट्र क्रांती सेनेचा २८ जुनला विभागीय मेळावा\nकुख्यात गुंड पवन सोळवंडेवर गोळीबार \nउर्मिला मातोंडकरचा काँग्रेस रामराम\nहिम मानवाचे रहस्य उलगडले\nगडहिंग्लजमध्ये शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम…\nसासूच्या निधनानंतर सूनेची आत्‍महत्‍या ‼*\nपुणे शनिवार पेठेत इमारतीस भीषण आग\nबावड्यातून आम. क्षीरसागर यांना मोठे मताधिक्य मिळेल : संजय लाड\nमाध्यमराजा प्रशांत किशोर आता ‘आप’ के साथ;मोदींना जोरदार झटका\nयेत्या आठ दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास इंदुरीकर महाराजांना काळे फासणार...\nपंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपदासह बीडचे पालकमंत्रीपद \n‘युद्धजन्य परिस्थितीसाठी सज्ज’; पाकिस्तान बिथरलं\nगव्याच्या हल्ल्यात महिलेचा दुर्देवी अंत\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/black-magic-and-evil-1130624/", "date_download": "2020-02-23T05:17:10Z", "digest": "sha1:HXFTFRDYAUJB6DNLH2MOA3OH53DTN3YF", "length": 28559, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भुते आणि पिशाचविद्या | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nम���रवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nमाझा जन्म आणि बालपण कोकणातील रायगड जिल्ह्य़ात तेव्हा खेडेवजा लहान गाव असलेल्या ठिकाणी गेलेले असल्यामुळे, माझी लहानपणापासूनच भुताखेतांशी बऱ्यापैकी तोंडओळख होती.\nप्रगत जगात विज्ञानप्रसार झाल्यामुळे भुतांवर, जादूटोण्यावर आणि पिशाचविद्यांवर विश्वास ठेवण्याची ‘वेडगळ समजूत’ काही अंशी कमी झाली आहे. कायद्याने तर ती पूर्णत: अमान्य केली आहे.\nमाझा जन्म आणि बालपण कोकणातील रायगड जिल्ह्य़ात तेव्हा खेडेवजा लहान गाव असलेल्या ठिकाणी गेलेले असल्यामुळे, माझी लहानपणापासूनच भुताखेतांशी बऱ्यापैकी तोंडओळख होती. म्हणजे असे की, आम्हा मुलांना संध्याकाळी इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, इथे मुंजा आहे, तिथे काफ्री आहे, खवीस आहे, जखीण, वेताळ, हे किंवा ते भूत आहे असे त्या त्या भुताच्या नावाने आणि त्यांच्या रूपगुणाच्या भयाण वर्णनासह सांगितले जात असे. त्यामुळे गावात कुठल्या ठिकाणी कुठले भूत राहते व ते केव्हा दिसते आणि ते काय काय करते ही सर्व माहिती आम्हाला अगदी तोंडपाठ असे. गावातील आमच्या आळीच्या (गल्लीच्या) एका तत्कालीन प्रवेशाजवळ एक खारी बाव (विहीर) होती, त्या विहिरीजवळ एक जखीण राहते, ती मुलांना घाबरवते, झोंबते आणि कुणालाही असे भूत लागल्यावर (म्हणजे) भूतबाधा झाल्यावर, गावातील भगताला बोलावून त्याने त्याचे छाछूचे उपचार केल्याशिवाय ते मूळ किंवा तो माणूस बरा होत नसे, अशी माहिती आम्हाला होती.\nमी सुमारे नऊ-दहा वर्षांचा असताना एकदा होळी खेळण्यासाठी एका रात्री आम्ही मुले हुतुतू, आटय़ापाटय़ा वगैरे खेळ रात्री उशिरापर्यंत खेळल्यावर, आईच्या परवानगीने, चंदू (नाव बदललेले आहे) या माझ्याहून एक-दोन वर्षे मोठा असलेल्या व गल्लीच्या त्या तोंडाच्या आसपास घर असलेल्या मित्राच्या घराच्या ओटीवर झोपण्याचे आम्ही दोघा मित्रांनी ठरविले. ओटीवर चंदू झोपला घराच्या भिंतीला समांतर आणि मी त्याच्या जवळपास बाहेरच्या बाजूला झोपलो. सकाळी उठलो तर काय चंदू चक्क वेडापिसा झालेला, तोंड वेडेवाकडे करीत होता. अंगाला आळोखेपिळोखे देत होता, आरडतओरडत होता वगैरे. सगळी मोठी माणसे गोळा झाली. चंदूला भूत म्हणजे खाऱ्या बावीवरची जखीण झोंबली ह��� त्याच्याच बोलण्यावरून निश्चित झाले. भगताला बोलावून, भगताने छाछू करणे, चंदूला मारझोड करणे, उदबत्त्या लावणे, नारळ, पैसे देणे वगैरे सगळे उपचार दोन-अडीच दिवस, सतत नव्हे, पण सकाळ-संध्याकाळ चालू राहिले व तीन-चार दिवसांनी चंदू बरा झाला असे मला आठवते. दहा-बारा दिवसांनी तो एकदम बरा झाल्यावर मी माझ्या मित्राला विचारले, ‘‘चंदू, आपण दोघे बाजूबाजूलाच झोपलो होतो. तू भिंतीजवळ व मी बाहेर असून माझ्या बाजूने आलेली ती जखीण, मला काहीच न करता, तुलाच कशी झोंबली चंदू चक्क वेडापिसा झालेला, तोंड वेडेवाकडे करीत होता. अंगाला आळोखेपिळोखे देत होता, आरडतओरडत होता वगैरे. सगळी मोठी माणसे गोळा झाली. चंदूला भूत म्हणजे खाऱ्या बावीवरची जखीण झोंबली हे त्याच्याच बोलण्यावरून निश्चित झाले. भगताला बोलावून, भगताने छाछू करणे, चंदूला मारझोड करणे, उदबत्त्या लावणे, नारळ, पैसे देणे वगैरे सगळे उपचार दोन-अडीच दिवस, सतत नव्हे, पण सकाळ-संध्याकाळ चालू राहिले व तीन-चार दिवसांनी चंदू बरा झाला असे मला आठवते. दहा-बारा दिवसांनी तो एकदम बरा झाल्यावर मी माझ्या मित्राला विचारले, ‘‘चंदू, आपण दोघे बाजूबाजूलाच झोपलो होतो. तू भिंतीजवळ व मी बाहेर असून माझ्या बाजूने आलेली ती जखीण, मला काहीच न करता, तुलाच कशी झोंबली’’ चंदू म्हणाला, ‘‘ते मला ठाऊक नाही, पण ती आली होती हे खरेच. ती जाड, विक्राळ व दागिन्यांनी मढलेली होती. तुला ओलांडून ती माझ्या अंगावर येऊन बसली आणि माझ्या छातीवर व तोंडावर बुक्के व फटके मारत राहिली. सकाळी उठल्यावर पुढे काय झाले ते सर्व तुला ठाऊक आहे.’’ या घटनेचा माझ्या परीने मी लावलेला अर्थ असा होता की, भुते असतात खरी, पण आपण त्यांना किती घाबरतो, यावर त्यांचे पराक्रम अवलंबून असावेत.\nपुढे साधारण चार-पाच वर्षांनी असेल, मित्रांकडून मला अशी माहिती मिळाली की, खरी नाठाळ भयानक भुते, गावाबाहेरच्या स्मशानात असतात व ती रात्री विशेषत: काळोख्या रात्री कुणालाही सहज दिसू शकतात. या काळापर्यंत मी साधारण चौदा-पंधरा वर्षांचा झालेला असल्यामुळे मला आमच्या घराच्या बाहेरच्या ओटीवर एकटय़ाने झोपण्याची परवानगी मिळालेली होती व काही काळ मी तसा झोपत असे. त्यामुळे मी माझ्या दुसऱ्या एका ताकदवान मित्राला, नंदूला (नाव बदललेले आहे) बरोबर घेऊन रात्री स्मशानात जाऊन तिथे भुतांचा शोध घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे एका काळोख्या मध्यरात्री आम्ही दोघे तिथे पोहोचलो. सगळीकडे सामसूम शांतता. स्मशानाच्या आसपास फिरलो. चौकस दृष्टीने शोध घेतला. सापडले काही नाही आणि दोन-अडीच तासांनी आम्ही घरी परत आलो; पण नंतर काय बिनसलं ठाऊक नाही. दुसऱ्या दिवशी नंदू मला म्हणाला, ‘‘शरद, मी काही तुझ्याबरोबर येणे शक्य नाही. तिथे भुतेबिते नाहीत हे मला पटते, पण फार भीती वाटते. त्यामुळे मी तुझ्याबरोबर येणार नाही.’’ झाले. दुसऱ्या दिवसापासून (रात्रीपासून) एक मजबूत काठी हातात घेऊन मी भुते शोधण्यासाठी एकटाच स्मशानात जाऊ लागलो. तो परिसर तसा ओसाड, निर्मनुष्य व भयाण होता. वाऱ्याच्या वाहण्याने वेगवेगळे आवाज ऐकू येत. प्रत्यक्षात नसलेल्या आकृत्या दूरवर आणि जवळपास वावरत आहेत असा भासही होत असे. मी स्मशानाच्या खांबावर व इतरत्र काठी आपटून, सावधगिरीने वावरून दोन-अडीच तासांनी घरी परत येऊन ओटीवर झोपत असे. या गोष्टीचा घरात आईला, वडिलांना किंवा कुणालाही सुगावा लागू देणे तर शक्यच नव्हते. तोपर्यंत मला मित्राकडून हे ज्ञान मिळाले होते की, काही इच्छा अपूर्ण राहून माणसाचा अचानक मृत्यू झाला, तर त्याचा शरीरविरहित असंतुष्ट आत्मा भूतयोनीत अस्तित्वात राहतो व तो आपल्यासारख्या जिवंत शरीरधारी माणसांना झोंबतो, त्रास देतो वगैरे. भौतिक शरीर नसलेल्या, त्या अतृप्त आत्म्यांना त्या वेळी मी काठीने कसा झोडपणार होतो ते मला आता काही आठवत नाही; पण अनेक काळोख्या रात्री स्मशानात शोध घेऊन ‘मी असल्या आत्म्याबित्म्यांना घाबरत नाही’ असा माझ्यापुरता निष्कर्ष काढून मी माझ्या तत्कालीन प्रात्यक्षिक संशोधनाला पूर्णविराम दिला एवढे आठवते.\nनंतर पंधरा-वीस वर्षांनी असेल, मुंबईत ऐकलेली एक गोष्ट सांगतो. ती अशी की, वरळी नाक्याच्या दक्षिणेला जवळपास पण मेन रोडवरच एक मोठी चाळ होती. तिथे कोकणी (दक्षिण कोकणी) माणसे राहत असत व त्या चाळीत भुते आहेत अशी वदंता पसरली होती. त्यामुळे त्या गरीब कोकणी लोकांनी तिथल्या खोल्या विकल्या व इतर प्रांतीय व्यापाऱ्यांनी त्या स्वस्तात विकत घेऊन आपले व्यापारधंदे तिथे सुरू केले. त्यानंतर मात्र त्या चाळीत त्या गुजराती, राजस्थानी व्यापाऱ्यांना घाबरवायला ती भुते परत कधी दिसली नाहीत. निष्कर्ष: जो भीत नाही त्याला भुते त्रास देत नाहीत. भीती हेच भूत. असो.\nअसंतुष्ट आत्मे गूढ शक्तिधारी असतात व ते अदृश्य ���ूपात आपल्या जगात वावरतात, असे सर्वसाधारणपणे जगातील सर्व देशांमध्ये व प्राचीन काळापासून सर्वकाळी मानले जात असे व आजही अनेक लोक तसे मानतात. त्याचप्रमाणे भुतांना काही विधी, मंत्रतंत्र करून वश करून घेणे व त्यांच्या मदतीने आपली दुष्ट कामे करून घेण्याच्या विद्यासुद्धा अस्तित्वात आहेत, असेही साधारण सगळीकडे व सर्वकाळी मानले गेले आहे. काही मांत्रिक, तांत्रिक, जादूटोणा करणारे, भूत उतरवणारे लोक काही विधी, मंत्रतंत्राच्या व गूढ शक्तीच्या साहाय्याने विरोधकांना हतबल करणे, हानी पोहोचविणे, ठार मारणे अशा एरवी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करू शकतात, असे मानले जाते व त्या विद्यांना जारणमारण, मूठ मारणे, काळी जादू, चेटूकविद्या, पिशाचविद्या व वेगवेगळ्या देशांत वेगवेगळी नावे आहेत. कधी कधी हे लोक ‘भूकंप, वादळ, महापूर, रोगराईचा प्रसार’ अशा घटनाही घडवून आणू शकतात, असा अंधश्रद्ध लोकांचा विश्वास असतो. आम्हा बुद्धिप्रामाण्यवाद्यांना मात्र या ‘पिशाचविद्या’ म्हणजे लोकांना घाबरवून ‘लुटण्याच्या कला’ वाटतात.\nपाश्चात्त्य देशांमध्ये असे चेटूक करण्याचे खोटे आरोप करून अक्षरश: हजारो निरपराध स्त्रियांना जिवंत जाळण्यात आलेले आहे, हा इतिहास आहे. म्हणजे जगात सर्व ठिकाणी अशा विद्या खरेच होत्या व आहेत असे मानले गेले आहे. मात्र सर्वत्र त्यांना वाईट, तिरस्करणीय व घाणेरडय़ा विद्या असेच मानलेले आहे; पण अंधश्रद्ध लोकांना असे वाटते की, ‘जरी या विद्या तिरस्करणीय आहेत तरी अशी भुते व अशा विद्या अस्तित्वात आहेत हे मात्र खरे आहे.’\nयाबाबतचे सत्य हे आहे की, गूढ दुष्ट शक्तींचे अस्तित्व हेच मुळात एक धादांत असत्य आहे. जादूटोणा करणारे लोक हे साध्यासुध्या माणसांना ‘आम्हाला काही दुष्ट शक्ती अवगत आहेत, प्रसन्न आहेत’ असे खोटेच सांगून फसवणारे भगत व गुरू होत. त्यांचे खोटे व भयंकर दावे ऐकून, लोक त्यांना घाबरतात, त्यांना पैसे देऊ करतात व अशा प्रकारे जादूटोण्याचा दावा करणाऱ्यांचा स्वार्थ साधला जातो. ‘भुते खरेच असतात आणि विधी, मंत्रतंत्रात गूढ शक्ती असतात. या दोन्ही सारख्याच अंधश्रद्धा होत.’ मंत्रांविषयी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनीसुद्धा म्हटलेले आहे की, ‘मंत्राने शत्रू मरत असेल तर तलवारीची गरजच उरणार नाही.’\nआज प्रगत जगात विज्ञानप्रसार व काही अंशी विज्ञानवृत्तीप्रसार झाल्या��ुळे भुतांवर, जादूटोण्यावर आणि पिशाचविद्यांवर विश्वास ठेवण्याची ‘वेडगळ समजूत’ काही अंशी कमी झाली आहे. कायद्याने तर ती पूर्णत: अमान्य केली आहे. भारतात मात्र आजही अशिक्षित व काही तथाकथित सुशिक्षित माणसेसुद्धा करणी, जारणमारणादी गोष्टींवर विश्वास ठेवतात. महाराष्ट्रात दिवंगत डॉ. दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली सबंध राज्यभर लोकशिक्षणाचे मोठे कठीण कार्य करून, लोकमत जागृत होऊन त्यांनी सरकारवर एक प्रकारचा दबाव निर्माण केल्यावर रडतखडत का होईना महाराष्ट्र सरकारने अलीकडेच जादूटोणाविरोधी कायदा केला आहे.\nजगातील सर्व धर्मानी या अघोरी परंपरा ज्यांना पिशाचविद्या मानले जाते त्यांना ‘निंद्य व गर्हणीय’ म्हटलेले आहे हे खरे आहे, परंतु कुठल्याही धर्मशास्त्राने ‘भुतेच नसतात’ व ‘पिशाचविद्यासुद्धा खऱ्या नाहीतच’ असे सांगितले नाही. त्यामुळे काही लोकांना त्या आहेत व त्या धर्मशास्त्राचाच भाग आहेत, असे वाटत राहते. खरे तर माणसाला उपयुक्त व पवित्र वाटणाऱ्या काही चांगल्या दैवी शक्तींबरोबर माणसाला अपाय करणाऱ्या काही वाईट, अपवित्र, अघोरी सैतानी शक्ती, अशा दोहोंचे अस्तित्व हे माणसाचे स्वनिर्मित ‘परस्परपूरक कल्पनारंजन’ आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n2 कुंडलिनी जागृती (\n3 आत्म्याचे अस्तित्व (\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी��ा सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/maharashtra-will-get-a-new-government-on-gudhi-padwa-says-bjp-leader-sudhir-mungantiwar-43672", "date_download": "2020-02-23T05:43:38Z", "digest": "sha1:LS6ANCAVYUNOS5PG2Z5IELFRJJWCQXV5", "length": 8267, "nlines": 101, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "उद्धव ठाकरेंचं सरकार गुडीपाडव्यापर्यंतच | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nउद्धव ठाकरेंचं सरकार गुडीपाडव्यापर्यंतच\nउद्धव ठाकरेंचं सरकार गुडीपाडव्यापर्यंतच\nमुनगंटीवाराच्या या विधानांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार तर नाही ना असा प्रश्न उद्भवतो.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nविधानसभा निवडणूकीचा निकाल उलटून महिन्याभरानंतर आता उद्धव ठाकरेंचे सरकार अखेर स्थापन झाले. खातेवाटपाची यादी जाहीर होताच अनेक नेत्यांनी मनासारखं खातं न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. त्यातच शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याच्या वावड्या उठल्या, या सर्व बाबींवर लक्ष साधत भाजपने आता उद्धव ठाकरेंच्या सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. गुढी पाडवा हे मराठी नव वर्ष असून त्या दिवशी महाराष्ट्रात नवं सरकार येईल असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.\nभाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टिका करण्याची एक ही संधी सोडत नाहीत. यांनी नुकत्याच केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. \"मतभेदांमुळेच नवं सरकार गडगडणार आहे. सत्तेतल्या नेत्यांना जनतेशी काहीही देणं घेणं नाही.\" तसेच, गुढी पाडवा हे मराठी नव वर्ष असून त्या दिवशी महाराष्ट्रात नवं सरकार येईल असा दावा देखील त्यांनी केला आहे.\nहेही वाचाः- ‘मनसे’ पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणार\nसरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी आता भाजप नेत्यांनी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू केल्या आहेत. मुनगंटीवाराच्या या विधानांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार तर नाही ना असा प्रश्न उद्भवतो. तसेच या दाव्यावरून असेही दिसून येते की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधल्या नाराज कार्यकर्त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहे.\nवारिस पठाण यांची बोलती बंदी, पक्षप्रमुखांनी केली कारवाई\nवारिस पठाण यांचा माफी मागण्यास नकार, पुण��� पोलिसांत तक्रार दाखल\nVideo: बांगलादेशी, पाकिस्तानी तुमचे बाप आहेत का बाळा नांदगावकरांचा वारिस पठाण यांना इशारा\n१५ कोटी मुस्लिमांचा ठेका तुम्हाला कुणी दिला जावेद अख्तर वारिस पठाणवर भडकले\nमहाविकास आघाडीला राज्यपालांचा ‘दणका’, सरपंच निवडीची शिफारस फेटाळली\nउद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भास्कर जाधवांनी विनायक राऊतांना दिला धक्का\nशिवसैनिकांनी भाजप कार्यालयाबाहेर लावले आशिष शेलारांचे अर्धनग्न फोटो\nराज्याच्या तिजोरीत खडखडाट, निधी अभावी ‘१ रुपयात आरोग्य तपासणी’ योजना गुंडाळणार\nक्लस्टर उद्घाटनाचे निमंत्रण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना नाही\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार\nकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाखाली शिवसेना, लवकरच राजकिय भूकंप होईल – रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/relationship/19", "date_download": "2020-02-23T05:17:35Z", "digest": "sha1:I6PWYEDOKH7U6IP52GRGN6XYENCWPIRS", "length": 15747, "nlines": 275, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "relationship: Latest relationship News & Updates,relationship Photos & Images, relationship Videos | Maharashtra Times - Page 19", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामग��रीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nआर्थिक भागिदारीही दृढ संबंधांमधील दुवा\nपर्सनल लाइफबद्दल उघडपणे बोलण्यास सोनमचा नकार\nहरिद्वारः सार्वजनिक ठिकाणी जोडप्यास मारहाण\nस्वतःच्या वयाबद्दल पूजा भट्ट काय म्हणाली\nदीपिका आणि रणवीरची मैत्री 'घनिष्ठ' झाली\nपाहा: 'बाजीराव मस्तानी'तील दिपिकाचे शूटिंग\n'नच बलिये'तल्या 'त्या' जोड्यांचे नंतर फिस्कटले\nसिनेसृष्टीतल्या कलाकारासोबत डेटिंग करण्याची इच्छा नाही - सोनाक्षी\n...आणि कॅटरीनाला आला राग\nरणबीर कपूरबद्दल कतरिना काय म्हणाली\nसूरज पांचोली आथिया शेट्टीला डेट करतोय का\nलग्नाच्या प्रश्नावरून रणबीरला भरली थंडी\nआलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकत्र पिकनिकला\nसुरज पांचोलीने जियाबद्दल बोलावे- सलमान\nआलिया भट्टला सिद्धार्थ मल्होत्रासारखा नवरा हवा\nपाहाः सैफ अली खानचे शाहिद कपूरबद्दल काय मत आहे\nबिपाशा आणि डिनो एकमेकांबद्दल खूश\nसलमान खान माझ्या जीवनातील खास व्यक्तीः जॅकलिन फर्नांडीस\nअर्जुन कपूर सोबत डेटिंग संदर्भात जॅकलीनने मौन सोडलं\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\nमेष: धनलाभाचे प्रमाण वाढेल; वाचा राशीभविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/tag/friendship/", "date_download": "2020-02-23T05:05:57Z", "digest": "sha1:A4ZRV4FOEEIETY7G5LME7VSZUQ7DQS3M", "length": 7814, "nlines": 92, "source_domain": "nishabd.com", "title": "friendship Archives | निःशब्द", "raw_content": "\nसांगू दे थोडं शब्दात\nसांगू दे थोडं शब्दात, थोडं राहू दे अबोल मनाला थोडा सावरू दे जुन्या आठवणींचा तोल तुझं खट्याळ हसणं, माझं उगाच रुसणं मनापसून आपलं एकमेकांसोबत असणं थोडी चेष्टा, थोडा राग अन थोडीशी चिंता कळत नकळत...\nउमगले ना कधी गुढ तुझ्या मनाचे नेहमीच पाहिले मी गुपीत तुझ्या ओठांवर डोळ्यांत प्रीतीची रेघ शब्दांत ना पुरावा नेहमीच पाहिले मी अश्रु तुझ्या पापणीवर ओढ वेड्या मनाला भावनां घातलें कुंपण नेहमीच पाहिले मी थरकाप...\nकॉर्नरवरच्या त्या मुलीशी मन सध्या मैत्री करु पाहतय तिच्या मनाशी बोलायला वेडं शब्दांवर विसंबुन राहतय पुर्वी कधीतरी कैंटिनला माझ्या नजरेस ती पडली होती तिला परत पाहण्याची इच्छा मनात नव्यानेच जडली होती कैंटिनच्या गर्दित तिला...\nअर्थ नसे ज्या शब्दांना ते उगाच बोलू लागतात दोन अनोळखी जिवांना एकमेकांत गुंफू पाहतात बांध सुटून भावना शब्दांतून ओसंडून वाहतात आवडीला बहर येउन नाजूक बंध जुळतात स्पंदनांना साथ देत दिवसामागे दिवस सरतात शब्द संपतात,...\n गर्दीत असताना मित्राने मारलेली हाक म्हणजे मैत्री अडचणीत असताना मित्राने हातात दिलेला हात म्हणजे मैत्री एकटेपणा असताना मित्राने दिलेली साथ म्हणजे मैत्री चुकणारे पाऊल पाहून मित्राने मारलेली चपराक म्हणजे मैत्री...\nएक दिवस असाही असेल\nएक दिवस असाही असेल आनंदाचा तुझ्यावर वर्षाव होईल पण ओठांवर मात्र हास्य नसेल एक दिवस असाही असेल दु:खाने पाणावतील तुझे डोळे पण डोळ्यातलं पाणी पुसणारा तो हात नसेल एक दिवस असाही असेल शोधत फिरेल...\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nसांगू दे थोडं शब्दात\nसुबह तु मेरी शाम भी तु\nन मिलना मुझसे कभी\nखुद पे कर ले तू यकीन तो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Jixi+cn.php", "date_download": "2020-02-23T04:00:09Z", "digest": "sha1:BIPU6W6KTUJVXZNRXJB4WJY3B4DCONHK", "length": 3317, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Jixi", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Jixi\nआधी जोडलेला 467 हा क्रमांक Jixi क्षेत्र कोड आहे व Jixi चीनमध्ये स्थित आहे. जर आपण चीनबाहेर असाल व आपल्याला Jixiमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. चीन देश कोड +86 (0086) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Jixiमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +86 467 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनJixiमधील ���खाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +86 467 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0086 467 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/consumer-spending-survey-spending/articleshow/72077144.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-02-23T05:07:16Z", "digest": "sha1:AQZFOCKBCU2MP46EJKDZLRMVGQ2YFCV6", "length": 13467, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: ग्राहक व्यय सर्वेक्षण लांबणीवर - consumer spending survey spending | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nग्राहक व्यय सर्वेक्षण लांबणीवर\nआर्थिक वर्ष २०१७-१८ साठीचे ग्राहक व्यय सर्वेक्षण उपलब्ध झाल्याला काही तास उलटतात तोच, केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने हे सर्वेक्षण प्रसिद्ध केले जाणार नाही, असे परिपत्रक जारी केले आहे. सर्वेक्षणातील माहितीच्या दर्जाविषयी शंका असल्यामुळे हा अहवाल प्रसिद्ध केला जाणार नाही, असे सरकारने म्हणणे आहे.\nग्राहक व्यय सर्वेक्षण लांबणीवर\nईटी वृत्त, नवी दिल्ली\nआर्थिक वर्ष २०१७-१८ साठीचे ग्राहक व्यय सर्वेक्षण उपलब्ध झाल्याला काही तास उलटतात तोच, केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने हे सर्वेक्षण प्रसिद्ध केले जाणार नाही, असे परिपत्रक जारी केले आहे. सर्वेक्षणातील माहितीच्या दर्जाविषयी शंका असल्यामुळे हा अहवाल प्रसिद्ध केला जाणार नाही, असे सरकारने म्हणणे आहे.\nराष्ट्रीय सांख्यिकी विभागाने अधिकृतरीत्या हे सर्वेक्षण प्रसिद्ध केले नव्हते. एका इंग्रजी माध्यमाने या सर्वेक्षणातील माहिती उघड केली. त्यानुसार, जुलै २०१७ ते जून २०१८ या काळात ग्रामीण भागातील ग्राहकांकडून मागणी ८.८ टक्के घटली आहे. १९७२-७३ नंतर १२ महिन्यांतील मागणी मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे गेल्या चाळीस वर्षांत प्रथमच ग्रामीण भागातील ग्राहकांची व्ययशक्ती घटल्याचे स्पष्ट झाले आहे. याची गंभीर दखल घेत राजकीय पक्षांनी विद्यमान सरकारच्या काळात आर्थिक मंदी असल्याची टीकाही केली. मात्र, आता माहितीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लावत हे सर्वेक्षण प्रसिद्ध न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.\nयासंदर्भात सांख्यिकी मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, सर्वेक्षणातील माहितीच्या दर्जाविषयी शंका घेण्यास जागा आहे. आर्थ���क वर्ष २०२०-२१ व २०२१-२२ या कालावधीसाठी ग्राहक व्यय सर्वेक्षण करण्यातील व्यवहार्यता मंत्रालय स्वतंत्ररीत्या तपासून पहात आहे.\nसांख्यिकी विभागाच्या ग्राहक व्यय सर्वेक्षणात दरमहिना प्रत्येक कुटुंबाचा दरडोई खर्चाचा अंदाज व्यक्त केला जातो. सांख्यिकी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, २०१७-१८च्या सर्वेक्षणाच्या निकालांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की, वस्तू व सेवा यांच्या प्रत्यक्ष उत्पादनाशी तुलना केल्यास खर्च करण्याच्या पद्धतीतच केवळ तफावत नसून खर्चाच्या बदलाची दिशाही भिन्न आहे. अशा प्रकारचे सर्वेक्षण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे सर्व शक्याशक्यता तपासल्या जात आहेत, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकोण होतास तू काय झालास तू...; यशोशिखरावरुन दिवाळखोरीकडे\nमेडि'क्लेम' झटपट मिळणार... IRDA नं आजारांची व्याख्याच बदलली\nमहागडा तरीही या शेअरचा घसघशीत परतावा\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nसोने महागले ;'हा'आहे आजचा दर\nइतर बातम्या:ग्राहक व्यय|आर्थिक वर्ष|अर्थव्यवस्था|India|Consumer\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\nकिसान विकास पत्र ; सुरक्षित गुंतवणूक पर्याय\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोहीम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nग्राहक व्यय सर्वेक्षण लांबणीवर...\nमहागाई असली, तरी रेपो दरकपातीची शक्यता...\nमुदत ठेवींचा पर्यायज्येष्ठांसाठी उपयुक्त...\nव्होडाफोन आयडियाला ५१ हजार कोटींचा तोटा...\nचिनी कार कंपन्या भारतात येण्यास उत्सुक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://stayfitpune.com/our-culture-and-our-diet-sankranti-marathi-article-in-marathi-for-weight-loss-in-pune-maharashtra-india/", "date_download": "2020-02-23T05:27:36Z", "digest": "sha1:ONFMOI5OAL7L5L3QCHBSNAI6UZOUIGWG", "length": 26187, "nlines": 139, "source_domain": "stayfitpune.com", "title": "आपली संस्कृती - संक्रांतीचे आहारशास्त्र – Stay Fit Pune - The weight loss center", "raw_content": "\nआपली संस्कृती – संक्रांतीचे आहारशास्त्र\nभारत हा कृषिप्रधान कृषि संस्कृती जपणारा व संवर्धित करणारा देश आहे. या कृषि संस्कृतीची पाळेमुळे कुठेतरी ज्ञान-विज्ञानात आहेत. हे ज्ञान विज्ञान जसे वनस्पती शास्त्राशी निगडीत आहेत तसेच ते खगोल शास्त्राशी देखील जोडले गेले आहे.\nसंक्रांत हा एक शेती आणि सूर्य-अयनाशी संबंधित सण आहे. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वीवरून पाहिले असता, सूर्याच्या उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. (अयन=चलन/ढळणे). हा सण भारत सरकारने राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे.\nवजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणा-या लोकांना आजकाल अनेकदा भारतीय सण-उत्सवांदरम्यान घाबरवण्याचे काम अनावधानाने सुरु आहे. भारतीय संस्कृतीशी संलग्न असे त्या त्या सणवाराला केलेले व खाल्लेले अन्न, पदार्थ कधीही अपायकारक होऊ शकत नाहीत. अर्थात ते भारतातील त्या त्या स्थानिक प्रथा परंपरांशी जोडलेले असले पाहिजे एवढेच.\nसंक्रांतीला देखील असेच काहीसे होत असते. तिळ व गुळ यांचा उपयोग करुन बनवलेली व्यंजने या ऋतुमध्ये खाल्लीच पाहिजे व ती खाण्यासाठी सुरुवात आज पासुनच केली पाहिजे यात संशय नसावा. चला तर मग आपण आज आपल्या सणाविषयी व त्याच्या आहारशास्त्राशी असलेल्या संबंधाविषयी जाणुन घेण्याचा प्रयत्न करुयात.\nमकरसंक्रांत शिशिर ऋतूत येते. सूर्य मकरास ओलांडून उत्तरेकडे येण्यास सुरुवात करतो. या ऋतूत कडाक्याची थंडी असते. बाह्य थंडीमुळे शरीरात जठराग्नी प्रदीप्त झालेला असतो. अग्नी म्हणजे अन्न पचवायची ताकद. आहाराचे शरीरांस पोषक पदार्थामध्ये रूपांतर करण्याची शक्ती. अशा या प्रज्वलित अग्नीचे संरक्षण होण्यासाठी अधिकाधिक ऊर्जा देणारा आहार घ्यावा लागतो आणि हा आहार पचवण्यासाठी इतर ऋतूंपेक्षा अधिक व्यायामदेखील करावा लागतो. या ऋतूतील आहार उष्ण वीर्याचा व ��धिक उष्मांक देणारा असावा हे सुचवते ‘भोगी आणि संक्रांत.’\nतिळगुळाची गव्हाची पोळी करण्यापेक्षा बाजरी किंवा ज्वारीची भाकरी करुन खाणे व कुटुंबियांना आनंदाने खाऊ घालणे हे खरे अपेक्षित आहे.\nभोगीच्या दिवशी आपण बाजरीची तीळ घातलेली, लोण्याने माखलेली भाकरी खातो. हरभरा, मटार, गाजर, घेवडा, शेवग्याच्या शेंगा, वांगी यांची तिळकूट घातलेली मिश्रभाजी दालचिनी, लवंग, मिरे घालून खातो; जेणेकरून ती पचायला हलकी होते. याबरोबरीने मूगडाळ-तांदळाची खिचडीदेखील खातात.\nयाच ऋतुमध्ये आपल्या रानावनात बोराच्या झाडांची बोरे पिकण्यास सुरुवात होते. आजकाल ती रान बोरांची झाडे राहिली नाहीत. पण ज्यांना शक्य असेल त्यांनी अवश्य रान बोरं खावीत, घरच्यांना खाऊ घालावीत पुढील काही दिवस. यातुन पित्ताचे विकार दुर होण्यास मदत होते.\nतीळ का आहारात घ्यावे\nतीळ कफ-पित्तनाशक असून केसांच्या वाढीसाठी, मजबुतीसाठी उत्तम असतात. रोज कोमट तीळतेलाने गुळण्या केल्यास दातांचे आरोग्य उत्तम राहते. थंडीत लघवीचे निसर्गत: कमी झालेले प्रमाण वाढवते.ज्या स्त्रियांना मासिक पाळीत कमी रक्तस्राव होतो, त्यांनी तिळाचे पदार्थ प्रमाणात खावे.तेलाची व्याख्या करताना ‘तिलोद्भवतलम्’ अशी केली आहे. अर्थात तिळापासून उत्पन्न होते तेल. तिळाच्या तेलाने थंड ऋतूत नित्य अभ्यंग करण्यास सांगितले आहे. अभ्यंगाने त्वचा तर कोमल होते, पण श्रमवार्धक्यही दूर होते. शरीर धष्टपुष्ट होते. दृष्टी चांगली राहण्यास मदत होते. झोप उत्तम लागते आणि आयुष्य वाढते.\nतिळाचे तेल कधी फ्रिजमध्ये ठेवावे लागले असे कधीही ऐकिवात नाही. कारण त्यांत सिसॅमॉल व सिसॅमिन ही नैसर्गिक संरक्षके असतात. याच्या जोडीला यात लिग्नन असल्याने रक्तदाब योग्य राहण्यास मदत होते. तिळाच्या तेलाने नित्य अभ्यंग करणे आवश्यक आहे.\nबाजरीचीच भाकरी का आहारात घ्यावी इथुन पुढे\nबाजरी अति उष्ण असल्याने शरीरात रुक्षता (कोरडेपणा) वाढण्याचा संभाव्य धोका असतो म्हणून स्नेहयुक्त तीळ आणि स्निग्ध लोणी यांची जोड देऊन शरीराची स्निग्धता व मार्दवता टिकवून ठेवली जाते. बाजरीत प्रथिने ११ ग्रॅम, लोह तीन ग्रॅम, कॅल्शियम आठ मिलिग्रॅम, फॉलिक अ‍ॅसिड ८५ मायक्रोग्रॅम, कबरेदके ७२.८ ग्रॅम असून शरीरास ५७८ किलो कॅलरी उष्मांक पुरवते.\nतीळ व बाजरीची भाकरी सोबत भोगीची भाजी\nभोगीची भाजी म्हणजे नक्की काय\n‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो.\nभोगीच्या भाजीत त्या हवामानात येणारे हरभरा, मटार, गाजर, घेवडा, वांगी, शेवग्याच्या शेंगा यांची तिळकूट, दालचिनी, लवंग व मिरे घालून भाजी करतात. त्याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व जाणून घेऊ या.\nभाजलेले व तळलेले हरभरे कफ-पित्तनाशक असतात तर भिजवलेले हरभरे बलदायक व रुचकर असतात. हरभऱ्यात १७.१ ग्रॅम प्रथिने, २.७ ग्रॅम खनिजे, ६१.२ ग्रॅम कबरेदके आणि ५.३ ग्रॅम स्नेह असतो.\nमटार शिजवून खाल्ले तर बलदायकअसतात. मात्र कच्च्या मटारांनी जुलाबाची शक्यता जास्त असते. यामध्ये २३ ग्रॅम प्रथिने, ५४ ग्रॅम कबरेदक आणि एक ग्रॅम स्नेह असतो.\nगाजर उष्ण असून भूक वाढवण्यास मदत करतात. वातनाशक असतात. कफाचे आजार, मूळव्याध, ग्रहणी या विकारांत उपयुक्त आहेत. गाजर वाफेवर शिजवावे. छोटी गाजरे जास्त उपयुक्त ठरतात. गाजराने सूत्रकृमी मरतात, मासिक पाळीत रक्तस्राव व्यवस्थित होत नसल्यास गाजराचा वापर करावा. गर्भिणींनी टाळावा. गाजरे लघवीचे प्रमाण वाढवतात. गाजरात अ जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक आहे.\nघेवडा वातनाशक असतो, मधुमेह, किडनीचे आजार असणाऱ्यांसाठी उत्तम. लघवीचे प्रमाण वाढवतो. यामध्ये २५ ग्रॅम प्रथिने, ४० ग्रॅम कबरेदके आणि एक ग्रॅम स्नेह असतो.\nछोटी वांगी कफ-पित्तनाशक असतात तर मोठी वांगी पचायला जड व पित्तकारक असतात. या ऋतूत मोठय़ा वांग्यांचे भरीतही उत्तम पचते. वांग्यातून २५ किलो कॅलरी ऊर्जा, ५.८८ ग्रॅम कबरेदके आणि नऊ मिलिग्रॅम कॅल्शियम मिळते.\nया उष्ण असून कफ-वातनाशक आहेत, डोळ्यांना हितकर, कृमिनाशक असून लघवीचे प्रमाण वाढवतात. यांच्या बियांमध्ये ३६ र्निगध स्वच्छ तेल असते. जे स्निग्धता टिकवून ठेवते.\nभोगीची भाजी कशी करावी\nसाहित्य : वांगी – तीन, वर्णे – अर्धी वाटी, ताजे मटार – अर्धी वाटी, हिरवे हरभरे – अर्धी वाटी, भिजवलेले कच्चे शेंगदाणे – अर्धी वाटी, चिरलेली गाजरं – दोन, चिरलेला कांदा झ्र् एक, तीळ – एक टेबल स्पून, खोवलेलं ओलं खोबरं – अर्धी वाटी, चिरलेली कोथिंबीर – पाव वाटी, तिखट – दोन चमचे, मीठ – चवीनुसार, हळद, हिंग – प्रत्येकी अर्धा चमचा, तेल – पाव वाटी, गूळ – दोन चमचे, गरम मसाला पावडर – एक चमचा\nकृती – वांगी, गाजरं चिरून घ्या. सर्व भाज्या एकत्र करा. भांडय़ात तेल तापवा, त्यात कांदा परतून घ्या. हिंग, हळद घाला. भाज्या घालून छान परतून घ्या. तिखट, मीठ, गरम मसाला पावडर, तीळ, खोबरं घालून छान एकजीव करा. गूळ घाला. गरजेनुसार पाणी घालून शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर घाला.भोगीच्या दिवशी ही भाजी करतात.बाजरीची भाकरी, चटणी, मेथीच्या भाजीसोबत ही भाजी नैवेद्यासाठी करतात.\nआमचा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. अवश्य शेयर/फॉरवर्ड करा\nBalance diet, culture, diet, Effective parenting, sankrant, traditional food, traditions, आपले सण उत्सव, आरोग्य, किंकरांत, परंपरा, प्रथा, भोगी, भोगीची भाजी, वजन कमी करणे, वजन कमी करण्याचा सोपा उपाय, वजन कमी करण्याची सोपी पध्दत, संक्रांत, संक्रांती\n← आपली त्वचा म्हणजे आपली ब्रॅंड ॲंबेसेडर\nधावणे = रनिंग : संपुर्ण मार्गदर्शन →\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री – कसा करावा उपवास\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nअर्ध्यावर डाव सोडु नका – तुमच्या माणसांना तुमची गरज आहे\nधावणे = रनिंग : संपुर्ण मार्गदर्शन\nआपली संस्कृती – संक्रांतीचे आहारशास्त्र\nआपली त्वचा म्हणजे आपली ब्रॅंड ॲंबेसेडर\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री - कसा करावा उपवास – Stay Fit Pune - The weight loss center on श्रावणातील उपवासाचे तंत्र आणि मंत्र\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nSavita makaji on दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nतारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार - गुडघेदुखी – Stay Fit Pune - The weight loss center on तुम्ही कसे उभे राहता\nArchita Vijaykumar Malge on गणेशोत्सव, मोदक आणि माझा वेटलॉस\nम्हातारपणातील आजार व उपाय\nमहाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री - कसा करावा उपवास – Stay Fit Pune - The weight loss center on श्रावणातील उपवासाचे तंत्र आणि मंत्र\nउन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे\nSavita makaji on दिवाळी – चवदार आणि आरोग्यदायी फराळाची\nतारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार - गुडघेदुखी – Stay Fit Pune - The weight loss center on तुम्ही कसे उभे राहता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/plight-of-gondhali-community-1071587/", "date_download": "2020-02-23T04:45:51Z", "digest": "sha1:F57TH6T4YDJ6CO4SXJALIA7GJ6J4A3UB", "length": 27126, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तुणतुण्याची सुटता साथ.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प���राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nप्रत्येक गोंधळी कुटुंबाला पूर्वी पाच-दहा गावांचे वतन दिलेले असायचे. त्या गावातल्या घरी गोंधळ घालत व भिक्षा मागत ते उपजीविका करायचे.\nप्रत्येक गोंधळी कुटुंबाला पूर्वी पाच-दहा गावांचे वतन दिलेले असायचे. त्या गावातल्या घरी गोंधळ घालत व भिक्षा मागत ते उपजीविका करायचे. कालांतराने कुटुंबं वाढल्याने भिक्षा मागण्याशिवाय पर्याय उरला नाही. आज तर अनेक जणी बोहारणीचे काम करत उपजीविका करीत आहेत. गोंधळी समाजाची ही फरफट.\nमहाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा समृद्ध आहे. त्याचाच एक अविभाज्य भाग असलेले म्हणजे गोंधळी गीते व नृत्य. नुकत्याच पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात, दिल्लीच्या एका शाळेने राष्ट्रपतींसमोर राजपथावरही याचे सादरीकरण केले. भारताच्या उज्ज्वल परंपरांच्या विविधतेतून एकता साधणाऱ्या परंपरांपैकी ही एक परंपरा असून याच सांस्कृतिक कला-परंपरेने भारताचा सांस्कृतिक झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा अनेकदा दिमाखाने फडकावला आहे. पिढय़ान्पिढय़ा परंपरागत पद्धतीने ही कला जोपासणाऱ्या गोंधळी समाजाची, त्यातल्या महिलांची मात्र जगण्यासाठी फरफट होत आहे.\nछत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकाबाहेरील मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीसमोरच्या फुटपाथला लागून असलेल्या मोकळ्या जागेत रात्री नऊच्या\nसुमारास सुमारे तीस ते पन्नास किलो वजनाचे जुन्या कपडय़ाचे गाठोडे डोक्यावर घेऊन आलेल्या गोंधळी महिला रोज दिसतात. पुढे अकरापर्यंत तीस-पस्तीस महिलांची इथे सहज गर्दी होते. रात्री तिथेच थंडीवाऱ्यात उघडय़ावर त्या झोपतात. रेल्वे स्थानकामधील स्वच्छतागृहांचा वापर करता येतो ही एकमेव सोय तिथे उपलब्ध आहे. अंबरनाथच्या अरुणा आमले व सोलापूरच्या रुक्मिणी नामदेव भोसले यांच्या सांगण्याप्रमाणे त्या पहाटे तीन वाजता उठून गाठोडय़ासह भेंडीबाजार(चोरबाजार)कडे कूच करतात. तिथे व्यापाऱ्यांना वजनावर किंवा नगावर ठोक भावाने कपडे विकून, पुन्हा घरोघर फिरून जुने कपडे गोळा करण्यासाठी आपापल्या भागात जातात. चाळीस-पन्नास किलोचे गाठोडे तयार झाले की ते घेऊन, रेल्वेप्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांचा रोष व विरोध पत्करत पुन्हा येथे येतात. मध्य रेल्वेचे शेवटचे स्थानक म्हणून इथे गाठोडे घेऊन उतरणे सोपे जाते. तरुण लेकुरवाळ्या महिला, नात्यातील प्रौढ महिलांना सोबत घेऊन फिरतात. बोजा वाहण्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ते सोयीचे ठरते. बऱ्याच वेळा दहा-बारा महिलांच्या गटागटाने त्या आठ-पंधरा दिवस गावोगाव फिरतात. उघडय़ावर राहतात किंवा स्वस्तात मिळाल्यास भाडय़ाने आसरा शोधतात. जर्मन-स्टीलची भांडी किंवा प्लॅस्टिकच्या वस्तूंच्या मोबदल्यात जुने कपडे घेतात. जास्त जीर्ण असतील तर दोन रुपये किलो भावाने घेतात जे पाच रुपये किलो भावाने विकले जातात. पँट, साडय़ा वगैरेचे नग पाहून नगाच्या किमतीपोटी दहा ते चाळीस रुपये मिळतात. सुट्टी न घेता ३० दिवस हे गावोगाव फिरण्याचे, गाठोडे वाहण्याचे काम केले तर चार ते पाच हजार रुपये महिन्याकाठी मिळतात.\nगोंधळ्यांपैकी बऱ्याच महिला जिल्ह्य़ा जिल्ह्य़ातून हा व्यवसाय करताना आढळतात. या व्यवसायानिमित्ताने भांडी आणि जुने कपडय़ांचे गाठोडे मिळून एकूण तीस ते पन्नास किलो वजन रोज डोक्यावर आणि पाठीवर दूर दूर वाहून न्यावे लागते. वर्षांनुवर्षे हा व्यवसाय करणाऱ्या महिलांना पाठीच्या कण्याचे व कमरेच्या हाडांचे रोग प्रौढपणीच होत आहेत असा अनुभव येतो आहे.\nयातले अनेक जण एकीकडे या स्वत:ला गोंधळी, जोशी, वासुदेव या वेगळ्या जातीच्या म्हणवून घेतात तर दुसरीकडे आम्ही एकमेकांच्या रक्तसंबंधातले नातेवाईक आहोत असेही सांगतात. गुलबर्गा, सोलापूर, पुणे, अमरावती, धुळे, जळगाव, नंदुरबार, वर्धा, नागपूर, लातुर, नांदेड, मुंबई आदी ठिकाणचे त्यांच्यातले सोयरसंबंध तपासले तर काही पिढय़ांपासून याच्यात रक्तसंबंध प्रस्थापित झाल्याचे दिसते. बऱ्याच ठिकाणी सख्खे, भावभावकी, व्यवसायानुसार गोंधळी, जोशी व वासुदेव या तिन्ही जातींचे असल्याचे संबोधले जाते.\n‘गोंधळा’ची व्युत्पत्ती परशुरामांनी केलेल्या मातृवंदनातून झाल्याचे म्हटले जाते. कथा अशी की, परशुरामांनी बेटासुर नावाच्या दैत्याचा वध करून त्याचे शिर कापले. त्याच्या नसा कापून त्याच्याच कवटीच्या रंध्रात ओवून त्या वाद्यांचा ‘तिंतृण तिंतृण’ असा आवाज करीत तो माता रेणुकेच्या जवळ आला व तिला वंदन केले. या वंदनातूनच गोंधळाचा उगम झाला व या वाद्यास ‘तुणतुणे’ असे संबोधले जाऊ लागले. गोंधळी लोक, जमदग्नी ऋषी व रेणुका माता यांपासून आपली उत्पत्ती झाली व ‘माहुरगड’ हे आपले मूळ स्थान आहे असे मानतात. मात्र, काही संशोधकांनी गोंधळ ही कला भूतमाता व तिच्या भक्तांशी संबंधित आहे असा दावा केला आहे. संशोधकांच्या मते, श्री तुळजाभवानीचा कालखंड इ.स. १०००पूर्वीचा आहे तर रेणुका माता त्याहूनही प्राचीन आहे. गोंधळात गायल्या जाणाऱ्या, रामदासांनी रचलेल्या आरतीत, ‘कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा हो’ या ओळीतील ‘कवडी’ या चलनाचा संबंध येतो. कवडी हे चलन पाचव्या शतकाच्या दरम्यान कर्नाटकात प्रचलित होते. त्या वेळचे कदंब राजघराणे तुळजाभवानीला आपली कुलदेवी मानत होते. यावरून गोंधळ प्रथा तेव्हापासून प्रचलित असावी असाही संदर्भ दिला जातो. जन्म, लग्न, मुंज, गृहशांती, इ. प्रसंगी देवीचा गोंधळ घातला की आयुष्याचा गोंधळ होत नाही अशी धारणा होती. बहुतांशी समाजाचा कुळाचार असणारी एक प्रबोधक, मनोरंजक आणि महत्त्वपूर्ण परंपरा म्हणजे गोंधळ अशी परिस्थिती होती. शतकानुशतके चालू असलेल्या या गोंधळाचे स्वरूप, बदलत्या काळासोबत सकारात्मक व नकारात्मक या दोन्ही दृष्टीने बदलत आले आहे.\nप्रत्येक गोंधळी कुटुंबाला पूर्वी पाच-दहा गावांचे वतन दिलेले असायचे. त्या गावातील लोकांच्या घरी गोंधळ घालणे व इतर वेळी देवीचे पुजारी या नात्याने वतनी गावात भिक्षा मागून खाण्यास त्यांना मुभा होती. गोंधळीकला दाखविताना संबळ, तुणतुणे, टाळ किंवा झांज, दिवटी व कवडय़ांची माळ ही साधने वापरतात. कालांतराने गावे तेवढीच राहिली व कुटुंबाचा विस्तार मात्र अनेक पटीने वाढला. त्यामुळे गोंधळ घालण्याचा हक्क पाच-दहा वर्षांनी एकदा मिळू लागला व एरवी उपजीविकेसाठी त्यांना भिक्षा मागण्याशिवाय पर्याय उरला नाही. म्हणून त्यांची भटकंती वाढली.\nज्या कुटुंबांना गोंधळ घालण्याचा हक्क मिळतो ते पान-सुपारी व थोडेफार पैसे घेऊन लग्नात गोंधळ घालतात. लग्नसराई संपली की त्यांनाही इतर गोंधळ्यांबरोबर भिक्षा मागायला जावे लागते. गोंधळ्यांची मुले देवीच्या नावे पण वेगवेगळ्या पद्धतीने भिक्षा मागतात. महिला मात्र गळ्यात कवडय़ांची माळ घालून हातात परडी घेऊन दारोदार जोगवा मागण्यास जातात. लोक धान्याचे पीठ किंवा रोख पैशाच्या रूपात जोगवा वाढतात. उतारवयाच्या थकलेल्या महिलांजवळच्या देवीच्या मंदिरासमोर, दानशूर भक्तांकडून दान मिळण्याच्या अपेक्षेत, परडी घेऊन बसतात. दसरा, दिवाळी सणात यांची चंगळ असते. घरात गोडधोड करण्यापेक्षा गावातील घराघरांतून मिळेल ते मागून आणण्यावर यांचा जोर असतो. गोडाधोडाबरोबर मिळालेल्या पुरणपोळ्या, भात, भाजी, भजे यांसारखे जास्त दिवस न टिकणारे अन्न वाळवून साठवून ठेवले जाते. पुढे गरजेप्रमाणे ते जिरे, लसूण, साखर-मीठ यांसह ताकात मुरवून मोठय़ा आवडीने खातात. याला ते अंबुरा म्हणतात.\nगोंधळ्यांचे कथाकथन, गायन व नृत्य या कला सादरीकरणात त्यांच्या महिला क्वचितच भाग घेतात. मुरळी किंवा इतर जातींतल्या कलाकार महिलांचा सहभाग मात्र घेतला जातो. ज्ञान-विज्ञानाचा प्रचार व प्रसार आणि आधुनिक विकास प्रक्रिया यांमुळे त्यांची परंपरागत कला त्यांच्या उपजीविकेसाठी कमजोर ठरत आहे.\nगोंधळी, जोशी, वासुदेव ही नावे व्यवसायसदृश्य आहेत असे समजून यांच्यात विवाहसंबंध होत असले तरी इतर बाह्य़जातीत विवाह संबंध जोडणे निषिद्ध मानले जाते. जातपंचायतही त्यास विरोध करते शिवाय स्वत: पालकही ते फार अप्रतिष्ठेचे समजतात. याच जातीतील कुंभारकरांच्या मुलीने स्वमर्जीने केलेल्या आंतरजातीय विवाहाचा परिणाम अत्यंत क्लेशदायक व विषण्ण करणारा आहे. जातपंचायतीने दिलेल्या भारी दंडाच्या रकमेचा भरणा आणि केलेले लग्न मोडल्याशिवाय जातीत घेतले जाणार नाही ही भयावह धमकी आणि खोटय़ा प्रतिष्ठेपायी कुंभारकरांनी आपल्या आठ महिन्यांच्या गरोदर मुलीस गोड बोलून बाळंतपणासाठी माहेरला चल, असे सांगून वाटेतच तिचा गळा आवळून खून केला.\nसमृद्ध लोककलेचा सांस्कृतिक ठेवा जपणारा हा कलाकार गोंधळी समाज अस्थिरता, अज्ञान, दारिद्रय़, जातपंचायत यांचा बळी ठरतो आहे. त्यांची लोककला त्यांच्या उपजीविकेसाठी भिक्षा मागण्याचे साधन न बनता ती त्यांना विकास व सन्मान मिळवून द्यायला आधारभूत कशी ठरेल आणि खास करून त्यांच्या महिलांना जगण्याचा अधिकार व विकासाची संधी मिळण्यासाठी योग्य ज्ञानकौशल्ये, व साधने कशी उपलब्ध होतील हे प्रश्न आहेत.\nप्रजासत्ताक दिनानिमित्ताने गोंधळी गाणी, नृत्ये तर पुढे आली परंतु त्यांच्या कायमस्वरूपी चरितार्थाचे काय हाही प्रश्न अधांतरीच आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 आसवेच स्वातंत्र्याची ..\n3 वनवासी मी या संसारी\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manavvijay-news/luck-fortune-struggle-1140752/", "date_download": "2020-02-23T05:18:04Z", "digest": "sha1:7LP5ULHEUJTEI454E4XXMIDXW6RJIMUS", "length": 28723, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नियती-प्रारब्ध-नशीब | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nआपण आपला भार ईश्वरावर सोपवून, शांत बसून राहावे.’\nआपल्या आयुष्यात काय घडणार वा काय घडणार नाही, हे आधी ठरविणारी कुठलीही गूढ शक्ती अस्तित्वात नाही. त्यामुळे ललाटलेख लिहिण्याचा, त्यात कुणी काही बदल करण्याच्या वगैरे काहीच शक्यता अस्तित्वात नाहीत.\nदैव, ललाटलेख, विधिलिखित, नियती, प्रारब्ध, नशीब हे सगळे शब्द जे आपण दैनंदिन जीवनात वारंवार वापरतो ते सर्वसाधारण सारख्याच अर्थाचे शब्द आहेत; व त्यातील समान दैववादी वृत्ती अशी की ‘नशिबात जे असेल ते होईल. आपण आपला भार ईश्वरावर सोपवून, शांत बसून राहावे.’ ही दैववादी वृत्ती, प्रयत्नवादाच्या बरोबर विरुद्ध अशी, मानवी प्रगतीला हानिकारक वृत्ती आहे. यात असे मानतात की ब्रह्मदेवाने (किंवा अल्लाने किंवा सटवाईने) आपले नशीब आपला जन्म होतानाच ठरवून किंवा लिहून ठेवलेले आहे व आपल्या आयुष्यात सर्व क��ही त्याबरहुकूम घडणार आहे. नाहीतरी आजूबाजूच्या परिस्थितीवर आपले नियंत्रण नसतेच; आणि सर्व काही दैव-नियंत्रित मानल्यामुळे, मानवी प्रयत्नांना काही महत्त्वच उरत नाही. हे घातक नाही का\nतरीही जगभर सगळीकडेच, सर्व लोकांमध्ये, अशी दैवाधीनता कमी-अधिक प्रमाणात मानली जाते. त्याचप्रमाणे समाज दैववादी व परावलंबी राहण्यावर काही राजकारणी, काही धर्मवादी व काही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचे हितसंबंध अवलंबून असतात व ते लोक स्वहितासाठी, ‘दैववाद’ व ‘नियती निर्णायकतेच्या’ मताचा प्रसार करीत असतात. अशा कारणांमुळे मग लोकांना तेच खरे वाटू लागते.\nमुळात कुणी ईश्वर, अल्ला अस्तित्वात असला तरी तो जगातील अब्जावधी माणसांचे भविष्य स्वत:च कशाला ठरवील त्याला दुसरे काही काम नाही का त्याला दुसरे काही काम नाही का ज्या विश्वात अब्जावधी प्रचंड तारे, तारकामंडले, आणखी काय काय आहे, तसेच येथील ज्या सूक्ष्मातिसूक्ष्म अणूंमध्ये प्रचंड शक्ती सामावलेली आहे, अशा या, कल्पना करायलाही कठीण असलेल्या अतिप्रचंड नियमबद्ध विश्वातील, पृथ्वीनामक एका अतिक्षुद्र ग्रहावर निर्माण झालेल्या, विश्वाच्या तुलनेत किडय़ामुंगीसारख्या असलेल्या पण बुद्धी कमविलेल्या क्षुद्र मानवाची, त्याला काय एवढी चिंता पडली आहे की त्या मानव-समूहांचे, किंवा राष्ट्रांचे, किंवा प्रत्येक व्यक्तीचे भविष्य-नशीब त्याने स्वत:च ठरवून ठेवावे ज्या विश्वात अब्जावधी प्रचंड तारे, तारकामंडले, आणखी काय काय आहे, तसेच येथील ज्या सूक्ष्मातिसूक्ष्म अणूंमध्ये प्रचंड शक्ती सामावलेली आहे, अशा या, कल्पना करायलाही कठीण असलेल्या अतिप्रचंड नियमबद्ध विश्वातील, पृथ्वीनामक एका अतिक्षुद्र ग्रहावर निर्माण झालेल्या, विश्वाच्या तुलनेत किडय़ामुंगीसारख्या असलेल्या पण बुद्धी कमविलेल्या क्षुद्र मानवाची, त्याला काय एवढी चिंता पडली आहे की त्या मानव-समूहांचे, किंवा राष्ट्रांचे, किंवा प्रत्येक व्यक्तीचे भविष्य-नशीब त्याने स्वत:च ठरवून ठेवावे कशाला करील तो असला उपद्व्याप\nआणि जरी समजा त्याने असला उपद्व्याप करायचा ठरविले तरी प्रत्येकाचे भविष्य केवळ त्याची जन्मतारीख व जन्मवेळ यांच्याशी जोडून तो ठेवील काय का बरे पण ‘फलज्योतिष शास्त्र आहे’ असे मानणाऱ्या लोकांना मात्र तसे वाटते खरे. तसे पाहता या ज्योतिषीबुवांनी या जगात एक मोठेच प्रस्थ निर्माण केलेले आहे. मानवी जीवनांतील असुरक्षितता, भय, चिंता वगैरेंमुळे सगळेच लोक, नेहमी कसल्या तरी आधाराच्या शोधात असतात. ज्योतिषी याचाच फायदा उठवितात. जन्मवेळेची ग्रहस्थिती, ग्रहांच्या चाली व नक्षत्रप्रवेश, ग्रहनक्षत्रांचे मानवी गुणांसारखे गुणावगुण, असले सगळे कुभांड जन्मपत्रिकेवर मांडून, व्यक्तीचे, समूहाचे वा राष्ट्राचे विधिलिखित ते वाचू शकतात, असा दावा ते करतात. आणि आपल्या देशात, असले हे मुहूर्त, तिथीनुसार शुभाशुभ कल्पना, लग्नासाठी कुंडल्या जुळविणे, ग्रहांचे मानवासारखे स्वभाव इत्यादी सर्व कल्पनारंजन, धर्माबरोबर जोडले गेल्यामुळे, बहुतेक लोकांना हे सर्व खरेच आहे असे वाटते व त्यामुळे त्यावर कुणी विचारही करीत नाही. सज्जनहो, याबाबत क्षणभर विचार तर करा. (१) एकाच हॉस्पिटलात एकाच क्षणी जन्मलेल्या दोन बालकांच्या पत्रिका सारख्याच असतात. त्यातील एक गरीब स्त्रीचे व दुसरे श्रीमंत स्त्रीचे असेल तर त्या दोन बालकांचे भवितव्य सारखे घडेल का त्यांचे भविष्य, जीवनांतील चढउतार सारखे असतील का त्यांचे भविष्य, जीवनांतील चढउतार सारखे असतील का (२) जन्मपत्रिकेवरून तो मनुष्य जिवंत आहे की मृत, हे कुणाही ज्योतिषाला सांगता येत नाही. हे सप्रयोग सिद्ध झालेले आहे. (३) एकाच पत्रिकेवरून, एकाच व्यक्तीबाबत, वेगवेगळे ज्योतिषी, वेगवेगळी भाकिते करतात. हे तर रोजच घडते. (४) आज एकही सच्चा वैज्ञानिक, ज्योतिषशास्त्राला, शास्त्र किंवा विज्ञान म्हणत नाही. कारण ते अवास्तव व अफाट अशा गृहीतांवर रचलेले असून, त्यात वस्तुनिष्ठ, वैज्ञानिक पद्धत आणि विश्वासार्ह सिद्धान्त यांचा पूर्ण अभाव दिसून येतो. व म्हणून तर सगळे ज्योतिषी, जे जे भविष्य सांगतात, ते ते अशा संदिग्ध भाषेत सांगतात की त्यातून उलटसुलट नाना अर्थ निघतात. शेवटी प्रत्यक्षात काहीही घडले तरी ज्योतिषाने तीही शक्यता सुचविली होती असे आपल्याला वाटते आणि भविष्य अगदीच खोटे ठरले तर ते विसरले जाते व आपल्या गूढ नशिबाला दोष देऊन आपण गप्प बसतो. ज्योतिषांची काही थोडी भविष्ये क्वचित् कधी ‘काकतालीय न्यायाने’ किंवा ‘संभवनीयतेच्या नियमाने’ खरीसुद्धा ठरतात. उदाहरणार्थ १०० स्त्रियांना ‘मुलगा’ होईल असे भविष्य सांगितले तर त्यातील ५० जणींच्या बाबतीतले भविष्य खरे ठरण्याची शक्यता असतेच की; आणि मग खऱ्या ठरले��्या त्या भाकितांची व त्या ज्योतिषांची दवंडी पिटली जाते. थोडक्यात असे की फलज्योतिष कितीही नावाजले किंवा कितीही बहुमान्य असले, तरी ते शास्त्र नसून, थोतांड आहे.\nअशीही काही माणसे जगात असणे शक्य आहे की ते लोक ईश्वर मानीत नसूनही जन्मपत्रिका, ग्रहांचे सामथ्र्य व त्यावरून किंवा कशावरून तरी, ‘भविष्य’ वर्तविता येते असे ते मानत असतील. आम्हा विवेकवाद्यांना मात्र, ‘प्रत्येकाचे भविष्य जन्मत: ठरलेले आहे’ हेच मुळात मान्य नाही. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने ते आधी समजण्याचा, आमच्यासाठी काही प्रश्नच उद्भवत नाही. प्राप्त परिस्थितीत आमचे बरेवाईट भविष्य, आमचे आम्हीच घडवतो (जे आधी ठरलेले नसते), असा आमचा विश्वास आहे. आम्हाला कधी यश मिळते, तर कधी धडधडीत अपयश (अगदी आपटी खावी लागते.) पण आमच्या यशापयशाची भौतिक कारणे आम्ही बुद्धीच्या साहाय्याने शोधतो. कारण आध्यात्मिक व ज्योतिषीय कारणे भोंगळ असतात व म्हणून आम्हाला ती मान्य नाहीत.\nक्षणभर मानू या की कुणी ईश्वर अस्तित्वात आहे व त्याने आपला ललाटलेख लिहून ठेवलेला आहे. जसे इस्लाममध्ये प्रत्येक माणसाचे भाग्य ईश्वर अल्ला स्वत: स्वत:च्या मर्जीनुसार ठरवितो व त्यात कुणीही कधीही बदल करू शकत नाही. हिंदू धर्मात आपले भाग्य हे आपलाच पूर्वजन्म आणि कर्मफलसिद्धान्ताशी जोडलेले आपलेच अपरिवर्तनीय कर्मफळ असते. सारांश, आपण ललाट लेख कधीही बदलत नाही. परंतु ईश्वर प्रेमळ व दयाळू असल्यामुळे व्यक्तीचे दैवपालट घडविण्याचे, म्हणजे न बदलणारा ललाटलेख बदलून देण्याचे काही उपाय (उदाहरणार्थ- पूजाप्रार्थना, कर्मकांड, प्रायश्चित्त, नमाज वगैरे) त्याने उपलब्ध करून ठेवलेले आहेत असे बहुतेक धार्मिक लोक मानतात.\nआता असा विचार करा की, विश्वाचा खरेच जर कुणी ईश्वर असला तर त्याला आपल्यासारख्या क्षुद्र जीवांच्या स्तुती-प्रार्थनेची गरज कशाला असेल कुणीही ‘माणूस’ जसा स्तुती-प्रार्थनेने खूश होतो तसा ‘ईश्वर’ कशाला आपल्या स्तुती-प्रार्थनेला भाळेल आणि त्याच्या बदल्यात, व्यापाऱ्यासारखा वागून आपला ललाटलेख बदलेल कुणीही ‘माणूस’ जसा स्तुती-प्रार्थनेने खूश होतो तसा ‘ईश्वर’ कशाला आपल्या स्तुती-प्रार्थनेला भाळेल आणि त्याच्या बदल्यात, व्यापाऱ्यासारखा वागून आपला ललाटलेख बदलेल शनी-मंगळासारख्या तथाकथित दुष्ट ग्रहांची शांती करणे हा तर चक्क मूर्���पणा आहे. ग्रह हे माती व वायूचे निर्जीव गोळे आहेत. ज्योतिषाने किंवा पुरोहिताने केलेल्या त्याच्या त्या शांतीमुळे, आपला ललाटलेख बदलता येईल अशी भन्नाट कल्पना लोकांना पटते तरी कशी, याचे मला फार आश्चर्य वाटते. पण या देशात तरी हे घडते खरे. म्हणजे अगणित लोक ज्योतिषांकडे व गुरुबाबांकडे अशा कामांसाठी जातात व त्यांना त्यासाठी पैसे देऊ करतात हे आपणा सर्वाना माहीत आहे. आम्हा विवेकवाद्यांच्या मते, आपल्या आयुष्यात काय घडणार वा काय घडणार नाही, हे आधी ठरविणारी कुठलीही गूढ शक्ती अस्तित्वात नाही व त्यामुळे ललाटलेख लिहिण्याचा, तो वाचण्याचा किंवा त्यात कुणी काही बदल करण्याच्या वगैरे काहीच शक्यता अस्तित्वात नाहीत. हे सर्व अशक्य आहे.\nउत्क्रांतीने व स्वप्रयत्नाने मानव आज बुद्धिमान बनलेला आहे खरा परंतु अजूनही तो अत्यंत अज्ञानी आहे. भित्रा आणि शरीराने व मनानेही दुर्बळ तर तो मुळातच आहे. नैसर्गिक संकटांनी व स्वत:च्या चुकांनी तो दु:खी आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले काय होईल ही अज्ञानाची भीती तर कायमच त्याच्या पाठी लागलेली आहे. म्हणून तर माणसाच्या सर्वच धर्मामध्ये परलोकात सुख मिळविण्यासाठी इहलोकात करण्याचे नमाज, प्रार्थनादी अनेक विधी सांगितलेले आहेत. थोडक्यात असे की माणसाला ईश्वरासारख्या गूढ शक्तीच्या आधाराची सतत आवश्यकता भासते. अशा परिस्थितीत मनुष्य आधारासाठी चिंतनाद्वारे कल्पित ईश्वराचा ‘शोध लावील’ व त्यानंतर त्याच्या उपासनेचे मार्ग पक्के ठरवील, म्हणजेच ‘आपला धर्म, पंथ निर्माण करील’ हे सर्व स्वाभाविकच आहे, आणि माणसाने नेमके तेच केले. वेगवेगळे धर्म स्थापन केले, सुंदर सुंदर ईश्वर कल्पिले; हजारो वर्षे त्यांच्या उपासना केल्या आणि धर्माची, ईश्वरांची, स्वर्गनरक व पापपुण्यादी कल्पनांची ऐहिक उपयुक्तता व त्यांचे दुरुपयोग अनुभवले.\nआपल्या जीवनात काही घडून दैनंदिन अनुभव येणे हे तर रोजच घडत असते. तसेच एखाद्यालाच अपघात होणे, मोठय़ा अपघातांतून अनेक जणांपैकी एखादाच वाचणे, बाकी सगळे मरणे, एखाद्यालाच लॉटरी लागणे अशा प्रासंगिक घटनांबाबत ती घटना घडून गेल्यावर आपण निष्कर्ष काढतो की ते त्याचे प्रारब्धच होते म्हणून ते तसे घडले. अनेक जणांच्या आयुष्यात, त्यांच्या संपत्तीत, कर्तृत्वात, सुखदु:खात कधी कधी कमालीची स्थित्यंतरे घडतात, पण त्याची नेमकी कारणे सुसंगतपणे कळू शकत नाहीत. हे असेच आहे. घटनांची कारणे भौतिकच पण गुंतागुंतीची असतात व ती नीट न उलगडण्यामुळे ती नियतीवर ढकलण्याचा आपल्याला मोह होतो. प्रत्यक्षात मात्र दैव, भाग्य, नशीब, नियती, प्रारब्ध असे काही नसते. म्हणजे घटना घडून गेल्यावर, केवळ आपल्या सोयीसमाधानासाठी काढण्याचे ते सुलभ निष्कर्ष आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.aarogya.com/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE.html?tmpl=component&print=1&layout=default&page=", "date_download": "2020-02-23T04:29:04Z", "digest": "sha1:XJZCZXKKV2DKIBNNT2VE5H3DAHJY2E2S", "length": 21664, "nlines": 19, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "मातृत्वापासून वंचित ठेवणारा पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "मातृत्वापासून वंचित ठेवणारा पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम\nपॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम या समस्येला जनुकीय मूळ असल्यामुळे आपण तो टाळू शकत नाही. परंतु योग्य उपचार करून मार्ग काढता येतो. उपचारांची पहिली पायरी म्हणजे अशा स्त्रियांनी आरोग्यकारक जीवनसरणी आचरणे हे महत्त्वाचे. सकस, समतोल आहार योग्य प्रमाणात घेऊन त्याला नियमित व्यायामाची जोड दिल्यास या समस्येचा त्रास कमी होण्यास निश्‍चित मदत होते. ........\nमातृत्व ही स्त्रीला निसर्गाने दिलेली अमोल देणगी आहे. अशा या मातृत्व लाभण्याच्या प्रक्रियेमध्ये \"पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम' हा विकार एक अडथळा बनतो व अनेक स्त्रिया मातृत्वापासून वंचित राहतात.\nसाधारणतः १०-२० टक्के स्त्रियांमध्ये आढळणारी ही समस्या निरनिराळ्या वयोगटांत वेगवेगळ्या समस्या घेऊन येते. पौगंडावस्थेतील ८५ टक्के स्त्रियांना मासिक पाळी वेळेवर येत नाही. ६० ते ७० टक्के स्त्रियांना नको असलेल्या ठिकाणी केसांची वाढ उद्‌भवते उदा. चेहरा, हात, पाय तसेच तोंडावर मुरुमे येतात, जाडी वाढू लागते. या सर्वांमुळे त्यांच्यावर मानसिक परिणाम होऊन त्यांचा आत्मविश्‍वास त्या गमावू शकतात. अशा या पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोममुळे लग्नानंतर साधारणतः ३० ते ४० टक्के स्त्रियांना वंध्यत्वाच्या समस्येला सामोरं जावं लागत. जर अशा स्त्रीला दिवस गेले तर तिचा गर्भपात होण्याची शक्‍यता नेहमीपेक्षा अधिक असते. तसेच गरोदरपणात मधुमेह होऊन नवजात अर्भकालाही अधिक प्रमाणात समस्यांना तोंड त्यावं लागतं. अशा स्त्रियांचे जसजसे वय वाढत जाते तसतसे त्यांना मधुमेह, उच्चरक्तदाब व गर्भाशयाच्या पिशवीतील आंतरिक आवरणाचा कर्करोग होण्याची शक्‍यताही अधिक असते.\nपॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणजे पाण्यासदृश स्त्रावाने भरलेल्या अनेक छोट्या, छोट्या गाठी (सिस्ट) असलेले स्त्री बीजांडकोष (ओव्हरी). या गाठीचा आकार २-९ मि.मि. इतका छोटा असून, त्या एका स्त्रीबीजांडकोषामध्ये १२ किंवा जास्त संख्येने पॉली म्हणजे अनेक आढळतात. स्त्रियांमध्ये दोन स्त्रीबीजांडकोष असतात व ते गर्भाशयाला जोडलेले असतात. दर महिन्याला स्त्रीबीजांडकोष हे एक परिपक्व स्त्रीबीज निर्माण करते व त्याचबरोबर इस्ट्रोजेन, प्रोजेस्टरॉन व ऍन्ड्रोजेन या संप्रेरक अंतःस्रावांची निर्मितीसुद्धा करते. पांढऱ्या व गुळगुळीत असणाऱ्या पॉलिसिस्टिक ओव्हरी या नेहमीच्या स्त्रीबीजांडकोषापेक्षा आकाराने मोठ्या असतात. तसेच गर्भधारणेसाठी लागणारे परिपक्व स्त्रीबीज त्या नियमितपण��� निर्माण करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे ऍन्ड्रोजेन या पुरुषास्त्रावाचे उत्पादन त्या नेहमीपेक्षा जास्त करत असल्यामुळे या स्त्रियांना नको त्या ठिकाणी केस उद्‌भवतात.\nएखाद्या स्त्रीला पॉलिसिस्टिक ओव्हरी हा आजार आहे, याचे निदान खालील चाचण्यांवरून कळते. १) सोनोग्राफी २) रक्तातील संप्रेरक या अतःस्रावाची चाचणी जसे फॉलिकल स्टिम्युलेटिंग, हॉर्मोन ल्युटिनाइझिंग, हॉर्मोन टेस्टोस्टरॉन इ.\nनियमित मासिक पाळी येणाऱ्या स्त्रियांमध्ये पाळीचा रक्तस्राव सुरू झाल्यानंतर स्त्रीबीजांची वाढ होण्यास सुरवात होते. एक स्त्रीबीजांडकोषामध्ये साधारण ५-१० स्त्रीबीचं प्रत्येक महिन्याला वाढीला लागतात. प्रत्येक स्त्रीबीज हे फॉलिकल या कोषात वाढत असते. या फॉलिकलची निर्मिती व वाढ, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन व ल्युटिनाइझिंग हॉर्मोन या संप्रेरक अंतःस्रावांमुळे होते. हे अंतःस्राव मेंदूच्या तळाशी असणाऱ्या पिट्युटरी ग्रंथीतून निर्माण होतात. एका फॉलिकलमध्ये एक अपरिपक्व बीजांड असते. या सर्व फॉलिकल्समधून शेवटी एकाचीच वाढ परिपूर्ण होते. एकच परिपक्व झालेले स्त्रीबीजांड, दर महिन्याला बीजांडाबाहेर उत्सर्गले जाते. यालाच स्त्रीबीजोत्सर्ग (ओव्ह्युलेशन) असे म्हणतात. गर्भनलिकेमध्ये हे स्त्रीबीज पुरुषबीजाशी संयोजित झाल्यास ते गर्भाशयातील आंतःआवरणावर प्रस्थापित होते व यालाच आपण गर्भधारणा झाली असे म्हणतो. जर गर्भधारणा झाली नाही तर गर्भाशयाचे अस्तर योनीमार्गे बाहेर टाकले जाते. या रक्तस्रावाला आपण मासिक पाळी असे म्हणतो. पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये नेहमीपेक्षा जास्त स्त्रीबीजांडाची वाढ होते व संप्रेरकाच्या प्रभावाने ती वाढू लागतात. परंतु ऍन्ड्रोजेन या पुरुष संप्रेरकाच्या प्रभावामुळे त्यांच्या वाढीस प्रतिबंध होतो व त्यातील एकही स्त्रीबीज परिपक्व होत नाही. स्त्रीबीजाची निर्मिती न झाल्यामुळे पाळी लांबते व अनियमित होते. तसेच परिपक्व स्त्रीबीज नसल्यामुळे गर्भधारणा न होता स्त्रीला वंध्यत्वाला सामोरे जावे लागते.\nपॉलिसिस्टिक ओव्हरी या पूर्वकालापासून मानवामध्ये आढळत असतील पण त्याची शास्त्रीय माहिती गेल्या ७० वर्षांपासून पुढे आली. स्टेन आणि लेव्हिनथाल हे दोन अमेरिकन डॉक्‍टर याविषयीच्या संशोधनाचे जनक समजले जातात. बरेच वर्षे ही समस्या मास���क पाळी सुरू व्हायच्या वेळेस सुरू होऊन पाळी जाईपर्यंत राहते, असे समजले जायचे. परंतु या विषयातील नवीन संशोधनामुळे असे आढळून आले आहे, की पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोमला कारणीभूत ठरणारी जनुकं त्या स्त्रीच्या गुणसूत्रांमध्ये आढळतात व त्यामुळे हा आजार जन्मजात शरीरात असतो. असे असले तरी त्याची लक्षणे दिसायला पौगंडावस्थेपर्यंत वाट पाहावी लागते.\nकाही शास्त्रज्ञांच्या मते, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम या आजाराचा त्रास \"इन्शुलिन रेझिस्टन्स'मुळे होतो. इन्शुलिन हे संप्रेरक प्लीहेच्या विशिष्ट पेशींमध्ये तयार होते व रक्तामार्फत शरीरातील पेशींपर्यंत पोचविले जाते. इन्शुलिनमुळे रक्तातील शर्करेचा रेणू शरीरातील पेशींच्या आत जायला मदत होते व त्यामुळे इन्शुलिन हे रक्तातील शर्करेचे प्रमाण नियमित करण्यास कारणीभूत ठरते. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोमच्या रुग्णांमध्ये इन्शुलिनची नियमित पातळी शर्करायुक्त कण पेशींना पोचविण्यास कमी पडते. शरीरातील यकृत, मेद व स्नायूंच्या पेशी इन्शुलिनचा वापर नेहमीच्या प्रमाणात करू शकत नाहीत व त्यामुळे इन्शुलिनची पातळी पाढून हायपर - इन्शुलेनिमिया होतो व त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रॉम समस्येची लक्षणं दिसायला सुरवात होते.\nज्या स्त्रियांचे वजन मेदवृद्धीमुळे जरुरीपेक्षा जास्त आहे, त्यांच्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स मासिक प्रमाणात आढळतो. त्यामुळेच पॉलिसिस्टिक ओव्हरीची समस्या असणाऱ्या स्त्रियांमध्ये त्याचे वजन वाढल्यास या लक्षणांची व त्रासाची तीव्रता त्यांना अधिकाधिक जाणवू लागते. अर्थातच त्यांनी त्यांचे वाढलेले वजन कमी केल्यास त्यांचा इन्शुलिन रेझिस्टन्ससुद्धा कमी होतो व पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोमच्या सर्व लक्षणांची तीव्रता कमी होऊन ती सौम्य होण्यास मदत होते, असे अनेक शास्त्रीय पाहण्यांमध्ये आढळून आले आहे.\nपॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम या समस्येला जनुकीय मूळ असल्यामुळे आपण तो टाळू शकत नाही. परंतु योग्य उपचार करून मार्ग काढता येतो. उपचारांची पहिली पायरी म्हणजे अशा स्त्रियांनी आरोग्यकारक जीवनसरणी आचरणे हे महत्त्वाचे. सकस, समतोल आहार योग्य प्रमाणात घेऊन त्याला नियमित व्यायामाची जोड दिल्यास या समस्येचा त्रास कमी होण्यास निश्‍चित मदत होते. ज्या स्त्रियांची वजनं वाढली असतील त्यांनी त्यांची वजनं कमी करून ती आटोक्‍यात ठेवण्याची नितांत आवश्‍यकता असते. उपचारांची दुसरी पायरी म्हणजे डॉक्‍टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषधे घेणे हे होय. पाळीच्या अनियमिततेसाठी संप्रेरक म्हणजेच हॉर्मोन्सच्या गोळ्या दिल्या जातात. मुरुमे व अनावश्‍यक केसांसाठी अंतःस्रावाच्या व इन्शुलिन कार्यान्वित करण्याच्या गोळ्या दिल्या जातात. सौंदर्यशास्त्राचा वापर करून मुरुमे व अनावश्‍यक केस नाहीसे करता येतात व वंध्यत्व समस्येवर परिणामकारक उपचार करता येतात.\nपॉलिसिस्टिक ओव्हरीजमुळे होणाऱ्या वंध्यत्व समस्येवरील उपचार पद्धती १९३५ पासून सुरू झाली. त्या काळी शस्त्रक्रिया हीच एकमेव उपचार पद्धती उपलब्ध होती. पोट कापून स्त्रीबीजांडकोषातील पॉलिसिस्टिक ओव्हरीचा काही भाग कापून काढून टाकण्यात येत असे. १९६० च्या दशकात औषधी गोळ्या व हार्मोन्सच्या इंजेक्‍शनची निर्मिती करण्यात येऊ लागली व आजसुद्धा या औषधी गोळ्या व हॉर्मोन्सच्या इंजेक्‍शनचा उपयोग पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोमच्या विविध समस्यांवर तसेच वंध्यत्व निवारणासाठी करण्यात येत आहे. या औषधी गोळ्या अथवा इंजेक्‍शनच्या जोडीला जरूर वाटल्यास आता व्हिडिओ लॅपरोस्कोपीच्या साह्याने पॉलिसिस्टिक ओव्हरीजवर शस्त्रक्रियासुद्धा केली जाते. व्हिडिओ लॅपरोस्कोपी, म्हणजेच लेन्स लावलेली नळी. या नवीन पद्धतीमध्ये पोटावर एक सेंटिमीटर इतका छोटा छेद घेऊन स्त्रीबीजांडकोषापर्यंत पोचता येते व त्याद्वारे स्त्रीबीजांडकोषावर शस्त्रक्रिया करण्यात येते. ही शस्त्रक्रिया संपूर्ण भूल देऊन व छोटे छेद घेऊन केली जात असल्यामुळे त्रासदायक नसते. यासाठी रुग्णाला एक दिवस रुग्णालयात राहावे लागते. व्हिडिओ लॅपरोस्कोपीच्या साह्याने वंध्यत्वाच्या इतर कारणांचा शोध व उपचारसुद्धा त्याच वेळी करण्यात येतो. या शस्त्रक्रियेमुळे स्त्रीबीजांडकोषात परिपक्व स्त्रीबीजाची निर्मिती सुकर होऊन गर्भधारणा होण्यास मदत होते. अशा तऱ्हेच्या विविध उपचार पद्धती व उपायांनी एकूण ८० टक्के स्त्रियांना अपत्य प्राप्तीचा लाभ देता येणे आता शक्‍य झाले आहे.\nअशा या आजाराची माहिती तरुण मुली व त्यांचे पालक, तरुण विवाहित स्रिया आणि अशा अनेक स्त्रिया ज्या या आजाराने पीडित आहेत यांना मिळायला हवी. त्यासाठी त्याचा प्रच��र सामाजिक स्तरावर होणे ही काळाची गरज आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/rti_application.php?Id=69", "date_download": "2020-02-23T03:48:30Z", "digest": "sha1:W3L72DF2N5HQJ2CRFJE2HX35VIWUT5TX", "length": 5245, "nlines": 122, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | विभाग", "raw_content": "\nनागरिकांकडून दाखल झालेले माहिती अधिकारतील अर्ज\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/farmer-loan-waiver-extra-amount-paid-by-farmer-will-be-return/", "date_download": "2020-02-23T06:00:40Z", "digest": "sha1:BSCFYN4567CJG3TICPUPGJP4VQLJZDQC", "length": 6523, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्जमाफीतील जादा भरलेली रक्कम आता परत मिळणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कर्जमाफीतील जादा भरलेली रक्कम आता परत मिळणार\nकर्जमाफीतील जादा भरलेली रक्कम आता परत मिळणार\nराज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी कुटुंबाऐवजी व्यक्ती घटक मान्य करून कर्जमाफी देण्याचा निर्णय झाल्याने 31 जुलैपूर्वी कुटुंबामार्फत दीड लाखापेक्षा जास्त भरलेली रक्कम संबंधितांना परत मिळणार आहे. शुक्रवारी शासनाने यासंदर्भातील आदेश काढला. विधानसभेच्या अधिवेशनात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी हा निर्णय जाहीर केला होता.\nगेल्या वर्षी 20 जून रोजी ही योजना जाहीर झाली. त्यातील निकषात प्रतिकुटुंब दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले होते. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असलेली रक्कम भरल्यानंतर संबंधितांच्या खात्यांवर या योजनेचा लाभ म्हणून मिळणारी दीड लाखाची रक्कम जमा करण्यात येत होती. यामुळे कुटुंबाला लाभ झाला; पण त्याच कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावांवर असलेले कर्ज तसेच राहिले. यावरून विरोधकांनी आंदोलन, मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन या निकषात बदल करताना कुटुं���ातील प्रत्येकाला दीड लाखापर्यंतचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nनव्या निकषानुसार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2016 पर्यंत उचललेले व 31 जुलै 2017 पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ होणार आहे. या निर्णयाने यापूर्वी एखाद्या कुटुंबातील व्यक्तीच्या नांवे दीड लाखापेक्षा जास्त असलेले कर्ज संबंधितांनी भरले असेल, तर त्यांना ते परत देण्यात येणार आहे. शासनाचे अवर सचिव तथा सहनिबंधक सहकारी संस्था रमेश शिंगटे यांनी हे आदेश आज काढले.\nएखाद्या कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या नावावर 2 लाख 20 हजार कर्ज असेल, तर त्यांना दीड लाखापेक्षा जास्त असलेली म्हणजे 50 हजार रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे; पण एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींच्या नावावर अनुक्रमे 1 लाख 40 हजार व 70 हजारांचे कर्ज असेल, त्यांच्या एकत्रित कर्जाची रक्कम 2 लाख दहा हजार रुपये होते. त्यातील 60 हजार परत करावे लागणार आहेत. ही रक्कम कशी परत करायची याचा आलेखही या आदेशासोबत प्रसिद्ध करण्यात आला आहे.\n‘माळेगाव’बाबत सभासद निर्णय घेतील : अजित पवार\nथायलंड महिला क्रिकेट संघाचे अनोखे अभिवादन, जिंकली सर्वांची मने\nट्रम्प जेवणार सोन्याच्या ताटात\nचंदनतस्कर वीरप्पनच्‍या मुलीचा भाजपमध्‍ये प्रवेश\nनगर : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nकोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई\nमहापोर्टल बंद : नोकरभरतीची परीक्षा मात्र खासगी कंपन्यांकडेच ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/setback-bjp-shiv-sena-alliance-in-nashik-over-350-shiv-sena-workers-and-corporators-resigned-from-the-post/articleshow/71593383.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-02-23T05:43:06Z", "digest": "sha1:RVZPUUC3P7UBRSCDTLJE6NKVIMBMNFUK", "length": 13672, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "BJP Shiv Sena Alliance News : युतीला धक्का; सेनेच्या ३५० कार्यकर्त्यांचे राजीनामे - Setback Bjp Shiv Sena Alliance In Nashik Over 350 Shiv Sena Workers And Corporators Resigned From The Post | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nयुतीला धक्का; सेनेच्या ३५० कार्यकर्त्यांचे राजीनामे\nनाशिकमधील भाजप-शिवसेना युतीला मोठा धक्का बसला असून शिवसेनेच्या ३५० पदाधिकाऱ्यांसह ३६ नगरसेवकांनी राजीनामे दिलेत. शिवसेना कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यांमुळे नाशिकमध्���े भाजपला झटका बसला आहे. नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून नेत्यांची मनधरणी करण्यात भाजप नेते आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आलं आहे.\nमुंबईतील 'हे' आकर्षक रेल्व...\nअभिनेत्री दिशा पटानीचा रेड...\nनाशिकः नाशिकमधील भाजप-शिवसेना युतीला मोठा धक्का बसला असून शिवसेनेच्या ३५० पदाधिकाऱ्यांसह ३६ नगरसेवकांनी राजीनामे दिलेत. शिवसेना कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यांमुळे नाशिकमध्ये भाजपला झटका बसला आहे. नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून नेत्यांची मनधरणी करण्यात भाजप नेते आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आलं आहे. सिंधुदुर्गानंतर आता नाशिकमध्येही शिवसेना-भाजप युती संकटात आली आहे.\nनाशिक पश्चिमची जागा भाजपला सोडल्याने भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात भाजपने घुसखोरी केल्याचं सांगत शिंदेच्या समर्थनार्थ शिवसेनचे महानगर प्रमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि ३५ नगरसेवकांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजप आमदार सीमा हिरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यापुढे शिवसैनिक म्हणूनच काम करणार असल्याचं सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.\nनाशिकमध्ये सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. या सभेवर बहिष्कार टाकत शिवसेने भाजपला झटका दिला. तसंच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून येत असलेल्या दबावापुढेही न झुकण्याचा निर्णय शहरातील पदाधिकाऱ्यांनी घेतला. दुसरीकडे, नाशिक पश्चिम मतदारसंघातील बंडखोरी रोखून शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन सोमवारी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क सुरू केला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.\nशिवसेनेचा भाजपला दे धक्का\nIn Videos: नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे बंड चिघळले\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCAA: 'शाहीनबाग'ला पाठिंबा देण्यासाठी नाशकात 'सादिकबाग'\nसारा लंडन ठुमकदा... 'लंडन फॅशन वीक'मध्ये नाशिकची संस्था\nनाशिकमध्ये एसटी-रिक्षाचा भीषण अपघात; २० ठार\nतरुणाच्या छळामुळेच 'त्य��' तरुणीची आत्महत्या\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांचे हजारो समर्थक भजन दिंडीत सहभागी\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nयुतीला धक्का; सेनेच्या ३५० कार्यकर्त्यांचे राजीनामे...\nशिवसेनेचा भाजपला दे धक्का\nशेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार...\nदिवाळीत एसटीच्या ज्यादा गाड्या...\nअॅड. आंबेडकरांची आज शहरात सभा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/cricket-news/cricket-india-vs-west-indies-odi-series-bhuvneshwar-kumar-yet-again-injured/articleshow/72524188.cms", "date_download": "2020-02-23T05:24:31Z", "digest": "sha1:J2N47RA6KPRQV7TUILVRTGXJNHIDDZI4", "length": 13017, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Bhuvneshwar Kumar : वनडे मालिकेआधीच टीम इंडियाला बसला मोठा धक्का! - cricket india vs west indies odi series bhuvneshwar kumar yet again injured | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nवनडे मालिकेआधीच टीम इंडियाला बसला मोठा धक्का\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी भारतीय संघ चेन्नईत दाखल झाला आहे. पण वनडे मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.\nवनडे मालिकेआधीच टीम इंडियाला बसला मोठा धक्का\nनवी दिल्ली: कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) च्या नेृत्वाखालील टीम इंडिया (Team India)ने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत २-१ने विजय मिळवला. आता भारतीय संघाचे पुढील लक्ष्य वनडे मालिकेवर आहे. येत्या १५ डिसेंबर दोन्ही संघादरम्यानची वनडे मालिका सुरु होत आहे. पहिला सामना खेळण्यासाठी भारतीय संघ चेन्नईत दाखल झाला आहे. पण वनडे मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेआधीच भारतीय गोलंदाजीची धार कमी झाली आहे. भारताचा मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) पुन्हा एकदा जखमी झाला आहे. त्यामुळे आगामी मालिकेत भुवनेश्वर खेळणार की नाही याबद्दल शंका निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भुवनेश्वरच्या जागी नवदीप सैनीला संधी मिळण्याची शक्यता आहे. सैनी देखील काही दिवसांपूर्वी जखमी झाला होता. दिल्लीकडून काही दिवसांपूर्वी रजणी सामन्यातून त्याने कमबॅक केले होते.\nआसाम: आंदोलनाचा फटका; क्रिकेट संघ अडकला\nभुवनेश्वरच्या दुखापती संदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI)ने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. याआधी ऑगस्ट महिन्यात देखील भुवनेश्वरला दुखापत झाली होती. त्यानंतर मोठ्या कालावधीसाठी तो संघाबाहेर होता. वेस्ट इंडिज (West Indies)विरुद्धच्या टी-२० मालिकेत तो मैदानात उतरला होता. हैदराबादमध्ये झालेल्या टी-२० सामन्याआधी त्याने १४ ऑगस्ट रोजी सामना खेळला होता.\nभुवनेश्वरच्या दुखापतीचा मोठा फटका भारतीय संघाला बसण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या होत्या. भुवनेश्वरच्या जागी नवदीपचा विचार केला जात असला तरी त्याची कामगिरी फार चांगली नाही. नवदीप सध्या दिल्लीकडून रणजी ट्रॉफीत खेळत आहे. केरळविरुद्धच्या सामन्यात त्याला फार प्रभाव पाडता आला नव्हता. खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने केवळ २५ धावाच केल्या होत्या.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n३९व्या षटकात उतरला मैदानात आणि...\nटी-२० वर्ल्ड कप: ऑस्ट्रेलियाचा दबदबा; जाणून घ्या भारत कुठे\nभारताविरुद्ध मैदानात उतरले चार टेलर\nकॅप्टन विराटला तीन रेकॉर्ड मोडण्याची संधी\nIndia vs New Zealand: कसोटी मालिकेत होऊ शकतात हे रेकॉर्ड\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्र���इब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nवनडे मालिकेआधीच टीम इंडियाला बसला मोठा धक्का\nलग्नाच्या वाढदिवशीच क्रिकेटपटूची पत्नी मैदानात ढसाढसा रडली...\nनागरिकांचे हिंसक आंदोलन; हॉटेलमध्ये अडकले क्रिकेटपटू...\nपंचांनी बाद दिल्यानंतरही पठाण उभाच राहिला...\nICC टी-२० रँकिंगः राहुल, विराट 'टॉप १०' मध्ये...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2020-02-23T04:37:55Z", "digest": "sha1:YBSZ2DIX56DB7NSI3G7RV2PPHFOVOVYF", "length": 16482, "nlines": 78, "source_domain": "shekharpatil.com", "title": "‘कार्टुन नेटवर्क’चा नवा राजकीय प्रयोग - Shekhar Patil", "raw_content": "\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\n‘कार्टुन नेटवर्क’चा नवा राजकीय प्रयोग\nअनेक विषयांमध्ये पारंगत असणारा माझा एक विद्वान मित्र माझ्याशी नेहमी एका विषयावरून भांडतो. ‘अरे कसला शब्दसाठा रे तुम्हा पत्रकारांचा …च्यामारी पॉप कल्चरमधील एखादा शब्द पार वैताग येईपर्यंत घासतात. अन् आम्हालाही त्रास देतात राव …च्यामारी पॉप कल्चरमधील एखादा शब्द पार वैताग येईपर्यंत घासतात. अन् आम्हालाही त्रास देतात राव ” यावरून मला नेहमी निरूत्तर व्हावे लागते. एखादा गाजणारा चित्रपट, त्यातील खमंग व खटकेबाज संवाद, गाणी अथवा पात्रांच्या नावावरून सारखा बातम्यांचा रतीब घातला जातो. अलीकडच्या काळात ‘सैराट’ आणि ‘सर्जिकल स्ट्राईक’ या आशयाच्या शीर्षकांवरून आपण वाचलेल्या अथवा वाचत असलेल्या बातम्या आठवून पाहिल्या तर माझ्या मित्राचे म्हणणे आपल्याला पटू शकते. यात गोची अशी की, वाचणारालाही हे आवडते म्हणून आम्ही लोक जनतेला त्याच शब्दांमध्ये सादर करतो. मात्र यावर माझ्या मित्राचे म्हणणे असे की, “तुम्ही वेगळ्या शब्दांचे प्रयोग तर करा…आम्हाला पर्याय द्या. आम्ही ठरवू काय घ्यायचे ते ” यावरून मला नेहमी निरूत्तर व्हावे लागते. एखादा गाजणारा चित्रपट, त्यातील खमंग व खटकेबाज संवाद, गाणी अथवा पात्रांच्या नावावरून सारखा बातम्यांचा रतीब घातला जातो. अलीकडच्या काळात ‘सैराट’ आणि ‘सर्जिकल स्ट्राईक’ या आशयाच्या शीर्षकांवरून आपण वाचलेल्या अथवा वाचत असलेल्या बातम्या आठवून पाहिल्या तर माझ्या मित्राचे ��्हणणे आपल्याला पटू शकते. यात गोची अशी की, वाचणारालाही हे आवडते म्हणून आम्ही लोक जनतेला त्याच शब्दांमध्ये सादर करतो. मात्र यावर माझ्या मित्राचे म्हणणे असे की, “तुम्ही वेगळ्या शब्दांचे प्रयोग तर करा…आम्हाला पर्याय द्या. आम्ही ठरवू काय घ्यायचे ते ” मात्र एकसुरीपणातून लोकप्रिय अभिव्यक्ती सहजसोपी असल्याने आम्ही लोक हाच मार्ग निवडतो हे सांगणे नको. आता तुम्ही म्हणाल आज काय हे पुराण लावले” मात्र एकसुरीपणातून लोकप्रिय अभिव्यक्ती सहजसोपी असल्याने आम्ही लोक हाच मार्ग निवडतो हे सांगणे नको. आता तुम्ही म्हणाल आज काय हे पुराण लावले तर याला संदर्भ आहे तो आपल्या राजकारण्यांच्या आरोप-प्रत्यारोपांचा.\nबहुतांश राजकारण्यांकडेही फार काही विपुल शब्दसाठा आणि उपमा नसतात. अत्यंत रसाळ आणि सुलभ भाषेत बोलण्याचे कसब मोजक्या नेत्यांकडे असते. यातच ‘पॉईंट-टू-पॉईंट’ आणि अगदी धारदार पध्दतीचे आरोप-प्रत्यारोप नेहमी लोकप्रिय शब्द, वाक्प्रचार, कविता, शायरी, चित्रपट, त्यातील गाणी अथवा संवादांच्या माध्यमातून करण्यात येतात. यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला डोरेमॉन आणि नोबिता या कार्टुन कॅरेक्टर्सच्या माध्यमातून संबोधल्यानंतर याला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनाही मोगली आठवल्यानंतर मला खूपच गंमत वाटली. नंतरही याचे चर्वण झाले. अनेकांनी यावरून आपल्या राजकारण्यांवर टिकेची झोड उठविली आहे. आपले राजकारणी शाळकरी मुलांच्या पायरीवर उतरल्याचा आरोपदेखील करण्यात येत आहे. मात्र यातील सकारात्मकता लक्षात घ्या. राजकारणी आता उपमांचा वापर करतांना माझ्या मित्राच्या भाषेत ‘नवीन प्रयोग’ करू लागले आहेत. भलेही ते भालचंद्र नेमाडेंनी निर्मित केलेल्या खंडेरावाच्या वा कवि ग्रेसांच्या भरजरी भाषेत एकमेकांवर हल्लाबोल करण्याइतपत वयात आले नसतील; ते शाळकरी मुलांच्या भाषेत बोलत असतील…तरी त्यांनी मळलेली पाऊलवाट सोडली हे महत्वाचे. आणि हो कार्टुन्सचा संबंध फक्त वयाशी नक्कीच नाही. आमच्या मुलांना आज जे पहायला मिळते ते आम्हाला मिळाले नाही. मात्र कार्टुन्समधील ‘इमॅजिनेशन’ भन्नाट असते. अगदी पारंपरिक चित्रपटांना असणार्‍या मर्यादादेखील ते सहजपणे झुगारून लावते. माझी मुले कार्टुन्स पाहत असतांना मी त्यांना भारावल्यागत पाहतो. त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद, उत्सुकता आणि कुतुहल मला माझ्या बालपणात घेऊन जाते. जेव्हा दूरदर्शनवरील मोजक्या मालिकांशिवाय काहीही उपलब्ध नव्हते. तेव्हा वाचलेले चाचा चौधरी, मोटू-पतलू आता माझ्या मुलांना सजीव स्वरूपात पहायला मिळतात तेव्हा आपसूकच बालपणही आठवते अन् मन मोहरून जाते. मला आजही कार्टुन्सचे अनेक कॅरेक्टर्स आवडतात. आणि हे सांगण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. लोटपोटसारख्या कॉमिक्स आणि चांदोबासारख्या मासिकांनी माझ्यावर वाचनसंस्कार केलेत. याचे ऋण मी कधीही विसरणार नाही. यामुळे कार्टुन्स हे बालीश वा कमअस्सल असल्याची हेटाळणी मी कधीही करू शकत नाही. खरं तर अनेकांना कार्टुन्स आवडत असले तरी त्यातील अनेकांना हे मान्य करणे आवडत नाही. या पार्श्‍वभूमिवर आपल्या नेत्यांना डोरेमॉन व नोबिताच्या स्वभाववैशिष्टांचा आधार घेत बोलण्याचे कसे सुचले याचे मला खूप कुतुहल आहे. त्यांना ही बाब सुचली असल्यास उत्तम याचे मला खूप कुतुहल आहे. त्यांना ही बाब सुचली असल्यास उत्तम अथवा ज्यांनी त्यांना हा सल्ला दिला त्यांचेही कौतुक करायलाच पाहिजे. वास्तविक पाहता राजकारण्यांचा समावेश व्यंगचित्रकारांचा आवडत्या विषयांमध्ये करण्यात येतो. नेते हे व्यंगचित्रकारांना नेहमीच नवनवीन खाद्य पुरवत असतात. मात्र एखाद्या लोकप्रिय कार्टुनच्या माध्यमातून केलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप हे ताज्या झुळुकेसारखेच नव्हेत काय \nउरला सर्वात महत्वाचा मुद्दा. प्रगतीशील वा एखाद्या क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या समाजाच्या संस्कृतीच्या प्रचार-प्रसाराला विपुल संधी मिळतात असे साधे गणीत आहे. हिंदी चित्रपट अथवा दूरचित्रवाणी मालिकांमध्ये मराठी माणसाची भूमिका कशी दर्शवितात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. याच्या अगदी विरूध्द बाब म्हणजे चित्रपट सृष्टीत आघाडीवर असणार्‍या पंजाब्यांनी आपली संस्कृती जगभरात पोहचवली. याचप्रमाणे अन्य प्रगत समाजांनीही याचाच कित्ता गिरवला आहे. मात्र ‘मराठी पाऊल पडते पुढे’ म्हणणारे आपण यात कुठे आहोत अगदी शाळकरी मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख लावणार्‍या कार्टुन्समध्ये अस्सल मराठी कॅरेक्टर आहे कुठे अगदी शाळकरी मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख लावणार्‍या कार्टुन्समध्ये अस्सल मराठी कॅरेक्टर आहे कुठे आपला फास्टर फेणे, गोट्या वा चिंटू हे डोरेमॉन, नोबिता, मिकी माऊस वा टॉम अँड जेरी��्रमाणे जग पादाक्रांत करणे तर सोडाच मोटू-पतलू वा छोटा भीमप्रमाणे भारतीय बालकांवर तरी गारूड करणार का आपला फास्टर फेणे, गोट्या वा चिंटू हे डोरेमॉन, नोबिता, मिकी माऊस वा टॉम अँड जेरीप्रमाणे जग पादाक्रांत करणे तर सोडाच मोटू-पतलू वा छोटा भीमप्रमाणे भारतीय बालकांवर तरी गारूड करणार का याचा विचार आपण करावयाचा आहे. यामुळे आपल्या नेत्यांच्या तोंडी परकीय कार्टुन पात्रांचा उल्लेख येणे हा मराठीतल्या या क्षेत्रातील उणीवेवर थेट बोट ठेवणारेखील आहे. असो. सध्या तरी आपले राजकारणी वयात येण्याच्या मार्गावर आल्याचे मला तरी वाटत आहे. पारंपरिक उपमांचा आधार न घेता नवा मग तो भलेही ‘बालसुलभ’ मार्ग असेल तरी त्यावरून जाण्याचा प्रयत्न ते करताहेत. यामुळे सध्याचे राजकीय ‘कार्टुन नेटवर्क’ नक्कीच मस्त आणि स्वागतार्ह आहे.\nसंविधान विरूध्द परंपरेचा नवा अध्याय\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील...\nअजीब दास्ता है ये…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/coepzest20excited-competitors-in-marathon/", "date_download": "2020-02-23T04:51:58Z", "digest": "sha1:UI5W2Z3P6I5RE6REFZAQJDOGAPYZXN44", "length": 10777, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#COEPZEST'20 : मॅरेथॉन'मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक - Dainik Prabhat", "raw_content": "\n#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक\nपुणे: रविवारी सकाळी सीओएपी च्या झेस्ट ह्या क्रीडा महोत्सवा अंतर्गत आयो��ित करण्यात आलेल्या ‘मॅरेथॉन’ची तिसरी आवृत्ती दिमाखात पार पडली. हा उपक्रम ‘झोनल टान्सप्लान्ट काँरडिनेशन सेंटर ‘ ह्यां च्या सहयोगाने व ‘पुणे महानगरपालिका’,’ स्वच्छ सर्वेक्षण’ आणि ‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे’ ह्यांच्या अधिपत्त्याखाली पार पडला.\nही मॅरेथॉन स्पर्धा खुली स्पर्धा असल्या कारणाने दिव्यांगांना व अंधांनादेखील ह्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. ही स्पर्धा ३ किमी, ५ किमी,१० किमी व २१ किमी अश्या ४ प्रकारांमध्ये घेण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी वयाचं कोणतही बंधन नसल्याने अबालवृद्धांचा अगदी उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.\nसकाळी ५.१५ वाजता अत्यंत उत्साहाच्या वातावरणात महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा सर, सहयोगी विद्यार्थी उपक्रम अधिष्ठाता डॉ.धामणगावकर सर, जिमखाना उपाध्यक्षा डॉ.भावीकट्टी मॅडम तसेच ZTCCचे प्रतिनिधी ह्यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेला सुरुवात झाली. सहभागी स्पर्धकांनी सीओईपी मैदान, सेंट्रल माँल, अबिल हाऊस, एनसीयल गेट, एचपी शिंदे पेट्रोलपंप व तिथून परत सीओईपी मैदान ह्या विहीत मार्गावर अनुक्रमे ३, ५, १० व २१ किमींचा पल्ला पार केला. आयोजकांशी संवाद साधला असता ह्या या मॅरेथॉनचा उद्देश ” अवयव दानाबद्दल समाजामध्ये जागृती निर्माण करणे ” असा आहे हे समजले. ह्या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणासाठी प्रसिध्द अभिनेते प्रसाद जवादे ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर ८ वर्षाचा चिमुरडा, Ultra Marathon runner साईश्र्वर गुंटुक हा ह्या स्पर्धेचे मुख्य आकर्षण होता.\nह्या पूर्ण उपक्रमात सीओएपीच्या ‘झेस्ट-२०’ अंतर्गत काम करणाऱ्या २००हून अधिक स्वयंसेवक, समन्वयक आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रमुखांचा अत्यंत उत्स्फूर्त आणि उत्साहपूर्ण सहभाग होता.\nजीवनशैलीत सुधारणा केल्यास मधुमेहापासून मुक्ती\nनाव न घेता उपमुख्यमंत्री पवार यांना आमदार लक्ष्मण जगताप यांचे आव्हान\nदोन दुचाकीस्वारांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nकारवाई करूनही बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर सुरूच\nकेवळ फोटोसेशन पुरतेच वृक्षारोपण\nपालिकेतील फायर यंत्रणा गॅसवर\nवाहतूककोंडीपुढे पोलिसांनी टेकले हात\nपीएमपीने पालिकेच्या धर्तीवर जाहिरातदर आकारावा\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉस���बल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप ‘या’ मुद्द्यांवरून करू शकतं शिवसेनेची कोंडी\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/after-narayan-rane-merged-his-party-with-bjp-uddhav-thackeray-will-address-two-rallies-in-sindhudurg-tomorrow/articleshow/71596936.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-02-23T04:49:04Z", "digest": "sha1:IA6FHNW6HQJI7PIKBMY7KJ6AXCT4MG5Z", "length": 16203, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Uddhav Thackeray : राणेंच्या भाजप प्रवेशावर उद्धव उद्या बोलणार? - After Narayan Rane Merged His Party With Bjp, Uddhav Thackeray Will Address Two Rallies In Sindhudurg Tomorrow | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nराणेंच्या भाजप प्रवेशावर उद्धव उद्या बोलणार\nकणकवलीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजप प्रवेश आणि त्यांचे पुत्र व भाजप उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडल्यानंतर लगेचच शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.\nराणेंच्या भाजप प्रवेशावर उद्धव उद्या बोलणार\nमुंबई : कणकवलीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजप प्रवेश आणि त्यांचे पुत्र व भाजप उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडल्यानंतर लगेचच शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली आणि सावंतवाडी अशा दोन ठिकाणी सभा घेणार असून या सभांमध्ये राणे यांच्या भाजप प्रवेशावर ते कोणती भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nराज्यपातळीवर शिवसेना आणि भाजपची युती झाली असली तरी किमान ५० मतदारसंघांत दोन्ही पक्षातील इच्छूकांनी बंडाचे निशाण फडकावत युतीच्या अधिकृत उमेदवारांपुढे आव्हान उभे केले आहे. त्यात सिंधुदुर्गातील बंडखोरीला शिवसेना विरुद्ध नारायण राणे या जुन्या वादाची किनार आहे. त्यामुळेच या जिल्ह्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.\nकणकवली मतदारसंघात शिवसेनेचा विरोध असतानाही भाजपने नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांना उमेदवारी दिली. त्याला आव्हान देत शिवसेनेने युतीधर्म जिल्ह्याबाहेर ठेवत नितेश यांच्याविरुद्ध सतीश सावंत यांना रिंगणार उतरवले. दुसरीकडे जिल्ह्यातील सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर हे युतीचे अधिकृत उमेदवार असून त्यांच्याविरुद्ध भाजपच्या राजन तेली यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष पाहायला मिळत असताना आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेने या संघर्षाच्या पुढील अंकाची नांदी झाल्याचे बोलले जात आहे.\nराणे यांचा लांबणीवर पडलेला भाजप प्रवेश आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कणकवलीतील सभेत झाला. या सभेत मुख्यमंत्र्यांनी राणे यांच्या नेतृत्वाचे तोंडभरून कौतुक केले मात्र शिवसेनेची बंडखोरी वा शिवसेना नेतृत्वावर त्यांनी अवाक्षरही काढले नाही. 'अनेक लोक आपल्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न करतील. पण, त्याकडं दुर्लक्ष करा. प्रेमानं आणि शांततेनं लढा. जिंकणाऱ्या लोकांनी वाघासारखं राहायचं असतं', असं मोघम वक्तव्य त्यांनी कुणाचाही उल्लेख न करता केलं. त्यावर आता उद्धव ठाकरे कोणता पवित्रा घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nमुख्यमंत्र्यांनी कणकवलीत सभा घेतल्यास तिथे उद्धव ठाकरेसुद्धा सभा घेतील, असे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आधीच सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांची सभा संपताच शिवसेनेने लगेचच उद्धव यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याची घोषणा केली. उद्धव उद्या (१६ ऑक्टोबर) सिंधुदुर्गात जात आहेत. त्यांची पहिली सभा सायंकाळी ४ वाजता कणकवलीत होणार आहे तर दुसरी सभा सायंकाळी ७ वाजता सावंतवाडीत होणार आहे. कणकवलीत भाजपविरुद्ध शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असल्याने व दसरा मेळाव्यात नितेश राणे यांचा पराभव करण्याची गर्जना शिवसेना नेत्यांनी जाहीरपणे केल्याने उद्धव यांच्या टीकेचे लक्ष्य राणे आणि फॅमिलीच असेल, ���से संकेत मिळत आहेत.\nलिहून घ्या, कणकवलीत नीतेश राणेंना ७०% मतं मिळतील: फडणवीस\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुंबईतील वाइन शॉपवाल्याची कमाल; १२१ खंडणीबहाद्दरांना खायला लावलीय जेलची हवा\nछत्रपती शिवाजी महाराज की जय...\nपठाणांच्या चिथावणीला मनसे, भाजपचे 'हे' प्रत्युत्तर\nसरपंच निवड: महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचा धक्का\nराज ठाकरेंची मोठी कारवाई; मनसेच्या 'या' जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\n'ओला, सुका कचरा वेगळा करा'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nराणेंच्या भाजप प्रवेशावर उद्धव उद्या बोलणार\nविराट कोहली रायगड किल्ल्यावर जाणार...\nगाढ झोपी गेला आणि आगीत प्राण गमावले...\nकोल्हापूरच्या पुरावेळी राज ठाकरे कुठे होते", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/gallery/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%8F%E0%A4%95/", "date_download": "2020-02-23T04:51:55Z", "digest": "sha1:6KRZ2GPYLSYU3KLQR5SHZZOKYY5WVWH3", "length": 5848, "nlines": 113, "source_domain": "solapur.gov.in", "title": "सोलापूर शहर | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nफेसबुक वर शेअर करा ट्विटर वर शेअर करा\nफेसबुक वर शेअर करा ट्विटर वर शेअर करा\nश्री सिध्देश्वर यात्रा सोलापूर\nश्री सिध्देश्वर यात्रा दृश्य\nफेसबुक वर शेअर क��ा ट्विटर वर शेअर करा\nफेसबुक वर शेअर करा ट्विटर वर शेअर करा\nश्री सिध्देश्वर यात्रा सोलापूर\nश्री सिध्देश्वर यात्रा हवाई दृश्य\nफेसबुक वर शेअर करा ट्विटर वर शेअर करा\nफेसबुक वर शेअर करा ट्विटर वर शेअर करा\nफेसबुक वर शेअर करा ट्विटर वर शेअर करा\nफेसबुक वर शेअर करा ट्विटर वर शेअर करा\nफेसबुक वर शेअर करा ट्विटर वर शेअर करा\nफेसबुक वर शेअर करा ट्विटर वर शेअर करा\nफेसबुक वर शेअर करा ट्विटर वर शेअर करा\nफेसबुक वर शेअर करा ट्विटर वर शेअर करा\nफेसबुक वर शेअर करा ट्विटर वर शेअर करा\nफेसबुक वर शेअर करा ट्विटर वर शेअर करा\nफेसबुक वर शेअर करा ट्विटर वर शेअर करा\nफेसबुक वर शेअर करा ट्विटर वर शेअर करा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Feb 07, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-dry-fodder-management-cows-and-buffaloes-17172?tid=118", "date_download": "2020-02-23T04:44:36Z", "digest": "sha1:57VYBXQDE4MM7Z3PDFOUU22TBZYSTKEI", "length": 26040, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, dry fodder management for cows and buffaloes | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजनावरांच्या आहारात कोरडा चारा वापरताना काळजी घ्या\nजनावरांच्या आहारात कोरडा चारा वापरताना काळजी घ्या\nडॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. आर. आर. मुगळे\nमंगळवार, 5 मार्च 2019\nमहाराष्ट्रातील बहुतांशी भागात फेब्रुवारी ते जूनपर्यंत दरवर्षी केवळ कोरड्या चाऱ्याचा जास्त प्रमाणात पशुआहारात वापर केला जातो. यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे तर हिरव्या चाऱ्याबरोबरच कोरड्या चाऱ्याचीही मोठ्या प्रमाणात कमतरता दिसून येत आहे. यामुळे उपलब्ध कोरड्या चाऱ्याची पचनीयता, पौष्टिकता, चव वाढवून त्याचा पशुआहारात वापर केल्यास निश्‍चितच कमी चाऱ्यात जनावरांचे संगोपन करणे सोयीस्कर होईल.\nमहाराष्ट्रातील बहुतांशी भागात फेब्रुवारी ते जूनपर्यंत दरवर्षी केवळ कोरड्या चाऱ्याचा जास्त प्रमाणात पशुआहारात वापर केला जातो. यावर्षी अ���्यल्प पाऊस पडल्यामुळे तर हिरव्या चाऱ्याबरोबरच कोरड्या चाऱ्याचीही मोठ्या प्रमाणात कमतरता दिसून येत आहे. यामुळे उपलब्ध कोरड्या चाऱ्याची पचनीयता, पौष्टिकता, चव वाढवून त्याचा पशुआहारात वापर केल्यास निश्‍चितच कमी चाऱ्यात जनावरांचे संगोपन करणे सोयीस्कर होईल.\nकडबा, सोयाबीन भुसकट/ गुळी, गव्हाचे काड, भाताचा पेंडा, उसाचे वाळलेले पाचट इ. वाळल्या चाऱ्याचा निकृष्ट चाऱ्यामध्ये समावेश होतो. हा चारा खाण्यास कठीण, तंतुमय पदार्थाचे प्रमाण जास्त असलेला तसेच प्रथिनांचे प्रमाण अतिशय कमी असणारा चारा असतो. या चाऱ्याला जनावरांना आवडेल अशी चवही नसते. याबरोबरच त्याची पचनीयता सुद्धा कमी असते. अशा प्रकारच्या चाऱ्यातून जनावरांची पोषणतत्त्वांची शारीरिक गरज पूर्ण होत नाही. त्यामुळे पोषणतत्त्वांची गरज पूर्ण करण्यासाठी महागड्या पशुखाद्याचा जास्त प्रमाणात पशुआहारात वापर करावा लागतो. महागड्या पशुखाद्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. या उपलब्ध निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता, पचनीयता वाढवण्यासाठी युरिया, गूळ, मीठ किंवा मळीची प्रक्रिया केली जाते. या उपलब्ध चाऱ्याची पचनीयता व पशुआहारात वापर वाढण्यासाठी आणखीही काही महत्त्वाच्या बाबींचा विचार करणे गरजेचे आहे.\nनिकृष्ट चाऱ्याची पौष्टीकता वाढवा\nचाराटंचाई काळात उपलब्ध वाळल्या निकृष्ट चाऱ्याची पचनीयता वाढवण्यासाठी असा चारा देतेवेळी जनावरांना तात्काळ ऊर्जापुरवठा करणाऱ्या घटकांचा पुरवठा करावा. उदा. गूळ, मळी, मका, भरड इ. कारण यामुळे जनावरांच्या कोटीपोटातील तंतुमय पदार्थ पचनासाठी उपयोगी असणाऱ्या जीवाणूंची संख्या वाढून व त्यांची क्रियाशिलता वाढल्यामुळे निकृष्ट चाऱ्याची पचनीयता वाढते.\nटंचाईकाळात जर जनावरांच्या शरीरात नत्र व सल्फरची कमतरता असेल तर कोटीपोटातील पचनासाठी उपयुक्त जीवाणूंच्या क्रियाशीलतेला मर्यादा येतात व त्यामुळे चाऱ्याचे पचन कमी होऊन जनावरं अशक्त होतात. हे टाळण्यासाठी चाराटंचाईकाळात किंवा ज्या ज्या वेळी वाळल्या चाऱ्याचा पशुआहारात जास्त प्रमाणात वापर होत असेल, त्या वेळी जनावरांना योग्य मात्रेत नत्र व सल्फरयुक्त क्षार मिश्रण द्यावे.\nहिरव्या चाऱ्याच्या अभावामुळे जनावरांमध्ये जीवनसत्त्व ‘अ' ची कमतरता दिसून येते. या कमतरतेमुळे डोळ्यातून नियमित पाणी येणे, रोगप्रतिकारशक्ती ���मी होणे, सतत हगवण लागणे, डोळ्याचा पडदा पांढरा होणे, अंध वासरे जन्मणे अशा समस्या निर्माण होतात. हे सर्व टाळण्यासाठी वाळल्या चाऱ्याचा पशुआहारात जास्त प्रमाणात वापर करतेवेळी दर पंधरा दिवसांतून एकदा जीवनसत्त्व ‘अ' युक्त द्रावण तोंडावाटे द्यावे किंवा जीवनसत्त्व ‘अ' चे इंजेक्‍शन द्यावे.\nआहारात क्षार मिश्रण, मिठ गरजेचे\nटंचाईकाळात उपलब्ध चाऱ्यातून क्षार व मीठाचा गरजेप्रमाणे जनावरांच्या शरीराला पुरवठा होत नाही. यामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडते तसेच शरीरातील संप्रेरके व इतर उपयुक्त द्रावण तयार होण्याचे प्रमाण घटते, कोटीपोटातील उपयुक्त जीवाणूंची क्रियाशीलता कमी होते, त्यामुळे चाऱ्याची पचनीयता घटते, पोषण तत्त्वांच्या कमतरतेमुळे आजार उद्‌भवतात. याकरिता टंचाईकाळात व इतरवेळीही क्षारयुक्त चाटण विटा गोठ्यात ठेवाव्यात, जेणेकरून जनावरं गरजेनुसार विटांना चाटून आपल्या शरीराची क्षाराची गरज पूर्ण करू शकतील.\nदेशी जनावरांना दररोज किमान ३० ग्रॅम मीठ व संकरीत जनावरं किंवा मुऱ्हा म्हशींना ५०-६० ग्रॅम मीठ दररोज द्यावे.\nभाताचा पेंढा व मका कडब्यावर वाफ/ स्टीम प्रक्रिया केल्यास अशा चाऱ्यातील प्रथिनांची उपलब्धता वाढते. त्यासाठी असा चारा लहान-लहान तुकडे करून स्टिम प्रक्रिया १५ मिनिटे ते अर्धातास दिल्यास पचनीयता वाढते आणि प्रथिनांची उपलब्धता वाढते.\nशेळ्या/ इतर जनावराना बाहेर चरण्यासाठी चारा उपलब्ध नसल्यास विनाकारण बाहेर चरण्यासाठी सोडू नये, कारण चाऱ्याच्या शोधात दूरवर भटकंतीमुळे जनावरांच्या शरीरातील पोषणतत्त्वांचा साठा वापरला जातो. आणि दूरवर फिरूनही जनावरांना गरजेप्रमाणे चारा भेटत नाही, त्यामुळे जनावरं अशक्त, दुबळी बनतात. म्हणून अशावेळी जनावरं चरायला न सोडता उपलब्ध चारा गोठ्यातच द्यावा व व्यायामासाठी जाळीचे कुंपण करून सोडावे.\nपावडर, पिलेटस् चा वापर\nशेतातील टाकाऊ पदार्थ/ दुय्यम पदार्थ जनावरांना खायला दिले जातात. परंतु असे घटक जनावरे आवडीने खात नाहीत, त्यामुळे पशुआहारात त्यांच्या वापरास मर्यादा येतात. शेतातील दुय्यम पदार्थ/ निकृष्ट चारा यांचा पशुआहारात वापर वाढवण्यासाठी त्याची पावडर बनवून या पावडरीमध्ये पशुखाद्य मिसळून त्याचे पिलेटस्‌ (गोळी/ कांडी) बनविल्यास या चाऱ्याचे खाण्याचे प्रमाण वाढते व पशुखाद्य तस��च चारा एकत्रित दिल्यामुळे, पिलेटस्‌ बनवतानाच्या उष्णतेमुळे निकृष्ट चाऱ्याची पचनीयता वाढते. यामुळे दूधाळशेळ्यांसाठी/ जनावरांसाठी चारा पावडर व पशुखाद्य प्रमाण ६०ः४० किंवा ७०ः३० असे ठेवता येते. या पशुखाद्यामध्ये किमान १७ टक्के प्रथिने व एकूण पचनीयता ७० टक्के राहावी ही काळजी घ्यावी.\nचाऱ्यामध्ये, सोयाबीन/ तूर गुळी/ भुसकट, सूर्यफुलाची धाटं, तुराट्या, पराट्या, कडबा, भाताची साळ/ पेंढा, गव्हाचे काड, उसाची पाचट इ. चा वापर करता येतो. भाकड जनावरांसाठी असे पिलेटस्‌ बनविताना ८०ः २० असे चारा व पशुखाद्याचे प्रमाण ठेवावे. तसे वासरं, करडं यांच्यासाठी ४०ः६० किंवा ५०ः५० असे चारा व पशुखाद्याचे प्रमाण ठेवावे.\nबायपास फॅट, प्रथिनांचा वापर\nटंचाईकाळात वाळल्या चाऱ्याचा वापर करतेवेळी पशुआहारात प्रोबायोटिक्‍सचा वापर केल्यास जनावरांच्या शरीरावरील ताण कमी होऊन निकृष्ट चाऱ्यामधून पोषक घटकांची उपलब्धता वाढण्यात मदत होते. कोटीपोटामध्ये पचनक्रिया जलद करण्यासाठी लागणारे सूक्ष्मजीवाणू हे प्रोबायोटिक्‍सपासून मिळतात व जनावरांची पचनक्रिया वाढून दूध उत्पादनातही वाढ होते.\nज्या जनावरांना निकृष्ट दर्जाचा चारा वैरण म्हणून दिला जातो. त्या जनावरांच्या शरीरात पुरेशा प्रमाणात जीवाणूजन्य प्रथिने तयार होत नाहीत. अशा जनावरांच्या आहारामध्ये बायपास फॅट/ बायपास प्रोटीनचा वापर करावा.\nसंपर्क ः प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३\n(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)\nऊस पाऊस सोयाबीन पशुखाद्य चाराटंचाई जीवनसत्त्व दूध वैरण पशुवैद्यकीय\nरेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे : आमदार...\nसकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामान\nमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील तरी सोमवार (त\nऔरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची वाट अवघडच\nऔरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा वीजपुरवठा करण्याच्या तंत्रामुळे शेतकऱ्यांच्या\nजीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत अनुदान :...\nरत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून तो वाढविण्यासाठी जीआय मानांकन महत्त्वाचे\nनीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये सरकारच्या...\nसोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील पाणीवाटपासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची पत्रके\nव्याव��ायिक गांडूळखत प्रकल्प उभारणीभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत...\nकृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...\nऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...\nजैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...\nजनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये...दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली...\nमेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...\nमत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...\nवयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...\nफळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...\nजनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...\nजाणून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...\nशेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...\nमेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...\nअसे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...\nव्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...\nआरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...\nबहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...\n..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...\nसंगोपनगृहातील रेशीम कीटकांची काळजीसध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...\nमत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/296?page=963", "date_download": "2020-02-23T05:59:07Z", "digest": "sha1:UMD3OWMWH6ITWPYFFRER5RSU5YGVB2KH", "length": 17876, "nlines": 327, "source_domain": "www.maayboli.com", "title": "काव्यलेखन : शब्दखूण | Page 964 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भाषा /साहित्य /काव्यलेखन\nलिहिण्यास सुरुवात करतानाच मनात बरेच प्रश्न आहेत . उदा :- हे लिहून पूर्ण होईल की नाही कारण गद्य लेखन हा आपला पिंडच नोहे ह्याची पटत चाललेली खात्री , लिहून झालंच तर मायबोलीचा आयडी आणि पासवर्ड आठवेल की नाही , आठवलेच तर सध्या तिथे कुठले विभाग आहेत , कुठल्या विभागात हे लेखन जाईल , प्रकाशित झालंच तर ' हा कोण वैभव जोशी जो इतक्या जिव्हाळ्याने मायबोलीबद्दल बोलतो आहे ' असे प्रश्न तर लोकांना पडणार नाहीत ना ' असे प्रश्न तर लोकांना पडणार नाहीत ना वगैरे वगैरे ... तरीही....\nनिमित्त आहे आशाताईंनी माझ्या हातून लिहिलं गेलेलं एक गाणं गायल्याचं.\nRead more about मायबोलीचे देणे\n\"मनमोर\" : माझा पहीला कविता संग्रह प्रकाशन : ई-टीव्ही चित्रफीत\nमाझ्या पहील्या वहील्या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ आज कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते व ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक श्री राजदत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. \"मनमोर\"च्या जडणघडणीत मायबोली अन इथल्या सगळ्या मित्रांचा मोलाचा वाटा आहे अन त्या ऋणात मी सदैव राहीनच \nसाऊथ हॉल , मेफेअर बॅंक्वेटस,\nडॉ. अ‍ॅनी बेसंट रोड\nआपली उपस्थिती प्रार्थनीय आहे \nप्रकाशन स्थळ :मेफेअर - साऊथ हॉल , वरळी , मुंबई\nRead more about \"मनमोर\" : माझा पहीला कविता संग्रह प्रकाशन : ई-टीव्ही चित्रफीत\nहे भन्नाट प्रकरण. यातला बाळ खूप जवळचा वाटतो; माझ्या मित्रासारखा. त्याच्या खांद्यावर हात ठेऊन दोन-चार कविता सहज वाचून होतात.\nसीताराम थोडे प्रौढ; माझ्या वडिलांच्या वैगैरे वयाचे. एक आदब राखत मी त्यांच्या काही कविता वाचतो, काही सहज कळतात, काही प्रयासाने.\nमर्ढेकर हे त्यापुढचे काहीच थांगपत्ता न लागू देणारे. माझ्या जाणिंवापेक्षा कैकपट दूर असणारे, अस्वस्थ करणारे. क्वचीत उमगणारे.\nRead more about बाळ-सीताराम-मर्ढेकर\n(आयुष्यातल्या वळणांवर काही क्षण असे असतात जे कायम प्रफुल्लित असतात. कोणतीच एक्सपायरी डेट नसलेले. ही रचना त्या क्षणांना आणि त्या क्षणाला स्मरणीय बनवणार्‍या सखीला.)\nआभास चांदण्यांचे, वाटे हवेहवेसे\nगंधाळल्या फुलांचे, काटे हवेहवेसे\nतू लाजतेस तेव्हा, मौनास रंग न���खे\nअर्थास लाभणारे, फाटे हवेहवेसे\nसारे ऋतू निमाले, उरला वसंत देही\nशृंगार श्रावणी जो, थाटे हवेहवेसे\nस्पर्शातल्या लयीने, श्वासात ताल धरता\nरोमांच रोमरोमी, दाटे हवेहवेसे\nमाझाच मी न उरतो, विरतो तुझ्या कलाने\nजिंकून हारण्याचे, घाटे हवेहवेसे\nकौतुक शिरोडकर यांचे रंगीबेरंगी पान\nबनु द्याल मला लीडर\nकाय करुया आपण आता\nRoger McGough यांच्या कवीतेचा अनुवाद\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nश्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.\nमा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रविभाऊ देवांग, कवी इंद्रजित भालेराव, माजी आमदार मा. वामनराव चटप, माजी आमदार मा. सरोजताई काशीकर आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला अंदाजे दिड लाख शेतकरी उपस्थित होते.\nRead more about ‘रानमेवा’ काव्यसंग्रह.\nडोळ्यांतून भरलेली लाचारी सांडणारा\nमनातल्या मनात स्वत:शीच भांडणारा\nआतड्यातला पीळ लोकांसमोर मांडणारा\nमाध्यान्हीला पाय पोळत अनवाणी चालणारा\nअर्ध्यामुर्ध्या चिंध्या कपडे म्हणून घालणारा\nस्वत:च्या आयुष्याला स्वत:च सलणारा\nजगाच्या दृष्टीने कोणीही नसलेला\nकचर्‍याचा भाग बनत कचर्‍यावर पोसलेला\nमरण येत नाही म्हणून जगत असलेला\nrmd यांचे रंगीबेरंगी पान\nमी सांगतो त्यांना कविता निवडायला\nआणि मग ती प्रकाशाकडे धरायला\nजणु काही एखादा फोटो ...\nकिंवा कानाला लावून पहा म्हणतो \nसोडा एक उंदीर कवितेत आणि पहा कसा\nतो येतो बाहेर शोधून त्याचा रस्ता.\nकिंवा हिंडा कवितेच्या दालनात,\nदिव्याचे बटण शोधित भिंती चाचपडत \nमला वाटते त्यांनी करावे स्किईंग\nकवीच्या नावाला हॅलो म्हणत \nपण त्यांना मात्र ते काही नाही रुचत ..\nबांधतात एका खुर्चीला आणि\nछळ करुन मिळवतात कबुलीजवाब \nजुन्या गादीतला कापुस काढावा\nतसा काढतात अर्थ कवितेतून \naschig यांचे रंगीबेरंगी पान\nपावसाचे एक कधीच कळत नाही\nमैत्र जुळूनही अनोळखपण संपत नाही\nसौम्य -रौद्र स्वरूपातून अरूपाची ओळख देत नाही\nसरसर दरदर कोसळूनही मौन काही सोडत नाही\nसप्तरंगी खेळ कधी नजर उचलून पहात नाही\nहिरवे लेणे लेववून धरा कवेत घेत नाही\nअंगाखांद्यावर हात ठेवतो सखा कधी होत नाही\nस्पर्शून जातो मनामनाला आठव कधी ठेवत नाही\nविसंवादी सूर याचे ताल मेळ जमत नाही\nमल्हाराशी याचे नाते तोडूनही तुटत नाही\nभरभरून आला तरी शोष काही संपत नाही\nदंवावाटे कधी उतरून नातं कधी तोडत नाही\nमनातून पुसायचा म्हटला तरी जात नाही\nRead more about अनाकलनीय मित्र\nतू माझ्या घरात शिरतोस\nतू जेंव्हा अवचित ग्रासतोस\nमी निर्मिलेलं आभाळ मग\nहर्ट यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.shengxinsport.com/mr/products/outdoor-fitness/", "date_download": "2020-02-23T04:59:48Z", "digest": "sha1:BZFHTBFYXZBLU7EJSBMDM73VR5PCWWGF", "length": 5523, "nlines": 196, "source_domain": "www.shengxinsport.com", "title": "बाहेरची फिटनेस उत्पादक | चीन बाहेरची फिटनेस फॅक्टरी आणि पुरवठादार", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nहिप उचल उपकरणे SXL-119\nडबल-बसून बसण्यासाठीची पुश उपकरणे SXL-118\nवळणदार संयुक्त व्यायाम उपकरणे SXL-117\nमागे चेस्ट आणि उदर नियमित व्यायाम उपकरणे SXL-116\nतीन-स्थिती लेग दाबल्याने फ्रेम SXL-002\nडबल क्षैतिज बार SXL-004\nडबल-स्थिती हवाई वॉकर SXL-005\nतीन-स्थिती कंबर पिरगळणे उपकरणे SXL-006\nहाताचा विस्तार उपकरणे SXL-013\nओटीपोटात स्नायू स्लॅब / Abs स्लॅब SXL-014\nमध्ये-ग्राउंड बास्केटबॉल SXL-015 उभा राहा\nबाहेरची टेबल टेनिस टेबल SXL-016\nताई ची पिठाच्या उपकरणे SXL-017\nमागे कंबर स्ट्रेचर SXL-018\nडबल-आसन बसून पायासंबंधीचा उपकरणे SXL-025\nघड्याळाचा लंबक प्रतीक्षा पिरगळणे उपकरणे SXL-027\nएस ब्रिज SXL-028 चालणे\nपुश-अप उभा राहा फ्रेम SXL-031\nतीन-स्थिती क्षैतिज बार SXL-035\nखांदा व्यायाम स्पिनर SXL-036\nडबल-स्थिती घड्याळाचा लंबक उपकरणे SXL-037\nतीन-स्थिती Pedaling उपकरणे SXL-038\nSXL-039 massager कंबर & मागील स्थायी\n123पुढील> >> पृष्ठ 1/3\nShengtang आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स पार्क, Tangguantun टाउन, Jinghai जिल्हा, टिॅंजिन, चीन\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/bachhu-kadu-criticise-on-abdu-sattar-marathi-news/", "date_download": "2020-02-23T04:03:03Z", "digest": "sha1:ARTR2PYTQEOOZPWYM5FAZIOBMYZAFKW4", "length": 7594, "nlines": 92, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "सरकारमधून बाहेर पडा म्हणणाऱ्या अब्दूल सत्तारांना बच्चू कडूंचं जोरदार प्रत्युत्तर", "raw_content": "\nसरकारमधून बाहेर पडा म्हणणाऱ्या अब्दूल सत्तारांना बच्चू कडूंचं ज���रदार प्रत्युत्तर\nऔरंगाबाद | अब्दूल सत्तार यांना सरकारमधून बाहेर पडा, असं सांगण्याचा अधिकार नाही. त्यांनी आपले अधिकार तपासूण पाहावेत, असं म्हणत आमदार बच्चू यांनी शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.\nबच्चू कडू यांनी राज्य सरकारची दोन लाखांची शेतकरी कर्जमाफी ही बुजगावणी आहे, अशी टीका केली होती. या टीकेवरुन शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बच्चू कडूंना सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या याच वक्तव्याचा बच्चू कडू यांनी जोरदार समाचार घेतला आहे.\nएक राज्यमंत्री आणि आमदार म्हणून स्थानिक पातळीची वस्तुस्थिती सरकारपर्यंत घेऊन जायची ही माझी जबाबदारी आहे. यामध्ये आम्ही काही सरकारवर दोषारोप केले नाहीत, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.\nदरम्यान, शासनाकडून काही चुका होत आहेत त्या चुका सरकारने दुरुस्त कराव्यात, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.\n-महात्मा गांधींचा पुतळा पडलेल्या अवस्थेत आढळला; या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण\n-…तर राज ठाकरेंच्या मोर्चाला आमचा पाठिंबा असेल- राजू शेट्टी\n-“केजरीवालांचा पराभव होणार, असं झालं नाही तर…”\n-उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना मोक्का लावा- अजित पवार\n-मनसेनं कधीही हिंदुत्व सोडलेलं नव्हतं- शर्मिला ठाकरे\nही बातमी शेअर करा:\nTagsBaccu Kadu MLA Shivsena आमदार बच्चू कडू शिवसेना शेतकरी\n“मुस्लिमांनी काढलेल्या मोर्चाचा अर्थच लागला नाही; त्यांच्या मोर्चाला मी मोर्चानेच उत्तर दिलं आहे”\n…तर राज ठाकरेंच्या मोर्चाला आमचा पाठिंबा असेल- राजू शेट्टी\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविका�� आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\n…तर राज ठाकरेंच्या मोर्चाला आमचा पाठिंबा असेल- राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/health-news/not-getting-enough-sleep/articleshow/71497747.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-02-23T05:34:59Z", "digest": "sha1:XKBJSF4TR2KVOTIZECKTAE6HHAZS46Q2", "length": 14878, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Excessive sleep is harmful to the heart : पुरेशी झोप घेताय ना? - not getting enough sleep? | Maharashtra Times", "raw_content": "\nपुरेशी झोप घेताय ना\nझोप आणि हृदयविकाराचा फार जवळचा संबंध आहे, असं एका निरीक्षणात्मक सर्वेक्षणात निदर्शनात आलं आहे. सहा तासांपेक्षा कमी आणि नऊ तासांपेक्षा जास्त झोप ही तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.\nपुरेशी झोप घेताय ना\nझोप आणि हृदयविकाराचा फार जवळचा संबंध आहे, असं एका निरीक्षणात्मक सर्वेक्षणात निदर्शनात आलं आहे. सहा तासांपेक्षा कमी आणि नऊ तासांपेक्षा जास्त झोप ही तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीतर्फे ४० ते ६९ वयोगटातील ४६१ पुरुष आणि ३४७ महिलांवर संशोधन करण्यात आलं. ज्यात समाविष्ट असणाऱ्या लोकांची संशोधनाच्या सुरुवातीला उत्तम शरीरयष्टी नोंदवली गेली. सात वर्षांनंतर जेव्हा त्या सर्वेक्षणाचा पुन्हा मागोवा घेण्यात आला तेव्हा त्यातील हृदयविकाराची जनुकीय शक्यता तुलनेनं कमी असणाऱ्या ५ पुरुष आणि २१८ महिलांचा मृत्यू झाल्याचं निदर्शनात आलं. सर्वेक्षणात सहा तासांपेक्षा कमी आणि नऊ तासांहून अधिक काळ झोप घेणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका हा इतरांच्या तुलनेत ३२ टक्क्यांनी जास्त असतो, असं सिद्ध झालं. यासोबतच संशोधकांनी हृदयविकाराचा जास्त धोका असणाऱ्यांसोबत देखील तुलना केली. हृदयविकाराचा धोका हा योग्य आणि पुरेशी झोप घेणाऱ्या व्यक्तींना अनियमित झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत १८ टक्क्यांनी कमी असतो. थोडक्यात पुरेशी झोप न घेणाऱ्यांना जनुकीय शक्यता कमी असूनही हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो, हे सिद्ध झालं.\n'ड' जीवनसत्त्वाचं अतिरिक्त सेवन हे तुमच्या हाडांसाठी हानिकारक असतं, हे अहवालात सिद्ध झालं आहे. अभ्यासाचा एक भाग म्हणून सर्वेक्षणाआधी आणि नंतर दोन्ही वेळा काही प्रौढ व्य��्तींचा सिटीस्कॅन काढण्यात आला. ज्यात हात आणि पायांच्या हाडांमध्ये होणाऱ्या बदलांचं निरीक्षण करण्यात आलं. याच सोबत 'ड' जीवनसत्त्वाच्या अतिरिक्त सेवनाने कर्करोग, मुतखडा, यकृताचे विकार, फ्रॅक्चर यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.\nवनस्पतींमार्फत मिळणारं प्रथिनं उत्तम\nवनस्पतींमधून म्हणजेच भाज्या, धान्य आणि डाळी यापासून मिळणारं प्रथिनं हे मांसाहारपासून मिळणाऱ्या प्रथिनांच्या तुलनेनं जास्त फायद्याचं असतं. संशोधकांच्या एका चमूनं जपानमधील ७०,६९६ पुरुष आणि महिला नागरिकांना घेऊन सर्वेक्षण केलं. ज्यात १८ आणि ५५ वयाच्या लोकांचा समावेश होता. त्या व्यक्तींच्या पूर्वजांमध्ये कर्करोग आणि हृदयासंबंधित विकारांचा इतिहास नव्हता. यादरम्यान सर्वेक्षण सहभागी असणाऱ्या व्यक्तींमधील १२,३८१ मृत्यू नोंदवले गेले. व्यसनाच्या सवयी, लैंगिक जीवन, शारीरिक हालचाल, बॉडी मास इंडेक्स आणि तत्सम आणखी काही शारीरिक संभाव्यता लक्षात घेतल्यानंतर संशोधकांना असं लक्षात आलं की, संशोधनात सामील असणाऱ्या पाचव्या गटातील लोकांनी पुरेशा प्रमाणात वनस्पतीतून मिळणाऱ्या प्रथिनांचं सेवन केलं आहे. त्यामुळे त्या गटाला इतरांच्या तुलनेनं २८ टक्क्यांनी हृदयविकाराच्या झटक्याचा धोका, २८ टक्क्यांनी हृदयाशी संलग्न विकारांचा धोका आणि २७ टक्क्यांनी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या आजारांचा धोका कमी असतो, हे सिद्ध झालं.\nसंकलन: तेजल निकाळजे, साठ्ये कॉलेज\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nहेल्थ वेल्थ:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nबोटांचं काळवंडलेपण करा दूर\nसुंदर नखांसाठी 'या' सात गोष्टी नक्की करा...\n...म्हणून अकाली पांढरे होतात पुरुषांचे केस\nमहाशिवरात्री: असा करा हेल्दी उपवास...\nपेनकिलर खाल्ल्याने होतात 'हे' दुष्परिणाम...\nइतर बातम्या:हृदयविकार|पुरेशी झोप घेताय ना|जास्त झोप हृदयासाठी हानिकारक|not getting enough sleep|जास्त झोप हृदयासाठी हानिकारक|not getting enough sleep\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nआगामी काळ मॉडेलिंगमधील बदलांचा\nजपानी वॉटर थेरपी...तंदुरूस्तीचा नवा फंडा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपुरेशी झोप घेताय ना\nनिरोगी आयुष्यासाठी सुरक्षित व्यायाम महत्त्वाचा...\nसदर - स्वयंपाकघराचं व्यवस्थापन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathivishwakosh.org/26893/", "date_download": "2020-02-23T05:26:55Z", "digest": "sha1:U6KKOAAYRM4RSQCPGHVQ7O24CEUP2VMP", "length": 24622, "nlines": 193, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "हवाई हस्तक्षेप (Interdiction) – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nसामरिकशास्त्र - राष्ट्रीय सुरक्षा\nविषय प्रवेश : हवाई शक्तीचा सर्वांत महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे तिचे सर्वगामित्व. त्यामुळे तिचा वापर केवळ प्रत्यक्ष युद्धभूमीवरच नव्हे, तर शत्रूचे सर्वांगीण लष्करी सामर्थ्य वृद्धिंगत करणाऱ्या दूरदूरच्या केंद्रांवरही करता येतो आणि शत्रूच्या संपूर्ण लष्करी किंवा सागरी ताकदीचा वापर होण्यापूर्वीच तिचा निःपात, किंवा तिला गंभीर क्षती पोहोचविता येते. शिवाय युद्धाचे मूळ उद्दिष्ट ध्यानात घेऊन हवाई शक्तीचा स्वतंत्रपणे वापर करणेदेखील उपयुक्त ठरते. अशा वापरात चुकून आपल्याच सैन्यावर आघात होण्याची शक्यता तर उरत नाहीच; शिवाय लक्ष्याची वैयक्तिक सुरक्षाव्यवस्था, शत्रूप्रदेशातील हवाई सुरक्षा प्रणाली इत्यादी गोष्टी विचारात घेऊन आघात करण्याचा योग्य मार्ग, शस्त्रास्त्रे व वेळ ठरविण्याचे स्वातंत्र्य आपल्या हाती राहते.\nहवाई हस्तक्षेप : युद्धजन्य परिस्थितीत आपल्या लष्कराच्या वापराची गरजही निर्माण होऊ न देता आघाडीच्या सैन्याला साहाय्य करण्यासाठी शत्रूचे ध्यान विचलित करणे किंवा त्याच्या अंत:स्थ शक्तीचा शक्य तेवढा नाश करण्यासाठी आपल्या हवाई सामर्थ्याचा वापर करणे, याला ‘हवाई हस्तक्षेप’ म्हणता येईल. शत्रूच्या सैन्याला रसद पुरविणारी गोदामे व लष्करी तळ उध्वस्त करणे, आघाडीच्या सैन्याला रसद पुरविण्याचा थेट मार्ग व वाहने खंडित करणे किंवा रसद आघाडीपर्यंत पोहोचविण्यात विलंब निर्माण करणे, ही अशा हस्तक्षेपाची प्रमुख उद्दिष्टे असतात. उदा., एयर पॉवर ॲट १८००० फीट : द आयएएफ इन द कारगिल वॉर या पुस्तकात लेखक बेन्जामिन लॅम्बेथ लिहितात, “पाकिस्तानी घुसखोरांना नॉर्दर्न लाईट इन्फन्ट्रीच्या मुन्थो धालो तळावरून मिळणारी मदत बंद करण्यासाठी भारतीय वायूसेनेने तो संपूर्ण तळच उध्वस्त केला. नंतर शत्रूच्या अंतर्छेद केलेल्या संभाषणावरून तेथे पाकिस्तानचे शेकडो सैनिक मारले गेल्याचे समजले. शिवाय भारतीय हद्दीत मुसंडी मारून बसलेल्या जखमी सैनिकांना अन्न, दारूगोळा किंवा औषधोपचार वेळेवर न मिळाल्यामुळे उपचारासाठी सुरक्षित स्थळी नेणे कठीण झाले”.\nयुद्धभूमीवरील हस्तक्षेप : युद्धभूमीवरील हस्तक्षेप दोन प्रकारे केला जातो. एक, प्रत्यक्ष रणांगणातील हस्तक्षेप. दोन, दूरच्या (रणांगणापासून दूर‒Depth) लक्ष्यांविरुद्ध केलेले हल्ले. आघाडीवरील शत्रूला पोहोचणारी रसद तोडून त्याच्या आक्रमणाला खीळ घालून हाती घेतलेली मोहीम पूर्णत्वास नेण्यास अवघड करणे, हे रणांगणावरील हस्तक्षेपाचे प्राथमिक उद्दिष्ट असते. असा विलंब जरी काही तासांपुरताच झाला, तरी त्याकरवी आपल्या सेनांना प्रत्युत्तर देण्यास पुरेसा अवसर मिळतो. परंतू असे हल्ले करताना आपलेच सैनिक किंवा अन्य सामुग्रीला हानी पोहोचणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असल्यामुळे आपल्या सैन्यप्रमुखाशी सतत संपर्कात राहणे महत्त्वाचे ठरते.\nदूरच्या लक्ष्यात शत्रूचा दीर्घ पल्ल्याचा तोफखाना, जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा समूह, रणगाडे किंवा तत्सम वाहनांना इंधन व दारूगोळा पुरविणाऱ्या केंद्रे यांचा समावेश होतो. असे हल्ले पूर्वसुनिश्चीत किंवा ऐनवेळी ठरविलेल्या लक्ष्यांविरुद्ध करता येतात.\nदोन्ही प्रकारच्या हल्ल्यांत तत्त्वतः काहीच फरक नसतो. म्हणून कित्येक तज्ञ रणांगणावरील हस्तक्षेप व दूरवरच्या लक्ष्यांवरील हस्तक्षेप यांत फरक मानत नाहीत; कारण पूर्वनियोजन आणि तदनुसार अंमलबजावणी करण्यात शत्रूच्या विमानविरोधी यंत्रणेपासून उद्भवणारा धोका दोहींकडे सारखाच असतो. उदा., १९७३ मधील अरब-इझ्राएल लढ्यात युद्धभूमीवरील इझ्राएलच्या ह्स्तक्षेपात ईजिप्त आणि स���रिया यांनी सोव्हिएट संघाकडून मिळवलेल्या सॅम‒६ व सॅम‒७ या विमानविरोधी क्षेपणास्त्रांना निष्प्रभ करणारी यंत्रणा जवळ नसल्यामुळे अनेक विमाने नष्ट झाली.\nदूरावकाशी ह्स्तक्षेप : शत्रूप्रदेशातील दूरवरच्या लक्ष्यांविरुद्ध केलेल्या हल्ल्यांचा उद्देश रणांगणावरील हल्ल्यांपेक्षा निराळा असतो. शत्रूच्या आघाडीवरील सैन्याला रसद किंवा लष्करी कुमक पोहोचविणाऱ्या मार्गातील मोक्याची अरुंद ठिकाणे किंवा त्याचे राखीव सैन्य दल, दारूगोळ्याची भांडारे, बिनतारी संदेशवहन यंत्रणा, दळणवळणाची साधने, नदीवरील महत्त्वाचे पूल आणि रेल्वेचे रूळ यांवर केले जातात. त्यांचा परिणाम तात्कालिक नसतो. परंतू तो आघाडीच्या संपूर्ण सामग्रीवर आणि सैन्यावर होत असल्याने अधिक दूरगामी ठरतो. असे हल्ले यशस्वी होण्यासाठी प्रथम क्षेत्रीय हवाई वर्चस्व प्रस्थापित करणे आणि निवडलेल्या लक्ष्याबद्दल अचूक माहिती प्राप्त करून तदनुसार शस्त्रप्रणालीची निवड करणे आवश्यक असते. यशस्वी ठरलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण युद्धाला निर्णायक वळण लागू शकते. परंतु त्यासाठी झालेल्या नुकसानाची टेहळणी करून तेथे डागडुजी होण्यापूर्वी पुन्हा हल्ला करणेही गरजेचे ठरते. उदा., दुसऱ्या महायुद्धात उत्तर आफ्रिकेच्या किनारपट्टीवरून होणाऱ्या ‘अक्ष’ देशांच्या रसद पुरवठ्यावर आणि भू-मध्य समुद्रातील आरमारावर केलेल्या हल्ल्यांमुळे आफ्रिकी आघाडीवरील त्यांच्या लष्कराला घ्याव्या लागलेल्या माघारीमुळे झालेला पराभव. तरीही प्रत्येक वेळी असे हल्ले यशस्वी होतातच असे नाही. १९५०‒५२ च्या कोरियन युद्धात किंवा १९७०‒७२ च्या व्हिएटनामच्या लढाईत अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्यानंतरही आघाडीच्या कम्युनिस्ट सेनांची रसद तोडता आली नाही; कारण त्या जंगलयुक्त प्रदेशात पुरवठ्याचा एक मार्ग खंडित होताच शत्रू लगोलग दुसरा मार्ग प्रस्थापित करीत असे.\nआरमाराविरुद्ध ह्स्तक्षेप : शत्रूच्या स्थलसेनेविरुद्ध केल्या जाणाऱ्या ह्स्तक्षेपाहून आरमाराविरुद्धचा हस्तक्षेप अत्यंत वेगळ्या तऱ्हेने करावा लागतो; कारण अथांग सागरात पर्यायी मार्ग प्रस्थापित करणे सहज शक्य असल्याने असे हल्ले मार्गावरील अरुंद सामुद्रधुनी किंवा जहाजांना पुरवठा करणारी भांडारे असलेल्या बंदरावर करावे लागतात. खुल्या समुद्रातील आरमारी यु���्धात जहाजांना पुरवठा करणाऱ्या बोटी व इंधन पुरवठा केंद्रांनाही लक्ष्य करता येते. नौदलाच्या वैमानिक शक्तीविरुद्धचा हस्तक्षेप मात्र त्याची मालवाहू आणि हेलिकॉप्टर स्थानके, इंधन व दारूगोळा पुरवठा केंद्रांपुरताच मर्यादित राहतो.\nसमारोप : संग्रामात गुंतलेल्या सेनेच्या मदतीसाठी प्रत्यक्ष केला जाणारा किंवा शत्रूप्रदेशातील मोक्याच्या ठिकाणांवर केलेला हवाई हस्तक्षेप जर अचूकपणे केला, तर संक्षिप्त लढाईत त्याचे परिणाम ताबडतोब दिसतात. संग्राम जर वाळवंटी प्रदेशात होत असेल, तर शत्रूच्या आघाडीच्या सेनांना दारूगोळा, रसद वगैरे पुरवठा करणाऱ्या मार्गावरील हवाई हल्ले शत्रूला जेरीस आणण्यात अत्यंत प्रभावी ठरतात. अन्य तऱ्हेच्या प्रदेशात मात्र पुरवठ्याचा संपूर्ण मार्गच बदलून गुपचूपपणे पुरवठा चालू ठेवणे शक्य असल्याने हवाई हस्तक्षेप तेव्हढासा प्रभावी ठरत नाही. तरीही युद्धावरील एकूण परीव्यय वाढल्यामुळे शत्रूच्या युद्ध क्षमतेवर नकारात्मक प्रभाव निश्चित पडतो. खुल्या समुद्रातील प्रदीर्घ आरमारी लढाईत हवाई हस्तक्षेप परिणामकारक ठरू शकतो; अन्यथा जरुरीनुसार मदत कार्य करण्यापुरताच तो मर्यादित ठेवणे अधिक फायद्याचे ठरते.\nसमीक्षक : शशिकांत पित्रे\nभाषांतरकार : उत्तम पुरोहित\nहवाई-अवकाश सामरिक कारवाया (Aerospace Operations)\nहवाई सुरक्षा (Air Defence)\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\nमराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/gaatha-shastranchi-news/barak-8-1805568/", "date_download": "2020-02-23T05:12:09Z", "digest": "sha1:W62XLNKOLWZ3RGDOSJ77THO6CCDHQDTX", "length": 12098, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Barak 8 | त्रिशुळ, आकाश आणि बराक-८ क्षेपणास्त्रे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nत्रिशुळ, आकाश आणि बराक-८ क्षेपणास्त्रे\nत्रिशुळ, आकाश आणि बराक-८ क्षेपणास्त्रे\nयातील त्रिशुळ या क्षेपणास्त्राचा पल्ला हवेत ९ किमी इतका आहे.\nभारताने १९८३ साली सुरू केलेल्या एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत (इंटिग्रेटेड गायडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) विकसित केली जाणारी त्रिशुळ आणि आकाश ही अन्य क्षेपणास्त्रे आहेत. ती जमिनीवरून हवेत मारा करणारी (सरफेस टू एअर- सॅम) या प्रकारातील विमानवेधी क्षेपणास्त्रे आहेत. मात्र त्यांचाही विकास पूर्ण क्षमतेने झालेला नाही.\nयातील त्रिशुळ या क्षेपणास्त्राचा पल्ला हवेत ९ किमी इतका आहे. त्याचा युद्धनौकांवरून शत्रूची कमी उंचीवरील क्षेपणास्त्रे पाडण्यासाठीही उपयोग करण्याची योजना होती. मात्र त्रिशुळ त्याची उद्दिष्टे पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे हे क्षेपणास्त्र विकासानंतर उत्पादन आणि सैन्यात तैनात करणे हे पुढील टप्पे गाठू शकले नाही. अखेर नौदलाने इस्रायलकडून बराक-१ ही क्षेपणास्त्रे विकत घेतली.\nआकाशात चमकणाऱ्या विजेला हिब्रू भाषेत बराक म्हणतात. त्यावरून बराक क्षेपणास्त्रांचे नाव ठेवले आहे. बराक-८ हे भारत आणि इस्रायल यांच्याकडून संयुक्तपणे विकसित केले जाणारे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ते शत्रूची विमाने, हेलिकॉप्टर, ड्रोन किंवा क्षेपणास्त्रे पाडण्यास सक्षम आहे. बराक-८ हवेत अधिकतम १६ किमी उंचीवर आणि १०० किमी लांबीवरील लक्ष्यांवर मारा करू शकते. भारतीय नौदलाने कोलकाता वर्गातील युद्धनौकांवर बराक-८ तैनात केले आहे.\nआकाश जमिनीवरून हवेत अधिकतम १८ किमी उंचीवर आणि २५ ते ३० किमी लांबीवर मारा करू शकणारे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे. ते भारतीय लष्कर आणि हवाईदलात तैनात करण्यात आले आहे. त्याची रडार यंत्रणा एकाच वेळी शत्रूची अनेक विमाने, हेलिकॉप्टर, ड्रोन किंवा क्षेपणास्त्र��� शोधून नष्ट करू शकते. मात्र या क्षेपणास्त्राच्या परिणामकारतेबाबतही शंका उपस्थित झाल्या होत्या. काही चाचण्यांत ते अपेक्षित उंची गाठू शकले नव्हते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 नाग (प्रॉस्पिना) क्षेपणास्त्र\n2 गाथा शस्त्रांची : अग्नि क्षेपणास्त्र\n3 गाथा शस्त्रांची : पृथ्वी क्षेपणास्त्र\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65744?page=7", "date_download": "2020-02-23T06:07:06Z", "digest": "sha1:5DWXEOT3HQ2STEQ4ZQ6KSUGYCOCGEDTF", "length": 20862, "nlines": 243, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"कट्टी बट्टी\" - झी युवा | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\"कट्टी बट्टी\" - झी युवा\n\"कट्टी बट्टी\" - झी युवा\nझी युवा वाहिनी वर नवीन मालिका 'कट्टी बट्टी' सुरु झाली आहे. यात अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पाहायला मिळत आहे. यावरील विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.\nउपग्रह वाहिनी - मराठी\nबास का नन्द्या \" घडाघडा\nबास का नन्द्या \" घडाघडा बोलायच नाही आणि गैरसम्ज पाइल होवु द्द्यायचे यावरच तर सिरियली चालतायत सगळ्या\" तुम्ही त्याचा युअस्पीच काढायला निघालेत.\nमी काही ब���ितली नाही आज. जाऊदे\nमी काही बघितली नाही आज. जाऊदे घालूदेत अजून घोळ, होऊदे गोंधळ. मूड असेंन तर बघेन नेटवर.\nकुणी बघतंय की नाही. छान चालू\nकुणी बघतंय की नाही. छान चालू आहे. सकाळी साडेसातला असतो रिपीट फक्त.\nपराग - अनुष्काचं ब्रेकप झालं\nपराग - अनुष्काचं ब्रेकप झालं का\nकाल इन्स्टाग्रामवर अॅड बघितली, पराग-पूर्वाचं रोमॅन्टीक साँग. पूर्वा छान दिसत होती एकदम.\nपराग आणि पूर्वा दोघेही घुमे\nपराग आणि पूर्वा दोघेही घुमे आहेत नुसते. अनुष्का पहिल्यांदा परागच्या घरी येते तो एपि छान होता आणि अंगठी हरवायचा. पराग आजकाल रोज ते जीनचं शर्ट घालून फिरतो, काॅलेजमध्येही तेच. काॅलेजमध्ये फाॅॅर्मल घालायला पाहिजे ना. परागचे आईबाबा किती साधे, सरळ आणि मस्त आहेत.\nसध्या चांगली चाललीय. पुर्वा\nसध्या चांगली चाललीय. पुर्वा परागच्या प्रेमात पडलीय. ते आज अनुष्काला कळणार, मे बी ती व्हिलन होईल. परागला मात्र माहिती नाहीये पूर्वा प्रेम करते ते. पण अनुष्का too much bored. आता जास्त दाखवतात तिला. पराग सॉलिड acting सर्वात.\nअनुष्काने आजीला भेटते पहिल्यांदा तो सीन मस्त केला होता, चालून दाखवण्याचा, आजी गार.\nपराग आजकाल रोज ते जीनचं शर्ट\nपराग आजकाल रोज ते जीनचं शर्ट घालून फिरतो >>> अनुष्काने गिफ्ट एकचं दिलं असावं.\nपरागचे आईबाबा किती साधे, सरळ आणि मस्त आहेत >>> अगदी अगदी.\nलक्ष्मीकाका पण गोड फार.\nमी बघते रोज. कधीतरी होतो missed.\nपराग - अनुष्काचं ब्रेकप झालं\nपराग - अनुष्काचं ब्रेकप झालं का >>> नाय गो निधी. म्या वाट बघतुया. अनुष्का पिच्छा सोडत नाही, सगळं मनाविरुद्ध adjust करतेय.\nमला तर त्या पाऊण लाखाच्या\nमला तर त्या पाऊण लाखाच्या अंगठीचीच चिंता लागून राहीली आहे, कोण घालेल ती अंगठी अ-पचं तुटल्यावर. पराग मस्त समजावतो अनुष्काला, मला घरातल्या सगळ्यांचा विचार करावा लागतो, सगळं मिळणार पण हळूहळू. गट्ट्याला काढा मिळावा म्हणून बकरा बनवतात तेव्हाचे संवाद थोडेे अश्लीलच होते. चारूआत्या मस्त.\nपरागची आत्या आणि लक्ष्मीकाका\nपरागची आत्या आणि लक्ष्मीकाका माझे फेवरेट charactors.\nह्यातले बहुतेक सगळे कलाकार\nह्यातले बहुतेक सगळे कलाकार अभिनय करतात असे वाटतच नाहीत.\nमी पण बघतेय, चान्गली चालु आहे\nमी पण बघतेय, चान्गली चालु आहे मालिका\nमॅक्स, खरंच. अगदी सहज करतात.\nमॅक्स, खरंच. अगदी सहज करतात.\nचारू आत्या ने hairstyle बदलली\nचारू आत्या ने hairstyle बदलली\nहो लहा��� वाटते चारू आता. चारू\nहो लहान वाटते चारू आता. चारू म्हणते मी उद्योजिका आहे तर तिचा नवरा म्हणतो, तू कसली उद्योजिका, मलाच दर महिन्याला त्या पार्लरमध्ये दहा हजार घालावे लागतात\nअन्जूताई धन्यवाद गो. प्लीज\nअन्जूताई धन्यवाद गो. प्लीज जरा अपडेट देत जा की अधूनमधून.\nझी5 बंद झाल्यापासून मला ही सिरियल बघताच आली नाहीये.\nआज स्टोरी बरीच पुढे गेली.\nआज स्टोरी बरीच पुढे गेली. पराग पण पुर्वाच्या प्रेमात पडलाय. त्याच्या काकाने जाणीव करून दिली त्याला. काका अनुष्काला पण भेटला, समजावलं. आता पुर्वा परागला एकत्र आणायचं सर्वांनी मनावर घेतलंय.\nमस्त. अनुष्काला व्हिलन वगैरे नाही केलं हे बरं झालं. तिच्या आधीच लक्षात आलेलं थोडं.\nनिधी झी 5 का दिसत नाही, आता बघ, चेक कर परत ,इंटरेस्टींग आहे.\nअन्जूताई, म्हणजे अनुष्का गपगुमान बाजूला झाली\nअगं ते झी5 \"not available in your country \" असा मॅसेज दाखवतात सारखा. अॅप पण नाही चालत आणि ऑनलाईन पण नाही दिसत. आता मी काय परदेशात राहत नाही भारतातल्याच कोकणांत राहते. पण तरीही माझ्या देशात दिसत नाही. अतिशय वैतागून, रागावून त्यांच्या गुगल पेजवर असा मॅसेज पण लिहून आलेय. पण मेल्यांवर षष्प फरक नाही.\nहि लिन्क ट्राय कर\nअन्जूताई, म्हणजे अनुष्का गपगुमान बाजूला झाली >>> हो. तिच्या लक्षात येत होतं, परागचा तिकडे ओढा आहे आणि पुर्वाच्या पुस्तकात ती परागचा फोटो बघते.\nपूर्वाच्या पुस्तकातल्या फोटोत पराग किती छान दिसत होता. एकदम हॅंडसम. एरवी तो फार किडकिडीत आणि म्हातारा (मला) वाटतो.\nपूर्वाच्या पुस्तकातल्या फोटोत पराग किती छान दिसत होता. एकदम हॅंडसम. >>> हो.\nकालचा भाग मस्त होता.\nकालचा भाग मस्त होता.\nहो कालचा भाग छान होता. काका\nहो कालचा भाग छान होता. काका पूर्वाला परस्पर कसं बोलवतो आणि आधीपण पराग आणि अनुष्का सरांच्या घरी जातात तेव्हाच पूर्वा तिथे येते. हे प्रकार मला फार फिल्मी वाटतात, विशेष: या मालिकेत. काल पराग पू्र्वाकडे पाठ करून बोलत होता, असं कोण बोलतं प्रत्यक्ष आयुष्यात.\nमला मेन हे आवडलं की अनुष्काला\nमला मेन हे आवडलं की अनुष्काला व्हिलन नाही केलं, निदान आत्ता तरी. तिच्या सिच्युएशन थोडी लक्षात आल्यावर आणि काकाने समजाऊन सांगितल्यावर ती समंजसपणे बाजूला झाली आता पुढे सिरीयल वाढवल्यावर काही सांगता येत नाही.\nआज पराग आणि पूर्वा यशराजचे\nआज पराग आणि पूर्वा यशराजचे हिरो-हिरवीण वाटत होते फक्त मागे परदेशातला निसर्ग नव्हता तर सैराटसारखा गावरान परिसर होता मला वाटलेलं आता पराग आणि पूर्वा काय सांगू, कसं सांगू करत बरेच एपि घालवतील पण कथा भराभर पुढे सरकत आहे. परागच्या घरचेे आता परागच्या बाॅम्ब फोडण्याला सरावले आहेत पण प्रत्येकवेळी नविन धक्का बसतोच. आता दोघांच्या घरचे कसे प्रतिसाद देतात ते इंटरेस्टींग असेल.\nपराग आणि पूर्वा सिन्स मध्ये\nपराग आणि पूर्वा सिन्स मध्ये पराग फार उत्तम करतो. त्याचे डोळे बोलतात, चेहेरा बोलतो. पूर्वा म्हणजे अश्विनी सिनियर असून कमी पडते त्याच्यासमोर. वास्तविक कमलामध्ये जास्त काम चांगलं केलेलं तिने, पहिलीच सिरीयल होती तरी. ती चांगलं करते पण तो अतिउत्तम त्यामुळे तिची छाप पडत नाही त्याच्यासमोर. कमला मी सुरु झाली तेव्हा थोडे दिवस बघितलेली एक किंवा दोन आठवडे मग क्वचित एखादा सीन सर्फिंग करताना पण मला अश्विनी आवडायची तिथे त्या दीप्तीपेक्षा.\nRomantic गाणे मला फार कंटाळवाणे वाटलं. पूर्वा छान दिसत होती, तो पण दिसत होता पण पूर्वा जास्त सुंदर दिसत होती. पण प्लेन साडी, स्लीव्हलेस ब्लाऊज सेम pattern फक्त रंग बदल गुलाबी, लेमन. तिला शोभून दिसत होतं पण मला गाणे बोअर झालं मात्र.\nसंपवतायेत की काय ही सिरीयल.\nसंपवतायेत की काय ही सिरीयल. वेग घेतलाय खूप. लग्न होईपर्यंतचं असेल की काय.\nपूर्वाच्या घरचे फारच पेटले\nपूर्वाच्या घरचे फारच पेटले आहेत. पूर्वा फक्त रडत बसणार, रडूबाई आहे ती. परागच करणार आता जे करायचे ते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nउपग्रह वाहिनी - मराठी\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.zjyongqi.com/mr/products/pencil-case/", "date_download": "2020-02-23T05:10:59Z", "digest": "sha1:XGJR322S7XFVJ6FNXMBSKNH6HJNHNDZQ", "length": 7171, "nlines": 171, "source_domain": "www.zjyongqi.com", "title": "पेन्सिल प्रकरण उत्पादक, पुरवठादार | चीन पेन्सिल प्रकरण फॅक्टरी", "raw_content": "\nमलवस्त्र आणि ओव्हन कधीच होणार\nयुवक आणि प्रौढांसाठी ओलिस\nथोडे मुलांसाठी मिनी ओलिस\nट्राली पिशवी आणि प्रवास पिशवी\nसामने आणि मुलांसाठी हॅट्स\nवृत्तपत्रे विकणारा मुलगा सामने\nस्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे हॅट्स\nमलवस्त्र आणि ओव्हन कधीच होणार\nयुवक आणि प्रौढांस��ठी ओलिस\nथोडे मुलांसाठी मिनी ओलिस\nट्राली पिशवी आणि प्रवास पिशवी\nसामने आणि मुलांसाठी हॅट्स\nवृत्तपत्रे विकणारा मुलगा सामने\nस्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे हॅट्स\n16 \"दुनियेत लहान मुले ABS वाहून-वर सुटकेस ट्राली ...\nUnisex दीर्घिका तेजोमेघ हिप-हॉप फ्लॅट बिल अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ Caps ...\nUnisex हिवाळी पट्टे कापूस विणकाम फ्लॅट वेल Hat Caps\nदुनियेत मोटारीचे पोलादी व पुढेमागे करता न येणारे छप्पर EVA शाळा पेन्सिल प्रकरण स्टेशनरी Pe ...\nरिक्त घाऊक हिप-हॉप फ्लॅट बिल अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ Spor Caps ...\nकापूस अतिरिक्त लांब उष्णता प्रतिरोधक Silicone पट्टे की ...\nदुनियेत मोटारीचे पोलादी व पुढेमागे करता न येणारे छप्पर EVA शाळा पेन्सिल प्रकरण पट्टी एस ...\nदुनियेत मोटारीचे पोलादी व पुढेमागे करता न येणारे छप्पर EVA शाळा पेन्सिल प्रकरण Statione ...\nदुनियेत मोटारीचे पोलादी व पुढेमागे करता न येणारे छप्पर EVA शाळा पेन्सिल प्रकरण Statione ...\nदुनियेत मोटारीचे पोलादी व पुढेमागे करता न येणारे छप्पर EVA लहान मुले पेन्सिल प्रकरण स्टेशनरी ...\nदुनियेत मोटारीचे पोलादी व पुढेमागे करता न येणारे छप्पर EVA शाळा पेन्सिल प्रकरण Statione ...\nदुनियेत मोटारीचे पोलादी व पुढेमागे करता न येणारे छप्पर EVA शाळा पेन्सिल प्रकरण कार्टून ...\nदुनियेत मोटारीचे पोलादी व पुढेमागे करता न येणारे छप्पर EVA शाळा पेन्सिल प्रकरण Statione ...\nदुनियेत पीव्हीसी लेदर पेन्सिल प्रकरण सानुकूल शाळा पी ...\nघाऊक पारदर्शक पीव्हीसी पेन्सिल बॅग सानुकूल एस ...\n12पुढील> >> पृष्ठ 1/2\nपत्ता: नं .1 # Jinqu रोड, जिन्हुआ सिटी, Zhejiang प्रांत, चीन\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/indurikar-gone-into-trouble-due-to-his-statement-marathi-news/", "date_download": "2020-02-23T05:15:50Z", "digest": "sha1:TKL64KLSVGGYOAGJQOHPHNXXJLTOCLFY", "length": 7685, "nlines": 92, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "इंदूरीकर महाराजांना आणखी एक जबर धक्का!", "raw_content": "\nइंदूरीकर महाराजांना आणखी एक जबर धक्का\nबी़ड | प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांनी केलेलं वक्तव्य त्यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. त्यांच्या याच वक्तव्यामुळं इंदुरीकरांचं बीड जिल्ह्यातील नाळवंड गावानं त्यांचं होणारं कीर्तन रद्द केलं आहे.\nगावात महिलांसमोर प्रबोधनकार म्हणून आपण त्याचं कीर्तन ठेवणार आणि त्या प्रबोधनकारानं मुलगा जन्मण्यासाठीचा सल्ला देणं म्हणजेच मुलींच्या जन्माला ते नाकारत आहेत. मग अशा महाराजांचं कीर्तन गावात आम्ही न ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं गावकऱ्यांनी म्हटलं आहे.\nनाळवंड गावच्या ग्रामस्थांनी यात्रेनिमित्त 4 एप्रिलला त्याचं कीर्तन गावकऱ्यांनी ठेवलं होतं. मात्र इंदुरीकरांच्या वक्तव्यामुळं त्यांची ही कीर्तनाची सुपारी गेली आहे.\nदरम्यान, ओझर येथे झालेल्या कीर्तनात सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असा ऑड-इव्हनच्या फॉर्मुला इंदुरीकरांकर महाराजांनी केला होता.\n-… तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांचं नक्की जमेल- शरद पवार\n-औरंगाबाद दौऱ्यावर जाण्यापूर्वी राज ठाकरेंनी घेतले शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरेंचे आशिर्वाद\n-भाजपमध्ये नेतृत्वाची दहशत आणि नेत्यांमध्ये घुसमट- शरद पवार\n-काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून बाळासाहेब थोरातांना हटवा; अशोक चव्हाणांचं सोनियांना पत्र\n-आम्ही जिंकण्या-हारण्यासाठी निवडणुकीत उतरत नाही- अमित शहा\nही बातमी शेअर करा:\nबास की आता उद्धवजी, सत्तेसाठी अजून किती लाचार व्हाल\nऔरंगाबाद दौऱ्यावर जाण्यापूर्वी राज ठाकरेंनी घेतले शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरेंचे आशिर्वाद\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nऔरंगाबाद दौऱ्यावर जाण्यापूर्वी राज ठाकरेंनी घेत���े शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरेंचे आशिर्वाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/category/batmya/page/837/", "date_download": "2020-02-23T04:21:04Z", "digest": "sha1:DJALRWZAZPKYKTHOX6E3XOZMEYG65SGC", "length": 14563, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "बातम्या | Navprabha | Page 837", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nपोर्तुगीज नागरिकत्वाबाबत पर्रीकरांची दिल्लीत चर्चा\nगोव्यातील पोर्तुगीज नागरिक परिवारांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली.\tRead More »\nकेवळ पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी म्हणजे नागरिकत्व नव्हे\nपोर्तुगीज कौन्सुल जनरलचे स्पष्टीकरण एखाद्या विदेशी नागरिकाला जर पोर्तुगीज नागरिकत्व मिळवायचे असेल तर त्यासाठी त्याला पोर्तुगीज प्रशासनाकडून कायदेशीररीत्या कार्तांव-द-सिदादांव हे ओळखपत्र मिळवावे लागते. जोपर्यंत त्याला ते ओळखपत्र मिळत नाही तोपर्यंत ती व्यक्ती पोर्तुगीज नागरिक ठरू शकत नसल्याचे गोव्यातील पोर्तुगीज कौन्सुल जनरल डॉ. रुई कार्व्हालो बासैरा यांनी काल अनौपचारिकरीत्या पत्रकारांशी बोलताना सांगितले. यासंबंधी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, एखाद्या विदेशी ...\tRead More »\nजलसफरींवर नियंत्रणासाठी समुद्र किनार्‍यांवर ‘किऑस्क’\nपरवा खणगिणी-बेतूल येथे जलसफरीसाठीची बोट बुडून तीन रशियन महिला पर्यटक बुडून ठार होण्याची जी दुर्घटना घडली त्या पार्श्‍वभूमीवर जलसफरींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जलसफरी होतात त्या किनार्‍यांवर एक गाळेवजा कार्यालय (किऑस्क) उघडण्यात येईल. तेथे पर्यटक खात्याचा एक प्रतिनिधी व जलक्रीडा संघटनेचा एक प्रतिनिधी असेल, अशी माहिती पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी दिली.\tRead More »\nपोर्तुगीज वकालतीच्या महोत्सवात मराठीची दखल\nसेमाना-द-कल्चरा इंडो पोर्तुगीजामध्ये (गोवा) यंदा मराठी संस्कृतीची दखल घेण्यात येणार असून मराठी रंगभूमी व विशेष करून संगीत नाटकांना उत्तेजन देण्यासाठी विशेष कार्य केलेले रंगकर्मी रामकृष्ण नाईक यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे या महोत्सवाच्या समितीचे अध्यक्ष जुझे एलमानो कुएलो पेरेरा यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. गोव्यातील पोर्तुगीज वकालत या महोत्सवाची प्रमुख आयोजक आहे.\tRead More »\nगोव्यात अल्पसंख्याक आयोगाची राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी\nराज्यपालांना निवेदन सादर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नीळकंठ हळर्णकर यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या एका शिष्टमंडळाने काल गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन गोव्यात अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना करण्याची सूचना राज्य सरकारला करावी अशी विनंती करणारे एक निवेदन त्यांना दिल्याचे पक्षाचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. राज्यातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षिततेच्या नजरेने या आयोगाची स्थापना होणे ही काळाची गरज असल्याचे ...\tRead More »\nपणजीच्या वाहतूक व्यवस्थेत बदल\nपणजी शहरात होणारी वाहतुकीची कोंडी नाहीशी करण्यासाठी पणजी शहरातील वाहतूक व्यवस्थेत प्रायोगिक तत्वावर काही बदल घडवून आणण्याचा निर्णय वाहतूक पोलीस विभागाने घेतला असल्याचे या विभागाचे उपाधीक्षक धर्मेश आंगले यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. फोंडा, रायबंदर, जुने गोवे, चिंबल, मडगाव व दक्षिण गोव्यातील अन्य भागात जाणार्‍या वाहनांना जुन्या पाटो पुलावरून दिवजां सर्कलच्या बाजूने जाण्यास दिले जाणार नाही.\tRead More »\nएलपीजी सिलिंडर ३ रु. महाग\nविक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ३ रु. वाढणार आहे. विक्रेत्यांचे कमिशन हे ग्राहकांना सोसावे लागते. १४.२ किलो सिलिंडरवरील कमिशन आता रु. ४३.७१ झाले आहे.\tRead More »\nसरकारात सहभागाबाबत सेनेचा आज निर्णय\nमहाराष्ट्रातील भाजप सरकारात सहभागी होण्याबाबत शिवसेना आज निर्णय घेणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी काल उद्धव ठाकरे यांच्याशी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. सेनेला सरकारात यायचे असल्यास कोणत्याही पूर्वअटींशिवाय यावे, असे मत भाजपने व्यक्त केले आहे.\tRead More »\nमहालेखापाल अहवाल सनसनाटी नको : जेटली\nमहालेखापालांनी आपला अहवाल माध्यमांचे मथळे होण्याकरिता सनसनाटी बनवू नये असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘कॅग’ना सांगितले आहे. २ जी आणि कोळसा वाटप घोटाळ्यात संभावित नुकसानाचे मोठे आकडे ‘कॅग’कडून घोषित करण्यात आल्यानंतर हेच मत कॉंग्रेसने व्यक्त केले होते. लेखापालांनी काम करताना लक्षात ठेवले पाहिजे की ते यापूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयाचे केवळ परीक्षण करीत आहेत.\tRead More »\nमंत्री तवडकर, गणेश गावकर यांचे मत सरकारने कूळ व मुंडकार कायद्यात केलेली दुरस्ती कूळ व मुंडकारांच्या हितासाठीच आहे. काही मंडळी व ‘उटा’चे नेते विनाकारण दिशाभूल करीत आहेत, असे क्रीडा मंत्री रमेश तवडकर व आमदार गणेश गावकर यांनी सांगितले. कूळ-मुंडकारांची प्रकरणे मामलेदारांकडून दिवाणी न्यायालयात नेण्यासाठी एकमेव दुरुस्ती कायद्यात केली आहे. ती कूळ-मुंडकारांच्या हितासाठीच आहे.\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/navjyot-sing-siddhu-on-bjp/", "date_download": "2020-02-23T04:45:59Z", "digest": "sha1:CUTZEFRUHW2ZDQMXSCS2CX3JXZCB4PVQ", "length": 6825, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आता भाजपचे नवे नाव GTU गिरे तो भी टांगउपर", "raw_content": "\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n…तर मी माफी मागतो; देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमहिला अत्याचाराची प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवावीत : सीमाताई आठवले\nकारंब्यातील गणवेश जगभरात ओळख मिळवतील : सुभाष देशमुख\nशेतकऱ्यांच्या नावावर राज्यात सत्तेत आलेलं ‘महाविकास आघाडी’ सरकार ‘शेतकरीविरोधी’ : राजू शेट्टी\n जे ब्रिटिशांचे भाट होते, गांधीहत्येनंतर मिठाया वाटल्या; संघावर टीकास्त्र\nआता भाजपचे नवे नाव GTU गिरे तो भी टांगउपर\nटीम महाराष्ट्र देशा: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधनासभा निवडणुकीत कॉंग्रेसने आगेकूच केली आहे. त्यामुळे २०१४ नंतर विजयची घौडदौड करणाऱ्या भाजपच्या अश्वाला कॉंग्रेसने रोखल्याचे बोलले जात आहे. आज लागलेल्या निकालांवरून आता भाजपवर टीकेचे झोड उठली आहे. पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली असून भाजपचे नामकरण त्यांनी GTU अर्थात गिरे तो भी टांगउपर ठेवले आहे.\nराहुल गांधी हे मानवतचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. ते सर्वाना सोबत घेवून काम करतात. त्यामुळे भारताचे भविष्य त्यांच्या हाती असल्याचे म्हणत सिद्धू यांनी राहुल गांधींवर स्तुतिसुमने उधळली आहेत.\nराजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगाना आणि मिझोरम राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. यामध्ये आत्तापर्यंतचे कल पाहता भाजपची सत्ता असणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये कॉंग्रेसने विजयाकडे वाटचाल केली आहे.\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n…तर मी माफी मागतो; देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमहिला अत्याचाराची प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवावीत : सीमाताई आठवले\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\n…तर मी माफी मागतो; देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nमहिला अत्याचाराची प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवावीत : सीमाताई आठवले\n...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/47551", "date_download": "2020-02-23T06:07:36Z", "digest": "sha1:6MC3PAZOAGKJC442B3Y55SG24XFRCMJ6", "length": 26251, "nlines": 231, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्नेहालयास मदत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्नेहालयास मदत\nप्रिय मित्रांनो , स्नेहालय परीवारातफे शुभेच्छा . आपण स्नेहालय परिवाराचे निकट सदस्य आहात. त्यामुळे एक महत्वाची विनंती आपणास करीत आहे. स्नेहालय सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. आपल्या संस्थेचे बहुतांश प्रकल्प लहान, वैयक्तिक देणगीदारांच्या समर्थनावर काम करत आहेत. परंतु आपली गंगाजळी रिकामी झाल्याने दरमहा खर्चाचे सुमारे १२ लाख रुपये आपल्याला कष्टपूर्वक गोळा करावे लागतात. सध्या एड्स बाधितांचे रुग्णालय, हिमातग्राम, स्नेहधार, रेदिओनगर ९०.४ F.M. , पुणे स्नेहधार प्रकल्प, बालभवन प्रकल्प, अनामप्रेम, स्नेहालय ई- विद्यालय, अशा प्रकल्पांसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. पुनर्वसन संकुलातील २०० बालकांच्या पालन पोषणासाठी कोणतेही निश्चित दाते उपलब्ध नाहीत. स्नेहालायाचे काम मनापासून आणि प्रामाणिकपणे आपण सर्व करतो. त्याची समाज दाद देतो. पण आपल्या अडचणी मांडताना स्नेहालय परिवाराला नेहमीच संकोच वाटत आला. त्यामुळे कामासोबतच अडचणी खूप वाढल्या. त्यात शौचालय , कर्मचारी निवास , वस्तू विक्री केंद्र, पुणे येथील स्नेहाधार प्रकल्प समाविष्ट आहे. मागील ३ महिन्यात पगार देण्यातही बराच उशीर झाला. या वरून संकटाची कल्पना आपणास येईल. तुम्हाला एक विनंती करतो. आपण आपल्या मित्र आणि नातेवाइकांना विनंती करा. स्नेहालय मधील स्त्रिया आणि मुलांचे एक वेळ अन्न आपण आपला जन्मदिन, स्मृतिदिन, शुभेच्चा भोजन अश्या स्वरुपात देण्याचे त्यांना सुचवा. त्यासाठी रुपये 7500/ - त्यांनी स्नेहालय , अहमदनगर या नावे चेक द्वारे अथवा ई - हस्तांतरण करून द्यावेत. आपले काही मित्र कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कॉर्पोरेट्स, मोठ्या कंपन्या स्वयंसेवी संस्थांना आर्थिक मदत देतात. त्यांना आयकर कायद्याच्या कलम 80 जी अंतर्गत आयकरात सवलत मिळते. त्यांना आपण स्नेहालय च्या मदतीसाठीचा प्रस्ताव द्यावा. गरज असल्यास आम्ही देखील तपशीलवर माहिती आणि प्रस्ताव सदर करू शकतो. अनेक व्यक्ती देखील दान देतात आणि आयकर सवलत मिळवितात. स्नेहालय अशा देणगीदारांना 80 जी प्रमाणपत्रासह पावती देते. आपण केवळ सुचविले तरी अनेकजण आनंदाने मदत करतात. तसेच हा देण्यातील आनंद मिळून दिल्याबदल आपले क्रुतज्ञ राहतात. आम्ही ईमेलद्वारे स्नेहालयची संपूर्ण माहिती देऊ शकतो. तसेच www.snehalaya.org / www.snehankur.org या वेबसाईटवर सर्व माहिती उपलब्ध आहेच. आमच्या स्थानिक टीम सदस्य जा आणि अहमदनगर , पुणे , मुंबई , औरंगाबाद , नवी मुंबई , जळगाव , नाशिक , ठाणे , नागपूर , बीड , चंद्रपूर , परभणी , अमरावती , बेळगाव , सातारा , कोल्हापूर , गोवा , बंगळूर अशा ठिकाणी आपले कार्���कर्ते देणगीदारांना समक्ष भेटू शकतात. अंबादास चव्हाण 9011020171 किंवा रोहित परदेशी 9850128678 यांना अधिक माहितीसाठी आपण संपर्क करावा. ते आवश्यक प्रस्ताव सादर करतील आणि पावती दात्यापर्यंत पोहोचती करण्याची जवाबदारी त्याची आहे.\nसोबत ई बँकिंगसाठीची माहिती देत आहे.\nडॉ गिरीश कुलकर्णी ,\nडॉ. गिरीश कुलकर्णी, ११\n११ फेब्रुवारी २०१४ रोजी मी यथाशक्ती रक्कम आपल्याला पाठवू इच्छित आहे.\nबेफिकीर.... तुमचे मनापासून अभिनंदन.....फार आनंद झाला मला तुमची वरील प्रतिक्रिया वाचून.\n@ डॉक्टर गिरीश कुलकर्णी....\n\"स्नेहालय\" आवाहन वाचले. मी सेवानिवृत्त व्यक्ती असल्याने आवाहनात उल्लेख केल्यानुसारची रक्कम तात्काळ देवू शकत नाही....तरीही या क्षणी फूल ना फुलाची पाकळी म्हणून रुपये एक हजार देऊ शकतो, तर इतकी रक्कम स्वीकारली जाईल का जात असल्यास मला कोल्हापूरातील संपर्क मोबाईल क्रमांक दिल्यास मी संबंधितांशी लागलीच संपर्क साधेन.\nआणखीन् एक : मागे आमीर खान प्रस्तुत \"सत्यमेव जयते\" कार्यक्रमाच्या शेवटी तो अशाच सेवासंस्थांना आर्थिक मदतीचे आवाहन करीत असल्याचे दाखविले जात असे. एका कार्यक्रमाच्या वेळी त्याने \"स्नेहालय\" चा उल्लेख केला होता.....ते \"स्नेहालय\" आणि आपल्या आवाहनातील \"स्नेहालय\" या दोन्ही संस्था एकच आहेत का \nविक्रम तुम्ही इथे मदती साठी\nविक्रम तुम्ही इथे मदती साठी पोस्ट टाकली , त्या बद्दल धन्यवाद. स्नेहालय बद्दल लोकसत्ता मध्ये वाचले होते पण त्या वेळेस पत्ता / माहिती लिहून ठेवायचे राहिले होते.\nमी पुढच्या आठवड्यात थोडे पैसे पाठवेन. इथे परदेशी , मराठी मित्र मंडळला मेल केले आहे या बद्दल. यामुळे काही आर्थिक मदत झाली तर चांगले आहे.\nविक्रम तुम्ही इथे मदती साठी\nविक्रम तुम्ही इथे मदती साठी पोस्ट टाकली , त्या बद्दल धन्यवाद.>>>>+१\nमीही पुढच्या आठवड्यात थोडे पैसे पाठवेन\nबेफिकीरजी, अशोकजी, गुलमोहोरजी व स्नेहनिलजी,\nआपल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.\n>>>>>> आमीर खान प्रस्तुत \"सत्यमेव जयते\" कार्यक्रमाच्या शेवटी तो अशाच सेवासंस्थांना आर्थिक मदतीचे आवाहन करीत असल्याचे दाखविले जात असे. एका कार्यक्रमाच्या वेळी त्याने \"स्नेहालय\" चा उल्लेख केला होता.....ते \"स्नेहालय\" आणि आपल्या आवाहनातील \"स्नेहालय\" या दोन्ही संस्था एकच आहेत का \n- होय या दोन्ही संस्था एकच आहेत.\nरक्कम किती हे महत्वाचे नसून ���पली भावना जास्त महत्वाची.\nकोल्हापुर मधिल स्नेहालयच्या प्रतिनिधिचा मोबाईल क्रमांक मिळताच\nआपल्याला तसेच त्या प्रतिनिधिला कळवेन. आपणही आपला मोबाईल क्रमांक मला कळवल्यास उत्तम. माझा मोबाईल क्रमांक # ९८५०९३३६५४.\nआपण सर्वान्नी स्नेहालयास आवश्य भेट द्यावी आमचा हुरुप\nमित्रमंडळींना कळवत आहे. माहितीबद्दल धन्यवाद विक्रम.\nविक्रम..... \"...रक्कम किती हे\n\"...रक्कम किती हे महत्वाचे नसून आपली भावना जास्त महत्वाची....\" ~ हे मला आवडले, कारण तुम्ही माझी परिस्थिती समजून घेतली हे महत्वाचे.\nमाझा मोबाईल : ९८६०९४४०८८\nदेशाबाह्रेर राहणार्‍या ज्या मायबोलीकरांना आर्थिक मदत करायची आहे त्यांच्यासाठी:\nस्नेहालयच्या संकेतस्थळावर पे-पाल (कोणतेही क्रेडीट कार्ड) वापरुन डोनेशन करता येउ शकते.\nअमेरीकेतील कायद्यानुसार हे डोनेशन करमुक्त आहे.\nअशोकजी, आपली मदत पोहोचली.\nआपली मदत पोहोचली. लवकरच पावती पाठवत आहे.\nतुमच्या प्रतिनिधीशी [पुण्यातील तसेच कोल्हापूरातील] प्रत्यक्ष बोलून फार आनंद झाला. कोल्हापूर प्रतिनिधी यानी \"स्नेहालय\" च्या कार्याविषयी खूप माहिती दिली.\nपावतीची काही गडबड नाही....अगदी तुम्हाला सवड होईल त्यावेळी पाठविली तरी चालेल.\nहा धागा डोळ्यांसमोरून गेल्याने ११ तारखेला लक्षात राहिले नाही, क्षमस्व आज किंवा सोमवारी पाठवत आहे.\nसचिन मदने येऊन गेले. धन्यवाद\nसचिन मदने येऊन गेले. धन्यवाद\nआपण केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद\nयथाशक्ति रक्कम स्नेहालयाच्या बँक खात्यात NEFT द्वारा वळती केलेली आहे. रिमार्क्स मध्ये माझा इमेल आयडी टाकला आहे.\nस्नेहालयाबद्दल लोकप्रभात आलेला हा लेख\nलोकसत्ताच्या \"सर्वकार्येषु सर्वदा\" या उपक्रमात स्नेहालयाचा समावेश करून घेणे शक्य होईल का\nअशोकराव व मयेकर, सादर स्नेह\nNet banking द्वारा पैसे\nNet banking द्वारा पैसे पाठवले आहेत.\nमी पण पेपाल वरुन देणगी दिली\nमी पण पेपाल वरुन देणगी दिली आहे.\nash11: तुमची कंपनी matching contribution करत असेल तर अर्पण फाउंडेशन कडुन पावती मागुन घ्यावी लागेल. मला २० दिवस झाले तरी पावती मिळाली नाही. दोनदा विचारणा केल्यावर ह्या आठवड्यात पाठवण्यात येईल असे सांगितले गेले.\nविक्रम, नेट बँकीन्गच्या माध्यमातुन काही रक्कम स्नेहालयाच्या खात्यात पाठवली आहे.\nगिरिश कुलकर्णींना एक मेल पाठवित आहे त्या मदतीच्या माहिती आणि पावती संदर्भात.\nतुम्हाला सीसी ���रायची असेल तर मेल आयडी कळवू शकाल का \nमहेशजी, प्रसादजी ( महागुरु ),\nमहेशजी, प्रसादजी ( महागुरु ), अश्विनीताई (Ash11),\nमहेशजी मला मेल पाठवण्याची आवश्यकता नाही.\nविक्रम, गिरिशजींचे उत्तर (पावतीसह) आले आहे.\nधन्यवाद, येथे हे आवाहन प्रसिद्ध केलेत त्याबद्दल.\nAsh11: तुम्ही देणगी कशी\nAsh11: तुम्ही देणगी कशी दिलीत पेपाल वरुन USD मधे की भारतात रुपयांमधे\nपेपाल वरुन दिली असेल तर सगळ्या देणग्यांचे नियोजन अर्पण फायंडेशन मार्फत होते. तुम्हाला पावती पण अर्पण फाउंदेशन कडुन येईल. ती देणगी पावती वापरुन तुम्हाला टॅक्स मधे सुट तर मिळेलच पण कंपन्या सुद्धा मॅचिंग डोनेशन देतील.\nमहागुरु मी पेपाल वरुन USD\nमहागुरु मी पेपाल वरुन USD मध्ये देणगी दिली. तर पावती कशी मिळेल आणि मी Turbotax मधुन tax file करते..तिथुन मी हे claim करु शकते का\nविक्रमजी, स्नेहालयास आत्ता मदतिची गरज अस्ल्यास क्रुपया इथे सान्गाल का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80&f%5B1%5D=field_site_section_tags%3A122&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A4%A4&search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-02-23T03:25:50Z", "digest": "sha1:I23V4Q3OEPXNDPNAU2UG4SEPBDIVQUQH", "length": 4075, "nlines": 112, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove बातम्या filter बातम्या\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove पद्मश्री filter पद्मश्री\nखासदार (1) Apply खासदार filter\nराधाकृष्ण%20विखे%20पाटील (1) Apply राधाकृष्ण%20विखे%20पाटील filter\nसुजय%20विखे%20पाटील (1) Apply सुजय%20विखे%20पाटील filter\n'पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्यामुळे समाजाला नवी ओळख मिळाली' : बी.जे खताळ पाटील\nलोणी : पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्वभावातच समाजसेवा होती. त्याच्यामुळेच समाजाला नवी ओळख मिळाली. ज्ञानाला किंमत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/meet-licypriya-kangujam-is-indias-greta-thunberg/articleshow/72497978.cms", "date_download": "2020-02-23T05:45:52Z", "digest": "sha1:E7DGKHT4Y3DYF7WDYCST6GXWVROL5Y4A", "length": 17524, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "licypriya kangujam : हवामान परिषदेमध्ये ‘भारतीय ग्रेटा’ने वेधले लक्ष - meet licypriya kangujam is indias greta thunberg | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nहवामान परिषदेमध्ये ‘भारतीय ग्रेटा’ने वेधले लक्ष\nहवामान बदलाविषयी आवाज उठवणारी आठ वर्षीय 'भारतीय ग्रेटा' लिसीप्रिया कांगुजम हिने 'सीओपी२५' या हवामान परिषदेमध्ये आपल्या भाषणाने जागतिक पातळीवरील नेत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पृथ्वीचे आणि मुलांचे भवितव्य वाचविण्यासाठी पर्यावरण रक्षणासाठी त्वरित पावले उचलणे गरजेचे असल्याचे ती सांगत आहे.\nहवामान परिषदेमध्ये ‘भारतीय ग्रेटा’ने वेधले लक्ष\nवृत्तसंस्था, माद्रिद: हवामान बदलाविषयी आवाज उठवणारी आठ वर्षीय 'भारतीय ग्रेटा' लिसीप्रिया कांगुजम हिने 'सीओपी२५' या हवामान परिषदेमध्ये आपल्या भाषणाने जागतिक पातळीवरील नेत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पृथ्वीचे आणि मुलांचे भवितव्य वाचविण्यासाठी पर्यावरण रक्षणासाठी त्वरित पावले उचलणे गरजेचे असल्याचे ती सांगत आहे.\nस्पेनमध्ये होत असलेल्या 'सीओपी२५' या हवामान परिषदेमध्ये लिसिप्रिया हिने आपले म्हणणे मांडले. ती मणिपूरची असून हवामान बदलाविषयी तिने याआधी २१ देशांमध्ये भाषण केले आहे. स्पॅनिश वृत्तपत्रांमध्ये तिला 'भारतीय ग्रेटा' अशी उपमा दिली गेल्याने ती प्रकाशझोतात आली. तिचे भाषण ऐकता तिच्या वयाच्या अंदाज बांधणे अवघड असल्याचे त्यात म्हटले आहे.\nलिसिप्रिया तिचे वडील के. के. सिंग यांच्यासोबत स्पेनला आली आहे. तिच्या कामासाठी निधी देण्याची सरकारला अनेकदा विनंती केली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही, अशी तक्रार ते करतात. 'स्पेनमधील 'सीओपी २५' परिषदेस उपस्थित राहण्याचे आणि आपली भूमिका मांडण्याचे आमंत्रण संयुक्त राष्ट्रांकडून लिसिप्रियाला आल्यावर स्पेनला जाण्याचा खर्च कसा करायचा, असा प्रश्न आम्हाला पडला होता. अनेक मंत्र्यांना आम्ही ई-मेल पाठवून आर्थिक मदत मागितली; पण कोणाचाही प्रतिसाद आला नाही. अखेर लोकांच्या सहभा���ातून निधी उभा करण्याचा प्रयत्न केला असता, भुवनेश्वर येथील एका व्यक्तीने तिचे माद्रिदचे तिकिट काढून दिले,' असे त्यांनी सांगितले. 'माझ्या आईने तिची सोन्याची साखळी मोडून आमच्या निवासासाठी पैसे जमविले,' असेही के. के. सिंग यांनी सांगितले. माद्रिदला निघण्याच्या एक दिवस आधी ३० नोव्हेंबर रोजी स्पेन सरकारकडून त्यांना एक ई-मेल आला आणि १३ दिवसीय परिषदेसाठी त्यांच्या निवासाचा खर्च उचलण्याची तयारी त्यांनी दर्शविली.\nअशा अडचणींमधून माद्रिदच्या परिषदेसाठी पोहोचल्यानंतर आपल्या मुलीचा आवाज ऐकला जाईल, यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.\n'सध्या हवामानाबाबत आणीबाणीची परिस्थिती आहे, त्यामुळे ठोस कृती करण्याची वेळ आली आहे, हे सांगण्यासाठी मी इथे आले आहे,' असे सांगून लिसिप्रियाने प्रेक्षकांच्या डोळ्यांत अंजन घातले. लिसिप्रियाचा सर्वाधिक वेळ पर्यावरण चळवळीसाठी आणि संसदेबाहेर साप्ताहिक निदर्शने करण्यात जात असल्याने तिची शाळा बरीच बुडाली आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये तिला शाळा सोडावी लागली. मात्र, शिक्षण पूर्ण करण्याचा तिचा निर्धार कायम आहे. ती जगातील सर्वांत लहान पर्यावरण कार्यकर्ती असल्याचे तिच्या वडिलांचे म्हणणे आहे.\n२०१८ मध्ये मंगोलिया येथे झालेल्या तिसऱ्या 'एशिया मिनिस्टेरियल कॉन्फरन्स फॉर डिझास्टर रिस्क्स रिडक्शन २०१८' मध्ये उपस्थित राहण्याची संधी लिसिप्रियाला मिळाली होती. तेव्हा ती फक्त ६ वर्षांची होती. त्या अनुभवाविषयी ती सांगते, 'तो कार्यक्रम माझ्यासाठी आयुष्य बदलणारा होता. त्या परिषदेमध्ये मी विविध देशांतील अनेक नेत्यांना आणि हजारो अधिकाऱ्यांना भेटले. त्यांनी नैसर्गिक आपत्तींविषयी चिंता व्यक्त केली होती.' मंगोलियातून परतल्यावर लिसिप्रियाने आपल्या वडिलांच्या मदतीने 'द चाइल्ड मुव्हमेंट' ही संस्था सुरू केली.\nनैसर्गिक आपत्तींमुळे जेव्हा मुलांना आपले आई-बाबा गमवावे लागतात आणि बऱ्याच जणांना बेघर व्हावे लागते, ते पाहून मला रडू येतं. आपत्ती आल्यावर लोक स्वत:ला वाचवू शकत नाहीत, हे पाहून वाईट वाटते. यापैकी बऱ्याच आपत्ती हवामान बदलामुळे उद्‌भवतात.\n'हवामान बदलाबाबत त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे, हे सांगण्यासाठी मी इथे आले आहे; पण मी जन्मण्याच्या आधी जागतिक नेते १६ वेळा अशा परिषदेमध्ये भेटले आहेत. हवामान बदलाचे दुष्परिणामही त्यांना माहीत आहेत. दर वर्षी ते नुसतेच या परिषदांमध्ये येतात; पण भविष्याबाबत कोणतीही ठोस धोरणे आखत नाहीत,' अशी खंत लिसिप्रियाने व्यक्त केली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविदेश वृत्त:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांबद्दल हे माहीत आहे का\nट्रम्प यांची 'ही' ब्रीफकेस करेल जगाचा विनाश\n'या' कारणांसाठी डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर\nविवाहबाह्य संबंधाचा संशय; पत्नीचे गुप्तांगच चिकटवले\nजेवणासाठी चेंगराचेंगरी; १५ महिला आणि ५ मुले ठार\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nहवामान परिषदेमध्ये ‘भारतीय ग्रेटा’ने वेधले लक्ष...\nशिविंदर सिंगला ईडीकडून अटक...\n‘एफ १६’ विमानांबाबत पाकिस्तानला इशारा...\nग्रेटा थनबर्ग ठरली टाइमच्या‘पर्सन ऑफ द इयर’ची मानकरी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/sanjay-raut-answer-to-rahul-gandhi/", "date_download": "2020-02-23T05:30:10Z", "digest": "sha1:GOU6JWEDMBVAYZEG4XH5KMXIDQ4MZBFS", "length": 13341, "nlines": 155, "source_domain": "www.saamana.com", "title": "वीर सावरकरांचा सन्मान करा, इथे तडजोड नाही; संजय राऊत यांचे तडक उत्तर | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\n‘कोरोन��’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nवीर सावरकरांचा सन्मान करा, इथे तडजोड नाही; संजय राऊत यांचे तडक उत्तर\nवीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचे दैवत आहेत. सावरकर या नावातच राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच वीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांचा आदर करतो. तुम्हीही सावरकर यांच्यासारख्या दैवताचा अपमान करू नका, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करून राहुल गांधी यांच्या ‘ माझे राहुल सावरकर नाही,मी माफी मागणार नाही’ या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो, तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका, सुज्ञास अधिक सांगणे न लगे, जय हिंद’ असे राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.\nआम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका.सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.\nविर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे.\nसावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू ,गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा.इथे तडजोड नाहीत.\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nया बातम्या अवश्य वाचा\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Attention-to-the-role-of-Prithviraj-Chavan/", "date_download": "2020-02-23T05:50:55Z", "digest": "sha1:X423J5SFAFLYXBV2NDLMMB6ANUM2LKU7", "length": 9967, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेकडे लक्ष | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेकडे लक्ष\nआ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेकडे लक्ष\nगेल्या 15 ते 20 दिवसांमध्ये काँग्रेस - राष्ट्रवादीत खूप उलथापालथी झाल्या आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँगे्रसकडून पक्ष बळकटीसाठी कठोर पावले उचलली जात असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मात्र अंतर्गत लाथाळ्यांचे दर्शन घडले आहे. त्यामुळेच आ. पृथ्वीराज चव्हाण कराड उत्तरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांबाबत कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आ. बाळासाहेब पाटील यांनी चार ते पाच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची पुनर्रचना करण्यासाठी विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. विद्यार्थी संघटनेतील मरगळ दूर करण्यासाठी हे पाऊल उचलले असून लवकरच नवीन कार्यकारिणी निश्‍चित केली जाणार असल्याचेही राष्ट्रवादीने जाहीर केले आहे. एकीकडे अशी स्थिती असतानाच आ. बाळासाहेब पाटील यांनी विविध विकासकामांची उद्घाटने, भूमिपूजन या माध्यमातून लोकांशी संवाद कायम ठेवला आहे. हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातूनही आ. पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसकडून शासनाच्या धोरणाविरूद्ध सातत्याने आवाज उठवला जात आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन एकसंघपणे पावले उचलली जात असल्याचे पहावयास मिळत आहे.\nएकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्ष बळकटीसाठी सकारात्मक पावले उचलली जात असताना राष्ट्रीय काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्यांचे दर्शन संपूर्ण जिल्ह्याला घडले आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरून आ. जयकुमार गोरे समर्थक सोशल मिडियावर चांगलेच आक्रमक दिसतात. त्याचबरोबर पक्षात लोकशाही आहे ना असे प्रश्‍न उपस्थित करत आ. जयकुमार गोरे यांनी जिल्हाध्यक्ष पदाबाबत बोलणे गैर नसल्याचेच मसूर येथील काँग्रेस मेळाव्यात बोलून दाखवले आहे. त्याचबरोबर आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करत काँग्रेस कार्यकर्त्यांना यापुढेही ताकद देतच राहणार, असे ठणकावून सांगितले आहे.\nधैर्यशिल कदम यांनीही आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा फोन आल्यानेच आपण गप्प बसलो असे सांगितले आहे. ‘खूप वाईट वाटले, खूप बोलायचे होते’ असे सांगत एकप्रकारे त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर कदम यांच्यासह भीमराव पाटील, निवासराव थोरात या जिल्हा परिषद सदस्यांसह सुदाम दिक्षीत, हिंदुराव चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी एकत्रितरित्या केलेले शक्तीप्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेससह काँगे्रस नेत्यांनाही आत्मचिंतन करायला लावणार होते.\nआ. आनंदराव पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी पत्रकारपरिषदेत मसूरच्या मेळाव्याला आपण जाणार नाही, असे पत्रकारांनी विचालेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले होते. मात्र त्यानंतरही धैर्यशिल कदम यांनी शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळेच आ. पृथ्वीराज चव्हाण कोणती भूमिका घेणार मतभेद मिटवण्यात ते यशस्वी होणार का मतभेद मिटवण्यात ते यशस्वी होणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.\nकाँग्रेस बैठकीला मुहूर्त 1 जुलैचा....\nआ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून धैर्यशिल कदम यांना शांत बसण्याची सूचना करण्यात आली होती. त्यामुळेच कदम यांच्यासह त्यांच्या समर्थकांकडून आ. आनंदराव पाटील यांच्याबाबत नमते धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळेच आ. चव्हाण सर्वांशी केव्हा चर्चा करणार याबाबत उत्सुकता असतानाच ही बैठक 1 जुलैला होणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, यास अधिकृतरित्या दुजोरा मिळालेला नाही.\nथायलंड महिला क्रिकेट संघाचे अनोखे अभिवादन, जिंकली सर्वांची मने\nट्रम्प जेवणार सोन्याच्या ताटात\nचंदनतस्कर वीरप्पनच्‍या मुलीचा भाजपमध्‍ये प्रवेश\nनगर : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nडोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nकोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई\nमहापोर्टल बंद : नोकरभरतीची परीक्षा मात्र खासगी कंपन्यांकडेच ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/winter-session/", "date_download": "2020-02-23T05:47:36Z", "digest": "sha1:MQCGR36VNECTQG3ZKCD4VNU32UQ2YRWW", "length": 10864, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "winter-session | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nLive -CAA विरोधात शांततेत आंदोलन करा- मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nPhoto – नागपूर विधीमंडळात फोटोसेशन\nUncut – राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री ठाकरेंचे उत्तर\nLive- राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदनपर भाषण\n… म्हणून देवेंद्र फडणवीस सभागृहात गोंधळ घालताहेत, पृथ्वीराज चव्हाणांचा टोला\nLive – नागरिकत्व कायद्याच्या प्रश्नावर सरन्यायाधीश बोबडे रामशास्त्री बाण्याने निर्णय...\nसोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, महाविकास आघाडी सरकारचा पहिला पेपर\nहिवाळी अधिवेशनात 15 विधेयकं मंजूर, संसदेची कार्यक्षमता 116 टक्के\nLive – नागरिकत्व विधेयक राज्यसभेत मंजूर\nसरदार पटेल मोदींना भेटले तर नाराज होतील – आनंद शर्मा\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://getbasicknowledge.com/dhurala-marathi-movie-review-cast-2020/", "date_download": "2020-02-23T05:12:59Z", "digest": "sha1:ZDWU5EW2MOO55Y4GYGQNN3PCQKT3AQXX", "length": 10387, "nlines": 79, "source_domain": "getbasicknowledge.com", "title": "Dhurala Marathi Movie Review Cast 2020 - Get Basic Knowledge", "raw_content": "\nकथा: उभे कुटुंबात वडिलांच्या मृत्यूनंतर मोठ्या मुलाला वाटते की तो गावच्या सरपंचपदासाठी संघर्ष करण्यास योग्य आहे. अनेक सहमत. पण कथानकात काही घुमाव आणि वळण न घेता राजकारण म्हणजे काय\nराजकारण हा एक गलिच्छ खेळ आहे किंवा म्हणून लोक म्हणतात. पण कदाचित राजकारण हा बुद्धीबळाचा खेळ आहे जिथे एक खेळाडू हुशार कल्पना आणि स्मार्ट चाली वापरुन दुसर्‍याला मागे टाकतो. आणि बुद्धिबळाप्रमाणे, एखादा खेळाडू दुसर्‍या खेळाडूची तपासणी करत नाही तोपर्यंत राजकीय खेळ संपत नाही. तोपर्यंत, खेळ कधीही फिरू शकतो. धुरला हा खेळ आणि अस्वच्छ राजकारण मोठ्या स्क्रीनवर आणत आहे, प्रत्येकजण त्यांच्या सामर्थ्याच्या आणि कमकुवतपणाचा संच आहे.\nधुरला एका राजकीय कुटुंबाच्या आसपासच्या गावात आहे. हे गावचे सरपंच आणि कुटूंबाचे कुलगुरू निवृत्ती उभे यांच्या निधनाने उघडले आहे. निवृत्तीचा मोठा मुलगा दादा (अंकुश चौधरी) आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी हरीश गाढवे (प्रसाद ओक) यांच्या सरपंचांच्या निवडणुकीत पुन्हा दोन निवडणुकांसाठी जागा खुली झाली.\nदादा हा पुरोगामी विचारवंत असून त्याला गावच्या विकासासाठी काम करायचे आहे, तर रिंगणात हरीश हा जखमी वाघ आहे आणि मागे वळून परत येण्याची वाट पहात आहे. या दोघांना हे ठाऊकच नाही की दादाची सावत्र आई अक्काबाई (अलका कुबल-आठली), त्याची मेव्हणी मोनिका, त्याचे धाकटे भाऊ भाऊ (अमेय वाघ) यांच्यासह आखाड्यात आणखी बरेच खेळाडू येतील हे अजून एक मोठे चित्र समोर आले आहे. आणि हनुमंत (सिद��धार्थ जाधव) आणि त्यांची पत्नी हर्षदा (साई ताम्हणकर). प्रत्येकाला केकचा तुकडा हवा असतो आणि यामुळे उभे घराण्याचे रणांगणात रूपांतर होते आणि तीन स्पर्धक एकमेकांविरूद्ध उभे होते.\nपूर्वी समीर विद्वांस-क्षितिज पटवर्धन यांच्या दिग्दर्शक-लेखक जोडीने मराठी प्रेक्षकांना पाहण्यासारखे चित्रपट दिले (डबल सीट, वायझेड, टाइम प्लीज). धुरालाच्या सहाय्याने ते विजयाचा सिलसिला सुरू ठेवतात आणि नवीन वर्षाला उपयुक्त सुरुवात देतात. हा चित्रपट चांगलाच लिहिला आहे आणि उत्तम अभिनयही केला आहे; यात एक आकर्षक कथा आहे जी प्रेक्षकांसाठी कोणताही कंटाळवाणा क्षण नाही हे सुनिश्चित करते. त्याच वेळी, हे एकाधिक ट्विस्ट आणि कामगिरीसह मनोरंजक आहे. Dhurala Marathi Movie Review\nबहुतेक बहु-स्टाररमध्ये, एक किंवा दोन अभिनेते असतात जे इतरांवर छाया करतात, परंतु या चित्रपटात नाहीत. येथे प्रत्येक वर्ण चांगले लिहिलेले आहे आणि राजकीय खेळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. शिवाय अभिनेते आपला टॉप-गेम समोर आणतात. अंकुश, संयमी अद्याप हुशार दादा, सई संतुलित हर्षदा म्हणून, महत्वाकांक्षी मोनिका म्हणून सोनाली, दुर्लक्षित स्वप्नकार म्हणून अमेय, अजिबात संकोच करणारा सहभागी म्हणून अल्का आणि सुवर्ण हृदयाने सिमार्थ शेथ म्हणून सिद्धार्थ. – ते एकत्र एक पंच पॅक करतात आणि त्यांच्या भूमिकांविषयी निपुण आहेत. Dhurala Marathi Movie Review\nचित्रपट कमतरतांपासून मुक्त नाही. क्लायमॅक्स ताणून गेल्याच्या काही बिंदूनंतर 5-10 मिनिटांच्या पॅचनंतर प्लॉट ट्विस्टचा अंदाज येतो. जरी मोठ्या चित्राच्या तुलनेत, हे अन्यथा गुळगुळीत रस्त्यावर फक्त अडथळे आहेत. धुरला बहुदा मराठी सिनेसृष्टीतल्या २०२० सालासाठी उपयुक्त ठरेल. Dhurala Marathi Movie Review\nGood newwz movie बॉलीवुड कॉमेडी-ड्रामा गुड न्यूवेज़ का ट्रेलर लॉन्च आज मुंबई में आयोजित किया गया राज मेहता के निर्देशन में अक्षय कुमार, करीना कपूर खान, दिलजीत दोसांझ और कियारा आडवाणी जैसे कलाकार हैं राज मेहता के निर्देशन में अक्षय कुमार, करीना कपूर खान, दिलजीत दोसांझ और कियारा आडवाणी जैसे कलाकार हैं Good newwz HD movie विज्ञापन Good newwz HD movie अच्छा न्यूवेज़ इन विट्रो निषेचन या आईवीएफ से संबंधित है Good newwz HD movie विज्ञापन Good newwz HD movie अच्छा न्यूवेज़ इन विट्रो निषेचन या आईवीएफ से संबंधित है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/inspirational-stories/this-is-the-only-way-to-achieve-success/articleshow/71059612.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-02-23T05:48:26Z", "digest": "sha1:WRDGFSH6JLVJJIYVL3RPPWFJAGMNFGGW", "length": 14052, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "inspirational stories News: यश मिळवण्याचा 'हा' आहे एकमात्र पर्याय - this is the only way to achieve success | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nयश मिळवण्याचा 'हा' आहे एकमात्र पर्याय\nमहात्मा बुद्ध यांच्या सर्वात महत्त्वपूर्ण उपदेशांचं अर्थ आपलं भाग्य आपणचं घडवू शकतो. आपल्या सर्वांना आपला मार्ग स्वतःच निवडायचा आहे, व तुम्ही निवडलेल्या मार्गावर तुम्हाला स्वतःलाच चालावं लागतं. कोणी कोणाचं भाग्य ठरवू शकत नाही.\nयश मिळवण्याचा 'हा' आहे एकमात्र पर्याय\nमहात्मा बुद्ध यांच्या सर्वात महत्त्वपूर्ण उपदेशांचा अर्थ 'आपलं भाग्य आपणचं घडवू शकतो' असा होतो. आपल्या सर्वांना आपला मार्ग स्वतःच निवडायचा आहे, व तुम्ही निवडलेल्या मार्गावर तुम्हाला स्वतःलाच चालावं लागतं. कोणी कोणाचं भाग्य ठरवू शकत नाही. द सिक्रेट लाइफ ऑफ वॉटरमध्ये मॅसे ईमोटो यांनी लिहलं आहे. जर उदास, कमजोर आणि निराश किंवा संशयी वृत्तीनं तुम्ही ग्रासले आहात तर स्वतःला अधिक वेळ द्या, भविष्यात तुम्ही कुठे आहात. कोण आहात आणि का आहात या प्रश्नांची उत्तरे शोधा. तुम्ही स्वतःला सापडाल, एखाद्या कमळाच्या फुलाप्रमाणे. चिखलात उगवून सुद्धा सौंदर्याचा उत्तम नमुना असलेल्या कमळाला प्रमाणे तुम्ही स्वतःला सापडाल.\nतुमचा मार्गदर्शक तुम्हालाचं व्हाव लागणार आहे. चांदीच्या कणांनी मानवाचं आयुष्याचा मार्ग बनला आहे. प्रत्येक रस्ता, प्रत्येक वस्तीत आपल्या पावलांवर चांदीचे कण पहुडलेले आहेत. ते चांदीचे कण गोळा करण्याची आणि आत्मसात करण्याची, आयुष्यात त्याचा सदुपयोग करून आपल्या जीवनात असलेला अंधकार दूर करण्याचा आणि त्याचा प्रकाशानं दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश घेऊन जा. शांत आणि स्थिर स्वभाव असल्यास अधिक चांगलं काम करतो. प्रत्येकवेळी घाईगडबडीत घेतलेले निर्णय योग्य ठरत नाहीत. यावेळी\nसमस्या कोणतीही असो, आपण त्या समस्येला कसं सामोरे जातं हे महत्त्वाचं ठरतं. आपल्या मते हे जग विस्कटलेले आहे, पण बाहेर सगळं सुरळीत सुरू असते. मानव जसी अपेक्षा करतो तसंच तो वागतो. अपेक्षाच्या गरजेनुसारचं निवड ठरते. निवड ठरल्यानंतर विचार, कार्यहे त्या दिशेनं बदलतात आणि मानवं त्यानुसारचं वागतो.\nअपेक्षा करणं हे सहाजिकचं आहे. आपण निराशाच्या गर्तेत असतो तेव्हा आपलं जीवन अंधारमय वाटू लागतं. तेव्हा अपेक्षा ही अशी एकच गोष्ट आहे ज्यामुळं आयुष्यात थोडं प्रकाशमय वाटू लागतं. अपेक्षा ठेवण्यात एक प्रवाह आहे, लक्ष्य आहे. अपेक्षा धरणं कधीचं सोडू नका.\nअपेक्षाचा एकच पक्ष आहे सकारात्मक दृष्टिकोन. कोणतीही घटना घडली असेल किंवा घडणार असेल तर त्याकडे सकारात्मकपणे पाहणे गरजेचं आहे. पण असं कधीच घडत नाही. कोणचं असा दृष्टिकोन ठेवत नाही. मात्र, हे सगळेचं करू शकत नाही व कोणीचं असा दृष्टिकोन ठेवू शकत नाही.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nप्रेरक कथा:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nसंत-महंतच नव्हे, वृद्ध महिलाही शिवरायांची प्रेरणास्त्रोत\n'ही' कथा ऐकल्यावर आपणही जात-पात विसराल\nसमाजात बदल घडवण्यासाठी 'या' गोष्टी कराच\n; 'हे' आहेत सोपे उपाय\n'शिक्षणाचा वापर देशहितासाठी करायला हवा'\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. २३ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी..\n२३ फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nआजचे मराठी पंचांग: रविवार, २३ फेब्रुवारी २०२०\nToday Rashi Bhavishya - 22 Feb 2020 मकर: संततीच्या माध्यमातून धनलाभाची शक्यता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nयश मिळवण्याचा 'हा' आहे एकमात्र पर्याय...\nपश्चात्ताप हेच तुमच्या चुकीचं प्रायश्चित्त आहे...\nपर्युषण २०१९: क्षमाशीलतेमुळे मिळते समाधान...\nत्यागातून सुरू होतो भक्तीचा मार्ग...\nअवलंब‌ित्व करतं आत्मविश्वास कमी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C/13", "date_download": "2020-02-23T05:52:41Z", "digest": "sha1:433MPGOCE4JUURTV7FVZOJTABNVK35FK", "length": 21452, "nlines": 316, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "कॉलेज: Latest कॉलेज News & Updates,कॉलेज Photos & Images, कॉलेज Videos | Maharashtra Times - Page 13", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nट्रम्प-इवांकाच्या निमित्तानं क्लिंटन-चेल्सियाची आठ...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nनंदुरबार जिल्ह्यासाठी ४५ कोटींचा जादा निधी\nम टा खास प्रतिनिधी, नाशिक नंदुरबार जिल्ह्यासाठी गेल्या वर्षी ६९ कोटी रुपये निधीची मर्यादा होती...\nजानेवारी महिना विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं टेन्शन खल्लास करणारा असतो कारण त्या काळात कॉलेज फेस्टिव्हल्सचं आयोजन केलं जातं...\nभिवंडीतील बीएनएनला कॉलेजला पुरस्कार\nभिवंडीतील बीएनएन महाविद्यालयास सर्वोत्तम महाविद्यालय पुरस्काराने गौरविण्यात आले...\nतरुणाईचा ट्रॅडो लूकम टा प्रतिनिधी, नाशिकशहरातील विविध कॉलेजांमध्ये सध्या डेज आणि फेस्टिवलचा माहोल पाहायला मिळतो आहे...\n'देश के सन्मान में, एबीव्हीपी मैदान में...\nमोडी लिपी अभ्यासक्रम वर्गाची सुरुवात\nरेवती देशपांडे, जोशी-बेडेकर कॉलेजकल्याण पूर्वेकडील साकेत कॉलेजमध्ये इतिहास विभागाच्या वतीने मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्गाचे उद्घाटन नुकतेच ...\n‘कुटुंब संस्था’विषयावर उद्यापासून परिषद\nरेवती देशपांडे, जोशी-बेडेकर कॉलेजजोशी-बेडेकर कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा शनिवारी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती...\nलीना देशमुख, आर के तलरेजा कॉलेजआर के तलरेजा कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही 'एक्स्प्रेशन २०१९-२०२०' हा फेस्टिव्हल दहा दिवसांत रंगला...\nआनंद मेळावा अन् प्रदर्शनात गर्दी\nलीना देशमुख, आरकेटी कॉलेजमहाराष्ट्र मित्र मंडळ प्राथमिक, माध्यमिक विद्यालय उल्हानगर-१ येथे अनेक विविध प्रदर्शने, तसेच आनंद मेळावा आयोजित करण्यात ...\nमोहंती यांनी स्वीकारली सदर्न कमांडच्या प्रमुखपदाची सुत्रे\nम टा प्रतिनिधी, पुणे लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांनी गुरुवारी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या (सदर्न कमांड) प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली...\nउत्तर मुंबई होणार गर्दुल्लेमुक्त\nपोलिस राबवणार कठोर मोहीमम टा...\n‘मला उत्तर प्रदेशात चकमकीत ठार केले जाईल’\n‘हॅपी पिंक स्ट्रीट’ची रविवारी पर्वणी\nम टा प्रतिनिधी, नाशिकमहाराष्ट्र टाइम्स हॅप्पी स्ट्रीट म्हणजे नाशिककरांसाठी मनोरंजनाची पर्वणीच असते...\nएमआयडीसीत आपत्ती व्यवस्थापन वाहन\nपोलिस, आमा, कंपन्यांच्या क���मगारांचा संयुक्त सरावम टा...\nसंघ १३० कोटी लोकांचा\n'कुणी म्हणतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या विजयासाठी काम करतो, तर कुणी म्हणतो की संघ कुठे आग लागली तर ती आग विझविण्याचे काम करतो...… संघ हा केवळ दबावगट नाही तर संघाला देशातील १३० कोटी लोकांना संघटित करायचे आहे', असे वक्तव्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.\nशाहीन बागेसह मुख्यमंत्री निवास रिकामे करूः भाजप\nआम आदमी पार्टीने पाच वर्षात हॉस्पिटल, पूल, कॉलेज, रस्ते आणि शाळा बनवल्या असत्या तर त्यांना शाहीन बाग बनवण्याची गरज भासली नसती, असा आरोप करीत दिल्लीत भाजप सत्तेत आल्यास शाहीन बागसोबत मुख्यमंत्री निवासही रिकामे करू, असे वक्तव्य भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केले आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून भाजप व आपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.\nसेंट झेवियर्स कॉलेज, इतिहास विभाग आणि क्रॉस फॅकल्टी कोर्स : महात्मा गांधी यांना आदरांजली, उपस्थिती : तुलसीदास सोमय्या, सेंट झोवियर्स कॉलेज, ...\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: अकोले बंद, शहरभर टाळ-मृदंगाचा गजर\nट्रम्प-इवांका : क्लिंटन-चेल्सियाची आठवण\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-rainfall-sindhudurga-23967?tid=124", "date_download": "2020-02-23T03:58:09Z", "digest": "sha1:5G3GN4JYXM7J5G25OXA4CK4XKBXKOGLS", "length": 14001, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Heavy rainfall in Sindhudurga | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविजांच्या कडकडाटासह सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस\nविजांच्या कडकडाटासह सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस\nगुरुवार, 10 ऑक्टोबर 2019\nसिंधुदुर्ग : जिल्ह्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. बुधवारी (ता. ९) पहाटेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. दरम्यान शिडवणे (ता. कणकवली) परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. भातशेतीलादेखील फटका बसला.\nजिल्ह्यात मंगळवारी सांयकांळी चार वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. विजांचा लखलखाट आणि त्यानतंर होणारा कडकडाट, यामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला. त्यातच कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले.\nसिंधुदुर्ग : जिल्ह्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. बुधवारी (ता. ९) पहाटेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. दरम्यान शिडवणे (ता. कणकवली) परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. भातशेतीलादेखील फटका बसला.\nजिल्ह्यात मंगळवारी सांयकांळी चार वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. विजांचा लखलखाट आणि त्यानतंर होणारा कडकडाट, यामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला. त्यातच कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले.\nबुधवारी पहाटेपर्यंत हा पाऊस सुरू होता. कणकवली, देवगड, वैभववाडी, कुडाळ या परिसरांत पावसाचा जोर अधिक होता.\nदरम्यान, मंगळवारी सायकांळी शिडवणे, वारगाव, साळीस्ते (ता. कणकवली) या परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यात घरे, शाळांच्या छप्पराचे नुकसान झाले. भातशेती भुईसपाट झाली. शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.\nसिंधुदुर्ग sindhudurg ऊस पाऊस वन forest कुडाळ\nडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र आढळते.\nजालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल\nजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२२) कांद्यांची ५० क्‍विंटल आवक झा\nतयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे बनविण्याचे...\nसध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार खाद्यपदार्थांकडे\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार...\nअकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत देण्यात येणारे कर्ज\nव्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणी\nभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली.\nरेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर : ‘‘रेशीम उद्योगाकडे...\nऔरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...\nजीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड ल���खापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...\nकावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...\nनीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...\n‘टेंभू’च्या पाण्यासाठी जास्त पंप सुरू...सांगली : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टेंभू उपसा...\nखानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nविदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...\nसांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...\nई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...\nअठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...\nसिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...\nपशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...\nनिर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...\nखारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...\nशेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम...अकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी...\nनाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...\nन्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...\nजळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/recipes-news/fish-finger-recipe-zws-70-1973874/", "date_download": "2020-02-23T05:39:05Z", "digest": "sha1:F5LUSK6FTZB4RAHQS7Y77GLNQ742MY5O", "length": 9700, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "fish finger recipe zws 70 | स्वादिष्ट सामिष : फिश फिंगर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nस्वादिष्ट सामिष : फिश फिंगर\nस्वादिष्ट सामिष : फिश फिंगर\nदीपा पाटील साहित्य * फिश फिलेट पाव किलो, ल्ल १ चमचा हळद, * १ अंडे, १ कांदाल्ल १ वाटी ब्रेडचा चुरा * १ चमचा वाटलेली\n* फिश फिलेट पाव किलो, ल्ल १ चमचा हळद,\n* १ अंडे, १ कांदाल्ल १ वाटी ब्रेडचा चुरा\n* १ चमचा वाटलेली हिरवी मिरची\n* १ चमचा आले-लसूण वाटलेले, अर्धा चमचा मिरपूड, मीठ, तेल.\nमाशांचे काटे काढलेले असावेत. हे मासे उकडून घ्यावेत. त्यात वाटलेली हिरवी मिरची, आले-लसूण, हळद, मीठ आणि चिरलेला कांदा मिसळून घ्यावा. सर्व मिश्रण एकत्र करून त्याची लांबट गुंडाळी करावी. एका भांडय़ात अंडे फेटून त्यात मिरपूड घालावी. त्यामध्ये आपण तयार केलेल्या या माशाच्या गुंडाळ्या बुडवून घ्याव्यात. त्यानंतर त्या ब्रेडच्या चुऱ्यामध्ये घोळवाव्यात. आता गरम तेलात ते तळून सॉस आणि कोथिंबीर चटणीसोबत खायला घ्यावे.\nपाककृतीसाठी लागणारा वेळ :\nपूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1\nएकूण वेळ : 1\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 साखर जरा जपूनच\n2 आजारांचे कुतूहल : बेल्स पाल्सी\n3 घरचा आयुर्वेद : मधुमेह\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्य��आधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://magevalunpahtana.com/2012/03/21/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87/?replytocom=878", "date_download": "2020-02-23T04:42:51Z", "digest": "sha1:FW2CEPOEBJ2JUBMPX7TTV7QGFK5CFCZ3", "length": 30806, "nlines": 211, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "एक म्याड, म्याड, म्याड असलेला शहाणा दोस्त… | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\nगुढी पाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nएक म्याड, म्याड, म्याड असलेला शहाणा दोस्त…\n१९९६ सालची घटना असावी बहुदा. त्यावेळी पुण्यात नोकरी करत होतो. सुटीसाठी म्हणुन सोलापूरला गेलो होतो. रवीवारचा दिवस, सकाळची वेळ, मस्त पुस्तक वाचत पडलो होतो आणि ेप्राचीचा फ़ोन आला. प्राची उर्फ़ प्राची देशमुख माझी भाच्ची. एका मानसभगिनीचे ७ वर्षाचे उपद्व्यापी कन्यारत्न. जगात काही लोक तुम्हाला छळायचे या एकाच कारणास्तव जन्म घेतात यावर माझा विश्वास बसावयास भाग पाडणारी एक गोड छोकरी. अर्थात प्राचीचा छळवाद मला प्रचंड हवाहवासा वाटतो कारण त्यातुन ती माझ्या बुद्धीलाच आव्हान देत असते. तिचे प्रश्नही अफ़ाट असतात.\nउदा. तुला येते तशी दाढी मला का नाही देव सगळीकडे आहे तर ऐन परीक्षेच्या वेळी तो का गायब होतो देव सगळीकडे आहे तर ऐन परीक्षेच्या वेळी तो का गायब होतो मी आई-बाबांची एवढी लाडकी आहे तर त्यांच्या लग्नात मला का बोलावले नव्हते मी आई-बाबांची एवढी लाडकी आहे तर त्यांच्या लग्नात मला का बोलावले नव्हते नंदुआजोबा, तुला, मला आणि चंपीच्या बाळाला एकाच नावाने हाक का मारतात नंदुआजोबा, तुला, मला आणि चंपीच्या बाळाला एकाच नावाने हाक का मारतात (चंपी हे ताईच्या कुत्रीचं नाव आहे. नंदुमामा जगातल्या यच्चयावत सर्वच लहान मुलांना ’पिल्लु’ म्हणून हाक मारतो. आम्हीही अजुनही त्याच्या दृष्टीने लहानच आहोत)\nतर त्यादिवशी सकाळी सकाळी प्राचीचा फ़ोन आला.\n“माम्या, मी तुला ’मामा’ म्हणते, आईपण तुला ’विशुमामाच म्हणते, सौरभ (भावजींच्या धाकट्या बहिणीचा मुलगा) बाबांना मामा म्हणतो, मग आई बाबांना ’मामा’ का म्हणत नाही\n“मामा” या शब्दाशी तिने तिच्या आईचा आणि माझा लावलेला संबंध पाहून मी अवाक झालो, त्यात सौरभचा संदर्भ अजुन खतरा होता. सौरभशी स्वत:ला रिलेट करुन बापाला ’मा���ा’ बनवण्याचा तेही आईकडून तिचा हा उपद्व्याप माझ्या मात्र मस्तकाला झिणझिण्या आणुन गेला.\nमला काय उत्तर द्यावे तेच कळेना.\n“वेडुच आहेस बच्चा तू. अगं तो ’बाबा’ आहे ना, मग बाबाला ’मामा’ कसे म्हणेल आई\n“मग ती बाबा तरी कुठे म्हणते, योगेश म्हणते ना \n तिला म्हणालो, संध्याकाळी येतो तुला भेटायला तेव्हा आपण आईला विचारु.\nकुठलेतरी पुस्तक वाचत आमचे एकतर्फ़ी संभाषण ऐकणारा माझा धाकटा भाऊ विनू म्हणाला…\n“कोण रे ’पा’ होती का (आम्ही प्राची ला ’पा’ असेही म्हणतो, ती अगदी लहान असताना तिला नाव विचारले की ती तेवढेच सांगायची)\n“हो रे, असले एकेक भन्नाट प्रश्न विचारते आणि दांडी गुल करुन टाकते.”\nमी त्याला सगळा किस्सा ऐकवला. त्यावर विनू म्हणाला…\n“तुझ्या जागी लंप्या असता ना, तर म्हणाला असता….” प्राचीपण म्याडच आहे, अगदी १० गुणिले १० भागिले शंभर म्हणजे एक इतकी म्याड\nमी चमकलो.. आणि लगेच लहानपणीच्या आठवणीत मागे गेलो …\nविनुने हातातले पुस्तक माझ्याकडे दिले. ,” अगदी लंप्या म्हणतो तसा ““माझ्यासारखा मॅड शोधुनही सापडणार नाही. असला मॅड म्हणजे दहा गुणिले दहा भागिले शंभर मी. एकच\nप्र.ना. संतांचं ’वनवास’ होतं ते. मी जरा चाळून त्याला परत केलं, तुझं झालं की दे म्हणून सांगितलं.\n“तू वाच, मी तिसर्‍यांदा वाचतोय. मी जातो आंघोळीला नाहीतर मातोश्री फटकावतील”\nमी पुस्तक हातात घेतलं आणि पुन्हा एकदा लहान झालो. लंप्याची आणि माझी दोस्ती तशी फ़ार जुनी नाही, मुळात संतांनी आपलं पहिलं पुस्तक वनवास लिहीलं तेच मुळी १९९४ साली जेव्हा मी विशीत होतो, पण आता चाळीशी आली तरी ती दोस्ती मात्र अजुनही कायम आहे.\nतर ‘लंप्या’ म्हणजेच ‘लंपन’ हा प्रकाश नारायण संत ह्यांच्या कथासंग्रहामधील बाल-नायक खरेतर त्याला बाल म्हणणे त्याच्यावर अन्याय ठरेल, कारण प्रत्येक लहान सहान गोष्टींना तो लावत असलेलं भन्नाट लॉजिक भल्या भल्यांना वेड लावायला पुरेसं आहे. कारवार जवळच्या एका लहानश्या खेडेगावात आपल्या आजी-आजोबांबरोबर राहणारा लंपन. आई वडील आणि त्याची छोटी बहीण जवळच्याच एका छोट्या शहरात राहतात. लंपनला त्याचे घडायचे वय म्हणुन त्याच्या आज्जी-आजोबांकडे शिकायला ठेवण्यात येते. लंपनचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक स्वतंत्र दृष्टीकोन आहे. एक वेगळेच लॉजिक आहे. आजुबाजुच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीला स्वतःचं लॉजीक लावत अठ्���ाविसशे एकोणावीस वेळा त्यावर विचार करायची त्याची सवय आपल्यालाही वेड लावते. त्याला एक मैत्रीण पण आहे, सुमी उर्फ मिस सुमन हळदीपुर. लंपनच्या प्रेमात पडण्यामागे त्याचं हे स्वतःचं असं , स्वतःच निर्मीलेलं निरागस विश्व तर होतंच पण त्याहीपेक्षा महत्वाचे असे आम्हा दोघातले दोन कॉमन पॉईट्स मला सापडले होते ते म्हणजे लंप्याची गाण्याची आवड आणि पुस्तकांचे वेड \nमनापासुन सांगतो आगदी सत्तेचाळीस हजार एकोणाविसशे अठ्ठावीस वेळा वाचलाय मी लंपन, पण प्रत्येक वेळी तो काही ना काही नवीन शिकवतोच. वपुंनी उभी केलेली व्यक्तीचित्रे हा माझ्या आवडीचा विषय. पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली हे माझं वेड आहे. पण लंप्याच्या डोळ्यातून पाहीलेले नकादुचे खंडागळे, जुन्या गाड्या नव्यासारख्या करुन विकणारे हिंडलगेकर अण्णा, त्यांच्या सगळ्या गल्लीला वेड लावणार्‍या पोरी, सारखा केसांवर हात फिरवत बोलणारा, हिडलगेकर अण्णांच्या मुलीवर लाईन मारणारा एसक्या, गाणं शिकवणार्‍या आचरेकर बाई, हत्तंगडी मास्तर, शारदा संगीतचे म्हापसेकर सर, आचरेकर बाईंचा मानलेला मुलगा ‘त्ये म्याडहुन म्याड जंब्या कटकोळ हंपायर’, फुटबॉलचं वेड असणारा पण प्रत्यक्षात सायकल दुरुस्तीचं दुकान चालवणारा कासारगौड, दुंडाप्पा हत्तरगीकर, त्याच्या टांग्याचा दर दोन मिनीटाला थांबणारा घोडा, टुकण्या ,संप्या, परळ्या, यमज्या, हणब्या, एशी, केबी असे लंप्याचे मित्र, सुमी उर्फ मिस हळदीपूर अशी एकेक पात्रे जेव्हा डोळ्यासमोर फेर धरुन नाचायला लागतात ना तेव्हा नकळत वपुंचाही विसर पडायला होतो.\nलंप्याच्या अफलातुन भावविश्वाबद्दल युपुढेही बरेच काही लिहायचेय, मी तर लिहीणारच आहे. पण मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी, आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर लंप्याला वाचलय, त्याला पाहीलय. प्रत्येकाने कधी ना कधी स्वतःमध्ये लंप्याला जागवलय. तुम्हाला काय वाटतं लंप्याची आठवण झाली की सगळ्यात आधी काय आठवतं. तुम्ही पण लिहा इथे प्रतिसादात, मी पण लिहीतो….\nमला लंप्याचं नाव काढलं की आठवतो तो प्र. ना. संतांनी सांगितलेला गोट्या खेळताना म्हणायचा एक अफलातुन मंत्र……\nपंचापांडू – सह्यादांडू – सप्तपोपडे – अष्ट जिंकिले – नऊनऊ किल्ले – दश्शा पेडा – अकलकराठा बाळू मराठा – तिरंगी सोटा – चौदा लंगोटा – पंधराशी परिवळ – सोळी घरिवल – सतरम सी��े – अठरम गरुडे – एकोणीस च्यकच्यक – वीसा पकपक – एकवीस कात्री – बावीस रात्री – तेवीस त्रिकाम फुल – चोवीस चोर – पंचवीस मोर\nमागे कधीतरी मिपावर श्रीं. नंदन यांनी लिहीलेल्या एका लेखात म्हटले होते…\n“लंपन आवडण्यामागे मग प्रकाश नारायण संतांची शब्दकळा, कथेची बांधणी, सूक्ष्म निरीक्षणशक्ती किंवा एका शब्दात सांगायचं झालं तर प्रतिभा/लेखनकौशल्य हे सारं असलं, तरी ही पुस्तकं वाचत असताना मी त्या वयाचा असताना असाच मॅडसारखा विचार करायचो असं वाचताना सतत वाटत राहतं आणि लंपनशी कुठेतरी धागा जुळतो; हेही एक महत्त्वाचं कारण असावं. ”\nवनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर ही चारच पुस्तके प्रकाश संतांनी लिहीली.\nदुर्दैवाने २००३ साली त्यांचे अकाली निधन झाले. पण या चारही पुस्तकांनी माझे आयुष्य समृद्ध करुन सोडलेले आहे. माझे लहानपण गेले ते गोट्या आणि सुमाच्या गोष्टी, फाफेचे कारनामे, टारझनची साहसे, विक्रम वेताळाच्या गोष्टी आणि हान्स अ‍ॅंडरसनच्या परिकथा वाचण्यात. दुर्दैवाने प्रकाश नारायण संतांनी लंपनची पहिली कथा वनवास लिहीली त्या वर्षी म्हणजे १९९४ साली मी माझे बालपण खुप मागे सोडले होते. पण लंप्याच्या या ओळखीमुळे कुठेतरी हरवलेले ते बालपण पुन्हा एकदा जगण्याचा निर्भेळ आनंद उपभोगता आला. पुढचे काही माहीत नाही पण आज एक मात्र मी खात्रीने सांगतो की किमान मरेपर्यंत तरी मी लहानच राहणार आहे, निदान लंप्याशी असलेली माझी दोस्ती निभावण्यासाठी तरी……\nलंपनशी असलेले तुमचे नाते, तुमच्या दोस्तीच्या त्या म्याड, म्याड आठवणी …..\nPosted by अस्सल सोलापुरी on मार्च 21, 2012 in माहीतीपर लेख, सहज सुचलं म्हणुन....\nगुढी पाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \n10 responses to “एक म्याड, म्याड, म्याड असलेला शहाणा दोस्त…”\nलंप्याबद्दल या आधी देखील वाचले होते. ह्या पोस्टमुळे पुन्हा आठवले. आजच ऑर्डर करतो आणि मॅड होऊन जातो.. धन्यवाद…\n चारही पुस्तके संग्रहात असायलाच हवी अशीच आहेत. मन:पूर्वक आभार 🙂\nपुण्यात आहात का तुम्ही \nनमस्कार , मी पुण्यातच असतो. सातारा रोडला धनकवडीत राहतो. ०९९६७६६४९१९ हा माझा फ़ोन नंबर. नक्की भेटुया. धन्यवाद 🙂\nआत्ताच हा लेख वाचला आणि ह्या ४ही पुस्तकांची मागणी नोंदवली…\nअजून अशीच काही नावे सुचवा..(पुस्तक ओळख करून नाही दिलीत तरी चालेल..शितावरून भाताची परीक्षा झालेली आहे)\n शिं.त्र्य. वाचले आहेत का\n��फलातून लेख लिहिला आहेस रे विशाल लंपन वर. लंपन सिरिजच नेहमी पारायणे करावीत अशी आहे. वनवास ने जो सुखाचा प्रवास प्रकाश नारायण संतांनी करुन दिला आहे तो अद्भुत असाच आहे. संतांच्या या मानसपुत्राची एक अप्रतिम ओळख तू तुझ्या बहारदार लेखणीने करुन दिली आहेस. अभिनंदन 🙂\nलेखन आवडलं. लंपनबरोबर माझंही मैत्र जुळलंय फार पूर्वी. आणि हो, तो शिकायला नव्हता आजोळी… लंपन अर्थात प्र. ना. संत.. दस्तुरखुद्द आणि तंतोतंत. ते आपल्या आजोबांना दत्तक गेले लहानपणीच. त्यांच्या पुस्तकावर प्र. ना. संत या नावाबरोबर भालचंद्र गोपाळ दीक्षित हे नाव दिसेल.\nप्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार माधुरीजी.\nही माहिती मलाही नवीन आहे. म्हणजे या प्र.ना. संताच्या स्वताच्या आठवणी आहेत हे माहीत होते. पण ते आजोबांना दत्तक गेले होते ही माहिती नवीच आहे. या माहितीबद्दल खुप खुप आभार.\nसिद्धार्थ साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (4)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (40)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (19)\nरसग्रहण – कविता व गाणी (29)\nसहज सुचलं म्हणुन…. (77)\n‘हमरा लाईफ कौनो लाईफ नही है कां\nये दुनिया अगर मिल भी जाये तो क्यां है…\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n347,240 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/funeral-of-the-victim-in-unnao/articleshow/72428754.cms", "date_download": "2020-02-23T05:39:32Z", "digest": "sha1:UYKBSGZ6ZRCUEEUI3UO4QO43LMIP56K4", "length": 14791, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india news News: उन्नावमधील पीडितेवर अंत्यसंस्कार - funeral of the victim in unnao | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nवृत्तसंस्था, उन्नाव (उत्तर प्रदेश)उन्नाव बलात्कार प्रकरणातील २३ वर्षीय पीडितेच्या मृतदेहावर रविवारी कडेकोट पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात ...\nवृत्तसंस्था, उन्नाव (उत्तर प्रदेश)\nउन्नाव बलात्कार प्रकरणातील २३ वर्षीय पीडितेच्या ���ृतदेहावर रविवारी कडेकोट पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. 'जोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार नाहीत; तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाहीत,' अशी भूमिका पीडितेच्या कुटुंबीयाने अंत्यसंस्कारापूर्वी घेतली होती. मात्र, त्यांना मदतीचे आश्वासन दिल्यानंतर पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेला दफन करण्यात आले. या वेळी तेथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांचे डोळे पाणावले होते. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी प्रत्येक उपस्थितांची मागणी होती.\nदरम्यान, पीडितेच्या बहिणीला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. तर, तिच्या भावाला शस्त्र परवानाही देण्यात येणार आहे, अशी घोषणा सरकारतर्फे करण्यात आली आहे. बलात्कार पीडितेचे पार्थिव दिल्लीहून उन्नावमध्ये आणण्यात आले. त्यानंतर सकाळी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उन्नाव बलात्कार पीडितेच्या निधनानंतर योगी सरकारने पीडितेच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. परंतु, तरीही पीडितेचे कुटुंब आदित्यनाथ यांच्या भेटीसाठी अडून बसले होते. 'जोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार नाहीत तोपर्यंत पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत,' अशी ठाम भूमिका पीडितेच्या कुटुंबीयांनी घेतली होती. 'आपण आपल्या मुलीला अग्नी देणार नसून त्याचे दफन करू,' असे पीडितेच्या वडिलांनी जाहीर केले होते. 'माझ्या मुलीला अगोदरच जाळण्यात आले आहे, त्यामुळे मी आता तिला पुन्हा जाळणार नाही,' असे तिच्या वडिलांनी म्हटले होते. त्यानुसार, कडक सुरक्षेत पीडितेचे गावाबाहेरील एका मोकळ्या जागेवर दफन करण्यात आले आहे.\nअंत्यसंस्कारावेळी स्थानिक नागरिकांसह विविध पक्षातील नेते उपस्थित होते. यामध्ये समाजवादी पक्षाचे नेते, उत्तर प्रदेशचे कॅबिनेटमंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि कमल रानी वरुण उपस्थित होते. उत्तर प्रदेशात विरोधी पक्षांनी योगी सरकारची कोंडी केली आहे. पीडितेला न्याय देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या वेळी स्वामीप्रसाद मौर्य यांनी 'सरकार पीडितेच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे,' असा विश्वास पीडितेच्या कुटुंबीयांना दिला. तर, कमलराणी वरुण म्हणाल्या, 'आम्ही पीडितेच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत.' समाजवादी पक्षाचे आमदार सुनील सिंह सजन यांनी या वेळी राज्यातील कायदा आणि व्यवस्थेवर जोरदार टीका केली. स्थानिक काँग्रेसचे नेते आणि उन्नावचे माजी आमदार अन्नू टंडन यांनी रविवारी 'ट्विटर'द्वारे सरकारवर टीका केली. 'मुलींना सुरक्षित वातावरण मिळायला हवे. राज्यात महिलांना शाश्वत सुरक्षितता मिळणे गरजेचे आहे. पीडितेला न्याय मिळायला हवा,' असेही ते म्हणाले.\nउन्नावमधील पीडितेवर कडेकोट बंदोबस्तात रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी काढलेल्या अंत्ययात्रेला मोठा समुदाय उपस्थित होता.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nदिल्लीच्या रस्त्यांवर धावली 'विंटेज ब्युटी'\n'भाजप आमदार महिनाभर बलात्कार करत होता'\n... तर तुमचा मलेशिया करू; भारताचा तुर्कस्तानला सज्जड दम\nपाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या अमूल्याचे वडील भडकले\nमृत्युशी झगडताना अमर सिंह यांचं बीग बींसाठी भावूक ट्विट\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\n‘मोदी हे अलौकिक प्रतिभेचे धनी’\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्या सुटकेसाठी 'प्रार्थना'\nजहाल बनविण्यासाठी राष्ट्रवादाचा उपयोग\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित...\nबलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद ही नेहरू घराण्याची देण: साध्वी प्राच...\nगुन्हेगारांचा सत्कार होत असेल तर..\nउन्नाव; पीडितेचे केले दफन; बहिणीला नोकरी, घर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/housing-project-nisargsparsh-by-nisarg-properties-93182/", "date_download": "2020-02-23T05:23:37Z", "digest": "sha1:LOU7QN4MNTLIE3KL3YGFVTK6DCA5FID6", "length": 7674, "nlines": 76, "source_domain": "mpcnews.in", "title": "निसर्गाच्या सान्निध्यात सर्व सोयीसुविधांनी युक्त सदनिका - निसर्गस्पर्श - MPCNEWS", "raw_content": "\nनिसर्गाच्या सान्निध्यात सर्व सोयीसुविधांनी युक्त सदनिका – निसर्गस्पर्श\nनिसर्गाच्या सान्निध्यात सर्व सोयीसुविधांनी युक्त सदनिका – निसर्गस्पर्श\nएमपीसी न्यूज- सध्याच्या धकाधकीच्या जीवनात दिवसभर काम करुन थकून संध्याकाळी घरी आल्यावर आपल्याला निसर्गाचा सहवास हवाहवासा वाटतो. या घटका दोन घटका निसर्गरम्य वातावरणात काढता आल्या की दिवसभराचा सगळा थकवा कुठच्या कुठे पळून जातो. लोकांची हीच गरज ओळखून नव्याने विकसित होणा-या वडगाव मावळ येथे आर्य निसर्ग प्रॉपर्टीजच्या वतीने निसर्गस्पर्श या प्रकल्पात एक व दोन बेडरुम किचनच्या ९० फ्लॅटस समावेश करण्यात आला आहे.\nकुटुंबातील आबालवृद्धांना कृतार्थतेची जाणीव करुन देणा-या, लहानग्यांना निसर्गाचे सान्निध्य देणा-या आणि तरुणाईला भुरळ पाडणा-या निसर्गाचा शेजार देणा-या या सदनिका पाहताक्षणीच तुम्हाला खूष करुन टाकतील. शहराच्या गोंगाट गजबजाटापासून दूर शुद्ध हवा, पाणी, मोकळा झुळझुळणारा वारा देणारा निसर्ग या निसर्गस्पर्श प्रकल्पात आहे. वडगाव मावळ येथे आता सुंदर संकुले उभारली जात आहेत. शहराच्या जवळ पण शहराचा गोंगाट नाही, सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा या एक व दोन बेडरुम किचनच्या सदनिका येथे उपलब्ध आहेत.\nयाशिवाय येथे अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. क्लब हाऊस म्हणजेच बहुउद्देशीय हॉल, लिफ्ट व कॉमन भागात बॅटरी बॅकअप, मुलांच्या खेळण्यासाठी जागा व लॅन्डस्केप गार्डन, ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा, सोलर वॉटर, फायर फायटिंग सिस्टिम, रेन वॉर हार्वेस्टिंग अशा सध्याच्या आधुनिक काळाला अनुसरुन सर्व अत्यावश्यक सुविधा या निसर्गस्पर्श प्रकल्पात देण्यात आल्या आहेत. तसेच दैनंदिन गरजेच्या सर्व सुविधा म्हणजे शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बॅंक,बाजारपेठ, बसस्टॅंड येथून जवळच आहेत. तसेच द्रुतगती महामार्ग, जुना मुंबई – पुणे महामार्ग, तळेगाव, चाकण, हिंजवडी येथून जवळच आहेत. तसेच पवना धरण, लोणावळा, कार्ले – भाजेची लेणी, प्रतिशिर्डी शिरगाव, देहू, आळंदी यासारखी तीर्थक्षेत्रे येथून सहजगत्या जाता येण्यासारख्या अंतरावर आहेत. निसर्गस्पर्श हा खरंच सुखद स्पर्श आहे.\nसर्व्हे नं. 181/2, संस्कृती बंगलो सोसायटीजवळ, न्यू इंग्लिश स्कूलमागे,\nबुकींगसाठी संपर्क – 7722006664\nसह्याद्री पार्क येथे रहिवासी प्लॉट उपलब्ध\nWakad : पूर्ववैमनस्यातून मारहाण करून मायलेकींचा विनयभंग\nPune : 50 हज��राची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक लेखा परीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/natak-24-x-seven/", "date_download": "2020-02-23T05:47:47Z", "digest": "sha1:NIQTE6DPCYK47R2BH3TPBMHHTUW2BJKS", "length": 14762, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नाटक २४ x ७ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nनाटक २४ x ७\nनाटक वाचल्यावर रचनेविषयी आणि काही बदलांविषयीचं टिपण करेपर्यंतच दिग्दर्शकाचं एकटेपण मर्यादित राहतं.\nव्यसनाच्या गाळात रुतलेल्यांना स्वत:च बाहेर येण्यासाठी, आत्मभान प्राप्त करून देण्यासाठी ‘मुक्तांगण’ची दैनंदिनी विचारपूर्वक बनवलेली आहे.\n‘चाहूल’ एका घरात.. दोन पात्रं आणि एकच रात्र\nअतिशय ताकदीचे दोन नट मला या नाटकासाठी मिळाले- सोनाली कुलकर्णी आणि तुषार दळवी\nमतकरींबरोबर दिग्दर्शक म्हणून माझी चर्चा झाली. भाईही त्यांच्याशी फोनवर विस्तारानं बोलले.\nतीन कस्तुरबा, दोन हरिलाल आणि एकच गांधी\n‘गांधी विरुद्ध गांधी’ या नाटकानं रंगमंचावरच्या आणि विंगेतल्या आम्हा सर्वानाच एका विशिष्ट अभ्यासपद्धतीकडे नेलं.\nरंगमंचीय अवकाशात प्रकाशाची सावली\nआमचा नाटकवाल्यांचा मित्र आणि छायाचित्रकार उदय मिटबावकरनं ‘ही कादंबरी आवर्जून वाच,’ असं मला सांगितलं.\nभक्तीताईंचा रंगमंचावरचा ‘वावर’ फक्त पाहत राहावा असा होता. त्यात एखाद्या सम्राज्ञीचा तोरा होता.\nनाटक २४ x ७ : ज्याचा त्याचा.. तरीही सगळ्यांचा प्रश्न\n‘ध्यानीमनी’नंतर माझ्या हाती पुन्हा एक नवं आणि आशयप्रधान नाटक मिळालं याचा मला विशेष आनंद होता.\n‘आविष्कार’: अथक, अविरत, अविचल\n१९८८-२०१८ असं माझं ‘आविष्कार’ नाटय़संस्थेशी ३० वर्षांचं घट्ट नातं आहे.\nएखाद्या अज्ञात स्थळाकडे पहिल्यांदाच जाताना आपल्याला प्रवासाचा एक वेगळाच आनंद मिळत असतो.\nनाटक-सिनेमा माध्यमात किंवा एकूणच सांस्कृतिक क्षेत्रात तुमच्या हातून एखाद् दुसरं चांगलं काम घडलं\nएकापाठोपाठ आलेल्या ‘डॉक्टर’, ‘चारचौघी’चे प्रयोग सुरू झाले..\nएक बंडखोर निर्माती, दोन टेलिफोन, तीन पुरुष पात्रं.. आणि त्या ‘चौघी’\nप्रशांत दळवी या लेखकानं ‘नाटक’ या आकृतिबंधात लिहिलेला शब्द न् शब्द मी दिग्दर्शित केलाय.\nएक चिरंतन प्रश्न.. ‘तुम्हीसुद्धा\n’च्या पहिल्या वाचनापासूनच महेश मांजरेकर या नाटकाच्या मनापासूनच प्रेमात होता.\nरोज रात्री दादरमधल्या ‘जिप्सी’च्या मोहनकाकांच्या ‘कायम आरक्षित’ टेबलवर हे जिगरी दोस्त पुन्हा एकत्र बसून नव्या जोमानं भावी योजना ठरवू लागले.\n..आणि ‘चंद्रलेखा’नं दिली पहिली संधी\n३१ डिसेंबर १९८८ ला ‘रमले मी’चा शुभारंभ झाला.\nपुन्हा एकदा नव्यानं सुरुवात..\nमोहन वाघ यांच्या पहिल्या भेटीचीही अशीच एक नाटय़पूर्ण गोष्ट आहे.\nआयुष्याला दिशा देणारा टर्निंग पॉइंट\n..एव्हाना औरंगाबादमध्ये ‘धडपडणारी मुले’ ही अवस्था आम्ही ओलांडली होती.\nसगळ्यांचाच आवाका, अनुभूती एकत्रितरीत्या उंचावण्यासाठीची ही धडपड होती.\nनाटकाची गोडी लागली होतीच, पण ते करण्यामागचा नेमका फोकस ठरत नव्हता, दिशा निश्चित नव्हती..\nयंग डिबेटर्स, स्ट्रीट प्लेज् आणि गझल\nशासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात १९७८ साली मी प्रवेश घेतला तो दोन गोष्टींमुळे..\n‘मी औरंगाबादच्या सांस्कृतिक-सामाजिक पर्यावरणाचं, तिथल्या भवतालाचं ‘बायप्रॉडक्ट’ आहे\nयोगायोगांनी, भावनाप्रधान क्षणांनी खच्चून भरलेलं नाटक\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला ��योध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/two-gamblers-arrested-from-asar/articleshow/70760532.cms", "date_download": "2020-02-23T05:12:11Z", "digest": "sha1:4FYAGK3NCJY3TISIWTQPNKM7TE6PMNOE", "length": 9934, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: येऊरमधून ११ जुगारींना अटक - two gamblers arrested from asar | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nयेऊरमधून ११ जुगारींना अटक\nम टा प्रतिनिधी, ठाणे येऊरगावात घरात चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट एकने छापा टाकून ११ जुगारींना अटक केली...\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nयेऊरगावात घरात चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट एकने छापा टाकून ११ जुगारींना अटक केली. रोख रक्कम आणि साहित्य असा एकूण १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली असून येऊर गावातील एका हॉटेलजवळ असलेल्या घरात तीनपत्ती जुगार खेळला जात होता. विशेष म्हणजे या जुगाराबाबत गुन्हे शाखेला माहिती मिळाली आणि त्यांनी ही कारवाई केली. मात्र स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डा चालू असूनही पोलिसांना माहिती नसणे ही बाब खूपच आश्चर्यकारक असल्याचे बोलले जात आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nडोंबिवलीत केमिकल कंपनीला भीषण आग, स्फोटांनंतर घबराट\n९० वर्षीय बेपत्ता आजोबा पाच दिवसांनंतर मॅनहोलमध्ये मृतावस्थेत सापडले\nमिरारोड: फाइव्ह स्टार हॉटेल बॉम्बस्फोटानं उडवू; लष्कर ए तोयबाची धमकी\nठाण्यातून दरदिवशी सहा महिला बेपत्ता\nसूनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\n'ओला, सुका कचरा वेगळा करा'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nयेऊरमधून ११ जुगारींना अटक...\nआरोग्य विभागाची पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत...\nलहानग्याचा पाय लिफ्टमध्ये अडकला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aleak&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97&search_api_views_fulltext=leak", "date_download": "2020-02-23T05:41:23Z", "digest": "sha1:HXZXIWA3IGDGRYPOMWMZH4YPVZLKLBQI", "length": 3380, "nlines": 104, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\n(-) Remove महामार्ग filter महामार्ग\nसायन-पनवेल महामार्गावरील टँकरमधली गॅसगळती रोखण्यात यश; वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर\nसायन-पनवेल महामार्गावर झालेली टँकरमधली गॅसगळती रोखण्यात यश आलंय. दरम्यान, गॅसगळतीमुळे रोखण्यात आलेली वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://marathivishwakosh.org/26227/", "date_download": "2020-02-23T05:25:24Z", "digest": "sha1:UVX7SJQAX3SKUZ37RSY2XGOPVJKV2MX7", "length": 20038, "nlines": 191, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "कांजिण्या (Chickenpox/Varicella) – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nकांजिण्या हा जगभर सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात आढळणारा संसर्गजन्य आजार आहे. ताप, अस्वस्थता व विशिष्ट प्रकारचे उत्‍स्फोट (पुरळ-फोड) या स्वरूपात आढळणारा हा आजार सर्वसाधारण बालकांमध्ये सौम्य स्वरूपात, तर कमकुवत प्रतिकारशक्ती असणाऱ्या व्यक्तींमध्ये तीव्र स्वरूपात आढळतो.\nरोगकारक : कांजिण्या या आजारास व्हॅरिसेला झॉस्टर व्हायरस (Varicella Zoster Virus, VZV) हा विषाणू कारणीभूत असतो. त्याच्या संसर्गाने प्रथमत: कांजिण्या होतात. रुग्ण बरा झाल्यावर अनेक वर्षे हे विषाणू रुग्णाच्या मज्जासंस्थेत सुप्तावस्थेत जातात आणि त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती काही कारणास्तव कमकुवत झाली, तर ते पुन्हा कार्यरत होऊन नागीण किंवा परिसर्प (Herpes) या आजाराचे कारण ठरतात.\nसंसर्ग : या विषाणूचा संसर्ग प्रामुख्याने तोंडातील व श्वसनमार्गातील स्रावातून शिंकण्या-खोकण्यामार्फत होतो. पुरळ येण्यापूर्वीचे एक-दोन दिवस व पुरळ आल्यानंतर पाच-सहा दिवसांपर्यंत रुग्णामार्फत इतरांना प्रादुर्भाव होऊ शकतो. रुग्णांच्या फोडीतील द्रावातूनही कांजिण्यांचा प्रसार होतो. मात्र फोडांवर खपली धरली की प्रसार थांबतो. या काळात रुग्णाच्या निकट संपर्कात येणाऱ्या जवळजवळ ९०% असंरक्षित व्यक्तींना कांजिण्या होण्याचा धोका असतो.\nएकदा कांजिण्या झाल्या की, त्याच व्यक्तीस पुन्हा कांजिण्या सहसा होत नाहीत. प्रामुख्याने १० वर्षांखालील बालकांना कांजिण्या होतात व त्यामुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती जन्मभर टिकते. मात्र प्रौढ वयात कांजिण्या झाल्यास त्या गंभीर रूप धारण करतात. गर्भारपणाच्या सुरुवातीच्या काळात मातेस कांजिण्या झाल्या तर बाळास जन्मजात कांजिण्या होण्याचे प्रमाण ०.४—२% इतके असते. तसेच वयाच्या पहिल्या वर्षात नागीण होण्याचा धोका संभवतो. कांजिण्यांचा रुग्ण हा प्रादुर्भावाचा मुख्य स्रोत असला तरी क्वचित प्रसंगी नागीण झालेल्या रुग्णाच्या निकट संपर्कातूनही हा रोग संक्रमित होऊ शकतो.\nकांजिण्यांचे प्रमाण ऋतुमानानुसार बदलते. विषुववृत्तीय प्रदेशात थंड, कोरड्या, हिवाळी वातावरणात किंवा वसंत ऋतूत कांजिण्यांचा प्रादुर्भाव वाढतो. कांजिण्यांचे विषाणू तीव्र उष्णता सहन करू शकत नाहीत. ते वातावरणात एक-दोन दिवस तग धरतात. साबण व जंतुनाशकांनी ते सहज निष्प्रभ करता येतात.\nलक्षणे : कांजिण्यांचा परिपाककाल (विषाणू शरीरात गेल्यापासून लक्षणे उत्पन्न होण्यापर्यंतचा काळ; Incubating period) १४ ते १६ दिवस, क्वचित तीन आठवड्यापर्यंतही असतो. ५% बाधितांमध्ये कुठलीही लक्षणे दिसून येत नाहीत. बहुतेक रुग्णांमध्ये आजाराचे स्वरूप सौम्य असते, परंतु सुरुवातीची लक्षणे तीव्र असू शकतात.\nप्रथम सौम्य ते मध्यम स्वरूपाचा ताप (ज्वर), थकवा आणि अस्वस्थता येते. पुरळ उठायला सुरुवात होते. सुरुवातील पुरळ पोट, छाती, पाठीवर आणि नंतर काही प्रमाणात हाता-पायांवरसुध्दा येते. शरीराच्या डाव्या-उजव्या दोन्ही भागांवर पुरळ येते. तोंडाचा अंतर्भाग तसेच काखेतही फोडी येऊ शकतात. सहसा हाताचा पंजा किंवा तळपायावर फोडी येत नाहीत.\nकांजिण्यांच्या फोडी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतात. लालसर पुरळ (रंजिका) उठून फोडींचे (पीटिका) रूप धारण करतात. नंतर लाल पाण्यासारखा द्राव भरून त्या दवबिंदूसारख्या (पूयिका) दिसू लागतात. फोडींच्या भोवताली लालसरपणा असतो. काही फोडांमध्ये पू भरून येतो. रंजिका-पीटिका-पूयिका हा प्रवास लवकरच पूर्ण होऊन ४ ते ७ दिवसात खपली पडण्याची प्रक्रिया पूर्ण होते. प्रत्येक तापासोबत नवीन पुरळ येते. सतत ४-५ दिवस हा क्रम चालू राहतो. त्यामुळे कांजिण्यांच्या रूग्णात एकाच वेळी रंजिका, पीटिका, पूयिका अशा फोडांच्या वेगवेगळ्या अवस्था पहावयास मिळतात. यास बहुरूपता (Pleomorphism) म्हणतात.\nकांजिण्यांच्या फोडांना खूप खाज येते व खाजविल्यामुळे व्रण वा गळवे होऊ शकतात, म्हणून ते खाजविले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते किंवा खाजशामक औषधांचा वापर करावा लागतो. कांजिण्या या आजारामधून रुग्ण उपचाराशिवाय बरा होऊ शकतो.\nप्रौढांना कांजिण्या झाल्यास लक्षणे अधिक तीव्र आढळतात. कांजिण्यांचे क्वचित दिसून येणारे गंभीर परिणाम म्हणजे फोडांतील रक्तस्राव, फुप्फुसदाह (Pneumonia), मस्तिष्कशोथ व मेंदूवरील दुष्परिणाम (Acute cerebellar ataxia, Reye’s syndrome). कांजिण्यांच्या विषाणूमुळे होणारा फुप्फुसदाह सुदृढ बालकांत आढळत नाही. मात्र नवजात शिशु, प्रौढ, प्रतिकारशक्तीचा अभाव असणाऱ्या व्यक्तींमध्ये तो मृत्यूचे कारण ठरू शकतो. गर्भवती स्त्रीला कांजिण्या झाल्यास गर्भावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.\nनिदान व उपचार : कांजिण्यांचे निदान रुग्णाची लक्षणे व फोडांचे निरीक्षण करून करता येते. त्यासाठी चाचण्या करण्याची आवश्यकता नसते. कांजिण्यांसाठी आवश्यकता वाटल्यास विषाणूविरोधी औषधाचा वापर करता येतो. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना आवश्यकतेनुसार इम्युनोग्लोब्युलिने देता येतात. कांजिण्यांसाठी परिणामकारक लस उपलब्ध आहे, परंतु ती सार्वत्रिक लसीकरणाचा भाग नाही. कधीही कांजिण्या न झालेल्या बालकास १२ ते १५ महिन्यांदरम्यान एक आणि ४-६ वर्षांदरम्यान एक अशा दोन मात्रा द्याव्या लागतात. तर प्रौढांना एक ते दोन महिन्याच्या अंतराने दोन मात्रा द्याव्या लागतात.\nरुग्णाची घ्यावयाची काळजी : पुरळ आलेल्या रुग्णास किमान आठवडाभर गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये आणि रुग्णाने वापरलेल्या वस्तू निर्जंतुक कराव्यात.\nपहा : #परिसर्प, #व्हॅरिसेला झॉस्टर व्हायरस.\nTags: विषाणू, संसर्गजन्य आजार, संसर्गजन्य रोग\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\nमराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/vanchit-bahujan-aghadi-and-amim-declared-alliance-for-upcoming-maharashtra-assembly-elections/articleshow/69933036.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-02-23T05:24:47Z", "digest": "sha1:GDND32OZINGGHTYYDLDFLWWHJPLGIQP6", "length": 13420, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "vanchit bahujan aghadi-aimim alliance : महाराष्ट्रात विधानसभेसाठीही आंबेडकर-ओवेसी युती - vanchit bahujan aghadi and amim declared alliance for upcoming maharashtra assembly elections | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nमहाराष्ट्रात विधानसभेसाठीही आंबेडकर-ओवेसी युती\nमहाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती झाल��� आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवेसी यांची आज दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.\nमहाराष्ट्रात विधानसभेसाठीही आंबेडकर-ओवेसी युती\nमहाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवेसी यांची आज दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.\nराज्यात विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याबाबत काँग्रेसकडून कोणताही ठोस प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीकडे अद्याप आलेला नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडी एमआयएमला सोबत घेऊन लढेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.\nदरम्यान, आंबेडकर व ओवेसी यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका एकत्र लढल्या होत्या. या आघाडीला औरंगाबादची एकमेव जागा जिंकता आली असली तरी वंचितच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मते घेत निकालांचे गणित बदलून टाकले. सर्व उमेदवारांच्या मतांची बेरीज केल्यास मतांचा आकडा तब्बल ४० लाखांच्या घरात गेला. याचा मोठा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसला. त्या रागातून काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला लक्ष्य केले. ही आघाडी म्हणजे भाजपची 'बी टीम' असल्याचा आरोप राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांनी केला. त्यामुळे आंबेडकर काँग्रेससोबत आघाडीसाठी हात पुढे करतील, ही शक्यता फारच कमी होती. त्यात आता आंबेडकर यांनी ओवेसी यांची साथ विधानसभेलाही कायम ठेवण्याचं पक्कं केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी ते मोठं संकट ठरणार असेच दिसत आहे. राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवण्याची तयारी आम्ही केली आहे, असे आंबेडकर यांनी आधीच सांगितलेले आहे. ऑगस्टमध्ये निवडणुका होणार असल्या तरी वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी येत्या ३० जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमाझ्या बापाने रक्त आटवून पक्ष उभा केलाय; सुळेंची राडेबाजांना दमबाजी\nएसटीचालकावर टोळक्याचा हल्ला; लाठ्याकाठ्यांनी बदडले\n जालन्यात गतीमंद तरु��ीवर बलात्कार\nऔरंगाबादेत भाजपला धक्का; 'हा' नेता शिवसेनेत\nऔरंगाबाद: भाजप नेत्याच्या घरावर दगडफेक\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी ‘तिची’ धडपड\nLive अकोले बंद: इंदोरीकरांसाठी लोक टाळ, मृदंग घेऊन रस्त्यावर\nलेखनकलेला महत्त्व; त्याकडे लक्ष द्या\n'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा\nअशोक पत्की यांना 'स्वरगंध कलाभूषण'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमहाराष्ट्रात विधानसभेसाठीही आंबेडकर-ओवेसी युती...\nस्वातंत्र्यलढ्यात कस्तुरबांचे स्थान चिरंतन...\nउद्योगासह शहराचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध...\nमुलांना शिस्त लावा, पण सक्ती नको: डॉ. शुक्ल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+051+za.php", "date_download": "2020-02-23T04:56:03Z", "digest": "sha1:CDGM56ESFYHL7VPKRBYYCASGUKQIW7NZ", "length": 3816, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 051 / +2751 / 002751 / 0112751, दक्षिण आफ्रिका", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड: 051 (+2751)\nआधी जोडलेला 051 हा क्रमांक Bloemfontein, Aliwal North in E Cape क्षेत्र कोड आहे व Bloemfontein, Aliwal North in E Cape दक्षिण आफ्रिकामध्ये स्थित आहे. जर आपण दक्षिण आफ्रिकाबाहेर असाल व आपल्याला Bloemfontein, Aliwal North in E Capeमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिका देश कोड +27 (0027) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Bloemfontein, Aliwal North in E Capeमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +27 51 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनBloemfontein, Aliwal North in E Capeमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +27 51 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0027 51 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/ipl-auction-2018-these-bowlers-are-unsold/", "date_download": "2020-02-23T05:31:47Z", "digest": "sha1:XFB7V2E6TBEQ3VFMHWDBHR4VTNTVEQAD", "length": 15045, "nlines": 160, "source_domain": "www.saamana.com", "title": "IPL लिलाव २०१८ – वेगाच्या ‘या’ बादशाहांना खरेदीदार नाही | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nIPL लिलाव २०१८ – वेगाच्या ‘या’ बादशाहांना खरेदीदार नाही\nएकीकडे आयपीएलच्या ११व्या पर्वासाठी अष्टपैलू आणि फिरकीपटूंवर कोट्यवधींची बोली लागत असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या वेगाने फलंदाजांच्या दांड्या गुल करणाऱ्या काही खेळाडूंवर अद्यापही बोली लागलेली नाही. यामध्ये अनेक भेदक गोलंदाजांचा समावेश आहे.\nआयपीएल लिलावात फिरकीपटूंची चांदी, राशिद खानवर ९ कोटींची बोली\n१) लसिथ मलिंगा –\nश्रीलंकेचे धारधार गोलंदाज आणि यॉर्कर स्पेशलिस्ट लसिथ मलिंगावर यंदाच्या आयपीएलमध्ये एकाही संघाने बोली लावली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भल्याभल्या फलंदाजांना हैरान करून सोडणाऱ्या मलिंगाला एकही खरेदीदार मिळाला नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे. मलिंगा याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करत होता.\n२) मिशेल जॉन्सन –\nएकेकाळी आपल्या शानदार गोलंदाजीने वर्ल्ड क्रिकेटमध्ये डंका गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मिशेल जॉन्सनलाही यंदा एकाही संघाने खरेदी केले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यामुळे आणि वाढत्या वयामुळे त्याच्यावर बोली लावण्याची रिस्क कोणत्याही संघाने घेतली नसल्याचे दिसून येत आहे.\n३) इशांत शर्मा –\nदक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये हिंदुस्थानी गोलंदाजीची कमान असलेल्या इशांत शर्मावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. इशांत शर्माची बेस प्राईज ७५ लाख रुपये होती.\n४) टीम साऊदी –\nन्यूझीलंडच्या गोलंदाजीचा कणा समजल्या जाणाऱ्या टीम साऊदीवरही कोहत्याच संघाने बोली न लावल्याने तो अनसोल्ड राहिला. साऊदीला स्विंग गोलंदाजीचा वस्ताद समजले जाते.\n५) जोश हेझलवूड –\nऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि अचुक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला जोश हेझलवूडलाही खरेदी करण्यासाठी कोणत्याच संघाने उत्सुकता दाखवली नाही.\n६) मिशेल मॅक्क्लेनाघन –\nन्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल मॅक्क्लेनाघनवर कोणत्याही संघाने बोली लावली नाही.\n७) जेम्स फॉल्कनर –\nऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि फलंदाजीतही चमक दाखवणाऱ्या जेम्स फॉल्कनरला विकत घेण्यासाठी कोणत्याही संघाने रुची दाखवली नाही.\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nया बातम्या अवश्य वाचा\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nageer-ageprakarani-%E0%A5%A7%E0%A5%A9-notices/", "date_download": "2020-02-23T03:29:52Z", "digest": "sha1:256BF6CMTXOSIUCUJ2PK3GLPHIIOUVUU", "length": 7322, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आगेप्रकरणी १३ फितूरांना नोटिसा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › आगेप्रकरणी १३ फितूरांना नोटिसा\nआगेप्रकरणी १३ फितूरांना नोटिसा\nनितीन आगे खून प्रकरणात फितूर झालेल्या साक्षीदारांविरुद्ध कायदेशीर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काल (दि. 11) न्यायालयाने 13 फितूर साक्षीदारांना नोटीसा काढण्याचा आदेश दिला आहे. पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे. आगे हत्याकांडातील फितूर साक्षीदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी खटल्याचे कामकाज पाहणारे सरकारी वकील अ‍ॅड. रामदास गवळी यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावरून न्यायालय��ने कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.\nया खटल्यात फितूर झालेल्या सदाशिव आश्रूबा होडशीळ (रा. गितेवाडी, ता. जामखेड), विकास कचरू डाडर, रमेश भगवान काळे, रावसाहेब ऊर्फ बबलू अण्णा सुरवसे, लखन अशोक नन्नवरे, बबलू ज्ञानेश्‍वर जोरे, विष्णू गोरख जोरे (सर्व रा. खर्डा, ता. जामखेड), सदाशिव मुरलीधर डाडर (रा. चुंभळे, ता. जामखेड), साधना मारुतीराव फडतरे, राजेंद्र बाजीराव गिते (दोघे रा. जामखेड), अशोक विठ्ठल नन्नवरे, हनुमंत परमेश्‍वर मिसाळ (दोघे रा. खर्डा, ता. जामखेड), राजू सुदाम जाधव (रा. करंजवल, ता. पाटोदा, जि. बीड) यांना नोटिसा काढण्याचा आदेश सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दिला आहे.\nनितीन आगे या युवकाला प्रेमसंबंधाच्या संशयावरून शाळेतून ओढत गावातून मारहाण करीत धिंड काढली होती. त्यानंतर डोंगरावरील झाडाला गळफास देऊन खून करण्यात आला होता. सन 2014 रोजी घडलेल्या या खटल्यातील 26 पैकी तब्बल 13 साक्षीदार फितूर झाले. त्यामुळे सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी 23 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने सुटका केली होती. या संवेदनशील प्रकरणाच्या निकालाननंतर समाजात उमटलेल्या प्रतिक्रियेनंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून सरकारी पक्षाने फितूर साक्षीदारांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याबाबत न्यायालयात अर्ज केला होता. तसेच या खटल्याचे गुरुवारी (दि. 7) उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आलेले आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उच्च न्यायालयात या खटल्याचे कामकाज पाहण्याकरिता चांगल्या विधीतज्ज्ञांची नियुक्ती करण्याची घोषणा केलेली आहे. तसेच या खटल्यात बेस्ट बेकरी हत्याकांडाप्रमाणे फेरसुनावणीचीही मागणी होऊ लागलेली आहे.\nशेतकर्‍यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकारच जबाबदार\nमशाल यात्रेस मोठा प्रतिसाद\nशेवगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ\nधोरण बदलासाठी संघटित व्हा\nआगेप्रकरणी १३ फितूरांना नोटिसा\nकोतवालीचा ठाणे अंमलदार निलंबित\nडोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nNZvsIND : पुजारा सावध पवित्र्यात\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nकोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई\nमहापोर्टल बंद : नोकरभरतीची परीक्षा मात्र खासगी कंपन्यांकडेच ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-atm-electric-shop-fire/", "date_download": "2020-02-23T05:48:44Z", "digest": "sha1:DKZIFZILLCMQFU7Y6CLKTFHD4HD3L7LB", "length": 7258, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वारज्यात एटीएमसह इलेक्ट्रिक दुकान जळून खाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वारज्यात एटीएमसह इलेक्ट्रिक दुकान जळून खाक\nवारज्यात एटीएमसह इलेक्ट्रिक दुकान जळून खाक\nपुणे /वारजे : प्रतिनिधी\nवारजे माळवाडी गणपती माथा परिसरात असलेल्या सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समधील इलेक्ट्रिक दुकान आणि आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली. या आगीत इलेक्ट्रिक दुकानातील साहित्य व आयसीआयसीआय बँकेचे एटीएम पूर्णत: जळून खाक झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, वारजे माळवाळी परिसरातील गणपती माथा येथे कोकणे (वय 57, रा. वारजे, पुणे) यांच्या मालकीचे दुकान भाडेतत्वावर मदनसिंह चौहान यांना दिलेले होते. चौहान यांचा इलेक्ट्रिक वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. या दुकानात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक साहित्य होते. तर दुकाना शेजारी आयसीआयसीआय बँकेचे एटीएम भाडेतत्वावर होते.\nइलेक्ट्रिक दुकानातून गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धुराचे लोट येत असल्याचे इमारतीमधील रहिवासी नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी स्थानिक पोलिस व अग्निशमन दलास कळविले. कोथरूड आणि सिंहगड रस्ता येथील अग्निशमन दलाचे फायरमन पंढरीनाथ उभे, विजय सुतार व चालक विजय शिंदे यांनी शर्थीचे परिश्रम करत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या आगीत दुकानामध्ये असलेल्या इलेक्ट्रिक साहित्यासह आयसीआयसीआय बँकेचे एटीएमदेखील जळून खाक झाले. त्यात एकूण सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.\nदरम्यान, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. याबाबत वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुकानात गुरुवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून एटीएम मशिनही जळाले आहे. मात्र एटीएममध्ये रोकड किती होती याबाबत अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही. दरम्यान, सहकारनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी जनता सहकारी बँकेचे एटीएम मशिन जळून खाक झाले होते.\nस्वस्त धान्याचा काळाबाजार सुरूच\nस्पष्टता येईपर्यंत मॅरेथॉन स्पर्धेस निधी नाही : आयुक्त\nराज्यातील पश्‍चिम घाटात उडत्या सरड्याची प्रथमच नोंद\nअहवालासाठी ‘एमपीसीबी’ला हवा वेळ\nएड्स मुक्त पुणे स्वप्न नव्हे ध्येय महापालिकेचा उददेश\nअनधिकृत बांधकामांबाबत प्रशासन ढिम्म\nथायलंड महिला क्रिकेट संघाचे अनोखे अभिवादन, जिंकली सर्वांची मने\nट्रम्प जेवणार सोन्याच्या ताटात\nचंदनतस्कर वीरप्पनच्‍या मुलीचा भाजपमध्‍ये प्रवेश\nनगर : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nडोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\nकोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई\nमहापोर्टल बंद : नोकरभरतीची परीक्षा मात्र खासगी कंपन्यांकडेच ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C/19", "date_download": "2020-02-23T05:41:29Z", "digest": "sha1:52Q7JAACT72MPSIDITSNMFXUELA77PJC", "length": 21869, "nlines": 316, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "कॉलेज: Latest कॉलेज News & Updates,कॉलेज Photos & Images, कॉलेज Videos | Maharashtra Times - Page 19", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घ��; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\n‘अल्पदरात औषध निर्मिती हे आव्हान’\n‘सोशल’ वापर करताना सावधान\nनवी मुंबई पोलिसांचे आवाहन म टा...\nहॅपी स्ट्रीटची फुल टू धमाल\n\\B हॅपी स्ट्रीट ठरला 'ग्रेसफुल'\\Bकोल्हापूर टाइम्स टीमगीत-संगीताच्या ठेक्यावर थिरकणारी तरुणाई, बच्चे कंपनीचा धमाकेदार परॅफॉर्मन्स, पारंपरिक खेळाचा ...\nम टा प्रतिनिधी, पुणे राष्ट्रीय स्तरावरील युरेका हॅकेथॉन स्पर्धा येत्या १४ व १५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे...\nशबाना आझमी अपघात- समोर आला वैद्यकीय तपासणीचा अहवाल\nशबाना आझमी यांच्या एक्स रे, सीटी स्कॅन, अल्ट्रासाउण्ड आणि अन्य चाचण्या करण्यात आल्या. त्यांना डोकं, मान, सर्वाइकल स्पान, चेहरा आणि उजव्या डोळ्याला दुखापत झाली आहे.\nशहराबद्दल विचार करताना संध्याकाळ आणि शहर यांच्याबद्दलचे संदर्भ मला अधिक भावतात; म्हणूच संध्याकाळ दाटून आल्यावर आठवणी अधिक बोलक्या होतात. स्तब्धतेच्या स्वाधीन होत असताना मी अधिक सावध होतो. बाहेरून गंभीर, स्तब्ध; पण आतून अशांत असणारा मी भटकत राहतो, शहरातल्या गल्ल्यागल्ल्यांमधून. नवे-जुने विचार घेऊन, खा��द्यावरची शबनम सांभाळत फिरत राहतो कवितांच्या बोळातून.\nसुनील यावलीकरsamwadmt@gmailcomविठ्ठल वाघांची कविता ही ग्रामीण जीवनातून जीवनरस घेऊन पोषित झाली आहे...\nवक्तृत्व स्पर्धेत मधुरा कुलकर्णी प्रथम\nम टा प्रतिनिधी, पुणेअंधांना स्पर्शातून आणि ध्वनीतून अनुभवता येणारे चित्रप्रदर्शन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ...\nपोलिस वसाहतीजवळच सराफाला लुटले\nम टा प्रतिनिधी, पुणे शिवाजीनगर पोलिस वसाहतीजवळच एका सराफ व्यावसायिकाकडील एक लाखाचे दागिने आणि रोकड लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे...\nJ&K मध्ये मोबाइल सेवा सुरू, १० जिल्ह्यात इंटरनेट उपलब्ध\nजम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर बंद करण्यात आलेली जम्मू-काश्मीरमधील मोबाइल, इंटरनेट सेवा आता हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. प्रशासनाने आता प्रीपेड सिम कार्डवरील व्हाईस आणि एसएमएस सेवा सुरू केली आहे. तसेच पोस्टपेड कार्ड धारकांना दिलासा त्यांची इंटरनेट सेवा सुरू केली आहे.\nकॉलेज विद्यार्थिनीचा कारच्या धडकेने मृत्यू\nम टा खास प्रतिनिधी, नाशिकमहाविद्यालयातून मामाच्या दुकानाकडे पायी जाणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीस कारने धडक दिली...\nकेतकी मोडक, विद्यावर्धिनीज कॉलेज'आव्वाज कुणाचा', 'जिंकून जिंकून जिंकणार कोण' यांसारख्या घोषणा आणि टाळ्यांची दाद देत टीमला प्रोत्साहन देणारा माहोल ...\nकार्तिक जाधव, कॉलेज क्लब रिपोर्टरमराठी भाषा संवर्धनासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत यामध्ये तरुण हातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत...\nसुधारित अभ्यासक्रमाविषयीशिक्षकांना आज प्रशिक्षण\nकारच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू\nम टा खास प्रतिनिधी, नाशिकमहाविद्यालयातून मामाच्या दुकानाकडे पायी जाणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीस भरधाव कारने धडक दिली...\n‘आम्हाला पण शाळा पाहिजे’ प्रथम\nआर्किटेक्ट प्रदर्शनाची तयारी जोरात सुरूम टा...\nरेवती देशपांडे, जोशी-बेडेकर कॉलेजगुणवत्ता विकासासाठी प्राध्यापक तंत्रस्नेही व्हावेत, त्यांना ई-लर्निंगसाठी ई-साहित्य स्वतःलाच करता यावे, अध्यापनात ...\nस्मिता चव्हाण, बी के बिर्ला कॉलेज अंबरनाथ तालुक्यातील पोसरी या गावी कल्याण येथील बी के...\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: अकोले बंद, शहरभर टाळ-मृदंगाचा गजर\nट्रम्प-इवांका : क्लिंटन-चेल्सियाची आठवण\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://magevalunpahtana.com/tag/vishalkulkarniphotography/", "date_download": "2020-02-23T04:30:19Z", "digest": "sha1:J6CDOGYHCADHJXBYVLFQUGDKOZHOSVVA", "length": 24859, "nlines": 181, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "#vishalKulkarniPhotography | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\nपायवाटा जाग्या झाल्या …\nपुलंच्या कुठल्यातरी प्रवासवर्णनात (बहुतेक ‘पूर्वरंग’च असावे) एका ठिकाणच्या निसर्गाचे वर्णन करताना पु.ल. म्हणतात…\n“उंच उंच आणि घनदाट वृक्षांच्या रायांतून चिंतन मनन करीत हिंडण्यासाठी पायवाटा काढल्या होत्या. थोडा चढ थोडा उतार, थोडे वळण, थोडे सरळ. या पायवाटा माणसाला अंतर्मुख करतात….\nअसल्या पायवाटांतून पाखरांची किलबिल ऐकत , उंच वृक्षराजांच्या छत्राखाली चालताना आपल्या जोडीला फक्त सुंदर विचार चालत असतात. उपनिषदांची, आरण्यकांची महान निर्मीती या असल्याच चालण्यातून झाली असावी.”\nहे अचानक आठवण्याचं कारण म्हणजे ‘पायवाटा’, मायबोलीकर हर्पेनच्या कृपेने भेटलेल्या अनेक देखण्या आणि बोलक्या पायवाटा. म्हणजे बघा २०१३ मध्ये हर्पेनने काही प्रचि टाकले होते माबोवर… तळजाई टेकडीवरच्या जंगलाचे. अर्थात हर्पेनने टाकलेले फोटो ऐन पावसाळ्यातले होते, त्यामुळे हिरवेगार होते. आल्हादक होते. तेव्हाच ठरवले होते की एकदा का होइना तळजाईच्या जंगलाला भेट द्यायची. पण पायी घरापासून अवघ्या ५-१० मिनीटाच्या अंतरावर असलेल्या तळजाईला जायला मला २०१४ उजडावे लागले. मी गेलो ते सुद्धा नेमका उन्हाळ्याच्या दिवसात. त्यामुळे हर्पेनने पाहिलेली तळजाई आपल्याला दिसेल का असा प्रश्न , शंका मनात होती. पण प्रत्यक्षात तळजाईच्या जंगलात फिरताना असं जाणवलं की असं काही नसतं हो. निसर्ग “तुमच्या डोळ्यात” असतो. सौंदर्य तुमच्या नजरेत असतं. आणि मग तळजाईच्या प्रेमात पडलो. ऋतुंचे भेद जाणवणं डोळ्यांना कळेनासं झालं ….\nमग त्यानंतर प्रत्येक शनीवार-रवीवार सकाळी-सकाळी उठून तळजाईला जाणे आणि दोन तीन तास मनसोक्त भटकणे हे नित्याचेच होवून बसले. त्यामुळेच जेव्हा हा धागा टाकायचा असे ठरवले तेव्हाच हे ही ठरवले की हिरवीगार तळजाई, पावसाच्या दिवसातली तळजाई हर्पेनने दाखवलीय, आपण जरा पावसाळ्याच्या प्रतिक्षेतली तळजाई दाखवुयात. कस्सें..\nहळुहळू नवी पालवी फुटतेय झाडांना. नवे अंकूर फुटताहेत. पण हिरवाईचा प्रसन्न, देखणा आविष्कार अजून लांब आहे. त्यातही तळजाईचे हे जंगल म्हणजे वैविद्ध्याचा आणि वैचित्र्याचा एक देखणा अनुभव आहे असे म्हणले तर ते गैर ठरु नये. इथे एकाच वेळी तप्त ग्रीष्माने त्रस्त शुष्क जंगलही दिसते आणि त्याचवेळी हिरवाईचा साज ल्यालेली, पशुपक्ष्यांनी , त्यांच्या किलबिलाटाने भरलेली मनोरम वनराणीही जागोजागी भेटत राहते.\nसगळीकडे शुष्क, तप्त ग्रीष्माचे साम्राज्य. अधुनमधुन नकळत डोकावणारी किंचीतशी हिरवळ. पण शुष्कतेतही एक निराळेच रौद्र सौंदर्य असते हे मला या जंगलाने शिकवले.\nया शुष्क, कंटकमयी रस्त्यातून पुढे जात नव्या वाटा शोधायचे वेड मला कधी लागले ते कळालेच नाही. मग मी रुळलेले रस्ते सोडून जंगलातल्या अनवट पायवाटा शोधायला सुरूवात केली. गंमत म्हणजे या काटेरी मार्गावरच पुढे हिरवाई स्वागताचे, आमंत्रणाचे ध्वज घेवून सहर्ष उभी राहिलेली आढळली.\nया वर्षी बहुदा वसंताची चाहूल थोडी लवकरच लागली. आपल्यालाही आणि त्या जंगलालाही. जिथे इतके दिवस काटे-कुटे, शुष्क गवत, सुकलेले बुंधे पाहायची सवय लागली होती तिथे आता हिरवाईची तोरणे दिसायला लागली. अर्थात अजून पावसाला वेळ आहे. पण त्याच्या भेटीतली आतुरता निसर्गाच्या विविध छटांमध्ये दिसायला लागलेली आहे.\nपुलदे म्हणतात त्याप्रमाणे पाऊलवाटा खरोखर माणसाला अंतर्मुख करतात हो. मुळात तुम्ही एकदा का पायाखालचा रुळलेला रस्ता सोडून पायवाटेवर उतरलात की आपोआपच एक प्रकारची धडधड, हुरहूर सुरू होते. मग अगदी त्या पायवाटासुद्धा रोजच्या सरावातल्या असोत वा पुर्णपणे नव्याने भेटणार्‍या असोत. कारण पायवाट ही कायमस्वरूपी नसते हो. ती सीतेसारखी स्थीर एकपतीव्रता मुळीच नसते, तर एखाद्या,नुकत्याचा तारुण्याता पदार्पण केलेल्या कायम नाविन्याचे वेड, उत्सुकता असलेल्या अवखळ, मनस्वी चंचलेसारखी असते. तिला रोज भेटणार्‍या अनेक चाहत्यांसवे ते नेतील तिकडे ती जात राहते आणि ती जाईल तिकडे तिचे वेड�� दिवाणे येत राहतात, जात राहतात.\nमला कधी-कधी कंटाळा येतो पायवाटा शोधत फिरण्याचा. मग मी काही दिवस नुसताच रुळलेल्या रस्त्याने तळजाईच्या जंगलात फिरायला येणारे लोकांचे थवे बघत, तर कधी एकटाच त्या वाटांवर मनमुराद हिंडत राहतो.\nइथे तसे फिरायला येणारे बरेच जण असतात, तरीही तुमचा एकांत, तुमची प्रायव्हसी भंग होत नाही.\nपण हे नेहमी जमेलच असे नाही. कारण जंगल हे निळावंतीसारखे असते. जितके आत-आत, पुढे-पुढे जात राहाल तसतसे ते तुम्हाला अधिकाधीक मोहात पाडायला लागते. स्वतःच्याही नकळत आपण त्या इंद्रजालात फसत, अडकत जातो.\nत्या दिवशी माझ्या बाबतीत असेच झाले. रुळलेल्या वाटांवरून फिरता – फिरता नकळत जंगलात , आत शिरलो आणि त्यांच्या इंद्रजालात अडकलो झालं…\nचांगला नेहमीचा, पायाखालचा रस्ता सोडून जंगलाच्या अंतर्भागात शिरलो. त्या दिवशी थोडा लवकरच आलो होतो. तीन-चार किलोमीटर चालल्यावर मध्येच अचानक अंतर्भागात शिरलो. भास्कररावांच्या येण्याची वेळ झालेली होती किंवा कदाचित हजेरी लावली होतीसुद्धा त्यांनी. कारण जंगलाच्या त्या दाट, दुर्गम झाडीतही त्यांच्या अस्तित्वाचे दाखले मिळतच होते.\nथोडीशी भीतीही वाटायला लागली होती. कारण एकतर फिरायला येणार्‍यापैकी त्या भागात कोणी दिसायला तयार नाही. त्यात जंगल अगदी दाट. पुढे जावे तर रस्ता सापडेना, मागे यावे तर पुढं जे काही दिसत होतं ते स्वर्गसुख अर्ध्यातच सोडून यायलाही जीव मानेना. शेवटी जिवाचा हिय्या करून तसाच चालत राहीलो त्या शुष्क, काळवंडलेल्या काटेरी जंगलातूनी पुढे-पुढे सरकत राहीलो. अचानक एके ठिकाणी अंधार संपला आणि जणु काही प्रकाशाकडे जाणारी पायवाट समोर उभी ठाकली.\nत्या वाटेवरून तसाच पुढे सरकत राहीलो. जंगलातले रुळलेले, रहदारीचे रस्ते मागे सोडलेले असल्याने नक्की कुठे आहोत हे कळत नव्हते. पण समोर उगवतीचा भास्कर दिसत असल्याने आपण पूर्वेकडे म्हणजे ‘अरण्येश्वर’ आणि सहकार नगरकडे जाणार्‍या रस्त्याच्या दिशेने जातोय हे कलून चुकले होते. त्यामुळे जरासा निर्धास्त झालो होतो. तर मध्येच एका ठिकाणी समोरचा रस्ताच बंद झालेला.\nत्यातुन कसाबसा मार्ग काढून बाहेर पडलो आणि समोर जणुकाही, ” तुझ्या जिद्दीला सलाम रे मित्रा” असे म्हणत निसर्गरागाा फुलांच्या पायघड्या घालून स्वागताला सज्ज होता.\nहि तर निव्वळ सुरुवात होती. इथून पुढे स्वर्गसु���ाचा अनुभव ललाटी लिहीलेला होता बहुतेक सटवाईने 🙂\nअचानकच अंधार सरला आणि मित्र सामोरी आला, आपल्या तेजाची, पावित्र्याची जणू पताका नाचवीत आला.\nरान जागे झाले सारे पायवाटा जाग्या झाल्या\nसूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या\nएक अनोखे लावण्य आले भरास भरास\nभान हरपल्यासारखी अवस्था झालेली होती. तर तो वेडा “देता किती घेशील दो कराने” म्हणत माझ्या ओंजळीत तेजाचे दान अगदी भरभरून टाकतच होता, टाकतच होता. सगळ्या दिशा उजळल्या होत्या. सगळीकडे प्रकाशच प्रकाश फाकला होता.\nआणि ते अदभुत अनुभवत असतानाच अचानक लक्षात आलं की आपण नकळत जंगलातल्या मुख्य रस्त्याला येवून पोहोचलो आहोत आणि मी सुटकेचा श्वास टाकला. 🙂\nतळजाईच्या जंगलातल्या या प्रवासात पायवाटांच्या सोबतीने काही नेहमीचे सोबतीही सातत्याने भेटत राहतात.\nप्रचि ३८ : म्हातार्‍या\nमग मंडळी, कधी द्यायची भेट तळजाईला फार नाही पण ज्यांना पहाटे उठणे शक्य आहे त्यांच्यासाठी सकाळी ५ ते १० इतका वेळ असतो आणि मला वाटते तो भरपूर आहे आपल्या छोटेखानी गटगसाठी.\n एखाद्या पावसाळी सकाळी, तळजाईच्या साक्षीने ……\nPosted by अस्सल सोलापुरी on मे 11, 2015 in माझी फ़ोटोग्राफी\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (4)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (40)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (19)\nरसग्रहण – कविता व गाणी (29)\nसहज सुचलं म्हणुन…. (77)\n‘हमरा लाईफ कौनो लाईफ नही है कां\nये दुनिया अगर मिल भी जाये तो क्यां है…\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n347,238 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/actress-shabana-azmi-injured-in-auto-accident/", "date_download": "2020-02-23T04:09:17Z", "digest": "sha1:VAUOXZWAEDYCYTPI6SV3NM67S5M6APK3", "length": 7962, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाहन अपघातात अभिनेत्री शबाना आझमी जखमी - Dainik Prabhat", "raw_content": "\nवाहन अपघातात अभिनेत्री शबाना आझमी जखमी\nमुंबई – जेष्ठ बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांच्या चारचाकी वाहनास आज मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, अभिनेत्री शबाना आझम��� यांचे चारचाकी वाहन (एमएच ०२ सीझेड ५३८५) व एका ट्र्क दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोल नाक्याजवळ धडक झाली.\nजखमी झालेल्या शबाना आझमी व वाहन चालकास तातडीने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यावेळी गाडीमध्ये जावेद अख्तर हे देखील होते मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नाही अशी माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.\nप्रतिष्ठितांच्या विवाह सोहळ्याला पर्यावरणाची झालर\nसोने चोरणारी महिला अटकेत\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nबचत गटांना बाजारपेठा मिळवून देण्यात शासनाचा पुढाकार – ग्रामविकास मंत्री\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nजून अखेरीपर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार\nपुणे-नाशिक महामार्गावरील कोंडी सुटण्याची चिन्हे\nमंगळवारी भाजपच्या वतीने धरणे\nसफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना समान धोरण\nदयानंद ढोमे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nआजचे भविष्य (शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२०)\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/px/91/", "date_download": "2020-02-23T05:18:46Z", "digest": "sha1:SUPLA5HM5NP4Y6QIRP2FGC55GR75EJI6", "length": 16289, "nlines": 337, "source_domain": "www.50languages.com", "title": "दुय्यम पोटवाक्य की १@duyyama pōṭavākya kī 1 - मराठी / पोर्तुगीज BR", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्य��� – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » पोर्तुगीज BR दुय्यम पोटवाक्य की १\nदुय्यम पोटवाक्य की १\nदुय्यम पोटवाक्य की १\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nते तुला कसे कळले Co-- s--- i---\nतुला खात्री आहे का Co- c------\nतुला खात्रीने माहित आहे का Sa-- i--- c-- c------\nतुला खरेच तसे वाटते का Ac-- m----\n« 90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २ »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + पोर्तुगीज BR (91-100)\nMP3 मराठी + पोर्तुगीज BR (1-100)\nस्पॅनिश भाषा जागतिक भाषा आहेत. ती 380 दशलक्षपेक्षा जास्त लोकांची मूळ भाषा आहे. याव्यतिरिक्त, ती द्वितीय भाषा म्हणून बोलणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे स्पॅनिश ही ग्रहावरची सर्वात लक्षणीय भाषा आहे. तसेच सर्वात मोठी प्रणयरम्य भाषा आहे. स्पॅनिश वक्ते त्यांच्या भाषेला español किंवा castellano असे म्हणतात. castellano ही संज्ञा स्पॅनिश भाषेचा मूळ दर्शवते. ती Castille प्रदेशातल्या बोली भाषेमुळे विकसित झाली. सर्वाधिक स्पेनचे रहिवासी 16 व्या शतकातच castellano बोलू लागले. आज español किंवा castellano ह्या संज्ञ��� अदलाबदल करून वापरल्या जातात. पण त्यांना देखील एक राजकीय आकारमान असू शकते. स्पॅनिश विजय आणि वसाहतवाद द्वारे विखरली गेली. स्पॅनिश पश्चिम आफ्रिका आणि फिलीपिन्स मध्ये देखील बोलली जाते.\nपण सर्वात जास्त स्पॅनिश बोलणारे लोक अमेरिकेत राहतात. मध्य आणि दक्षिण अमेरिकेत , स्पॅनिश भाषेचा वर्चस्व आहे. तथापि, स्पॅनिश बोलणार्‍या लोकांची संख्या यूएसए मध्ये वाढत आहे. यूएसए मध्ये सुमारे 50 दशलक्ष लोक स्पॅनिश बोलतात. जे स्पेनपेक्षाही जास्त आहे अमेरिकेतील स्पॅनिश, युरोपियन स्पॅनिशपेक्षा वेगळे आहे. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक फरक शब्दसंग्रह आणि व्याकरणातच आढळतो. अमेरिकेत, उदाहरणार्थ, एक भिन्न भूतकाळातील स्वरूप वापरतात. शब्दसंग्रहात देखील अनेक फरक आहेत. काही शब्द फक्त अमेरिकेत तर काही फक्त स्पेनमध्ये वापरले जातात. पण स्पॅनिश, अमेरिकेत एकसमान नाही. अमेरिकन स्पॅनिशचे विभिन्न प्रकार आहेत. इंग्रजी नंतर स्पॅनिश जगभरातील सर्वात जास्त शिकली जाणारी विदेशी भाषा आहे. आणि ती तुलनेने लवकर शिकली जाऊ शकते. आपण कसल्या प्रतीक्षेत आहात अमेरिकेतील स्पॅनिश, युरोपियन स्पॅनिशपेक्षा वेगळे आहे. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक फरक शब्दसंग्रह आणि व्याकरणातच आढळतो. अमेरिकेत, उदाहरणार्थ, एक भिन्न भूतकाळातील स्वरूप वापरतात. शब्दसंग्रहात देखील अनेक फरक आहेत. काही शब्द फक्त अमेरिकेत तर काही फक्त स्पेनमध्ये वापरले जातात. पण स्पॅनिश, अमेरिकेत एकसमान नाही. अमेरिकन स्पॅनिशचे विभिन्न प्रकार आहेत. इंग्रजी नंतर स्पॅनिश जगभरातील सर्वात जास्त शिकली जाणारी विदेशी भाषा आहे. आणि ती तुलनेने लवकर शिकली जाऊ शकते. आपण कसल्या प्रतीक्षेत आहात\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-news/information-about-university-of-california-los-angeles-zws-70-1944695/", "date_download": "2020-02-23T04:56:29Z", "digest": "sha1:NEJY75AWYKFEURCGNUUZZYXO3I22GWA4", "length": 18128, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Information about University of California Los Angeles zws 70 | विद्यापीठ विश्व : विद्यार्थीस्नेही | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nविद्यापीठ विश्व : विद्यार्थीस्नेही\nविद्यापीठ विश्व : विद्यार्थीस्नेही\nयूसीएलए विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर या दोन्ही स्तरांवरील अभ्यासक्रम हे संशोधन अभ्यासक्रम आहेत.\nयुनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजलिस\nलॉस एंजलिसमध्ये स्थित असलेले ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया-लॉस एंजलिस (यूसीएलए)’ हे अमेरिकेतील एक प्रमुख शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या असलेल्या एकूण दहा कॅम्पसपैकी हा चौथा कॅम्पस आहे. यूसीएलए या सर्वत्र परिचित असलेल्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विद्यापीठाचा क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत बत्तीसावा क्रमांक आहे. या विद्यापीठाची स्थापना १९१९ साली झाली. सुरुवातीला ‘सदर्न ब्रांच ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’ असे नाव असलेल्या या विद्यापीठाला १९२७ नंतर आताच्या नावाने ओळखले जाऊ लागले. Let there be light हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.\nयूसीएलए विद्यापीठाचा कॅम्पस चारशेपेक्षाही अधिक क्षेत्रफळ असलेल्या परिसरामध्ये स्थित आहे. यूसीएलएमध्ये चार हजारांपेक्षाही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून पंचेचाळीस हजारांहून अधिक पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. शासकीय विद्यापीठ असूनही यूसीएलएमधील दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा अतिशय उत्कृष्ट आहे म्हणूनच या विद्यापीठास ‘पब्लिक आयव्ही’ असेही संबोधले जाते.\nयूसीएलए विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर या दोन्ही स्तरांवरील अभ्यासक्रम हे संशोधन अभ्यासक्रम आहेत. या दोन्ही स्तरांवर विद्यापीठातील एकूण १०९ शैक्षणिक विभाग कार्यरत आहेत. हे सर्व विभाग एकूण ३८०० पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम आ��ि १२५ पेक्षाही अधिक मेजर्स विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतात. यूसीएलएमधील सर्व पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम मात्र वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. याशिवाय विद्यापीठ डॉक्टरल अभ्यासक्रम व प्रोफेशनल ग्रॅज्युएट डिग्रीज यांसारखे पर्यायही उपलब्ध करून देत आहे. यूसीएलएमधील सर्व शैक्षणिक व संशोधन विभागांमध्ये समाविष्ट होणाऱ्या विषयांमध्ये प्रामुख्याने एअरोस्पेस, अ‍ॅस्ट्रोफिजिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोनॉमी, बायोइंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग, सिव्हिल अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, ह्य़ुमॅनिटीज, सायन्सेस, अँथ्रॅपॉलॉजी, इकॉनॉमिक्स, हिस्टरी, लिंग्विस्टिक्स, फिलॉसॉफी, पॉलिटिकल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स, म्युझिक, डान्स, इंग्लिश, सायकॉलॉजी, एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस, एज्युकेशन, पब्लिक अफेअर्स, लाँ, पब्लिक पॉलीसी, सोशल वेल्फेअर, जिओग्राफी यांसारख्या शेकडो आंतरविद्याशाखीय आणि बहुआयामी विषयांचा समावेश आहे. यूसीएलएमधील बरेचसे विषय हे देशातच नव्हे तर जगातील अव्वलस्थानी आहेत.\nयूसीएलए विद्यापीठाच्या दाव्यानुसार विद्यापीठात प्रथम वर्षांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण ९७ टक्के विद्यार्थी हे कॅम्पसमधील वसतिगृहांमध्ये राहतात. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ५२ % विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची आर्थिक मदत तर ३४ % विद्यार्थ्यांना ‘पेल ग्रँट’ हा मदतनिधी दिला जातो. विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक कर्ज, निवास व भोजन आदी सुविधा पात्रतेच्या निकषांनुसार दिलेल्या आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये खाद्यपदार्थाच्या अद्ययावत सोयी उपलब्ध असून विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले एक हजारपेक्षाही अधिक क्लब्स आहेत. विद्यापीठाचा कॅम्पस सुरक्षित असून विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून यूसीएलएने ‘स्टुडंट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स’, रोनाल्ड रेगन मेडिकल सेंटर, कौन्सेिलग व डिसएबिलीटी सर्व्हिस यांसारख्या अनोख्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.\nयूसीएलएच���या माजी विद्यार्थ्यांमध्ये २४ नोबेलविजेते, तीन फिल्ड पदकविजेते, पाच टय़ुिरग पुरस्कार विजेते, १३ मॅक आर्थर पुरस्कार विजेते आणि २६१ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. विद्यापीठातील सध्याचे काही प्राध्यापक हे त्यांच्या संशोधन क्षेत्रातील नोबेलविजेते आहेत. विद्यापीठातील माजी विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आतापर्यंत १४० पेक्षाही अधिक कंपन्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 एमपीएससी मंत्र : पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा सराव प्रश्न\n2 एमपीएससी मंत्र : राज्य कर निरीक्षक पदनिहाय पेपरची तयारी\n3 शब्दबोध : दिवटा\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/this-budget-is-confused-budget-jayant-patil/", "date_download": "2020-02-23T04:41:45Z", "digest": "sha1:CZVKEPPJRWTMR4R5YVDNFNB42CNQPPZA", "length": 10506, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "this budget is confused budget : jayant patil", "raw_content": "\nजालना : बारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’\nसरड्याला लाज वाटावी एवढे रंग मनसेने बदलले; शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी\n‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील’\nकेंद्रीय अर्थसंकल्प हा गोंधळलेला अर्थसंकल्प : जयंत पाटील\nटीम महाराष्ट्र देशा : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. त्यांनी ट्वीट करून देशाचा आज जाहीर झालेला अर्थसंकल्प हा ‘गोंधळलेला अर्थसंकल्प’ वाटतो. नक्की कोणत्या क्षेत्राला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे याची स्पष्टता त्यात नाही. खरं तर आधीच असलेल्या शेतीशी संबंधित योजनांना भरीव निधी देणे या अर्थसंकल्पातून अपेक्षित होते. अस ट्वीट केले आहे.\nदेशाचा आज जाहीर झालेला अर्थसंकल्प हा 'गोंधळलेला अर्थसंकल्प' वाटतो. नक्की कोणत्या क्षेत्राला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे याची स्पष्टता त्यात नाही. खरं तर आधीच असलेल्या शेतीशी संबंधित योजनांना भरीव निधी देणे या अर्थसंकल्पातून अपेक्षित होते.#Budget2019\nतसेच त्यांनी पुढे ‘या महागाईबद्दलचे महिलांच्या वेदना समजून घेऊन महागाई कमी करण्यासाठी काहीतरी करतील असे अपेक्षित होते. मात्र महागाई कमी करण्यासाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही’ असही पाटील म्हणाले आहेत. युवा वर्गालाही नाराज करणारा हा अर्थसंकल्प आहे. देशात प्रचंड मोठ्या प्रमाणावर कंपन्या बंद पडत आहेत, त्यावरही कोणताच उपाय या अर्थसंकल्पात केलेला नाही. कालच्या आर्थिक पाहणीत देखील गोलमाल वाटत आहे.\n#NirmalaSitharaman या महागाईबद्दलचे महिलांच्या वेदना समजून घेऊन महागाई कमी करण्यासाठी काहीतरी करतील असे अपेक्षित होते. मात्र महागाई कमी करण्यासाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही.#Budget2019\nकिमान अर्थसंकल्पात तरी देशाच्या विकासाच्या इंजिनाला भरीव गती देणारे निर्णय घेतले जातील असे अपेक्षित होते, मात्र तसे काहीही झालेले नाही. उलट या अर्थसंकल्पाने नैसर्गिक विकास प्रक्रियेला खीळ बसेल.अर्थमंत्र्यांनी लोकानूनयी निर्णय घ्यायचे नसतात, उलट देशाची अर्थव्यवस्था सुदृढ राहण्यासाठी आवश्यक त्या कठोर उपाययोजना करायच्या असतात मात्र निर्मला सीतारमण यांना हे माहितीच नाही असे दिसते.\nकिमान अर्थसंकल्पात तरी देशाच्या विकासाच्या इंजिनाला भरीव गती देणारे निर्णय घेतले जातील असे अपेक्षित होते, मात्र तसे काह��ही झालेले नाही. उलट या अर्थसंकल्पाने नैसर्गिक विकास प्रक्रियेला खीळ बसेल.#Budget2019\nदरम्यान, काळा पैसा भारतात परत आणण्याची वल्गना करणाऱ्या या सरकारने बजेट मध्ये या विषयाचा नामोल्लेख सुद्धा केलेला नाही. असही पाटील म्हणाले आहेत.\nअर्थमंत्र्यांनी लोकानूनयी निर्णय घ्यायचे नसतात, उलट देशाची अर्थव्यवस्था सुदृढ राहण्यासाठी आवश्यक त्या कठोर उपाययोजना करायच्या असतात मात्र #NirmalaSitharaman यांना हे माहितीच नाही असे दिसते.#Budget2019\nयुवा वर्गालाही नाराज करणारा हा अर्थसंकल्प आहे. देशात प्रचंड मोठ्या प्रमाणावर कंपन्या बंद पडत आहेत, त्यावरही कोणताच उपाय या अर्थसंकल्पात केलेला नाही. कालच्या आर्थिक पाहणीत देखील गोलमाल वाटत आहे.#Budget2019\nजालना : बारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\nजालना : बारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद\nतत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही; भाजप नेत्याचा घणाघात\n...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई\n'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'\nमनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...\nकर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार\nयापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2020-02-23T04:48:28Z", "digest": "sha1:KOZTY3LXPTL5KVMUBYLKZPMEB6WJOTQD", "length": 3913, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्��ा (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\n(-) Remove सत्र%20न्यायालय filter सत्र%20न्यायालय\nन्यायाधीश (1) Apply न्यायाधीश filter\nसीसीटीव्ही (1) Apply सीसीटीव्ही filter\nदोन वर्षांपासून सुरक्षेत तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेच केला गोळीबार\nVideo of दोन वर्षांपासून सुरक्षेत तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेच केला गोळीबार\nरक्षकच बनला भक्षक.... दोन वर्षांपासून सुरक्षेत तैनात असलेल्या पोलीसानेच केला गोळीबार\nहरियाणाच्या गुरुग्राममध्ये सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश कृष्णकांत शर्मा यांच्या पत्नी आणि मुलावर, दोन वर्षांपासून सुरक्षेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=12369", "date_download": "2020-02-23T04:49:52Z", "digest": "sha1:5HRNMSM7J37LTFC4VRCQ4YBX57CWSATN", "length": 7008, "nlines": 77, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nहिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी मोदींचे काश्मीरवर निर्बंध\nउद्योगपती जॉर्ज सोरोस यांचा हल्लाबोल\nदावोस : भारताचे प्रधानरमंत्री नरेंद्र मोदी अर्धस्वायत्त मुस्लीमबहूल काश्मीरवर निर्बंध लादून हिंदूराष्ट्र निर्माण करीत आहेत, असा हल्लाबोल उद्योगपती जॉर्ज सोरोस यांनी शुक्रवारी केला.\nदावोस येथील भाषणात सोरोस यांनी नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका केली. भारतातील वाढत्या हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्यावर ते म्हणाले, राष्ट्रवाद हा भारतासाठी सर्वात मोठा आणि भीतीदायक असा धक्का आहे. मोदी भारताला हिंदू राष्ट्र बनवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी काश्मीरवर निर्बंध लादले आहेत आणि कोट्यवधी मुस्लिमांना त्यांचे नागरिकत्व हिरावण्याची भीती दाखवत आहेत.\nसोरोस यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही भाष्य केले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘आर्थिक पथक’ अर्थव्यवस्थेचा मुद्दा अधिक तापवत आहे, परंतु अशा प्रकारची कृती फार काळ सुरू ठेवता येत नाही. ट्रम्प खोटारडे आणि आत्मकेंद्री असून सर्व जगाने आपल्याभोवती फिरावे, असे त्यांना वाटते, अशी टीकाही सोरोस यांनी केली.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळ\nआदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हा\nभारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचा मुद�\nआसाममधील एनआरसी यादीवरून नवीन वाद\nओबीसींचे क्रिमीलेअर ८ लाखांवरून ११ लाखांवर नेणार\nगॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या २५ टक्के लाभार्थ्यांनी घे\nनीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव\nकाश्मीरात व्हीपीएन वापरण्यांवर चौकशीचा ससेमिरा\nब्राम्हणांसाठी राज्य सरकारच्या पायघड्या\nनायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स\nबाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्य�\nइंटरनेट बंदीने अर्थव्यवस्थेला ३ अब्ज डॉलर्सचा फटका\n १०० महिलांना विवस्त्र करत घेतली मेडिकल टेस्ट\n१५ कोटींचा ठेका तुला कुणी दिला तू कुणाकडे नोकरी करतोस\nभाजपच्या सांगण्यावरुन वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव\nभारतात अनु.जातीवर अत्याचारात वाढ, राज्य व केंद्र सरकार ढ�\n‘कोरोना’चे तब्बल २ हजार २३६ बळी\nनसबंदी करण्यात अपयश आल्यास वेतन कपात\n‘नथ्थ्या अजून जिवंत आहे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/chandrakant-patil-criticise-on-shivsena-marathi-news/", "date_download": "2020-02-23T05:11:38Z", "digest": "sha1:2STG77L2HAKC37XM5GEVZOEAL5LTBMUC", "length": 7702, "nlines": 92, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "हिंमत असेल तर एकट्याने निवडणूक लढवून दाखवा; चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंना आव्हान", "raw_content": "\nहिंमत असेल तर एकट्याने निवडणूक लढवून दाखवा; चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंना आव्हान\nसोलापूर | शिवसेनेत हिंमत असेल तर राज्यात पुन्हा विधानसभा निवडणूक झाली तर सेनेनं एकट्याने निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. ते सोलापूर येथे पत्रकारांशी बोलत होते.\nदेशाचं अहित झालं तरी चालेल पण कोणत्याही परिस्थितीत भाजप नको असं राजकारण सध्या सुरु आहे, असं पाटील म्हणाले आहेत. तसेच विधानसभा निवडणुकांवरुन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.\nजसं काय शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिल्लीला गेले आणि त्यांच्यामुळेच अरविंद केजरीवाल यांचा विजय झाला, अशा थाटात हे नेते बोलत आहेत, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी केली आहे.\nदरम्यान, चंद्रकांत पाटलांनी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीवर जोरदार टीका सुरु केली आहे. तसेच डिसेंबरमध्ये पुन्हा विधानसभा निवडणुका होतील, असा दावाही त्यांनी केला आहे.\n-छत्रपती शिवाजी महाराजांचा पु���ळा बुलडोझरने हटवण्याचा प्रयत्न; संभाजीराजे भडकले\n-“चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचंय पण…”\n-दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल; शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांना सल्ला\n-…तर मनसेचा राज्यात एकही आमदार दिसणार नाही; इम्तियाज जलीलांचा इशारा\n-“माझ्या समाजासाठी शरद पवारच मोठा आधार”\nही बातमी शेअर करा:\nकमलनाथांनी तमाम शिवभक्तांची माफी मागा; उदयनराजे भडकले\nछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवण्याचा प्रयत्न; संभाजीराजे भडकले\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nदेवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील\n“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय\n“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”\nमहाविकास आघाडीत शिजतंय तरी काय वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक\nCAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका\nछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवण्याचा प्रयत्न; संभाजीराजे भडकले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/bhiti/", "date_download": "2020-02-23T04:21:31Z", "digest": "sha1:FKM7XSHNMN2P2KPHZO6WPDQEQUHCDXNL", "length": 13853, "nlines": 104, "source_domain": "nishabd.com", "title": "भीती | निःशब्द", "raw_content": "\nखूप भीती वाटते ना साहजिकच आहे, सगळ्यांनाच भीती वाटत असते. भीती वाटणे, घाबरणे हा माणसाचा गुणधर्मच आहे. आयुष्यात काहीही करण्याच्या आधी मनात भीती ही असतेच. माझ्या, तुमच्या आणि सगळ्यांच्याच मनात असते. कोणत्याच गोष्टीची, अगदी कसलीच भीती न वाटणारी व्यक्ती जगात सापडणे जवळपास अशक्यच. माणसाच्या ह्या स्वभावाला कोणीच अपवाद असू शकत नाही. आणि मुळात भीती वाटणे, घाबरणे ही वाईट गोष्ट असते अश्यातलाही काही भाग नाही. हे सगळे लोकांनी मनात रुजवून ठेवलेल्या काही धारणां प्रमाणे आहे. एखादी व्यक्ती घाबरते म्हणजे ती कमकुवत असते असा समाज सर्वम��न्य झालेला दिसतो. पण सत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीच्या जागी स्वत:ला ठेवून विचार केला पाहिजे याची जाणीव फार कमी जणांना असते.\nप्रत्येक व्यक्ती ही इतरांपेक्षा वेगळी असते आणि त्या प्रमाणेच प्रत्येकाची भीतीही इतरांपेक्षा वेगळी असते. अगदीच समजाउन द्यायचं म्हंटल तर एखाद्या लहान निरागस मुलाची भीती ही एखाद्या वयस्क माणसाच्या भीती पेक्षा नक्कीच वेगळी असेल, नाही का जशी लहान मुलाला गर्दीत चालण्याची , अनोळखी व्यक्तीशी बोलण्याची किंवा कोणी रागावण्याची भीती वाटू शकते तशीच एखाद्या वयस्क व्यक्तीला घेतलेले निर्णय चुकण्याची, एखादी संधी गमावण्याची किंवा अपयश येण्याची भीती वाटूच शकते. खरं तर प्रत्येक व्यक्ती काहीही नवीन गोष्ट करण्या आधी घाबरलेली असते. मनात सतत पुढे काय होणार आणि आपण केलेल्या कृतीचे परिणाम काय असतील असले विचार चालू असतात. काहीही करण्याआधी थोडा विचार करणे आणि परिणामांची थोडी फार शक्यता जाणून घेणे तसे योग्यच असते. कोणताही निर्णय घेण्या आधी वाटणारी भीती ही साहजिक आणि सर्व अर्थाने योग्य असते. अश्या प्रकारची भीती वाटणे गरजेचे ही असते.\nपण कधी कधी ही भीती एवढी वाढते कि ती माणसाच्या मनात घर करून राहते आणि मग जन्म होतो तो एका भिताऱ्या व्यक्तीचा. काही लोक नेहमीच मनात भीती बाळगतात, अगदी घाबरून राहतात. एखादी नवीन गोष्ट करणे, नवीन आव्हान स्वीकारणे, काही जोखीम पत्करणे ह्या गोष्टींपासून अशी माणसे दूरच राहतात. अश्या याक्तीना मग सर्वच गोष्टी अशक्य वाटू लागतात. आणि मग अश्या व्यक्तींच्या भीतीपोटी आयुष्यातल्या बऱ्याच सुंदर गोष्टी अनुभवायच्या राहून जातात. कदाचित, त्यांना वाटणारी भीती ही योग्य ही असू शकते पण फक्त भीती वाटते म्हणून एखादी गोष्ट करण्याचे टाळणे हे कधीही अयोग्यच, नाही का मला तरी वाटते, माणसाने भीती वर मत केली की जवळपास सगळ्याच गोष्टी सोप्या आणि सहज वाटू लागतात. फक्त तसे घडून येण्यासाठी लागते ते मनोधर्य, मनोशक्ती आणि साहस. या ठिकाणी मला काही गोष्टी नमूद कराव्या वाटत आहेत जिथे मनात भीती ठेवण्याची आणि घाबरण्याची नाही तर आपल्या भीती वर मात करून पुढे जाण्याची गरज आहे.\nनिंदा होणे आणि इतर..\nवर नमूद केलेल्या आणि ह्या सारख्याच बाकी गोष्टींच्या बाबतीत मनातील भीतीमुळे खचून न जाता, आहे त्या परिस्थिती वर मात करून पुढे वाटचाल केली पाहिजे. पण कधी कधी मनात भीती असणे हे चांगले आणि योग्य असू शकते. उदाहरणार्थ,\nत्रास देणे आणि इतर..\nथोडक्यात, मनात भीती बाळगणे हे चांगले की वाईट हे सभोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असते. पण अगदी संक्षेपात सांगायचे झाले तर ज्या गोष्टींचा परिणाम हा चांगला होणार हे माहित असते अश्या गोष्टी करताना मनातील भीती बाजूला ठेवावी आणि येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाऊन यश मिळावावे आणि ज्या गोष्टींचा परिणाम वाईट होणार असे वाटते तेव्हा मनातील भीतीला थोडा दुजोरा देऊन, नीट विचार करून पाऊल उचलावे. आयुष्य सुंदर आहे आणि अश्या सुंदर आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा निर्धास्तपणे आस्वाद घ्यायला हवा.\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nएक दिवस असाही असेल\nवाढले आहे दोन ह्रदयांतील अंतर\nके नैना तरस गए\nकुछ रहा ना तेरे मेरे दरमियाँ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/taxonomy/term/777", "date_download": "2020-02-23T05:24:22Z", "digest": "sha1:BLMFOXMUOXYDIYR3MI22WP6AM3EUSEWW", "length": 9834, "nlines": 127, "source_domain": "www.misalpav.com", "title": "सरबत | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछाय��चित्रणरेखाटनस्थिरचित्र\nउन्हाळा सुरू झाला तसा रानमेवा पण खूपच देसू लागलाय निसर्गाने उन्हापासून आपली काळजी घेण्यासाठी अनेक पर्याय देलेत. आज करूया करवंद सरबत\nदोन वाट्या करवंद, एक वाटी साखर, मीठ चवीनुसार.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 6 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/rangahin-vate-chitra-sare/", "date_download": "2020-02-23T04:58:11Z", "digest": "sha1:DQTGKGOV3HGFKCVKWZITYIXQ522NBYCI", "length": 6225, "nlines": 99, "source_domain": "nishabd.com", "title": "रंगहिन वाटे चित्र सारे | निःशब्द", "raw_content": "\nरंगहिन वाटे चित्र सारे\nby प्रतिक अक्कावार · 14 March, 2013\nरंगहिन वाटे चित्र सारे\nधुसर दिसती सर्व दिशा\nकाळोखात निजल्या सगळ्या वाटा\nमी आता केवळ एका\nशमल्या आहेत सगळ्या लाटा\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाहीत नाही तुझ्या नि माझ्यात आहे काय नातं\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय य��� सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nतुझं न् माझं ”मैत्र“\nमेरी जिंदगी एक किताब पन्नों की\nखुद पे कर ले तू यकीन तो\nके नैना तरस गए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-reached-tenbhu-scheme-water-till-sangola-23959?tid=124", "date_download": "2020-02-23T05:02:49Z", "digest": "sha1:MVYI66TH44ABDWOSAIKBIQJAADVZAC3G", "length": 16363, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, reached the 'Tenbhu' scheme water is till Sangola | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘टेंभू’ योजनेचे पाणी सांगोल्यापर्यंत दाखल\n‘टेंभू’ योजनेचे पाणी सांगोल्यापर्यंत दाखल\nगुरुवार, 10 ऑक्टोबर 2019\nसांगली : आटपाडी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. तालुकावासियांनी वारंवार मागणी करूनही टेंभूचे पाणी उशिरा तालुक्यात दाखल झाले. पण सध्या टेंभूचे पाणी वेगाने सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यात सोडले जात आहे. आटपाडीपासून ५० कि.मी.पर्यंत सांगोला तालुक्यात पाणी गेले, पण आटपाडी तालुक्यातील तलाव कोरडे आहेत. त्यामुळे आटपाडी तालुका उपाशी, तर सांगोला तालुका तुपाशी, अशी स्थिती आहे.\nसांगली : आटपाडी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. तालुकावासियांनी वारंवार मागणी करूनही टेंभूचे पाणी उशिरा तालुक्यात दाखल झाले. पण सध्या टेंभूचे पाणी वेगाने सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यात सोडले जात आहे. आटपाडीपासून ५० कि.मी.पर्यंत सांगोला तालुक्यात पाणी गेले, पण आटपाडी तालुक्यातील तलाव कोरडे आहेत. त्यामुळे आटपाडी तालुका उपाशी, तर सांगोला तालुका तुपाशी, अशी स्थिती आहे.\nगेली २ वर्षे आटपाडी तालुका भीषण दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. यंदाही पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील सर्व ओढे, माणगंगा नदी कोरडी आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची आणि चा��्याची टंचाई आहे. त्यामुळे टेंभू योजनेचे पाणी सोडून तालुक्यातील सर्व ओढे, बंधारे, तलाव भरावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.\nतालुक्यात १८ सप्टेंबर रोजी टेंभूचे पाणी आले. तीनच दिवसांत ३०८.९७ द.ल.घ.फू. एवढा पाणीसाठा होऊन पाणी सांडव्यावरून वाहू लागले. तेव्हापासून आजअखेर आटपाडीच्या शुक्र ओढ्यातून सांगोला तालुक्यात पाणी सुरू आहे. आटपाडीपासून लोणारवाडी, बलवडी, नाझरे, वाटंबरे ते कडलासच्या पुढे ५० कि.मी.पर्यंत माणगंगा नदीतून बंधारे भरत पाणी सोडले जात आहे. तरीही आटपाडी तालुक्यातील माणगंगा नदी कोरडी आहे. गवळेवाडी, आवळाई, विठलापूर, कौठुळी या गावांना ओढ्यातून पाणी सोडून वर्ष झाले.\nया परिसरात पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरू आहेत. तिथे खरिपाची पेरणीही झाली नाही. तसेच रब्बी हंगामाची पेरणी पावसाअभावी होणार नाही. दिघंची परिसर कोरडा आहे. त्यामुळे टेंभूचे पाणी येऊनही केवळ नियोजन नसल्याने तालुकावासीयांना दुष्काळावर मात करण्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे.\nसांगोल्याला ४००, तर आटपाडीला १०० क्युसेक\nसांगोला तालुक्यात सध्या ३०० क्युसेक वेगाने आटपाडी तलावातून आणि घाणंद-हिवतड कालव्यातून जुनोनी, कोळे या सांगोला तालुक्यातील गावांना १०० क्युसेक, असे एकूण ४०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. आटपाडी तालुक्यात निंबवडे तलावात फक्त १०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. हा अन्याय संतापजनक आहे.\nपाणी water सोलापूर रब्बी हंगाम\nरेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे : आमदार...\nसकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामान\nमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील तरी सोमवार (त\nऔरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची वाट अवघडच\nऔरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा वीजपुरवठा करण्याच्या तंत्रामुळे शेतकऱ्यांच्या\nजीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत अनुदान :...\nरत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून तो वाढविण्यासाठी जीआय मानांकन महत्त्वाचे\nनीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये सरकारच्या...\nसोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील पाणीवाटपासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची पत्रके\nरेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर : ‘‘रेशीम उद्योगाकडे...\nऔरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औ���ंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...\nजीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...\nकावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...\nनीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...\n‘टेंभू’च्या पाण्यासाठी जास्त पंप सुरू...सांगली : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टेंभू उपसा...\nखानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nविदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...\nसांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...\nई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...\nअठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...\nसिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...\nपशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...\nनिर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...\nखारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...\nशेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम...अकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी...\nनाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...\nन्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...\nजळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/rti_application.php?Id=73", "date_download": "2020-02-23T04:14:04Z", "digest": "sha1:X53LCKVUNGQHGGN3NUY4MOFT37ARBYM5", "length": 5365, "nlines": 122, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | विभाग", "raw_content": "\nझोप���पट्टी निर्मुलन व पुनर्वसन\nझोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन\nनागरिकांकडून दाखल झालेले माहिती अधिकारतील अर्ज\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2020-02-23T03:48:01Z", "digest": "sha1:FEKXYMKEAOLAYZPUB2MJBSGBEGK75WNJ", "length": 16353, "nlines": 65, "source_domain": "www.navprabha.com", "title": "डॉ. काकोडकरांचे विचार देश गांभीर्याने घेईल का? | Navprabha", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nडॉ. काकोडकरांचे विचार देश गांभीर्याने घेईल का\n– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव\nस्वातंत्र्यसैनिक आणि नावाजलेले वकील कै. पांडुरंग मुळगांवकर यांची जयंती दरवर्षी एखाद्या सुप्रसिद्ध साहित्यिक, विद्वान, संशोधक अशा नामावलीतील व्यक्तीस पाचारण करून साजरी केली जाते व श्रोत्यांना बहुश्रृत करण्याचे काम केले जाते.\nपांडुरंग मुळगांवकर स्मृती समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती जी. डी. कामत व ऍड. अवधूत सलत्री यांनी यावेळी देशापुढील आव्हाने व तंत्रज्ञानाचे महत्त्व यांचा सांगोपांग विचार करून यावेळी गोमंतकीय सुपुत्र तथा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांचे ‘तंत्रज्ञान-२०३५ एक दृष्टीक्षेप’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. काकोडकर यांनी या संबंधाने मांडलेले विचार फक्त गोव्यासारख्या छोट्या राज्यात मांडले गेले, म्हणून त्याचे महत्त्व कमी ��ोता कामा नये, तर आज आपला देश ज्या अवस्थेतून जात आहे, त्याचा विचार करता देशातील संबंधितांनी या विचारांवर गंभीरपणे विचार करून भारत हा जागतिक महासत्तेकडे कसा कूच करेल, या दृष्टीने पाहिले पाहिजे.डॉ. काकोडकर यांनी या संदर्भात विवेचन करताना, भारतातील तंत्रज्ञान हे चार वेगवेगळ्या विभागांत मांडण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले, ‘पहिल्या विभागातील टप्प्यात टेलिकॉम, अग्निक्षेपणास्त्र व हवाई उड्डाण या क्षेत्रांत आपली प्रगती ही ‘घोडदौड’ सारखी आहे, तर सेवा क्षेत्रात आणि भू-वाहतूक, संगणकीय हार्ड व सॉफ्टवेअरमध्ये आपण साधे ‘धावत’ आहोत. उच्च दर्जाची आणि चांगली आरोग्य सेवा देता येणे शक्य असूनही ती सर्वसामान्यांना मिळत नसल्याने त्या क्षेत्रात ‘चालायला’ लागल्यासारखे वाटते. मात्र अन्न आणि कृषी क्षेत्रातील उत्पादने, तसेच तेलबियाणे आणि डाळ आजही आम्हाला आयात करण्याची नामुष्की पत्करावी लागत असल्याने त्यात आपला देश अजूनही ‘रांगत’ असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. याबाबत सविस्तर विवेचन करताना ते म्हणाले, ‘उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा तळागाळातील जनतेपर्यंत माफक दरात पोचविण्यासाठी सरकारी यंत्रणेवर अनेक मर्यादा असतात. त्यामुळे समस्या निर्माण होतात. त्यासाठी ‘वैद्यकीय तंत्रज्ञान’ विकसित करण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे व हे तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी नवीन पिढीला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.\nआपण हरितक्रांतीकडे आगेकूच करीत आहोत, ही गोष्ट स्तुत्य आहे, पण अन्नसाठा साठविण्यासाठी पुरेशी गोदामे नसल्यामुळे, उंदीर घुशींच्या आक्रमणामुळे हजारो टन धान्याची नासाडी झाल्याचे मागे एकदा वाचनात आले होते. एके ठिकाणी दुष्काळामुळे, अन्नधान्य, कडधान्ये, भाज्यांना योग्य भाव नसल्यामुळे कर्जबाजारी शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतात, तर दुसरीकडे हजारो टन धान्याची नासाडी होते, हे चित्र आपल्या देशाला मुळीच भूषणावह नाही, याचाही गंभीरपणे विचार झाला पाहिजे.\nडॉ. काकोडकर यांनी आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे, ते म्हणजे आपल्या देशाच्या बाजारपेठेची व्याप्ती पाहून देशातील अनेक प्रकारच्या उत्पादनांच्या कंपन्या भारतात आपली उत्पादने विकू लागल्या आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्याचे स्वप्न रा���िले बाजूला, पण विदेशी कंपन्या मात्र आपल्या तिजोर्‍या भरत आहेत. आपण आजकाल फॅशनच्या नावाखाली विविध विदेशी वस्तूंचा सर्रास वापर करत आहोत, हेही लक्षण काही ठीक नसल्याचे ते म्हणाले. काय गंमत आहे बघा. आपला भारत देश पारतंत्र्यात असताना आपण विदेशी वस्तूंवर बहिष्कार तर घातलाच, पण विदेशी वस्तूंची होळीदेखील केली. आणि आता मध्यमवर्गीयांपासून तो श्रीमंतांपर्यंत कपडे, घड्याळ, पेन, पादत्राणांपासून घरातील नेहमीच्या वापरातील वस्तूही परदेशी बनावटीच्याच वापरीत आहोत. या आपल्या चैनीवरच विदेशी कंपन्या आपली पोळी भाजून घेत आहेत, याचा स्वाभिमानी नागरीकांनी आता विचार करायची वेळ आली आहे. यावर उपाय म्हणून आपण उत्कृष्ट उत्पादनांची निर्यात करतो व निकृष्ट दर्जाचा माल आपल्यासाठी ठेवतो यावरही विचार करता येईल.\nडॉ. काकोडकर यांनी आणखी एका महत्त्वाच्या व जिव्हाळ्याच्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले, ‘महिला व बाल सबलीकरण, सामाजिक विकास पर्यावरणाकडे संरक्षण या वरवर साध्या वाटणार्‍या गोष्टी आज मोठी आव्हाने बनून आपल्यासमोर उभ्या आहेत, पण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण ही सर्व आव्हाने पेलू शकू याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही. तंत्रज्ञान विकसित करण्याची भारतीयांची क्षमता कदाचित आहे, पण आपणच त्याबाबतीत अनभिज्ञ आहोत, असेही प्रतिपादन त्यांनी केले. तंत्रज्ञानातील फायद्यांचा विचार आपण कमी करतो, तंत्रज्ञानातील तोट्यांनीच जणू आम्हाला ग्रासले आहे, असे सांगताना ते म्हणाले, ‘प्रत्येक गोष्टींचे जसे फायदे-तोटे असतात, तसेच ते तंत्रज्ञानाचेही आहेत, याचा विसर आपण पडू देता कामा नये. परंतु थोड्या पद्धतीने वापर केल्यास तंत्रज्ञान मानवी आयुष्य समृद्ध करू शकले हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. तसेच स्वतः तयार केलेले तंत्रज्ञानच आपल्या देशाला पुढे नेऊ शकते. आज आपण स्वयंपूर्ततेकडे वाटचाल करीत आहोत. तांत्रिक स्वावलंबित्वाकडे भारताची वाटचाल सुरू असून त्यासाठी गरज आहे, ती दर्जात्मक शिक्षणाची. हे साध्य झाल्यास आपला भारत देश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात फार महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, असे डॉ. काकोडकर म्हणाले.\nडॉ. रघुनाथ माशेलकर व डॉ. अनिल काकोडकर हे दोघेही गोमंतकीय सुपुत्र यावेळी आपल्या देशातच नव्हे तर आपल्या कर्तृत्वाने जागतिक नकाशावर तळपत आहेत. त्यांचे व��चार गंभीरपणे घेण्यात व तशी प्रत्यक्ष कृती करण्यातच देशाचे भले आहे.\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nतिसर्‍या जिल्ह्याचा प्रस्ताव व्यवहार्य ठरेल\nपंजाबमधील दहशतवादाविरुद्ध लढ्याची दुसरी बाजू\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-police-deputy-police-commissioner-namrata-patil-89770/", "date_download": "2020-02-23T04:38:54Z", "digest": "sha1:WVLQR7BLTOCYIRFSGHB4CS7DWTGRPGVB", "length": 17356, "nlines": 101, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : कुटुंब व कर्तव्य यांचा तोल सांभाळणारी जिगरबाज महिला पोलीस उपायुक्त नम्रता पाटील - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : कुटुंब व कर्तव्य यांचा तोल सांभाळणारी जिगरबाज महिला पोलीस उपायुक्त नम्रता पाटील\nPimpri : कुटुंब व कर्तव्य यांचा तोल सांभाळणारी जिगरबाज महिला पोलीस उपायुक्त नम्रता पाटील\nएमपीसी न्यूज – आम्ही आपल्यासमोर एका अशा महिलेची गाथा उलगडत आहोत; ज्या महिलेने एक आदर्श मुलगी, बहीण, पत्नी, आई यांसह एक उत्तम पोलीस अधिकारी पदाची जबाबदारी अत्यंत भारदस्तपणे पेलली आहे. त्यांचा प्रवास भारतीय रेल्वे खात्यातील लिपिक पदापासून सेबी आणि महाराष्ट्र पोलीस दलाच्या मार्गाने आता पोलीस उपायुक्त पदापर्यंत येऊन पोहोचला आहे.\n15 ऑगस्ट 2018 पासून नव्याने सुरू झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त नम्रता पाटील या मूळच्या मुंबईच्या. दोघी बहिणी आई वडील, असा लहान आणि सुखी परिवार होता. वडील गिरणी कामगार होते. नम्रता पाटील नववीत असताना वडिलांचं छत्र हरवलं. पण आईने त्याची जाणीव कधीच होऊ दिली नाही. नोकरी करून दोन्ही मुलींना आईने शिकवलं. नम्रता यांना लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड होती. मिळेल ते पुस्तक वाचायचं, चर्चा, वादविवाद हे त्यांच्या आवडीचे विषय होते. बारावी झाल्यानंतर त्यांनी 1997 साली भारतीय रेल्वे खात्यात लिपिक पदाची परीक्षा दिली. त्यात त्यांना यश मिळाले. आर्थिक आधार मिळाल्याने सगळे आनंदित होते. एवढ्यावर थांबता येणार नाही. आणखी मोठ्या आकाशाला गवसणी घालायची आहे, असं मनात स्वप्न बाळगून त्यांनी पुढचे शिक्षण सुरू ठेवले. एम कॉम, आय डब्ल्यू सी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर त्यांनी भारत सरकारचे गैरवैधानिक मंडळ ‘सेबी’ मध्ये व्यवस्थापक म्हणून सुमारे सव्वा वर्ष नोकरी केली. याच दरम्यान त्यांचा विवाह झाला.\nदरम्यान त्यांच्या एका मैत्रिणीला स्पर्धा परीक्षेत यश मिळालं होतं. ते पाहून त्या स्पर्धा परीक्षेकडे आकर्षिल्या. त्यांनी वर्षभर केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी केली. पहिल्या प्रयत्नात यश मिळालं नाही. म्हणून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. 2002 साली झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्या महाराष्ट्रातून प्रथम आल्या. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वास ही चतुःसूत्री घेऊन त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात प्रवेश केला. एवढे मोठे यश त्यांनी कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या क्लास शिवाय केवळ स्वयं अध्ययनाच्या जोरावर मिळविले. ठरवून आणि पाठ केलेल्या उत्तरांपेक्षा स्वतःची आणि व्यावहारिक उत्तरे देणं ही त्यांच्या अभ्यासाची पद्धत आहे.\nनाशिक येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर नाशिक येथेच त्यांचा प्रोबेशनचा कालावधी गेला. त्यानंतर 2007 साली त्यांना पोलीस उपअधीक्षक म्हणून रत्नागिरी मधील खेड येथे नियुक्ती मिळाली. 2010 साली रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे बदली झाली. यानंतर 2012 साली त्यांची बुलढाणा येथे बदली होऊन अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बढती मिळाली. वर्षभराच्या कालावधीत त्यांची पुन्हा एनआयए, मुंबई येथे बदली झाली. इथे असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या कारवायांचा तपास केला. तसेच चर्चेतील काही खुनांच्या गुन्ह्यांचे तपास केले. 2017 मध्ये काही काळ पोलीस महासंचालक कार्यालयात सेवा केल्यानंतर त्यांची बदली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त पदावर झाली.\nपोलीस दलाची नोकरी आणि कौटुंबिक आयुष्याबाबत बोलताना नम्रता पाटील म्हणतात, “पोलीस दलात वेळेची अनियमितता असते. त्यामुळे वेळेवर घरातून निघून वेळेत घरी पोहोचायचे हे सूत्र इथे कामी येत नाही. कामाचं पूर्व नियोजन करता येत नाही. तरीही त्यातून वेळ काढून कुटुंबाला वेळ द्यावा लागतो. सकाळी एक तास मुलींना द्यायचा. त्यात त्यांच्या शाळेची तयारी, त्यांच्याशी गप्पागोष्टी, केलेल्या अभ्यासाची उजळणी अशी अनेक कामं करून घ्यायची. मुली रात्री झोपण्यापूर्वी घरी जाणं झालं तर त्यांचा अभ��यास घ्यायचा. त्यांना अभ्यास करायला मार्गदर्शन करायचं. अशी दररोज तारेवरची कसरत करावीच लागते”\nमुलींबाबतचे आठवणीतले प्रसंग सांगताना त्या म्हणतात, “एकदा एक दरोडा पडला. रात्रीच त्याची माहिती मिळाली. जाणं गरजेचं होतं. त्या दिवशी रात्री मुलगी आणि मी दोघीच होतो. एकट्या लहान मुलीला सोडून जाणं योग्य नाही म्हणून शेजा-यांचा दरवाजा वाजवला. त्यांच्याकडे मुलीला झोपवलं. रात्रभर काम चाललं, पाच वाजता काम संपवून परत आले. मुलगी शेजा-यांच्या घरात गाढ झोपलेली होती. तिला अलगद उचलून घरी आणली आणि पुन्हा झोपवली. कधीकधी मुलींना ड्रायवर, स्वयंपाकीण यांच्या सोबत सुद्धा सोडून कामासाठी बाहेर जावं लागलं आहे. आता एक मुलगी 12 वर्षांची झाली आहे. इतर दोन मुली लहान आहेत. पण मोठी मुलगी लहान बहिणींना सांभाळून घेते. त्यामुळं आता जरा आराम मिळत आहे”\nत्या पुढे म्हणतात, “घरातून मिळणारा सपोर्ट कामातील उर्मी वाढवतो. त्यामुळं कामं चांगल्या पद्धतीने होतात. धावणे हा माझा विरंगुळा आहे. धावत असताना अनेक नवीन कल्पना येतात. मन प्रसन्न आणि शरीर निरोगी राहते. त्यासाठी मी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेते. 42 किलोमीटरचे अंतर धावत असताना अनेकदा दम लागतो, पळावसं वाटत नाही, पायाला गोळे येतात, शरीर थरथरायला लागतं, भूक लागते, तहान लागते पण तरीही धावत राहायचं. हा जगण्याचा नियम आहे. यातून जीवनातल्या कटू प्रसंगांवर मात करण्याची प्रेरणा मिळते. मॅरेथॉन सुरू करताना मी एकच विचार करते ‘आपण स्टार्ट लाईनवर उभे आहोत, ते फिनिश करण्यासाठीच’. त्यामुळं काहीही झालं तरी कितीही संकटे आली तरी ती धुडकावून मजेत जगता आलं पाहिजे”\nPimpri: विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीखरेदी प्रकरणी लेखापाल, कारकूनाची वेतनवाढ रोखली\nPimpri : कठीण परिस्थितीवर मात करीत ‘ती’ झाली महिला रिक्षाचालक\nPimpri: सरकारने महापालिकेच्या कारभाराची चौकशी करावीच; भाजप आमदाराचे खुले आव्हान\nChinchwad: पवना नदीतील जलपर्णी तत्काळ काढा; ‘एमपीसीबी’चा महापालिकेला आदेश\nPimpri: स्मार्ट सिटी अध्यक्षाविना; तीन वर्षांपासून स्वतंत्र ‘सीईओ’ देखील…\nPimpri: पवनामाई प्रदुषित करणा-या महापालिका प्रशासनावर कारवाई करा; खासदार श्रीरंग…\nPune : एका पुणेकराने सिंहगडावर केले माउंट एव्हरेस्ट शिखर सर \nPimpri : मालिकेचा कोणता भाग वगळायचा हा अधिकार सर्वस्वी वाहिनीचा – डॉ. अमोल…\nPimpri : सत्ताधा-यांचे सभाशास्त���रांचे अज्ञान अन् झोपलेल्या विरोधकांमुळे शहरवासीयांवर…\nPimpri: भाजपचे प्रभाग क्रमांक 8 आणि 17 वर ‘विशेषप्रेम’ \nPimpri: महापालिका करदात्यांना लुटत आहे; करवाढीवर नागरिकांचा संताप\nPimpri: मावळातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन, विकास करणार -आदित्य ठाकरे\nChinchwad : आयुक्तालय हद्दीतील 112 शिवमंदिरांजवळ पोलिसांचा खडा पहारा\nPimpri : अजितदादांचे शहराकडे दुर्लक्ष म्हणावे की भाजपच्या कारभाराकडे…\nPune : 50 हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक लेखा परीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2017/12/", "date_download": "2020-02-23T03:36:03Z", "digest": "sha1:OF2TNSGW5UHT3UAXIDGAKSK5TP56QECH", "length": 67586, "nlines": 160, "source_domain": "www.berkya.com", "title": "December 2017 ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खब��ी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nगुरुवार, २८ डिसेंबर, २०१७\n25 स्ट्रींजर रिपोर्टरना नारळ\n१२:४४ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - News 18 लोकमतने राज्यातील जवळपास 25 स्ट्रींजर रिपोर्टरना कॉस्ट कटिंगच्या नावाखाली नारळ दिल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.\nIBN लोकमतचे नामकरण होवून आता कुठे एक महिना होत आहे. त्यात मुख्य संपादक म्हणून डॉ. उदय निरगुडकर जॉईन झाले आहेत. चॅनलचा घसरलेला टीआरपी वर येईल, असे वाटत असताना, स्ट्रींजर रिपोर्टरचे जाळे खिळखिळे करण्यात आले आहे. पूर्वी 78 स्ट्रींजर रिपोर्टर होते,त्याची संख्या 60 वर आणण्यात आली होती. आता त्यातील २५ जणांना नारळ देण्यात आला आहे. गेल्या ८ ते १० वर्षापासून काम करणाऱ्या रिपोर्टरना नारळ देण्यात आल्यामुळे त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.\nमंगळवार, २६ डिसेंबर, २०१७\nअखेर पत्रकारच धावलेत पत्रकाराच्या मदतीला \n९:५६ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nनागपूर (विजय खवसे ) : पत्रकार किती संवेदनशील असतात याची प्रचीती नागपुरात दिसून आली. गंभीर जखमी झालेल्या एका जेष्ठ पत्रकाराला रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची हलाखीची आर्थिक परिस्थिती बघता नागपुरातील पत्रकारांना त्यांची कळवळ आली व धडपड करीत या पत्रकारांच्या चमूने मुख्यमंत्री निधीतून जखमी पत्रकाराच्या ऑपरेशन करिता मुख्यमंत्री मदत निधीतून ५०,०००/- (पन्नास हजार रुपये) चा धनादेश मिळवून देत माणुसकीचे दर्शन घड���ून दिले.\nसविस्तर वृत्त असे कि, हिवाळी अधिवेशन दरम्यान मोर्चाचे वृत्तसंकलन करीत असतांना एका दुचाकीस्वाराने उभे असलेल्या पत्रकाराला आकस्मिक धडक दिली आणि हे वरिष्ठ पत्रकार खाली कोसळले व त्यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली. लगेच त्यांना नागपुरातील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना आयसीयुमध्ये ठेवण्यात आले. नंतर त्यांना डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आले.\nअतुल शरारा असे त्या जखमी पत्रकाराचे नाव असून ते दैनिक देशोन्नति व राष्ट्रप्रकाश चे वार्ताहर आहेत. सोमवार दिनांक 18 डिसेंबर रोजी विधान भवन येथे वृत्त्तसंकलन करण्यासाठी अतुल शरारा येत असताना मॉरिस कॉलेज टी पॉइंट येथे दुचाकी ने त्यांचा अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात ते सध्या भरती आहेत. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना एक मुलगी व मुलगा असून पत्नीचे निधन झाले आहे. अशात घरचा भार अतुल शरारा हेच सांभाळतात. अपघात झाला तेव्हा त्यांच्या बँक खात्यात फक्त ५००/- रुपये असल्याचे समजले. अश्यातच डॉक्टरांनी त्यांच्या पायाचे ऑपरेशन सांगितले. ही घटना पत्रकार भीमराव लोनारे, पत्रकार जितेंद्र धाबर्डे व इतर पत्रकार मित्रांना कळताच त्यांचे हृदय पाझरले. संकटात असलेल्या शरारा यांच्या मदतीला पत्रकारांची ही चमू धाऊन आली. लगेच धावपळ करीत त्यांनी हैद्राबाद हाउस येथील मुख्यमंत्री कार्यालयाकडे धाव घेतली. सर्व पत्रकार विधानभवनात कर्तव्यावर होते. विधानभवन ते हैद्राबाद हाउस येथपर्यंत पायी प्रवास करीत त्यांनी हैद्राबाद हाउस येथील मुख्यमंत्री कार्यालय गाठले. त्यांनी स्वत: स्वाक्षरी केलेले निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री फड़नवीस यांनी देखील मुख्यमंत्री आर्थिक सहायता निधितुन 50 हजार रूपयाचा या नावाने असलेला धनादेश भीमराव लोणारे व जितेंद्र धाबर्डे यांच्या स्वाधीन केला. पत्रकार विजय तायड़े, जानकिराम वानखेडे, अनिल शेंडे, सुभाष गोडघाटे, विकास विष्णुकांत बनसोड,परेश जाटवे ईत्यादी पत्रकार बांधव देखील त्यांच्या सोबतीला होतेच.\nहा धनादेश घेऊन ही टीम डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात गेली. जखमी असलेले पत्रकार अतुल शरारा यावेळी रुग्णा��यातील बेडवर चिंतामग्न अवस्थेत होते. ऑपरेशन करिता लागणारी मोठी रक्कम कुठून आणायची जणू याच चिंतेत ते असावेत अशातच पत्रकार भीमराव लोनारे, पत्रकार जितेंद्र धाबर्डे, पत्रकार विजय तायड़े, जानकिराम वानखेडे, अनिल शेंडे, सुभाष गोडघाटे, विकास विष्णुकांत बनसोड,परेश जाटवे ईत्यादी त्यांच्या समोर येऊन उभे झालेत. तब्येतीची विचारपूस केल्यानंतर पत्रकार भीमराव लोनारे यांनी \"मुख्यमंत्री मदत निधीतून ५०,०००/- रुपयांचा धनादेश घेऊन आल्याचे\" सांगताच अतुल शरारा यांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रूंच्या धारा वाहू लागल्यात. मिळालेल्या मदतीने शरारा यांनी सर्वांचे आभार मानले. पत्रकार भीमराव लोणारे यांनी डॉक्टरांसोबत सविस्तर फोनवर बोलणे केले. आम्ही ऑपरेशनची तयारी करतो असे डॉक्टर म्हणाले. नंतर सर्वांनी हा धनादेश पत्रकार अतुल शरारा यांच्या स्वाधीन केला. \"तब्येतीची काळजी घ्या...\" असे म्हणत सर्वजन नागपूरकडे रवाना झाले. याप्रकारे पत्रकारांनी संकटात सापडलेल्या आपल्या पत्रकार बांधवाला मदत करून मानवतेचे दर्शन घडवून दिले.\n'दबंग दुनिया'च्या संपादकपदी उन्मेष गुजराथी\n९:५४ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - ज्येष्ठ पत्रकार उन्मेष गुजराथी दैनिक 'दबंग दुनिया'मध्ये निवासी संपादकपदी रुजू झाले आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे दैनिकात अमुलाग्र बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.\nउन्मेष गुजराथी सन २००० पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. एशियन इजमधून श्रीगणेशा केल्यानंतर त्यांनी डे व्ह्यू, द फ्री प्रेस जर्नल आदी इंग्रजी वृत्तपत्रांबरोबरच लोकमत, पुढारी, सामना इत्यादी आघाडीच्या मराठी वृत्तपत्रांतून स्वतःचा ठसा उमटवला. लालबागचा राजा गणेश मंडळातील भ्रष्टाचार, समृद्धी जीवनचा महाघोटाळा, मुंबई विद्यापीठातील अनेक गैरप्रकार त्यांनी उघडकीस आणले. केवळ भांडाफोडीवर न थांबता, सातत्याने पाठपुरावा करून संबंधित यंत्रणेला कारवाई करण्यास भाग पाडले. सरकारच्या कारभारावर लेखणीचे फटकारे मारण्यातही त्यांनी कधी संकोच केला नाही.\nनिवासी संपादक या नात्याने उन्मेष गुजराथी यांच्याकडे मुंबई आवृत्तीची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. मराठी आणि इंग्रजी बरोबरच आता हिंदी माध्यमात त्यांचे पदार्पण चर्चेचा विषय आहे. बहुश्रुत व्यक्तिमत्त्व आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे दबंग दुनियाच्या टीममध्ये उत्साहाचे वातावरण आहे.\nशुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७\nवृत्तपत्र विक्रेत्याच्या अत्यावश्यक सेवेत समावेश करा\n८:०३ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nनागपूर - वृत्तपत्र विक्रेत्याची स्थिती आजही असंघटीत कामगारासारखी असून वृत्तपत्र जनमानसात पोहोचविणारी व वृत्तपत्राची प्रतिष्ठा वाढविणारी हि सेवा आजही शासन दरबारी उपेक्षित असल्याने या सेवेची जोरदार मागणी आमदार संजय केळकर यांनी आज औचित्याच्या मुद्याद्वारे विधान सभेत केली.\nआज विधान सभेत आमदार संजय केळकर यांनी वृत्तपत्र विक्रेत्याच्या समस्या व मागण्या शासना समोर मांडल्या वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्याची प्रतिष्ठा राखण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते करीत असतात. परंतु त्याचेवर महापालिका क्षेत्रात अनधिकृत फेरीवाल्यासारखी कारवाही केली जाते. सदरचा व्यवसाय हा वर्षानुवर्ष करीत असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना अशा कारवाइतून वगळून त्यांना पालिका क्षेत्रात कायम स्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच वृत्तपत्र विक्रेत्याचे कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्या द्वारे शासनाच्या विविध योजनाचा उदा. घरे, स्टॉल परवाना आधीचा लाभ द्यावा त्यासाठी शासनाने तातडीने धोरनात्मक निर्यण घ्यावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी यावेळी केली.\nमंगळवार, १२ डिसेंबर, २०१७\nडॉ.उदय निरगुडकर News 18 लोकमतमध्ये जॉईन\n७:२६ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - बेरक्याचे भाकीत नेहमीप्रमाणे खरे ठरले आहे. डॉ. उदय निरगुडकर अखेर News 18 लोकमतमध्ये मुख्य संपादक तथा ग्रुप एडिटर म्हणून आज जॉइन झाले आहेत. ते आल्यामुळे हे चॅनल नंबर 1च्या स्पर्धेत येणार का हे आता काळच ठरवेल.\nझी 24 तासला नेहमी नंबर 1आणणाऱ्या डॉ. उदय निरगुडकर यांना 31 ऑक्टोबर रोजी तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ते News 18 लोकमतमध्ये जाणार, असे भाकीत बेरक्याने वर्तविले होते. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी डॉ उदय निरगुडकर News 18 लोकमत'च्या वाटेवर हे वृत्त दिले होते.हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.\nपत्रकारितेचा कसलाही अनुभव नसताना, डॉ. उदय निरगुडकर झी 24 तास मध्ये संपादक म्हणून जॉईन झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या,पण त्याच निरगुडकर यांनी झी 24 तासला नंबर 1 मध्ये आणताच अनेकांनी तोंडात बोटे घातली होती. आता नंबर चारवर गेलेले News 18 लोकमत नंबर 1 वर आणण्यासाठी निरगुडकर यांच्यासमोर मोठे आव्हान असेल.\nडॉ. निरगुडकर मुख्य संपादक तथा ग्रुप एडिटर म्हणून जॉईन झाले आहेत. ते चॅनलचे संपादक प्रसाद काथे आणि वेबचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांचे हेड असतील.\nसगळ्यांनी रिजेक्ट केलेले पुन्हा सामनात\n६:५५ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - काही वर्षां पुर्वी सामना सोडून गेलेले दोन सामना वीर पुन्हा सामना त परतले आहेत. विशेष म्हणजे या दोघांनाही सगळ्यांनी रिजेक्ट केले आणि पुन्हा सामना ने त्यांना पदरात घेतले आहे.\nयातील एकाने प्रथम सकाळ मध्ये जाऊन पाहिले. पण तीथे चुरीदारपणा चालला नाही. पण वशिला लावला आणि मटा मध्ये उडी मारली. तीथे महापालिका आणि मंत्रालय बीट ची जबाबदारी देण्यात आली पणा पालिकेतील दुकानदारी उघड झाली तर मंत्रालयात काहीच जमेना म्हणून हेल्थ बीट च्या काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. ती भोगून आता हा दादरचा शिलेदार सामनात परतला आहे.\nदुसऱ्या ची कहाणी तर मजेशीरच आहे. मटा मध्ये स्पोर्टस् बीट करणार्‍या या कोकणी माणसाला आपल्याला राजकीय चांगले कळते असा गर्व झाला आणि थेट राजकीय बातमीदारी मिळवली आणि सामना ते दिव्य मराठी असा दिव्य प्रवास केला.पण आडात नाही तर परबात कुठून येणार... प्रेसरूम मधे बसून काॅपी पेस्ट बातमीदारी करून आपला उदरनिर्वाह करणार्‍या या कोकण विराला काॅस्टकटींगचा फटका बसला. अशा प्रकारे बेरोजगार झालेल्या आणि रिजेक्टेट केलेल्या या दोघांना अखेर सामना ने पदरात घातले आहे. कारण सामना लाही चांगली माणसे मिळत नाहीत त्यामुळे ते तरी काय करणार \nशनिवार, ९ डिसेंबर, २०१७\nडॉ उदय निरगुडकर ' News 18 लोकमत'च्या वाटेवर\n१:०२ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - झी 24 तासमधून तडकाफडकी राजीनामा देवून बाहेर पडलेले डॉ. उदय निरगुडकर News 18 लोकमत च्या वाटेवर आहेत. ते पुढील आठवड्यात मुख्य संपादक म्हणून जॉईन होणार असल्याची माहिती बेरक्याच्या हाती आली आहे.\nभाजप सरकरला तीन वर्ष पूर्ण झाली आणि त्याच दिवशी डॉ. उदय निरगुडकर यांची झी २४ तास मध्ये विकेट पडली होती. ३१ ऑक्टोबर रोजी झी 24 मधून बाहेर पडलेले डॉ.निरगुडकर News 18 लोकमत मध्ये जातील,असा अंदाज बेरक्याने त्याचवेळी वर्तविला होता. अखेर तसेच घडतंय.\nडॉ. उदय निरगुडकर मुख्य संपादक म्हणून जॉईन होताच, संपादक प्रसाद काथे यांचे अधिकार कमी करण्���ात येतील, असा अंदाज आहे. त्याचबरोबर रात्री ८ वाजता होणारा डिबेट शो डॉ निरगुडकर स्वतः करतील. त्यामुळे प्रसाद काथे आणि राजेंद्र हुंजे अस्वस्थ झाले आहेत.\nNews 18 लोकमत चा TRP प्रचंड घसरला आहे. तो 11 टक्क्यावर आला आहे. क्रमांक चारवर हे चॅनल गेले आहे. सर्व यंत्रणा असताना चॅनेल चारवर गेल्याने कंपनीने डॉ. उदय निरगुडकर यांना मुख्य संपादक म्हणून घेतले आहे. मात्र यामुळे जुनी टीम अस्वस्थ झाली आहे.\nशुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७\n७:३७ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nनाशिक - गावकरीचे वंदन पोतनीस यांचे पाय आणखी मातीत\nफसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल...\nतुषार शेटे यांचा टीव्ही ९ ला रामराम\nमुंबई- टीव्ही ९ ला गळती सुरूच आहे. गेल्या ९ वर्षांपासून कार्यरत असलेल्या तुषार शेटे यांनी टीव्ही ९ ला रामराम ठोकला आहे. शेटे टीव्ही ९ मध्ये प्रिंसिपल करस्पॉडन्ट होते. ते लवकरच जय महाराष्ट्र मध्ये न्यूज एडिटर म्हणून जॉईन होणार असून, त्यांच्याकडे इनपुट हेडची जबाबदारी दिली जाणार असल्याचे समजते.अवघ्या 32 व्या वर्षी वृत्त संपादक आणि इनपुट हेड बनण्याचा मान शेटे यांनी मिळविला आहे.\nमुंबई - 'एग्रोवर्ल्ड पब्लिकेशन'च्या पशुसंवर्धन विषयक पुस्तकांचे (फायदेशीर दुग्धव्यवसाय, व्यावसायिक शेळीपालन, व्यावसायिक कुक्कुटपालन) गुरुवारी, मंत्रालयातील कार्यालयात प्रकाशन करतांना राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील, 'एग्रोवर्ल्ड'चे संपादक शैलेंद्र चव्हाण. जितेंद्र पाटील यांनी ही पुस्तके संकलित केली आहेत.\nमंगळवार, ५ डिसेंबर, २०१७\nतरुण भारतमध्ये 'जाणता राजा'ची जबरदस्तीने तिकिट विक्री\n११:५३ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nबेळगावच्या तरुण भारतमध्ये कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने 'जाणता राजा' या नाटकाची तिकिटे विक्रीस भाग पाडण्यात येत आहे. हे नाटक पेपरच्या तरुण भारत ट्रस्टकडून आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचार्याने किमान एक हजाराची तिकीट विक्री करावी असा फतवा सीईओ दीपक प्रभू यांनी काढलाय. नाटकाच्या तिकिटांची विक्री न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या गळ्यात मारण्यात येत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांत नाराजी आहे. स्थायिकांना तिकीट विक्री करणे सोपे आहे, मात्र बाहेरच्यांना हे अवघड आहे. पगारवाढ करताना मात्र महागाई असल्याचे कारण सांगत आहेत. गेल्या एका वर्षांपासून ���ोणारी पगारवाढ अजूनही रखडलीय. मालक किरण ठाकुर पेपरवर लक्ष देण्याऐवजी लोकमान्य या आपल्या बँकेचा विस्तार करत आहे, तर मुलगा प्रसाद ठाकुर नेहमी विदेशात असतो. पेपरमध्ये कोणाचेही लक्ष्य नसल्याने कर्मचारी कंपनी सोडून जात आहेत. प्रभू यांनी सर्व अधिकार आपल्याकडे ठेवलेत. संपादक जयवंत मंत्री यांच्यावर भर मीटिंगमध्ये रागाने बोलत अपमान केला जातो.\nसागर वैद्य याचा एबीपी माझाला रामराम\n११:४९ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nनाशिक - बिबट्याच्या राजकारणाला कंटाळून 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एपीबी माझातून अजून एक मेहनती रिपोर्टर बाहेर पडणार आहे. त्याचे नाव सागर वैद्य आहे . तो दिल्लीला News 18 lokmat जॉईन करतोय. एपीबी माझातील चांडाळ चौकडीच्या राजकारणाने अनेक जण बाहेरच्या वृत्तवाहिनीत जागा शोधत आहेत. प्रामाणिक काम करणाऱ्याचे मानसिक छळ केला जातोय.रिकामटेकडे लाखभर पगार घेवून टाईमपास करत असल्याने या वाहिनीत अस्वस्थता पसरली आहे.\n..असा होता टीव्ही ९ मराठीचा राजीनामा\n११:४३ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nटीव्ही ९ मध्ये कर्मचाऱ्यांची कशी पिळवणूक केली जाते, याचे नवनवीन किस्से बाहेर येत आहेत. यावर नुकताच राजीनामा दिलेल्या सिद्धेश सावंतने बरंच काही लिहिलंय ... नक्की वाचा...\nअमोल मोरे नावाचा एक मित्र टीव्ही ९ मध्ये भेटला. मध्यंतरी त्याचा फोन आला. नंबर सेव नव्हता म्हणून ओळखलं नाही. उशिरानं ट्यूब पेटली. अमोल मूळचा कोकणातला. मी ही कोकणातलाच. त्यामुळे लगेच आपुलकी निर्माण होतेच. हल्लीचीच गोष्ट. मी जॉईन झालो होतो नुकताच टीव्ही ९ मराठीला. आणि अमोल सोडून चालला होता चॅनेल. अमोल आता गावी असतो. लांजा-राजापूर जवळ त्याचं गावंय.\nमला वाटलं चांगली संधी मिळाली म्हणून अमोल टीव्ही ९ सोडून जात असावा. पण तसं नव्हतं. अमोल कंटाळला होता. वैतागलेला. गावी जाऊन शेती करायचं अमोलनं मनाशी पक्क केलं. अमोल गावी गेलाय. मी जेव्हा टीव्ही९ मराठी सोडलं. तेव्हा त्यानं फोन केला. फोनवर बोलणं झालं. त्यावरना तो समाधानी वाटत होता. दोन पैसे कमी कमवेन. पण कटकटीचं आयुष्य नको रे बाबा, असं अमोल सोडून जाताना बोल्ला होता, ते डोक्यात एकदम घट्ट बसलं होतं. असा धाडसी निर्णय घेणारे अमोलसारखे फार कमी जण उरलेत माध्यमांत काम करणारे. अमोलच्या हिमतीला सलाम.\nमहिन्याभरापूर्वी मी ही टीव्ही ९ सोडलं. माझी कारणं वेगळी होती. टीव्ही ९ मध्ये म�� २०१३ सालीही काम केलं होतं. तिथे काय माहौल आहे, टेक्नीकली चॅनल किती कमजोर आहे, आणि काम करण्यासाठी लागणारं वातावरण पूरक कसं नाहीये, हे सगळं मी जाणून होतो. तरीही गेलो. खाज म्हणा किंवा नवीन काहीतरी करुन बघण्याची इर्षा म्हणा, मला टीव्ही ९ मध्ये जावंस वाटत होतो म्हणून गेलो. योग्य अयोग्य, चूक बरोबर असा कोणताही विचार न करता, मनाला जे वाटलं ते केलं. त्याचा पश्चाताप आजही जाणवत नाहीच. उद्या जाणवेल, याचीही आशा थोडी विरळच.\nटीव्ही ९ चार-पाच वर्षांपूर्वी जसं होतं, तसंच ते आजही आहेच. हे असलं सातत्य राखायला केवढी मेहनत घेतली असेल तिथल्या वरिष्ठांनी, हॅट्स ऑफ. गेल्या काळात तिथले अनेक वरिष्ठ चॅनेल सोडून गेलेत. उमेश कुमावत संपादक म्हणून आले. पण फार काळ तिथे थांबले नाहीत. अनेक वर्षांपासून असलेले अभिजीत कांबळे हे टीव्ही ९ मधलं मोठं नावं. टॅक्नीकली स्ट्रॉँग, सेन्सिबल आणि अपडेटेट असे अभिजीत सरही चॅनेल सोडून गेले. इनपुटच्या प्रीती सोनपुराही चॅनेल सोडून गेल्यात. निलेश खरेदेखील गेले. प्रमोद चुंचूवार गेले. माझ्यासारखी चिल्लर आणि छोटीमोठी प्रोड्यूसर लोकही येत-जात राहिले. मध्यंतरी असंही कानावर आलं की परमेश्वर गडदे नावाच्या एका आउटपूटमधल्या मित्राला राजीनामा द्यायला लावला. खरंखोटं टीव्ही९चा एचआर जाणो. असंही ऐकून आहे की, गजानन कदम नावाच्या माणसाचं ऐकण्यासाठी काहींना ताकीदही देण्यात आली.\nटीव्ही ९ चे आधीचे संपादक रेड्डी सर होते. ते ही गेले. मोठमोठी अनेक माणसं गेली. खरंतर टीव्ही९ हे चॅनेल मराठी. पण त्यांचा संपादक कधीच मराठी नव्हता. निलेश खरे, उमेश कुमावत ही मराठी कोळून प्यायलेली माणसं होती. पण त्यांना फार काळ तिथं टिकता येणार नाही, असं वातावरणच तयार करण्यात आलं. विनोद कापरी सध्या तिथं सल्लागार संपादक आहेत. पण त्यांनाही मराठी कळत नाही. विनोद कापरी टीव्हीतला मोठा माणूस. पण ज्या भाषेचं चॅनेल आहे, ती भाषा संपादकाला कळलीच पाहिजे, असा काहीही नियम नसतो, हे मला टीव्ही९ मध्ये आल्यानंतर कळलं. ही टीव्ही९ची परंपराच आहे, असं म्हणायलाही वाव आहे. शमीत सिन्हा नावाचे मोठे हिन्दीतले पत्रकार तिथे आहेत. ते तिथे काय करतात, हे टीव्ही९ मध्ये काम करणाऱ्या कुणालाही किंवा खुद्द शमीत सरांनाही विचारायला हरकत नाही.\nहे एवढं सगळं उघड-नागडं लिहीण्यामागे कारण आहे. माध्यमांमध्ये काम करण���-या अनेक प्रस्थापित लोकांनी एकतर लगेचच नोक-या सोडल्या पाहिजेत किंवा त्यांना काढून तरी टाकलं पाहिजे. खूप जुन्या काळापासून टीव्हीत काम करतो आहोत, या एका कारणामुळे मराठी वृत्तवाहिन्यांचं ८०पेक्षा जास्त टक्के नुकसान झालेलं आहे. या ८० टक्के लोकांनी मराठी वृत्त वाहिनीत काम करणं सोडलं, तर फार बरं होईल. तसं झालं तर वृत्तवाहिन्यांचच भलं होईल. अर्थात हे निव्वळ माझं मत आहे. या माझ्या मतावरुन तुम्ही मला हव्या तेवढ्या शिव्या घालू शकता. त्या मी आवडीनं पचवीन.\nमाध्यमं बदलताएत. बदलत्या माध्यमांत काम करण्याची पद्धत बदलली नाही, तर कसं चालेल\nअसो, अमोलसारखा निर्णय घेण्याची ताकद आणि मानसिकता देव या सगळ्या प्रस्थापितांना देवो.\nटीव्ही९ मध्ये खूप छान माणसं काम करतात. या छान माणसांनी आपलं छानपण सोडून दिलं, तर हे चॅनेल आपली विश्वासार्हता परत मिळवू शकेल, असा मला विश्वास नाही तर खात्री आहे.\nबाकी घर काय सगळ्यांनाच चालवायचं असतं, बिलं सगळ्यांनाच भरायची असतात. पण मूल्यांशी तडजोड करुन बिलं भरायची की मूल्यांशी प्रामाणिक राहून समाधानी आयुष्य जगायचं, एवढाच प्रश्नंय.\nतसं आपण कधीच आपले राजीनामे सार्वजनिक करत नाही. मी तर आतापर्यंत ब-याच नोकऱ्या केल्या. सोडल्या. त्यावेळी मी इतका मोठा राजीनामा कधीच लिहीला नव्हता. चार ओळींपलिकडे कधी मी राजीनामा लिहीलाच नसेन. पण टीव्ही९ ला दुसरा राजीनामा लिहीत असताना खूप छान वाटत होतं. मनापासून असं वाटलं की तो राजीनामा वाचला गेला पाहिजे, म्हणून हा खटाटोप.\nराजीनामा मराठीत लिहीला होता. पण सल्लागार संपादक आणि एचआर दोघांनाही मराठी कळत नाही. त्यामुळे अॅड एजेन्सीमधला माझा कॉपी राईटर मित्र प्रतिक, कॉलेजमधली मैत्रिण पूर्वा आणि फेसबूक फ्रेन्ड विशाल यांनी तो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करुन दिला. या तिघांनीही राजीनामा वाचून मनापासून दाद दिली आणि शिव्याही घातल्या होत्या. मज्जा आली होती. लिहीणाऱ्याला अजून काय हवं असतं.\nराजीनामा पुढे कॉपी पेस्ट..\nसांगायला फारसा आनंद होत नसला तरी अतिव दुःखदेखील होत नाहीये. हा मेल लिहीताना एका मोठ्या ताणातून मुक्त होत असल्याची भावना आता माझ्या मनात आहे. माफ करा, पण उद्यापासून म्हणजे १० नोव्हेंबरपासून मी ऑफिसला येणार नाहीये. हा माझा राजीनामा समजावा, आणि तो स्वीकारावा, ही कळकळीची विनंती. मला यापेक्षा जा��्त चांगली संधी मिळाल्यानं मी नोकरी सोडतोय. पण नोकरी सोडण्याचं कारण फक्त चांगली संधी नाही आहे. तर बरंच काही आहे.\nगेल्या दोन पेक्षा जास्त आठवड्यांपासून मी एकटा एका विनोदी शो वर काम करतोय. ऐनवेळी टाकलेली जबाबदारी एक आव्हान म्हणून मी स्वीकारली. पण नंतर त्या जबाबदारीचं ओझं माझ्यावर लादलं जातंय की काय, अशी शंका मला वाटू लागली. स्क्रीप्ट, शूट, कॉस्ट्यूम, लोकेशन, दिग्दर्शन, जुने कॉमेडी शो आरकाईव्ह करणं, लेखकांकडून वेळेत स्क्रीप्ट मागवून घेणं, प्रॉडक्शनवाल्या गणेशच्या प्रत्येक टुकार प्रश्नांना उत्तरं देणं, अभिनेत्यांना भेटणं, त्यांच्या रिहर्सल करणं, स्क्रिप्ट हिंन्दीमध्ये समजावून सांगणं, लेखकांसोबत मीटिंगा करणं, हे सगळं कोऑरडिनेशन निव्वळ मी एकटा करत होतो. कोऑरडीनेशन करण्यासाठी मी पत्रकारीता शिकलो नाही. गेले काही दिवस मी करत असलेल्या कामाचा पत्रकारीशी संबंध आहे का, हा प्रश्न मला गेले काही दिवस सतावतोय. याचा ताण म्हणा किंवा मग वैताग, आता माझा निर्णय झालाय. मी थांबतोय.\nमी सांगितलेला माणूस मला मदतीसाठी दिला गेला नाही. एक शो काढणं आणि तो ही विनोदी, हे काही हसण्याइतकं सोप्प तर नक्कीच नाही, हे तरी तुम्हाला पटलं असेलच ना. इतकंच काय तर या शो चं बजेट काढणंदेखील मीच केल. पत्रकारीतेचा आणि या सगळ्या कामांचा काही संबंध आहे, असं मला तरी वाटत नाही. राहता राहिला प्रश्न लिहीण्याचा, तर मी स्वतःही स्क्रिप्ट लिहीलं आणि नको त्या जबाबदारींतून मला मुक्त करण्याची मागणीही केली. पण त्यावरही मला काही ठोस उपाय कुणी केल्याचं जाणवलं नाही. माफ करा, पण इतकं सगळं काम पोटतिडकीनं करुनही माझा पगारही वेळेत आला नाही. तो न येण्यामागे तांत्रिक कारणं नक्कीच असतील. ती कारणं मला मान्यही आहेत. पण त्या तांत्रिक अडचणींतून मार्ग काढण्यासाठी पाठपुरावाही मलाच करावा लागला. त्याचा जो मनस्ताप भोगावा लागला, त्याची किंमत तुम्ही करु शकाल का आशा करतो की या महिन्यात जे काही थोडे दिवस मी काम केलं, त्या कामाचा आर्थिक मोबदला किमान वेळेत मिळेल.\nमला खात्री आहे, तुम्हाला माझ्यापेक्षा चांगला प्रोड्यूसर कॉमेडी शो साठी मिळेल. कुणामुळे कधी कुणाचं काही अडत नाही हे तर तुम्हाला माहित आहेच. त्यामुळे माझ्याशिवायही टीव्ही९ मराठी गगनभरारी घेईल, याचा मला विश्वास वाटतो. कृपा करुन मला थांबवण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न करु नका. पगार झालेला नसतानाही मी मनापासून या शो साठी धडपडलो. पण अहमदनगरहून आलेल्या छोट्या घनश्यामच्या कुटुंबियांना देण्यात आलेली वागणूक पाहिली आणि काळजाचे तुकडे झाले.\nमराठी माणसाच्या हक्काचा नारा देणा-या चॅनेलची चॅनेलमध्ये जीव ओतून काम करणा-यांचं कौतुक करावं अशी अपेक्षा नाही. पण किमान माणसाला समजून घ्यायचा तुम्ही मनापासून प्रयत्न कराल, अशी मी आशा बाळगतो.\nमला संधी दिलीत, त्याबद्दल मी तुमचा कायम ऋणी राहिन. टीव्ही ९ मध्ये काम करण्याचा अनुभव अफलातून आहे. हे दिवस माझ्या कायम लक्षात राहतील. तुम्ही सगळे खूप थोर आणि हुशार आहात. तुमच्याकडून मी खूप काही शिकलो. अशावेळी नेहमी आपण काय करायचं हे शिकतो. यावेळी मी काय करायचं नाही, हे शिकलो. त्याबद्दलही तुम्हा सगळ्यांचे पुनश्च मनापासून शतशः आभार.\nविश यू लव लक एन्ड सकसेस…\nसोमवार, ४ डिसेंबर, २०१७\nटीव्ही 9 मध्ये कर्मचाऱ्यांची शिफ्ट लावताना भेदाभेद\n१०:११ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - टीव्ही 9 मधल्या प्रशांत विधाटे या कर्मचा-याचं काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. प्रशांतला तीन दिवसांपासून त्रास होत होता. पण ऑफिसमध्ये शिफ्ट लावणा-या माणसाने त्याला सुट्टी दिली नाही. उपचाराला वेळ मिळाला नाही आणि कामाच्या ताणामुळे विधाटेचं निधन झालं. हे त्याचा मृत्यूचं खरं कारण होतं, असे सांगितलं जात आहे.\nशिफ्ट लावणा-या माणसाची बदनामी होवू नये यासाठी ही बाब लपवली गेली. मात्र त्या नंतरही शिफ्ट लावलेला माणूस सुधारला नाही. उलट त्याचा ताप वाढत चालला आहे, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.\nआजारी असलेल्या माणसांना ऑफीसमध्ये बोलावणे, आजारी व्यक्ती घरी आराम करत असेल तर त्याला वारंवारपणे फोन करून त्रास देणे या प्रकाराला कंटाळून आतापर्यंत अनेकांनी टीव्ही 9 सोडलं आहे. पण हा माणूस त्याच्या जवळच्या ठराविक लोकांना 7-7 दिवसांच्या सलग सुट्ट्या देतो. पण डेस्कवरील इतर कर्मचारी आणि फ्लोअरवरील कर्मचारी यांची अडवणूक करतो. या माणसाला शिफ्टही सांभाळता येत नाही. हा माणूस कशाला पोसला असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. हा माणूस इतर सिनीअर्सची नाईट लावतो. पण स्वतहा कधी नाईट करत नाही. या व्यक्ती बरोबर डे शिफ्टच काय तर नाईट शिफ्टमध्येही काम करायला कोणी तयार नसतं.\nनियमानुसार नाईट शिफ्ट ही पाच द��वसांची असते. पण या माणसाने ती सहा दिवसांची केली आहे. सर्वच शिफ्ट ह्या नऊ तासांच्या केल्या आहेत. नऊ तासांची शिफ्ट असेल तर फाईव्ह डेज वीक असतो. पण हा नियमही गुंडाळला आहे. जगात झालेल्या अन्यायाच्य बातम्या दाखवणा-या चॅनेलमध्येच अन्याय सुरू आहे.\nकॅन्टीनमध्ये जेवण करणा-या कर्मचा-यांमागे हा माणूस पळत जातो, आणि काम सांगत बसतो. कोणाही खरं वाटणार नाही, पण कोणी महिला कर्मचारी जर टॉयलेटला गेली तर बाहेरून आवाज देण्याचा नालायकपणाही हा माणूस करतो. या असल्या घाणेरड्या प्रकारांमुळे इतर चॅनेलमधून टीव्ही 9 मध्ये कोणी येत नाही. आणि कोणी आलं तरी टिकत नाही. जो पर्यंत शिफ्ट लावणारी व्यक्ती काढली जात नाही किंवा त्याचं काम बदललं जात नाही तो पर्यंत टीव्ही 9ची दुर्दशा कायम राहणार आहे.\nया वृत्ताची मुंबई मराठी पत्रकार संघ, टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन आणि मुंबई पोलीस यांनी दखल घ्यावी. कारण एकाचा जीव तर गेलेला आहे. हा माणूस अजून कोणाचा जीव घेण्याआधी त्याला रोखणं गरजेचं आहे, असे कळकळीचे आवाहन मेल लिहिणाऱ्या कर्मचाऱ्याने केली आहे.\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुण्यातील हाय प्रोफाइल खंडणी प्रकरणी टीव्ही मीडिया झोपला \nपुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या हाय प्रोफाईल खंडणी प्रकरणाच्या बातम्या एकाही टीव्ही चॅनल्सवर अद्याप झळकल्या नाहीत, त्यामुळे पुणेकरां...\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये राजकारण जोरात \nमुंबई - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंग यांची बदली ...\nपोलीस मित्र गजाआड , आता पत्रकारांचा नंबर \nपुणे - ७५ लाखाच्या खंडणी प्रकरणी पोलीस मित्र जयेश कासट याला पोलिसांनी गजाआड केल्यानंतर आता लाचेत वाटेकरी होणाऱ्या पत्रकारांची ...\nखंडणी प्रकरणात पुण्यातील १४ पत्रकार अडकले \nपुणे - शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७...\nपत्रकारांना सोशल मीडियात ट्रोल करणे सोपे आहे. विशेष करून वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार हे ट्रोलर्सचे 'सॉफ्ट टार्गेट' असल्याचे दिस...\nदिव्य मराठीचा नवा प्रयोग संपादक संजय आवटे यांच्या अंगलट \nऔरंगाबाद - सकाळी ७.३० वाजता लगब��ीने महाविद्यालयाकडे निघालेल्या एका २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भरर...\nदिव्य मराठीकडे 3 कोटी रुपयांची थकबाकी, पत्रकारांचा पीएफ थकवला...\nऔरंगाबाद - जोखीम पत्करून, जीवाची पर्वा न करता पत्रकारीता करणार्या पत्रकरांना हक्काच्या व्हेज बोर्डनुसार म्हणजे मजिठिया वेतन आयोगानुसार ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/2019/07/page/22/", "date_download": "2020-02-23T05:25:38Z", "digest": "sha1:XQHR4GB2IAGVAEM2JPL36S7EMW2T72OM", "length": 16421, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "July | 2019 | Navprabha | Page 22", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nबाबुश समर्थक नगरसेवकांमुळे टोंका कचरा प्रकल्प अधांतरी\n>> भाजपच्या नगरसेवकांचा आरोप पणजी महापालिकेतील सत्ताधारी बाबुश मोन्सेर्रात यांचे पॅनल व भाजप नगरसेवकांचे पॅनल यांच्यात एकमत होऊ न शकल्याने टोंका येथे ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठीच्या १० टन प्रकल्पाची स्थिती त्रिशंकू बनलेली असतानाच काल भाजप पॅनलचे नगरसेवक मिनीन डिक्रुझ, शुभम चोडणकर व वैदेही नाईक यांनी बाबुश पॅनलचे काही नगरसेवक विनाकारण या प्रकल्पाला खो घालीत असल्याचा आरोप काल भाजप मुख्यालयातत घेतलेल्या ...\tRead More »\nखाणी सुरू करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करा\n>> विनय ���ेंडुलकर यांची संसदेत मागणी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी काल संसदेत गोव्याच्या खाणीचा मुद्दा उपस्थित करताना राज्यातील बंद पडलेल्या लोह खनिज खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती घडवून आणावी, अशी मागणी केली. राज्यातील खाण उद्योग बंद पडल्याने खाणींवर अवलंबून असलेल्या राज्यातील ७५ हजार कुटुंबांवर थेट परिणाम झाला असल्याचे त्यांनी सभागृहाचा नजरेस आणून दिले. खाणअवलंबित ...\tRead More »\n‘नाईक’ आडनाव बदलण्यास भंडारी समाजाची तीव्र हरकत\n>> समाजातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्या नेतृत्वाखाली काल भंडारी समाजाच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली व परराज्यातून येऊन गोव्यात स्थायिक होणारे काही बिगर गोमंतकीय आपले आडनाव बदलून ‘नाईक’ अशी दुरुस्ती करून घेऊ लागले असल्याचे त्यांच्या नजरेस आणून दिले. नाईक हे भंडारी समाजाचे एक प्रमुख आडनावांपैकी एक असून ओबीसींना मिळणारे लाभ मिळवण्यासाठी हे ...\tRead More »\nकृष्णंभट्ट बांदकर आणि रंगसन्मान पुरस्कार जाहीर\nकला अकादमी गोवातर्फे गोमंत रंगभूमी दिनाचे औचित्य साधून गोमंतकीय रंगभूमीच्या क्षेत्रातील रंगकर्मींना देण्यात येणार्‍या गोमंतकाचे आद्य नाटककार व संतकवी कृष्णंभट्ट बांदकर पुरस्कार आणि रंगसन्मान पुरस्कार विजेत्यांची नावे कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी काल जाहीर केली. संतकवी कृष्णंभट्ट बांदकर यांचा जन्म दिवस गोमंत रंगभूमी दिन म्हणून दि. ११ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात ...\tRead More »\nभारत-न्यूझीलंड उपांत्य लढत आज\nभारत व न्यूझीलंड यांच्यात आज मंगळवारी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना खेळविला जाणार आहे. साखळी फेरीत पावसामुळे या संघांत सामना झाला नव्हता. त्यामुळे या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमध्ये यंदाच्या विश्‍वचषकात प्रथमच लढत होणार आहे. साखळीत भारताने अव्वल राहून तर न्यूझीलंडने चौथ्या स्थानासह उपांत्य फेरीत स्थान मिळविले होते. परंतु, या इतिहासाला बाद फेरीत फारसे महत्त्व उरलेले नाही. इंग्लंडविरुद्धचा धक्का वगळता भारताने या ...\tRead More »\nयूएसच्या महिला चौथ्यांदा जगज्जेत्या\n>> अंतिम सामन्यात हॉलंडवर मात यू���सच्या महिलांनी अंतिम सामन्यात हॉलंडवर २-० अशी मात करीत फिफा आयोजित महिलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे पटकाविले. त्यांचे हे चौथे विश्वविजेतेपद होय. तर प्रथमच अंतिम फेरीत धडक दिलेल्या हॉलंडच्या महिलांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. काल झालेल्या अंतिम फेरीत दोन्ही संघ पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरीत राहिले होते. दुसर्‍या सत्रात ६१व्या मिनिटाला व्हीएआरच्या आधारे यूएसला पेनल्टी प्राप्त झाली. ...\tRead More »\nकर्नाटकमधील कॉंग्रेस आणि जेडीएस या दोन्ही मित्रपक्षांच्या आमदारांचे सुरू झालेले राजीनामासत्र राज्यावर राजकीय संकट घेऊन आले आहे. राजीनामा दिलेल्या आमदारांची वाढती संख्या पाहता कॉंग्रेस – जेडीएस सरकार अल्पमतात आल्याचे संकेत मिळत आहेत. अर्थात, असंतुष्टांना मंत्रिपदे बहाल करून त्यांना राजीनामे मागे घ्यायला लावण्याची जोरदार धडपड जरी कॉंग्रेस आणि जेडीएसकडून सुरू झालेली असली, तरी आपल्या १०५ आमदारांच्या भक्कम संख्येनिशी भारतीय जनता पक्ष ...\tRead More »\nराहुलच्या पुनर्स्थापनेचा सुनियोजित डाव\nल. त्र्यं. जोशी आता कॉंग्रेस पराभवाच्या धक्क्‌यातून सावरलेली दिसते. गांधी परिवाराशिवाय तिला पर्याय नाही हे तिला कळले आहे व गांधी परिवारालाही कळले आहे. त्यामुळे आता राहुलच्या पुनर्स्थापनेची रणनीती आखण्यात आली असे दिसते. नाटक सुरु झाले आहे. त्याचा पहिला अंक आटोपला आहे. दुसरा अंक सुरु झाला आहे, आता वाट आहे ती तिसर्‍या अंकाची. त्यासाठी एखाद्या वर्षाची तरी प्रतीक्षा करावी लागेल असे ...\tRead More »\nपर्रीकरांचे समाधीस्थळ मिरामारला साकारणार\n>> जीएसआयडीसीतर्फे लवकरच डिझाईनची निवड भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे मिरामार येथे भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधी शेजारी समाधीस्थळ उभारण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळ ह्या समाधीसाठी उत्कृष्ट रचनेची (डिझाईन) निवड करणार असल्याचे जीएसआयडीसील सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील वरील महामंडळ यासाठी वास्तू रचनाकारांची स्पर्धा घेणार आहे. १७ मार्च ...\tRead More »\nकर्नाटक : कॉंग्रेस-जेडीएसची सरकार वाचविण्यासाठी धडपड\nकर्नाटकात सत्ताधारी कॉंग्रेस – जेडीएस आघाडीच्या १३ आमदारांनी राजीनामे दिल्याने धोक्यात आलेले १३ महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी कॉंग्रेस – जेडीएसची धडपड सुरू आहे. परदेश दौर्‍यावरून मुख्यमंत्री कुमारस्वामी बंगळुरात दाखल झाले आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसने आपल्या सर्व आमदारांसाठी परिपत्रक काढले असून उद्या ९ जुलै रोजी होणार्‍या आमदारांच्या बैठकीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर भाजपाने देखील त्यांच्या आमदारांसाठी बंगळुरातील रामदा हॉटेलमध्ये दोन दिवसांसाठी ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathivishwakosh.org/tag/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2020-02-23T04:34:07Z", "digest": "sha1:M2FZKIA7PAN3FVYCH6ERRW64L7RQZTMT", "length": 9619, "nlines": 171, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "अवकाश सुरक्षा – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nविषयप्रवेश : राष्ट्राची हवाई परिवहन क्षमता देशाच्या एकूण हवाई शक्तीचे अभिन्न अंग असून देशाच्या सुरक्षिततेसाठी ती अत्यंत महत्त्वाची ठरते. देशाची ...\nहवाई सुरक्षा (Air Defence)\nआकाशातून विमाने वा तत्सम आकाशस्थ यंत्रणेद्वारे होणाऱ्या शत्रूच्या हवाई हल्ल्याचा बचाव करणारी यंत्रणा वा व्यवस्था म्हणजे हवाई सुरक्षा होय. संरक्षणाची ...\nविषय प्रवेश : हवाई शक्तीचा सर्वांत महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे तिचे सर्वगामित्व. त्यामुळे तिचा वापर केवळ प्रत्यक्ष युद्धभूमीवरच नव्हे, तर शत्रूचे ...\nहवाई-अवकाश सामरिक कारवाया (Aerospace Operations)\nराष्ट्रीय सुरक्षतेच्या दृष्टीने सैन्यदलांना देशावर होणाऱ्या शत्रूच्या कोणत्याही हल्ल्यांवर प्रतिबंध घालता आला पाहिजे. त्याचबरोबर आक्रमक कारवायांद्वारे शत्रूचे सामरिक बळ खच्ची ...\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\nमराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/religious-violence-naseeruddin-shah-mpg-94-1935225/", "date_download": "2020-02-23T05:45:17Z", "digest": "sha1:Y5YUFOBYNQL4KS3XVP62XY3RB2ZHLSL3", "length": 11610, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Religious Violence Naseeruddin Shah mpg 94 | ‘धार्मिक हिंसाचारातील पीडितांचा संघर्ष मोठा’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\n‘धार्मिक हिंसाचारातील पीडितांचा संघर्ष मोठा’\n‘धार्मिक हिंसाचारातील पीडितांचा संघर्ष मोठा’\n‘मला गद्दार म्हणत मला पाकिस्तानात जाण्यास सांगितले.\n‘मला गद्दार म्हणत मला पाकिस्तानात जाण्यास सांगितले. मला अर्थात दु:ख झालं. परंतु जातीय किंवा धार्मिक हिंसेच्या घटनांमधील पीडितांना खूप सहन करावे लागले आहे. त्यांच्या दु:खापुढे माझे दु:ख काहीच नाही. मी त्यांच्या हिमतीला दाद देतो,’ अशा भावना ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी रविवारी व्यक्त केल्या.\nभारतीय लोकशाही युवा संघटनेतर्फे (डीवायएफआय) आयोजित परिषदेत जातीय किंवा धार्मिक हिंसाचाराचे बळी ठरलेल्या कुटुंबांच्या अनुभव कथनानंतर शहा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ‘देशभरातील वाढत्या झुंडबळीच्या घटना आणि द्वेषाचे राजकारण’ या विषयावर ही परिषद झाली.\n‘गेल्या पाच वर्षांपासून मी न्यायासाठी झगडतो आहे, मात्र नितीनला अजूनही न्याय मिळत नाही. सर्वच सरकारी यंत्रणांची हातमिळवणी असल्याची जाणीव पदोपदी होत आहे,’ अशी वेदना नगर येथे जातीय विद्वेषातून खून झालेल्या नितीन आगे या अल्पवयीन मुलाचे वडील राजू आगे यांनी व्यक्त केली. हरियाणा येथे रेल्वेत सामूहिक हिंसेचा बळी ठरलेल्या जुनैद खान यांचे कुटुंबीय मोहम्मद नफीस आणि मोहम्मद कासम यांनीदेखील त्यांचा अनुभव सांगितला. ‘माझ्या सोळा वर्षांच्या भावाची टोळक्याने चाकूने वार करून हत्या केली. त्यावेळी रेल्वेत बरेच लोक उपस्थित होते. त्यातील एकही व्यक्ती पुढे आली नाही. देशातील जनता सरकार निवडून देते. त्यामुळे सरकारने फक्त एका समुदायासाठी अथवा धर्मासाठी काम न करता सर्वाच्या हक्कासाठी काम करावे हे संविधानात अपेक्षित आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती गोपाल गौडा यांनी स्पष्ट केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 कुलाब्यातील ‘चर्चिल चेंबर’ला आग\n2 नसबंदीऐवजी अन्य संतती नियमन साधनांना पुरुषांचे प्राधान्य\n3 मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathivishwakosh.org/6970/?shared=email&msg=fail", "date_download": "2020-02-23T05:26:35Z", "digest": "sha1:33XPUDXISQI2NS5IEPIELSXFXSFHZUTA", "length": 14457, "nlines": 180, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "लाकडाचे जैविक विघटन (Biodegradation of Wood) – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nबहुवार्षिक झाडांपासून मिळणारे काष्ठ आणि इतर गवत वर्गातील वनस्पतींचे खोड यांत असलेला मुख्य घटक म्हणजे “लिग्नोसेल्युलोज.” यामध्ये मुख्यत्वे सेल्युलोज,लिग्निन आणि हेमिसेल्युलोज असते. संपूर्ण जगामध्ये प्रतिवर्षी २००x१०१२ किग्रॅ. एवढे लिग्नोसेल्युलोज तयार होत असते.\nसेल्युलोज एकूण शुष्क भागाच्या ४०% इतके असते व ते पेशीभित्तिकेमध्ये साठविलेले असते. हेमिसेल्युलोज मृदू किंवा कठीण काष्ठांमध्ये झायलॅन या स्वरूपाचे असते. तर लिग्निन या पेशीभित्तीकेमधील पदार्थांची रचना खूप गुंतागुंतीची असते. विघटन झालेले लिग्निन तपकिरी रंगाचे असते, तर विघटन न झालेल्या लाकडामध्ये ते रंगहीन असते. या सगळ्या लिग्नोसेल्युलोजचे जैविक विघटन व नवीकरण होत असते. जंगलामध्ये हे महत्त्वाचे काम मृतजीवी आणि पालापाचोळा कुजविणाऱ्या बुरशी प्रभावीपणे करू शकतात. हे जैविक विघटन करण्यासाठी पेशींमधून बाहेर स्रवणारी विकरे महत्त्वाची असतात. विशिष्ट प्रकारच्या म्हणजेच बॅसिडिओमायसिटी या गटातील बुरशीमध्ये ही विकरे तयार होतात. ह्या विकरांमुळे लिग्नोसेल्युलोजवर ज्वलनाची क्रिया होते.\nबॅसिडिओमायसिटी या गटामधील बुरशी लाकडामध्ये दोन प्रकारची कूज तयार करतात. एका गटातील बुरशी तपकिरी कूज व दुसऱ्या गटातील बुरशी पांढरी कूज तयार करतात. तसेच ॲस्कोमायसिटी या गटातील बुरशीसुद्धा ही कामगिरी बजावतात.\nतपकिरी कूज बुरशी लाकडामध्ये सेल्युलोज व हेमिसेल्युलोज यांचे विघटन करतात. यात लिग्निनाचे विघटन होत नाही, त्यामुळे ह्या कूजीचा रंग तपकिरी दिसतो. ह्या प्रकारची बुरशी सूचिपर्णी जंगलात जास्त आढळून येतात. लाकडाचे स्वरूप तंतुमय राहत नाही. त्यामुळे लाकडाचा टणकपणा कमी होतो. उदा.,सरप्युला लॅक्रिमन,कोनिओफोरा प्युटीना , फायब्रोपोरिया व्हॅलनटाय,फोमिटॉप्सिस पिनीकोला इत्यादी. तपकिरी कूज बुरशीमध्ये पॅरॉक्सिडेज या नावाचे विकर तयार होते.\nपांढरी कूज बुरशी ह्या लाकडामधील सर्व घटकांचे विघटन करतात.परंतू सेल्युलोज योग्य प्रमाणात शिल्लक राहते म्हणून ह्या कूजीमुळे लाकूड तंतुमय होते. ९०% पेक्षा जास्त बुरशी ह्या पांढरी कूज तयार करतात. ह्या कूजी आवृतबीजी वनस्पतींवर जास्त प्रमाणात आढळून येतात. उदा., ट्रॅमिटिस व्हर्सिकलर,फेलिनस नायग्रोलिमिटॅटस,फेनेरोकिटी क्रायझोस्पोरीयम,फेलिनस पिनी,प्लुरोट्स ऑस्ट्रियाटस या प्रकारच्या बुरशीमध्ये लॅकेझ नावाचे विकर तयार होते.\nतिसरा प्रकार म्हणजे मृदू कूज बुरशी. यामध्ये तयार होणाऱ्या विकरामुळे वनस्पतीमधील सेल्युलोजाचे विघटन होते. शिवाय लाकडामध्ये सूक्ष्म पोकळ्या तयार होतात व लाकूड रंगहीन होते. अशा प्रकारच्या बुरशींना विकरे तयार करण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. मृदू कूज तयार करणाऱ्या बुरशी ॲस्कोमायसिटी व ड्यूटेरोमायसिटी या गटांमधील असतात. उदा., कीटोमियम, सेरेटोसिस्टीस इत्यादी.\nसमीक्षक – बाळ फोंडके\nTags: जैविक विघटन, विकर\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\nमराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nishabd.com/page/2/", "date_download": "2020-02-23T04:20:03Z", "digest": "sha1:7WA72WZ3TU2ZEQOJT5YV427X6FY3AICX", "length": 8142, "nlines": 92, "source_domain": "nishabd.com", "title": "निःशब्द | Page 2 of 7 | शब्दांचा निरंतर प्रवास", "raw_content": "\nस्वप्न म्हणजे दृश्य, मनाला सुखावणारं स्वप्न म्हणजे आकृती, दडलेल्या भावनांची स्वप्न म्हणजे प्रतिबिंब, इच्छा आणि अपेक्षांचं स्वप्न म्हणजे सावली, मनातल्या आकांक्षांची स्वप्न म्हणजे कल्पना, वास्तवापेक्षा सुंदर स्वप्न म्हणजे भ्रांती, हरवल्या जीवाची स्वप्न म्हणजे आठवण,...\nहटता रात्रीचे पांघरून जागा झाला नारायण लाल केशरी रंगांनी त्यानं सजवलं ���ग पक्ष्यांनाही जाग आली गाईने हंबरडा फोडला कोकिळेने ताण दिली चिमण्यांनी सुर धरला झाडांना पालवी फुटली कळ्यांची फुले झाली नव्या दिवसाची सुरुवात रम्य...\nप्रेम म्हणून तुझ्यात मी पूर्णतः हरवलो तुला मी मात्र कधी सापडलोच नाही हे प्रेम कसं तुझ्या विचारात बुडून मी रात्रभर जागलो तुझ्या मनात मात्र माझा विचारच नाही हे प्रेम कसं तुझ्या विचारात बुडून मी रात्रभर जागलो तुझ्या मनात मात्र माझा विचारच नाही हे प्रेम कसं तुझ्या आठवणीत मी तासं...\nतिला पावसात भिजताना पाहून\nतिला पावसात भिजताना पाहून मी बरेच काही मनात साठवतो जेव्हा जेव्हा पडतो पाउस तेव्हा तेव्हा हेच दृश्य आठवतो भेटण्यास आतुर तिला क्षणार्धात बदलणारा ऋतू तिच्या नाजूक देहावर बरसण्याचा पावसाचा कपट हेतू पावसाला शामिल सैरवैर...\nअर्थ नसे ज्या शब्दांना ते उगाच बोलू लागतात दोन अनोळखी जिवांना एकमेकांत गुंफू पाहतात बांध सुटून भावना शब्दांतून ओसंडून वाहतात आवडीला बहर येउन नाजूक बंध जुळतात स्पंदनांना साथ देत दिवसामागे दिवस सरतात शब्द संपतात,...\n गर्दीत असताना मित्राने मारलेली हाक म्हणजे मैत्री अडचणीत असताना मित्राने हातात दिलेला हात म्हणजे मैत्री एकटेपणा असताना मित्राने दिलेली साथ म्हणजे मैत्री चुकणारे पाऊल पाहून मित्राने मारलेली चपराक म्हणजे मैत्री...\nलेखक / कवी बद्दल\nनमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nया साइटच्या लेखक आणि/किंवा मालकाकडून व्यक्त आणि लिखित परवानगीशिवाय या सामग्रीचा अनधिकृत वापर आणि/किंवा डुप्लिकेशन्स कठोरपणे प्रतिबंधित आहे. मूळ सामग्रीसाठी योग्य आणि विशिष्ट दिशेने साइटवर पूर्ण आणि स्पष्ट क्रेडिट दिले असल्यास प्रदान केलेले उतारे आणि दुवे वापरले जाऊ शकतात.\nनिःशब्द चे WordPress.com वर अनुसरण करा\nईमेल मार्गे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉगची सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करा.\nवाढले आ��े दोन ह्रदयांतील अंतर\nन मिलना मुझसे कभी\nकुछ रहा ना तेरे मेरे दरमियाँ\nखुद पे कर ले तू यकीन तो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-government-farmers-leading-suicide-23962?tid=124", "date_download": "2020-02-23T04:56:30Z", "digest": "sha1:L6JMC4W6IHABJDAJGAKRGLU54B4J6VPZ", "length": 15447, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Government to farmers Leading to suicide | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसरकार शेतकऱ्यांना आत्महत्येच्या वाटेवर नेतंय : पवार\nसरकार शेतकऱ्यांना आत्महत्येच्या वाटेवर नेतंय : पवार\nगुरुवार, 10 ऑक्टोबर 2019\nनगर ः देशात एकीकडे बँकांना बुडवून पळणाऱ्या धनिकांची ७८ हजार कोटींची थकबाकी सरकार भरत आहे, तर दुसरीकडे कर्जमाफी तर सोडाच शेतकऱ्यांना आत्महत्येच्या वाटेवर हे सरकार नेत आहे. सरकारमधील कोणत्याही व्यक्तीला शेतकऱ्यांची आस्था नाही, त्यामुळे आता शेतकऱ्यांनी अशा लोकांना दारातच उभे करू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.\nनगर ः देशात एकीकडे बँकांना बुडवून पळणाऱ्या धनिकांची ७८ हजार कोटींची थकबाकी सरकार भरत आहे, तर दुसरीकडे कर्जमाफी तर सोडाच शेतकऱ्यांना आत्महत्येच्या वाटेवर हे सरकार नेत आहे. सरकारमधील कोणत्याही व्यक्तीला शेतकऱ्यांची आस्था नाही, त्यामुळे आता शेतकऱ्यांनी अशा लोकांना दारातच उभे करू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.\nपारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी मंगळवारी (ता. ८) पारनेर येथे श्री. पवार यांची प्रचारसभा झाली. या वेळी माजी खासदार दादा पाटील शेळके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवक प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख, कार्यकारी अध्यक्ष रविकांत वर्पे आदी या वेळी उपस्थित होते.\nया वेळी श्री. पवार यांनी शासनाच्या शेतकरीविषयक भूमिकेवर कडाडून टीका केली. श्री. पवार म्हणाले, की शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू लागले की या लोकांच्या पोटात दुखते. कांद्याला पैसे मिळू लागले की लगेच निर्यातबंदी करणे हे सरकारचे धोरण आहे. प्रत्यक्षात मात्र केवळ ३१ टक्के श��तकऱ्यांना त्याचा फायदा झाला. उर्वरित ६९ टक्के शेतकरी अजूनही कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. महाराष्ट्रात तब्बल १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. आम्ही सत्तेवर असताना सरसकट ७१ हजार कोटींची कर्जमाफी केल्याची आठवण श्री. पवार यांनी या वेळी करून दिली. आजची पिढी सकाळ-दुपार-संध्याकाळ पक्ष बदलत आहे. आपणास त्यामुळे फरक पडत नाही, असे सांगताना श्री. पवार यांनी नव्या पिढीबद्दल चिंता व्यक्त केली.\nनगर सरकार government कर्ज काँग्रेस indian national congress शरद पवार sharad pawar खासदार शेतकरी महाराष्ट्र maharashtra सकाळ\nरेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे : आमदार...\nसकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामान\nमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील तरी सोमवार (त\nऔरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची वाट अवघडच\nऔरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा वीजपुरवठा करण्याच्या तंत्रामुळे शेतकऱ्यांच्या\nजीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत अनुदान :...\nरत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून तो वाढविण्यासाठी जीआय मानांकन महत्त्वाचे\nनीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये सरकारच्या...\nसोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील पाणीवाटपासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची पत्रके\nरेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर : ‘‘रेशीम उद्योगाकडे...\nऔरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...\nजीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...\nकावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...\nनीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...\n‘टेंभू’च्या पाण्यासाठी जास्त पंप सुरू...सांगली : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टेंभू उपसा...\nखानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nविदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...\nसांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...\nई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...\nअठ्ठेचा���ीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...\nसिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...\nपशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...\nनिर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...\nखारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...\nशेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम...अकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी...\nनाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...\nन्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...\nजळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/skill-development-and-entrepreneurship-department-start-food-canteen-in-iti-centers-through-womens-saving-group-43953", "date_download": "2020-02-23T05:53:42Z", "digest": "sha1:6PTQCCRGXMZ3V233QJ5W2YGEL43RSIPP", "length": 8586, "nlines": 112, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना ‘असा’ मिळतोय पोषक आहार | Mumbai", "raw_content": "\n‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना ‘असा’ मिळतोय पोषक आहार\n‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना ‘असा’ मिळतोय पोषक आहार\nराज्यातील सर्व आयटीआयमध्ये कौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्फे महिला बचत गटांमार्फत उपहारगृहे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nऔद्योगिक प्रशिक्षण संस्थे(आयटीआय)त शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच पोषक आहार मिळणार आहे. याकरीता राज्यातील सर्व आयटीआयमध्ये कौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्फे महिला बचत गटांमार्फत उपहारगृहे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ४१७ पैकी १४८ संस्थांमध्ये महिला बचत गटांकडून उपहारगृहे सुरू करण्यात आली आहेत.\nहेही वाचा- यंदा १० राज्यांमध्ये होणार एमएचसीईटी\nराज्यातील बहुतांश आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना सकाळी ९ ते ५ या कालावधीत प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण वर्गासाठी विद्यार्थी सकाळी लवकरच नाश्ता न करताच घर सोडतात. आयटीआय संस्थामध्ये उपहारगृह नसल्याने विद्यार्थ्यांना नाश्ता व जेवणासाठी संस्थेबाहेरील हॉटेलमध्ये जावे लागतं. याचा विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसतोच, पण त्यांना निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ खावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन कौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्फे राज्यातील ४१७ आयटीआय संस्थांमध्ये बचत गटामार्फत उपहारगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला बचत गटांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत १४८ संस्थामध्ये उपहारगृहे सुरू करण्यात आली आहेत.\nउपहारगृहे सुरू केल्याने विद्यार्थ्यांना नाश्ता, चहा, दुध व भोजन असा पोषक आहार वाजवी किमतीत मिळत आहे. हा उपक्रम महिला बचत गटांच्या साहाय्याने सुरू करण्यात आल्याने १२०० हून अधिक महिलांना स्वयंरोजगाराची व आर्थिकदृष्टा सक्षम होण्याची संधी मिळाल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनायलाचे संचालक दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली.\nहेही वाचा- 'या' विषयाची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दीड तासांचा वेळ\nविभागनिहाय सुरू झालेली उपहारगृहे\n१०वी नंतर आता १२वी तही नापास शेरा पुसणार\nपालिका शाळेतील विद्यार्थिनींच्या ठेवी बँकेएेवजी पोस्टात\nमुंबईत आरटीईसाठी ७,१५२ जागा उपलब्ध\nकंपनी सेक्रेटरीसाठी प्रवेश परीक्षा, 'फाऊंडेशन' परीक्षा रद्द\nजनगणनेसाठी शिक्षकांच्या 'मे' मधील सुट्टय़ा रद्द\nमहाविद्यालयातील कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने होणार- उदय सामंत\nBest of Luck: मंगळवारपासून सुरू होणार १२वीची परीक्षा\nमेट्रो देणार दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना 'ही' सुविधा\nमहापालिका शाळांचं होणार नामांतर, 'या' नावानं ओळखल्या जाणार\n१० फेब्रुवारीपर्यंत 'आयडॉल'च्या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ\nआयटीआय उतीर्ण झालेल्या 'इतक्या' विद्यार्थ्यांना अॅप्रेंटिशिप\nविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/baghpat-rape-victim-threatens-burn-alive/", "date_download": "2020-02-23T05:09:03Z", "digest": "sha1:ZTFXIT4OAX6SAHXB5W37FV2XTMHUDRQA", "length": 13661, "nlines": 154, "source_domain": "www.saamana.com", "title": "जबाब दिलास तर तुलाही जाळून टाकू, बलात्कार पीडिते��्या घरावर लावले पोस्टर्स | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्���न\nजबाब दिलास तर तुलाही जाळून टाकू, बलात्कार पीडितेच्या घरावर लावले पोस्टर्स\nउत्तर प्रदेशमध्ये उन्नाव बलात्कार पीडितेला न्यायालयात जात असताना भर रस्त्यात जिवंत जाळण्यात आल्याची घटना ताजी असतानाच बागपत जिल्ह्यातील बलात्कार पीडितेला देखील अशाच प्रकारे जिवंत जाळून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. पीडितेच्या घराबाहेर अशी धमकी देणाऱे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सोरानला अटक केली आहे.\nबागपत जिल्हातील बिजरोल गावात राहणाऱ्या या तरुणीवर 2018 साली तिच्याच गावातील सोरान याने बलात्कार केला होता. सोरान हा सध्या जामिनावर बाहेर होता. बुधवारी या पीडित तरुणीच्या घराबाहेर काही पोस्टर्स लावण्यात आले होते व त्यावरून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ‘जर पोलिसांत जबाब देशील तर तुझी देखील उन्नाववाली सारखी परिस्थिती करू’, अशी धमकी त्या पोस्टर्सवरून दिलेली होती.\nया प्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सोरानला अटक केली आहे. तसेच पीडिता व तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा देखील पुरविण्यात आली असल्याचे बागपतचे पोलीस अधिक्षक प्रताप गोपेंदर यादव यांनी सांगितले.\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nया बातम्या अवश्य वाचा\nचीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान\nइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/06/blog-post15_15.html", "date_download": "2020-02-23T04:14:32Z", "digest": "sha1:2UVNYEDI2QLVCU7FWRCMLBCWUJMG4K6U", "length": 3815, "nlines": 60, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "घोडेगावात लोकसहभागातून सीसीटीव्ही यंत्रणा", "raw_content": "\nघोडेगावात लोकसहभागातून सीसीटीव्ही यंत्रणा\nवेब टीम : अहमदनगर\nसोनई पोलिस स्टेशन आणि घोडेगाव ग्रामपंचायत यांच्या पुढाकारातून नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून बसवलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे आज शनिवारी सायंकाळी लोकार्पण करण्यात आले.\nतसेच सोनई पोलीस स्टेशन अंतर्गत घोडेगाव येथे पोलिस चौकीही सुरू करण्यात आली आहे. या चौकीमध्ये सोनई पोलीस ठाण्यातील चार कर्मचारी कायमस्वरूपी ड्युटीवर राहणार आहेत.\nशेवगाव उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक मंदार जावळे, सोनई पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास देशमाने, घोडेगाव ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र देसरडा, या मान्यवरांच्या हस्ते सीसीटीव्ही यंत्रणा आणि पोलिस चौकीचे उद्घाटन करण्यात आले.\nयावेळी घोडेगावातील व्यावसायिक व्यापारी वर्ग तसेच इतर मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोडेगाव येथे राज्य महामार्गावर पोलीस चौकी सुरू झाल्यामुळे या परिसरातील लुटमारीचे प्रकार आणि गुन्हेगारीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/abhangdhara-news/abhangdhara-30-1167526/", "date_download": "2020-02-23T04:44:56Z", "digest": "sha1:7ID5NNGMANIWY3NKFAQ4OLTG7HLSJUOT", "length": 16201, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२३८. मन गेले ध्यानीं : ४ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\n२३८. मन गेले ध्यानीं : ४\n२३८. मन गेले ध्यानीं : ४\n‘मन गेले ध्यानी’बद्दल बोलता बोलता एकनाथ महाराजांचा हा अभंग का आला\nसाधकानं किती सावध राहिलं पाहिजे, याचं संत एकनाथ महाराजांनी ‘चिरंजीव पदा’त केलेलं मार्गदर्शन सांगताना विठ्ठल बुवांची वाणी जणू निर्धारयुक्त झाली होती. त्यांचं बोलणं क्षणभर थांबल्याची संधी साधत कर्मेद्र उद्गारला..\nकर्मेद्र – एक विचारू का ‘मन गेले ध्यानी’बद्दल बोलता बोलता एकनाथ महाराजांचा हा अभंग का आला\nहृदयेंद्र – कम्र्या, अभंग नाही हा, ४२ ओव्यांचं स्तोत्र आहे ते..\nकर्मेद्र – ठीक आहे, स्तोत्र असेल, पण त्याचा आणि ‘मन गेले ध्यानी’चा संबंध काय\nबुवा – ‘मन गेले ध्यानी’ ही स्थिती साधणं किती कठीण आहे, हे समजावं यासाठी या स्तोत्राचा दाखला आला..\nकर्मेद्र – प�� साधकालाही जर ही स्थिती कठीण असेल तर मग तिचा विचार तरी कशाला करावा\nबुवा – मी कठीण म्हणालो, अशक्य म्हणालो नाही ध्यानाच्या महाद्वारातून गेल्याशिवाय आत्मस्वरूपाचं खरं दर्शनच अशक्य आहे..\nकर्मेद्र – पण हे आत्मस्वरूप असं खरंच काही असतं का हो (कर्मेद्रच्या प्रश्नानं बुवा जणू स्तब्ध झाले आहेत. त्यांच्याकडे पाहत हृदयेंद्र उसळून म्हणतो..)\nहृदयेंद्र – कम्र्या तुला काय कळणार या गोष्टी\nबुवा – (स्वत:शीच पुटपुटल्यागत) तुम्हालाच कळतील या गोष्टी (मग थोडं मोठय़ानं) कर्मेद्रजी तुमचा प्रश्न हा एका विलक्षण अशा आध्यात्मिक सत्याकडेच नेणारा आहे.. पण त्याची चर्चा करू गेलो तर ‘सगुणाची शेज’ची चर्चा बाजूला राहील (मग थोडं मोठय़ानं) कर्मेद्रजी तुमचा प्रश्न हा एका विलक्षण अशा आध्यात्मिक सत्याकडेच नेणारा आहे.. पण त्याची चर्चा करू गेलो तर ‘सगुणाची शेज’ची चर्चा बाजूला राहील पण तुमचा आधीचा जो प्रश्न होता की ‘मन गेले ध्यानी’च्या चर्चेत ‘चिरंजीव पदा’ची चर्चा का आली, तर त्याचं उत्तर प्रथम देतो.. लोकस्तुतीचं आमिष दाखवत चांगल्या चांगल्या साधकालाही मन कसं नाचवतं आणि गुंतवतं, हे कळावं यासाठी हे पद प्रत्येक साधकानं कायम लक्षात ठेवलं पाहिजे.. ध्यानाच्या महाद्वारात शिरण्याआधीच साधकाचं मन जर लोकस्तुतीला भुललं तर पुन्हा ते प्रपंचाच्याच खेळात कसं घसरतं, हे या पदातून उमगेल..\nहृदयेंद्र – समजा लोकस्तुतीचा प्रभाव पडू दिला नाही आणि लोकांबरोबर सद्गुरूंच्या बोधाचीच चर्चा केली तर त्या सत्संगानं काही धोका आहे का\nअचलदादा – (उसळून) अहो ती वाटसुद्धा शेवटी प्रपंचाकडेच खेचणारी.. तुमच्या आमच्या गप्पांनी का कुणाला आत्मज्ञान होणार आहे जगाचं आपल्यावाचून काहीही अडलेलं नाही, हे पक्कं लक्षात ठेवा जगाचं आपल्यावाचून काहीही अडलेलं नाही, हे पक्कं लक्षात ठेवा आणि प्रत्येक जिवाला आत्मज्ञान व्हावं, यासाठी परमात्मशक्ती अखंड कार्यरत आहेच.. पण ठेच लागूनही लोक जागं व्हायला तयार नाहीत.. त्यांना का तुमच्या बोलण्यानं जाग येणार आहे आणि प्रत्येक जिवाला आत्मज्ञान व्हावं, यासाठी परमात्मशक्ती अखंड कार्यरत आहेच.. पण ठेच लागूनही लोक जागं व्हायला तयार नाहीत.. त्यांना का तुमच्या बोलण्यानं जाग येणार आहे इथं कुणाला हवंय आत्मज्ञान इथं कुणाला हवंय आत्मज्ञान ज्याला त्याला जगण्यातल्या अडचणींच निवारण हवं आहे.. त्या अडचणींचं निवारण करण्याच्या हमीवरच तर बुवाबाजीचा बाजार तेजीत आहे.. सत्संग म्हणून बोलणं सुरू होतं आणि अखेर ते प्रपंचाच्याच गटारगंगेला जाऊन मिळतं.. नाथ स्पष्ट सांगतात ना ज्याला त्याला जगण्यातल्या अडचणींच निवारण हवं आहे.. त्या अडचणींचं निवारण करण्याच्या हमीवरच तर बुवाबाजीचा बाजार तेजीत आहे.. सत्संग म्हणून बोलणं सुरू होतं आणि अखेर ते प्रपंचाच्याच गटारगंगेला जाऊन मिळतं.. नाथ स्पष्ट सांगतात ना ‘जनस्तुति लागे मधुर म्हणती उद्धरावया हा हरीचा अवतार आम्हांलागी जाहला स्थिर’ हरी म्हणजे सद्गुरूच ना तर हा तर सद्गुरूंचीच सावली आहे जणू, अशी भलामण लोक करू लागले की आपली साधना रसातळाला चाललीच समजा तर हा तर सद्गुरूंचीच सावली आहे जणू, अशी भलामण लोक करू लागले की आपली साधना रसातळाला चाललीच समजा जनस्तुति हा फार मोठा अदृश्य सापळा असतो.. म्हणून बुवा म्हणाले त्याप्रमाणे साधकानं फार फार सांभाळलं पाहिजे..\nअचलानंद दादा यांचं बोलणं असंच कठोर असे. जणू हृदयेंद्रला जपण्यासाठीच ते इतकं स्पष्टपणे असं बोलत जणू एखाद्याला वाटावं, ते हृदयेंद्रलाच काही तरी सुनावत आहेत. त्यांचा हा पवित्रा हृदयेंद्रच्या मित्रांना तितकासा परिचित नव्हता. त्यामुळे एक विचित्र ताण आला. तो निवळावा यासाठी बुवा म्हणाले..\nबुवा – असं पाहा, साधकांनी परस्परांत चर्चा करण्यात तेवढंस गैर नाही, पण त्यात ‘मला जास्त कळतं’, हे ठसविण्याची जी धडपड असते ना, ती नसली पाहिजे. ज्ञानाच्या प्रदर्शनाचा भाव शिरला ना की चर्चा शाब्दिक चोथ्यासारख्या नीरस होतात.. म्हणून चिरंजीव पदाचा दाखला दिला. का तर लोकेषणेच्या चिमटीत सापडल्यानं तयारीच्या साधकाचं मनही ध्यानात मावळणं किती कठीण, ते उमजावं\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 २३७. मन गेले ध्यानीं : ३\n2 २३६. मन गेले ध्यानीं : २\n3 २३५. मन गेले ध्यानीं : १\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/rti_application.php?Id=77", "date_download": "2020-02-23T04:42:41Z", "digest": "sha1:4O5YUSCKDNVGLNVYW5AE4Y747HPHDZOH", "length": 5247, "nlines": 122, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | विभाग", "raw_content": "\nनागरिकांकडून दाखल झालेले माहिती अधिकारतील अर्ज\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-forwaed-market-agriculture-commodities-16591?tid=121", "date_download": "2020-02-23T04:19:43Z", "digest": "sha1:742GNKF63ILC6HO4NMXMRLXPZTH34RZN", "length": 23754, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, forwaed market for agriculture commodities | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे संकेत..\nकापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे संकेत..\nशुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019\nया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता सर्व शेतमालाचे भाव घसरले. हळदीतील व गव्हातील घट नवीन पिकाच्या आवकेच्या अपेक्षेने झाल���ली आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, गवार बी आणि हरभरा यांचे भाव वाढतील.\nया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता सर्व शेतमालाचे भाव घसरले. हळदीतील व गव्हातील घट नवीन पिकाच्या आवकेच्या अपेक्षेने झालेली आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, गवार बी आणि हरभरा यांचे भाव वाढतील.\nयापुढे खरीप पिकाची आवक कमी होत राहील. रब्बीचे उत्पादन समाधानकारक असेल, अशी अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात साखर, हळद, हरभरा व कापसाचे भाव उतरत होते. मका व सोयाबीनचे भाव वाढत होते. चालू वर्षी सोयाबीन पेंडीच्या निर्यात मागणीत वाढ झाली आहे. ब्राझीलमध्ये उन्हाळा वाढल्यामुळे तेथील पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याच्या भीतीने व अमेरिका-चीन वादात अजून फारशी प्रगती नव्हती. फेब्रुवारी महिन्यात मात्र सोयाबीनचे भाव काहीसे उतरते आहेत. सोयाबीन असोसिएशनने या वर्षी सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा ३८ टक्क्यांनी अधिक असेल, असा अंदाज केला आहे. हरभ-याचा व्यापा-यांकडील साठा कमी होत आहे. हरभ-याची निर्यात व स्थानिक मागणी वाढती आहे. मात्र, शासनाचा साठा भाववाढीवर नियंत्रण करेल. पशुखाद्याची मागणी वाढती आहे.\nजागतिक अंदाजानुसार या वर्षी जागतिक पातळीवर गहू व कापूस यांचे उत्पादन कमी होईल, तर तेलबिया, मका व सोयाबीन यांचे उत्पादन वाढेल. भारतात गहू आणि सोयाबीन खेरीज इतर सर्वांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे उत्पादन ३१ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे.\nगेल्या सप्ताहातील एनसीडीएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.\nरबी मक्याच्या (मार्च २०१९) किमती १८ जानेवारीनंतर वाढत होत्या. (रु. १,३०० ते रु. १,४६२) या सप्ताहात त्या रु. १,५०५ वर स्थिर आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. २,११९ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील किमती आता हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमीभावाच्या आसपास राहतील.\nसाखरेच्या (मार्च २०१९) किमती जानेवारीमध्ये घसरत होत्या (रु. ३,०६९ ते रु. ३,०१९). सध्या रु. ३,०२९ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,००८ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आ��े. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत.\nसोयाबीन फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या (रु. ३,२५६ ते रु. ३,८७०). या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी घसरून रु. ३,७४८ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,७९५ वर आल्या आहेत. हमीभाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). १२ फेब्रुवारी रोजी एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३,७८६, ३,८१५, ३,८५०, ३,८८५, ३,९२० व ३,९५५ भाव होते.\nहळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ६,७५८ ते रु. ६,३९८). या सप्ताहात त्या गेल्या सप्ताहाच्या तुलनेने ०.३ टक्क्यांनी घसरून रु. ६,३३० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,५७९ वर आल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ०.८ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,५२८). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे; पण आता आवकसुद्धा वाढत आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. त्याचा परिणाम किमती कमी होण्यावर होत आहे.\nगव्हाच्या (मार्च २०१९) किमती १७ जानेवारीपर्यंत घसरत रु. २,०७७ पर्यंत आल्या. नंतर त्या काहीशा वाढत होत्या. मात्र, या सप्ताहात त्या ७.२ टक्क्यांनी घसरून रु. १,९६० वर आल्या आहेत. एप्रिल २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ११.९ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,८५०). रबी पिकाच्या अपेक्षेने पुढील काही दिवस मर्यादित घसरण अपेक्षित आहे. नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). एप्रिल-मे मध्ये बाजारभाव हमीभावापेक्षा जवळ असतील.\nगवार बीच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात रु. ४,२४१ व रु. ४,४६३ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,२३१ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,२५० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा एप्रिल २०१९ मधील फ्युचर्स किमती २.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३४३). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.\nहरभ-याच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,४७६ ते रु. ४,२१०). या सप्ताहात त्या रु. ४,२०९ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,११७ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जून २०१९ मधील फ्युचर्स किमती ५.६ टक���क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३४८). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). मागणी वाढती आहे. रब्बीची आवक सुरू झाल्यावर बाजारभाव हमीभावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.\nएमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या.(रु. २१,५८० ते रु. २१,१४०). या सप्ताहात त्या रु. २०,५४० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,३४० वर आल्या आहेत. मे २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २३,००० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निर्यात मागणी अजूनही अनिश्चित आहे. यामुळे सध्याची घसरण होत आहे. मात्र, निर्यात मागणी वाढली, तर ही घसरण थांबू शकेल. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी).\nसाखर हळद कापूस सोयाबीन गहू हमीभाव minimum support price\nडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र आढळते.\nजालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल\nजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२२) कांद्यांची ५० क्‍विंटल आवक झा\nतयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे बनविण्याचे...\nसध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार खाद्यपदार्थांकडे\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार...\nअकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत देण्यात येणारे कर्ज\nव्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणी\nभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली.\nअन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात...\nराज्यातील रेशीम बाजारात १० कोटींची...नागपूर ः राज्यात रेशीमकोष खरेदी बाजारपेठेला...\nआर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...\nगेल्या वर्षीच्या साखर निर्यातीसाठी...कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात...\nआंतरराष्ट्रीय डाळ परिषदेकडे उद्योजकांचे...पुणे : जागतिक कडधान्य उत्पादन व बाजारपेठेला...\nकच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढकोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात...\nसाखरेच्या दुहेरी किमतीसाठी सूत्र तयार...नवी दिल्ली: साखरेचे घसरणारे दर स्थिर...\nआंतरपिकांतून कुटुंबाचे अर्थकारण केले...माचले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दीपक माणिक...\nखानदेशात १२ लाख गाठी बाजारात कापसाची आवकजळगाव : कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...\nब्राझील भारताकडून गव्हासह भरडधान्य...नवी दिल्ली: दोन्ही देशांच्या कृषिमंत्र्यांमध्ये...\nहरभरा, सोयाबीन वगळता सर्व पिकांच्या...खरीप पिकाच्या उत्पादनात जरी घट अपेक्षित असली तरी...\nखाद्यतेल आयात शुल्क कमी कराः ग्राहक...नवी दिल्ली: देशांतर्गत वाढलेले खाद्यतेलाचे...\nखाद्यतेल बाजारात सटोडियांकडून खोड्याचा...पुणे : खाद्यतेलासह तेलबिया वायदे बाजारात सध्या...\nनव्या बेदाण्यास १७५ रुपये दर तासगाव, जि. सांगली ः तासगाव कृषी उत्पन्न बाजार...\nकापड गिरण्या बाजारातून कापूस खरेदीस...मुंबई ः साउथ इंडियन मिल्स असोसिएशनने केंद्रीय...\nदेशात साखर उत्पादनात २६ टक्के घटनवी दिल्ली ः देशात १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर...\nसाखर दराची दुहेरी पद्धत ठरवाकोल्हापूर : साखर उद्योगाला बळकटी आणण्यासाठी...\nजालन्यात रेशीम कोषाला मिळाला ५०० रुपये...जालना : येथील बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष...\nतादंळाच्या आफ्रिकेतील बाजारपेठेवर चीनचा...नवी दिल्ली : तांदळाची आयात करणारा देशच आता...\nखान्देशची केळी निर्यातीत आघाडीकेळीने जगात जळगावला मोठी ओळख दिली आहे. ही ओळख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/nawazuddin-siddiqui-sister-syama-tamshi-siddiqui-died-suffering-breast-cancer/articleshow/72422943.cms", "date_download": "2020-02-23T05:23:47Z", "digest": "sha1:ADFX5CAGX6QSPVEWMABINPMIJYKTZRZU", "length": 12394, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीचं कॅन्सरने निधन - nawazuddin siddiqui sister syama tamshi siddiqui died suffering breast cancer | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीचं कॅन्सरने निधन\nवयाच्या १८ व्या वर्षी तिला स्तनाचा कर्करोग झाल्याचं आम्हाला कळलं. पण इच्छा शक्ती आणि धैर्यामुळे ती कितीही संकटं आली तर त्यासमोर खंबीर उभी राहिली.\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीचं कॅन्सरने निधन\nमुंबई- बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची बहिणी सामा तामसी सिद्दीकी यांचं कर्करोगाने शुक्रवारी निधन झालं. त्या गेल्या आठ वर्षांपासून कर्करोगाशी लढा देत होत्या. मात्र शुक्रवारी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रिपोर्टनुसार, नवाज त्याच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणामुळे सध्या अमेरिकेत आहे.\nअक्षय कुमारचा भारतीय पासपोर्टसाठी अर्ज\nगेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नवाजने बहिणीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याने ट्विटरवरून बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या ट्वीटमध्ये त्याने लिहिलं की, वयाच्या १८ व्या वर्षी तिला स्तनाचा कर्करोग झाल्याचं आम्हाला कळलं. पण इच्छा शक्ती आणि धैर्यामुळे ती कितीही संकटं आली तर त्यासमोर खंबीर उभी राहिली.\n१३ ऑक्टोबरला केलेल्या या पोस्टमध्ये नवाजने पुढे लिहिले की, 'आज ती २५ वर्षांची झाली आणि ती अजूनही लढत आहे. मी डॉक्टर आनंद कोपीकर आणि डॉ. लालेश बुश्री यांचे आभार मानतो की त्यांनी सतत तिची मदत केली. यासोबतच मी रसूल पूकुट्टीचेही आभार मानतो की ज्यांनी मला या दोघांना भेटवलं.'\n'पानीपत'चे पहिल्याच दिवशी कोटींचे उड्डाण\nरिपोर्टनुसार, नवाजच्या बहिणीवर उत्तर प्रदेशमधील पैकृत येथील त्यांच्या बुधाना गावी अंत्यसंस्कार केले जातील. इथे त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि जवळचे मित्र आहेत. सायनावर रविवारी अंत्यसंस्कार केले जाण्याचं म्हटलं जात आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअभिनेत्यांनी पेललं शिवरायांची भूमिका साकारायचं शिवधनुष्य\nतेव्हाचे लिटिल चॅम्स सध्या काय करतात\nहॉट जिम लुकमध्ये मलायकाने दाखवले अॅब्ज\nआत्महत्येपूर्वी जियाला होती फक्त एकच काळजी\nसुजैनसोबत शंकराच्या मंदिरात गेला हृतिक\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nकोण होणार 'लिवा मिस दिवा २०२०' \nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्रम्प यांनी केलं कौतुक\nCIDमधील दया,अभिजीत आणि फ्रेड्रिक्स यांची फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीचं कॅन्सरने निधन...\n'पानीपत'ची घोडदौड; पहिल्या दिवशी कोटींचे उड्डाण\nट्रोलर्सला उत्तर; अक्षय कुमारचा भारतीय पासपोर्टसाठी अर्ज...\nहनी सिंगच्या गाण्यावर नेहा कक्करचा धम्माल डान्स...\nकांदा: ट्विंकल खन्नाचा अर्थमंत्र्यांना टोला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/live-in-relationship", "date_download": "2020-02-23T05:35:32Z", "digest": "sha1:J2WUOBNKBVJYI53QGARFN3SA4MPKI7PX", "length": 27330, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "live in relationship: Latest live in relationship News & Updates,live in relationship Photos & Images, live in relationship Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\n‘लिव्ह इन’ची वरात; लग्नाच्या घरात\nप्रेम जुळले, तरी वेगवेगळ्या धर्माचे असल्याने विरोधाच्या भीतीने विवाह न करता ते दोघे 'लिव्ह इन' मध्ये राहू लागले. तब्बल १८ वर्षे ते सोबत राहिले. त्यांना १६ वर्षांचा मुलगाही आहे. मुलाच्या भविष्याची काळजी वाटू लागल्याने महिलेने विवाह करण्याचा आग्रह धरला.\n'लिव्ह इन'मधील नव्हे; लग्न झालेल्या महिला सर्वाधिक आनंदी: संघ\nलिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलांपेक्षा रितीरिवाजानुसार लग्न झालेल्या महिला अधिक आनंदी असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या एका सर्व्हेत आढळून आलं आहे. संघाकडून हा सर्व्हे अहवाल येत्या मंगळवारी जारी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं.\n११​वी समाजशास्त्राच्या पुस्तकात समलैंगिक विवाह, लिव्ह इन रिलेशनशीप\nआतापर्यंत ११वी समाजशास्त्राच्या पुस्तकात कुटुंबाचे दोनच प्रकार विषद करण्यात आले होते. एक विभक्त दुसरे संयुक्त. आता मात्र या दोन प्रकारांसोबत, घटस्फोटित माता, समलैंगिक विवाह, लिव्ह इन रिलेशनशीप याही प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. बालभारतीने समाजशास्त्राचे हे पुस्तक जास्तीजास्त कालसुसंगत करण्याचा प्रयत्न केला आहे.\nराज्यातील ५३ टक्के पुरुष तर ४२ टक्के महिला अविवाहित: सर्वेक्षण\nराज्यातील ५३.५ टक्के पुरुष तर ४२.५ टक्के महिला अविवाहित असल्याचं आर्थिक सर्वेक्षण २०१८च्या अहवालात स्पष्ट झालं आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा राज्यातील अविवाहित पुरुषांचे आणि महिलांचे प्रमाण कमी आहे. स्थलांतर ,बेरोजगारी, बदलती जीवनशैली अशा अनेक कारणांमुळे अविवाहितांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.\n'या' गावातील सर्व जोडपी राहतात 'लिव्ह इन'मध्ये\nलग्न न करता, एकत्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं ही शहरात फार सामान्य बाब मानली जाते. मात्र, गुजरात मधील साबरकांठा जिल्हातील पोशीना तालुक्यात राहणारे गमनाभाई आणि बंजरी देवी हे जोडपे जवळपास ५० वर्ष 'लिव्ह इन' मध्ये राहिल्यानंतर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाला त्यांच्या मुलांसोबतच त्यांची नातवंडही उपस्थित होती.\nअपत्य टाळण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांचा दुरुपयोग केला जात असून, त्यामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहण्याचे प्रमाण कॉलेजांमधील तरुणांमध्ये वाढत असल्याने गर्भनिरोधक गोळ्यांचा होणारा सर्वाधिक वापर केला जात आहे.\n'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहत असलेल्या महिलेने पतीकडून व सासरच्यांकडून छळ सुरू झाल्यानंतर आपल्या बाळासोबत स्वतंत्र राहण्यास सुरू करत पोटगी मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली असता तिला दिलासा मिळाला आहे. नालासोपारामधील ही महिला नोकरी करत असली तरी बाळाच्या देखभालीसाठी मासिक खर्च म्हणून तूर्तास दरमहा पाच हजार रुपयांची पोटगी तिला देण्याचा अंतरिम आदेश वसई प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातील न्यायाधीश एस. बी. पवार यांनी तिच्या पतीला अलीकडेच दिला आहे.\nज्येष्ठ नागरिकांना 'लिव्ह इन'चा आधार\nसहजीवन हे प्रत्येकाला आयुष्यातील विविध टप्पे पार करण्याचे बळ देते. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर ही साथ सुटते आणि मग एकटेपणाची जाणीव अस्वस्थ करते. उर्वरित आयुष्यातही सुख-दु:ख वाटण्यासाठी एक समविचारी साथ हवी, या जाणिवेतून आता काही ज्येष्ठ नागरिक पुन्हा लग्न करण्याचा किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेऊ लागले आहेत.\nमाझे वय ६० वर्षे आहे आणि माझ्या सखीचे वय ५३ वर्षे आहे मी विधुर, तर ती ��टस्फोटित आहे आम्ही दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचार करत आहोत...\nलिव्ह इन रिलेशनशिपची गोष्ट-'उफ मेरी अदा'\nसध्या टीव्ही, सिनेमापेक्षा ‍‌सोशलमीडियावर सुरू असलेल्या वेबसीरिजना जास्त प्रतिसाद मिळताना दिसतो. मी नेहमी वेबसीरिजना पसंती देते. आजकाल कामाच्या धावपळीत त्या-त्या वेळी टीव्ही पाहणं होत नाही.\n४८ वर्षांच्या 'लिव्ह इन'नंतर आजी-आजोबांचे लग्न\nउदयपूरमधील माद्री गावात राहणारा प्रत्येक गावकरी मंगळवारी एका खास लग्नाच्या तयारीत होता. या लग्नातील नवरा होता ८० वर्षांचा, तर नवरी ७६ वर्षांची... विशेष म्हणजे आयुष्यातील ४८ वर्षं आनंदाने 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहिलेले हे आजी-आजोबा मंगळवारी साऱ्या गावाच्या साक्षीनं लग्नबंधनात बांधले गेले.\nहेमकिरण पत्की गेली अनेक वर्षे एका व्रतस्थाप्रमाणे संयतपणाने आपली कविता लिहीत आहेत. ‘पाऊस-फुले’, ‘एकांत वाटेने’ या कवितासंग्रहानंतर ‘शाई आकाशाची’ हा त्यांचा काव्यसंग्रह ‘मौज प्रकाशन’तर्फे प्रकाशित झाला आहे.\n३० वर्ष 'लिव्ह इन..' मध्ये आणि सत्तरीत लग्न\nलिव्ह इन रिलेशनशिपबद्दल अनेकांची मतमतांतरे असतील मात्र, उत्तर प्रदेशमधील मिठौली गावात एक वेगळेच लग्न पार पडले. तब्बल ३० वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेले जोडपं अखेर लग्नाच्या बंधनात अडकले, ते ही वयाच्या सत्तरीत\nटाटगर श्रॉफ आणि दिशा पटानी एकत्र येणार\nलिव्ह इन रिलेशशिपमध्ये गैर काय : आदित्य रॉय कपूर\nहिंदू-मुस्लीम जोडप्याच्या 'लिव्ह-इन'ला परवानगी\nएका १९ वर्षीय हिंदू मुलीला तिच्या २० वर्षीय मुस्लीम बॉयफ्रेंडसोबत 'लिव्ह-इन-रिलेशनशीप' मध्ये राहण्याची परवानगी गुजरात उच्च न्यायालयाने दिली आहे. मुलाचे वय लग्नासाठी अजून एक वर्षाने कमी आहे, तोपर्यंत ही दोघं लिव्ह-इनमध्ये राहणार आहेत.\nरसिद्ध मॉडेल डायना हेडन हिने गेली आठ वर्षे तिचे स्त्रीबीज गोठवून ठेवले होते. गेल्या आठवड्यात ती एका मुलीची आई झाली. आता अमेरिका, युरोपातच नव्हे तर भारतातही एग फ्रीजिंग, म्हणजे स्त्रीबीज गोठवण्याचे तंत्र सहज उपलब्ध झाले आहे. हे तंत्रज्ञान नक्की काय आहे आणि ते नेमके कधी वापरावे काय, याबाबत तज्ज्ञांनी केलेले हे विवेचन...\nविशाल ठक्करने केलेल्या अत्याचारांला पिडित महिलेने वाचा फोडली\nदीपिकाने चक्क अमिताभला टाळले\n'लिव्ह इन'मध्ये राहणा-यास पासपोर��ट नाकारला\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nट्रम्प-इवांका : क्लिंटन-चेल्सियाची आठवण\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/shooting/news", "date_download": "2020-02-23T05:19:18Z", "digest": "sha1:O3ZS3FFNTDNHAJIXR5AY6QZPF63R6YCA", "length": 37473, "nlines": 347, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "shooting News: Latest shooting News & Updates on shooting | Maharashtra Times", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, रखवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सा���धान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nपरिणिती चोप्रानंतर अर्जुन कपूरचीही 64MP Samsung Galaxy M31 सोबत #MegaMonster ट्रायल\nसॅमसंगच्या या फोनमध्ये सर्व काही Mega असेल यावर कंपनीने शिक्कामोर्तब केलं आहे. परिणितीची ट्रिप आपण व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून पाहिलीच, ज्याला या MegaVacay साठी 6000mAh क्षमतेची बॅटरीही होती. तुम्ही या फोनमधील FHD+ sAMOLED Infinity U डिस्प्लेने MegaBinge ही होऊ शकता.\nकियारा अडवाणीचे टॉपलेस फोटोशुट वादात\nबॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळं नेहमीच चर्चेत असते. सध्या ती एका टॉपलेस फोटोशुटमुळं चर्चेत आली आहे. फोटोंमध्ये तिचा मादक अंदाज दिसत असला तरी तिचं हे फोटोशुट वादात सापडलं आहे.\nपरिणितीच्या #MegaMonster Trail चं डेस्टिनेशन ओळखा; मोफत जिंका 64MP Samsung Galaxy M31\nपरिणितीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ती जात असलेल्या ठिकाणचे काही फोटोही पोस्ट केले आहेत. यावेळी तर उत्सुकता आणखी ताणली आहे. कारण, ती Samsung Galaxy M31 च्या 64MP quad कॅमेऱ्यासोबत फोटो काढण्यासाठी सज्ज झाली आहे. या MegaMonster कॅमेऱ्यातील दमदार फीचर्समुळे डेस्टिनेशन हे स्वप्नवत बनत आहे.\nजर्मनीतील दोन बारमध्ये गोळीबार; आठजण ठार\nजर्मनीतील दोन वेगवेगळ्या बारमध्ये झालेल्या गोळीबारात आठजण ठार झाले आहेत. तर, पाच जण जखमी असल्याचे वृत्त आहे. एका अज्ञात व्यक्तीने हा गोळीबार केला. जर्मनीतील हनाऊ शहरातील हुक्का बारमध्ये हा गोळीबार झाला.\nअभिनेत्री परिणिती चोप्राने रहस्यमयी #MegaMonster Trial सुरू केल्यापासून तिचं डेस्टिनेशन ओळखण्यासाठी आम्ही फार मद��� करू शकलो नाही, पण तिच्या इंस्टाग्रामवर वारंवार नजर ठेवली. अखेर परिणितीने 64MP Samsung Galaxy M31 सोबत तिच्या रहस्यमयी डेस्टिनेशनचं रहस्य उलगडलं. परिणितीने लक्षद्वीपमधील मिनिकॉय बेटावर 64MP Samsung Galaxy M31 फोनमधून काढलेले फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर टाकले आणि आपण कुठे आहोत ते चाहत्यांना ओळखण्याचं चॅलेंज दिलं.\nकमल हासन यांच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान क्रेन कोसळली, ३ मृत्युमुखी\nज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या एका अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जण जखणी झाले आहेत. 'इंडियन २' या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना क्रेन कोसळल्याने हा अपघात झाला आहे.\nसरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य मुर्खपणाचं- सोनम कपूर\nसंपन्न आणि सुशिक्षित कुटुंबांमध्ये घटस्फोटाची प्रकरणं जास्त आहेत. कारण शिक्षण आणि संपन्नतेमुळे लोकांमध्ये अहंकार आणि उद्धटपणा येतो. यामुळे कुटुंबं तुटतात.\n भावाने बहिणीच्या गुप्तांगात झाडली गोळी, बहिणीचा मृत्यू\nआपली खोटी प्रतिष्ठा राखण्यासाठी करण्यात आलेल्या हत्येच्या एका प्रकरणान मेरठमध्ये खळबळ उडवून दिली आहे. आपल्या चुलत बहिणीचे एका मुलावर प्रेम असल्याचे समजल्यानंतर खवळलेल्या चुलत भावाने आपल्या बहिणीच्या गुप्तांगातच गोळी झाडली. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. टीना चौधरी असे या मुलीचे नाव असून ती इयत्ता १२वीत शिकत होती.\nरिलेशनशिप तोडली; पोलिसाने महिला सहकाऱ्यावर गोळी झाडली\nदिल्ली पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकाने महिला सहकाऱ्यावर गोळी झाडून तिला ठार केलं. ही घटना दिल्लीतील रोहिणी भागात शुक्रवारी रात्री घडली. यानंतर त्या पोलिसाने त्याच सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून स्वतःवर गोळी झाडून हरयाणातील मुरथलमध्ये आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षकाचं नाव दिपांशू राठी (वय २७) आहे.\nसैनिकाचा अंदाधुंद गोळीबार; २० नागरिक ठार\nएका सैनिकाने अंदाधुंद गोळीबारात २० नागरिक ठार झाले आहेत. या गोळीबारात अनेकजण जखमी झाले आहेत. थायलंडमधील नाखोन रतचासिमा शहरात ही घटना घडली. या सैनिकाने आपल्या वरिष्ठाला ठार मारल्यानंतर मिलिटरी कॅम्पमधील शस्त्रे घेऊन लष्करी वाहन घेऊन बाहेर पडला.\nकॅलिफोर्नियात बसमध्ये गोळीबार; १ ठार\nअमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे सोमवारी सकाळी एका बसमध्ये गोळीबार झाला. या घटनेत एक जण ठार झाला आहे, तर पाच जण जखमी आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. या बसमधून ४० जण प्रवास करत होते. ही बस लॉस एंजेलिसहून सॅनफ्रान्सिस्कोला जात होती. गोळीबार करणाऱ्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.\nमालाडमध्ये भरदिवसा गोळीबार; जीवितहानी नाही\nमालाड पूर्वेला भरदिवसा अज्ञाताने दोन दुकानांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या दोन्ही दुकानांचे मालक आणि त्यांचे कर्मचारी थोडक्यात बचावले. दुपारी दीडच्या सुमारास हा सगळा थरार उपनगरात घडला. खंडणीसाठी हा गोळीबार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळले आहे.\nमॅन वर्सेस वाइल्डच्या शूटिंगवेळी रजनीकांतना किरकोळ दुखापत\nजगप्रसिद्ध शो 'मॅन वर्सेस वाइल्ड'चं शूटिंग करताना सुपरस्टार रजनीकांत जखमी झाल्याचं वृत्त आहे. या शोचा अँकर, साहसवीर बेअर ग्रील्स याच्यासोबत रजनीकांत यांचं शूटिंग कर्नाटकमधील बांदिपूर येथील जंगलात सुरू होतं. त्यावेळी ही दुर्घटना घडली आणि त्यात रजनीकांत यांना किरकोळ दुखापत झाली असल्याचे समजते.\nVideo: गुजरातमध्ये स्कूटरवर बिंधास्त फिरतोय रणवीर सिंग\nरणवीरने ८३ सिनेमाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण केलं असून आता त्याने जयेशभाई जोरदार सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. नावावरून सिनेमा गुजरात पार्श्वभूमीवर असेल हे लक्षात येतं.\nरुद्रांक्ष पाटील, आदितीला सुवर्ण\nखेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात नेमबाजी, ज्युदो, टेबल टेनिस आणि जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले.\nगश्मीर महाजनी आणि पूजा सावंत घेऊन येत आहेत 'बोनस'\nया पोस्टरमुळे या सिनेमाबद्दलची रसिकांमधील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहे.\nVideo: 'छपाक'च्या सेटवर दीपिकाने केलं रणवीरला किस\nदीपिका सोशल मीडियावर सक्रिय असून ती सिनेमाशी निगडीत अनेक फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आताही तिने असाच एक व्हिडिओ शेअर केला. यात दीपिकाचा नवरा आणि अभिनेता रणवीर सिंगही दिसतो.\nउर्मिला कोठारेच्या फोटोंचीच सोशल मीडियावर चर्चा\nमादकता आणि त्यासोबतच सोज्वळतेचा अनोखा मिलाप म्हणजे उर्मिल��� कोठारे. सध्या उर्मिला सिनेमांपासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात नेहमी असते.\nसुमित राघवन आणि उर्मिला कानेटकर सांगणार 'एकदा काय झालं'\nकाही दिवसांपूर्वी सिनेमाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आलं होतं. ‘एकदा काय झालं’ या सिनेमाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरवर एक लहान मुलगा आणि एका माणसाची प्रतिमा दिसते.\nआतिफ अस्लम दुसऱ्यांदा झाला बाबा, शेअर केला बाळाचा Photo\nआतिफ दुसऱ्यांदा बाबा झाला असून आतिफची पत्नी सारा भरवनाने काही दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिला. आपल्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना त्याने एक प्रेमळ मेसेजही लिहिला आहे.\nरितेशने देशमुख कुटुंबाशी भांडून घडवलं करिअर\nबॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आज त्याचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. संपूर्ण देशमुख घराणं राजकारणात सक्रिय असलं तरी रितेशला लहानपणापासून अभिनेताच व्हायचं होतं. २००३ मध्ये त्याने 'तुझे मेरी कसम'मधून करिअरला सुरुवात केली.\nअमेरिका: न्यू जर्सीत गोळीबार; पोलीस अधिकाऱ्यासह ६ ठार\nअमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये एका दुकानाबाहेर झालेल्या चकमकीत एका पोलीस अधिकाऱ्यासह सहा जण ठार झाले आहेत. शहरातील बेव्यू या परिसरात ही घटना झाली.\nकार्तिक आर्यनने 'या'साठी दिला चित्रिकरणास नकार\nअभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या रिलेशनशीपची चर्चा अनेक दिवस रंगली. इम्तियाज अलीचा चित्रपट 'लव आज कल' च्या सीक्वलच्या चित्रिकरणापासून दोघे जवळ आले. त्यानंतर चित्रपटाच्या सेटवरील दोघांचेही फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर ते दोघे अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणांवर एकत्रही दिसले होते.\nमंत्रिपदांचे ठरले, खातेवाटप अडले\nशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यापैकी कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदे मिळणार हे जवळपास नक्की झाले असून, कोणती खाती वाटून द्यायची याविषयीही जवळपास चर्चा पूर्ण होत आली आहे. मात्र, काही खात्यांबाबत स्पष्टता व्हायची असल्यानेच त्याबाबत आणखी चर्चा करून मगच खातेवाटप जाहीर करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीत ठरल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले.\nचित्रीकरणादरम्यान सेटवर पडला अभिनेता, रुग्णालयात झ���ला मृत्यू\n२०११ मध्ये लक्झरी ब्रँड लुई विटॉनच्या एका जाहिरातीसाठी निवडण्यात आलेला गाओ हा पहिला आशियाई मॉडेल होता. यानंतर त्याने हॉलिवूडपटातही काम केलं. 'द मोर्टल इन्स्ट्रमेन्ट्सः सिटी ऑफ बोन्स'मध्येही त्याने काम केलं होतं.\nसोशल मीडियावर व्हायरल होतेय 'राणू मंडल पार्ट २'\nरेल्वे स्थानकावर गाणं गाऊन पैसै मिळवून उदरनिर्वाह करणारी राणू मंडल रातोरात स्टार झाली. तिच्या प्लॅटफॉर्मवरील गाण्याचा व्हिडिओ जसा व्हायरल झाला तसं तिचं आयुष्य बदललं. त्यानंतर रोजच वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून विशेष म्हणजे या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ दिसऱ्या महिलेचा चेहरा राणूच्या चेहऱ्याच्या मिळता जुळता दिसत आहे.\n'सीन संपला की आम्ही अभ्यासाला बसतो'\nबालकलाकार मालिका किंवा चित्रपटामध्ये असले, की परीक्षेदरम्यान सेटवर अभ्यास करणं हे आलंच. मात्र, मोठे कलाकारही असा अभ्यास करू शकतात असं म्हटलं तर आश्चर्य वाटू देऊ नका.\nप्रदूषणामुळे दिल्लीतून चित्रीकरणाचे पॅकअप\n​दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणामुळे बॉलिवूडचाही श्वास कोंडला आहे. अनेक चित्रपट निर्मात्यांवर दिल्लीतलं चित्रीकरण रद्द करण्याची वेळ आली असून, अनेक कलाकार दिल्लीत चित्रीकरण करण्यास नाखूश आहेत.\nदीपाली देशपांडे आता सीनियर नेमबाजी प्रशिक्षक\nऑलिम्पिक नेमबाज ते भारताच्या सीनियर नेमबाजी संघाची प्रमुख प्रशिक्षक असा यशस्वी प्रवास महाराष्ट्राच्या दीपाली देशपांडेने केला आहे. २०१२मध्ये भारताच्या ज्युनियर नेमबाजांच्या तयारीसाठी कार्यक्रम आखण्यात आला, तेव्हापासून दीपाली ज्युनियर्सच्या जडणघडणीत प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत होती.\nभारताचा युवा नेमबाज सौरभ चौधरीला आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूलमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. १७ वर्षांखालील वर्ल्डकप आणि एशियाडमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या सौरभने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत २४४.५ गुणांचा वेध घेतला.\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\n'हे' ठिकाण ओ���खा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\nमेष: धनलाभाचे प्रमाण वाढेल; वाचा राशीभविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/news/cabinet-ministers-of-modi-government-heres-the-full-list-of-ministers-of-maharashtra/videoshow/69592910.cms", "date_download": "2020-02-23T05:14:20Z", "digest": "sha1:UDD7XX3FJDL4WP2FJ4TC2UVRCEJGZXXP", "length": 7304, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Modi government: cabinet ministers of modi government: here's the full list of ministers of maharashtra - महाराष्ट्रातील 'या' नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान, Watch news Video | Maharashtra Times", "raw_content": "\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nमहाराष्ट्रातील 'या' नेत्यांना मंत्रीमंडळात स्थानMay 31, 2019, 04:35 PM IST\nराष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी एकूण ५८ नेत्यांनी शपथ घेतली. या नव्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील सात नेत्यांना स्थान मिळालं आहे.\nदिशाच्या ऑफ शोल्डर जॅकेट लुकने वेधले लक्ष\nपेन्सिलच्या टोकावर साकारलं शिवलिंग\nघृष्णेश्वर मंदिरात शिव भक्तांची गर्दी\nइलियाना डिक्रूझचा थ्री-पीस ड्रेस पाहिलात का\n'मन फकिरा'च्या निमित्ताने चित्रपटातील कलाकारांसोबत खास गप्पा\nपुणेकर काकुंनी दिले वाहनचालकांना शिस्तीचे धडे\n'रणथंबोर'मधील थरार; जेव्हा वाघ गाडीसमोर येतो\nका होतेय महापोर्टल बंद करण्याची मागणी\n देशातील १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-qualified-for-giis-cbse-national-competitiona-120027/", "date_download": "2020-02-23T05:28:23Z", "digest": "sha1:THXWTTXWUTOI5AGKT2ANS5G3DXXEK27O", "length": 15331, "nlines": 114, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : जीआयआयएस 'सीबीएसई'च्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र - MPCNEWS", "raw_content": "\nPune : जीआयआयएस ‘सीबीएसई’च्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र\nPune : जीआयआयएस ‘सीबीएसई’च्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र\nएमपीसी न्यूज – चिंचवड येथील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल प्रशालेच्या (जीआयआयएस) मुलींच्या फुटबॉल संघाने ऐति��ासिक कामगिरी करताना सीबीएसईच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली. ही स्पर्धा नोयडा येथे जेबीएम ग्लोबल स्कूलच्या मैदानावर 9 नोव्हेंबरपासून पार पडणार आहे.\nसीबीएसईच्या दक्षिण विभागा 2 च्या स्पर्धेत उपविजेतेपद मिळवून ग्लोबल इंटरनॅशनल प्रशालेच्या मुलींच्या संघाने 17 वर्षांखालील गटात ही कामगिरी केली. “जीआयआयएस’ प्रशालेला अंतिम सामन्यात मुंबईच्या रायन इंटरनॅशनल प्रशाला संघाकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागला.\nशहरातून 2019-20च्या मोसमासाठी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरणारी “जीआयआयएस’ ही एकमेव प्रशाला ठरली आहे. “सीबीएसई’च्या नियमानुसार प्रत्येक विभागातील अव्वल दोन संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरतात.\nबेळगाव येथे झालेल्या स्पर्धेत “जीआयआयएस’ प्रशाला संघाने प्रथमच विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळविला होता. यामध्ये “सीबीएसई’च्या बंगळूर, पुणे आणि तिरुवनंतपुरम येथील 32 शाळांचा सहभाग होता. पहिल्या फेरीत त्यांना “बाय’ मिळाला होता.\n“जीआयआयएस’च्या संघात इयत्ता सातवी ते 11वी पर्यंतच्या खेळाडूंचा समावेश होता. अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात त्यांनी पीएसबीबी लर्निंग लीडरशीप ऍकॅडमी, बंगळूर (3-2, पेनल्टीशूट आऊट), एसईएस गुरुकुल स्कूल, पुणे (3-2, पेनल्टी शूटआऊट), स्कूल ऑफ स्कॉलर्स, वर्धा नागपूर (3-0) या शाळांचा पराभव केला. या प्रवासात त्यांनी यावर्षी पुणे विभागाच्या जिल्हा परिषदेच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या एसईएस गुरुकूल आणि वर्धा येथील जिल्हा परिषदेच्या स्पर्धेतील विजेत्या स्कूल ऑफ स्कॉलर्स या अव्वल संघांचा पराभव केला. “जीआयआयएस’ प्रशाला संघाने पिंपरी-चिंचवड विभागातून जिल्हा परिषदेच्या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळविला होता.\nअंतिम सामना – पराभूत वि. रायन इंटरनॅशनल, मुंबई (0-3)\nउपांत्य फेरी – वि.वि. स्कॉलर्स, वर्धा-नागपूर (3-0 (एंजेला गुट्टल 2, अनुष्का गंगवार)\nउपांत्यपूर्व फेरी – वि.वि. एसईएस गुरुकूल स्कूल, पुणे 3-2 शूट-आऊट (विधी झाला, संजय कामत, अर्चिशा गायकवाड)\nउप-उपांत्यपूर्व फेरी – वि.वि. पीएसबीबी लर्निंग लिडरशीप ऍकॅडमी 3-2 शूट-आऊट (समीरा शाह, नेहा भागवत, संजना कामत)\nपहिली फेरी ः “बाय’\nसंघ – समीरा शाह (कर्णधार)स आर्चिसा गायकवाड, युकिता कालबाग, नेहा भागवत, तनिशा वैद्य, शिवानी रिषीराज, स्वरदा सावंत (गोलरक्षक), अहना रामन, नियती अगरवाल, विधी झाला, एंजेला गुट्टल, निधी, अगरवाल, तिया बिनोद, संजना कामत, रिहाना स्टिफन, अस्मी पाठक, रितीका मलगट्टी, अनुष्ता गंगवार, व्यवस्थापक – ट्रेसी फेरेरा-ऍग्नर, प्रशिक्षक – निखिल नायर, रणजीत जोशी\nमुलींनी संधीचे सोने केले – डॉ. व्होरा\nआमच्या मुलींनी दोन वर्षापासूनच हा “ब्युटिफुल खेळ’ खेळायला सुरवात केली. अगदी शून्यातून हा संघ उभारण्यात आला. ज्या मुलींना किक मारता येते आणि चेंडू पकडता येतो अशा मुलींना घेऊन त्यांना घडविण्यात आले. शाळेच्या प्रिन्सिपल डॉ. अमृता व्होरा यांच्या नेतृत्त्वाखालील व्यवस्थापन समितीने या मुलींना सुरवातीपासून प्रोत्साहित केले. त्यामुळेच त्यांना हे यश मिळाले.\nव्होरा म्हणाल्या, “”या मुलींमध्ये गुणवत्ता दडली होती. त्यांना ती दाखविण्याची संधी आणि त्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्‍यक होते. या दोन गोष्टी मिळाल्यावर मुली काय करु शकतील हे आम्ही जाणून होतो. मुलींनी मिळालेल्या संधीचे सोने केले आणि घेतलेल्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. हा संघ घडविण्यामागे ज्या ज्या कोणाचे सहकार्य होते अशा सर्वांचेही मी कौतुक करते. यामुळे ट्रेसी परेरा, प्रशिक्षक निखिल नायर या दोघांनी सुरुवातीपासून या संघाला घडविण्यासाठी कष्ट घेतले. या संघाचे ते एकप्रकारे कणाच बूनन राहिले होते. यावर्षी त्यांना प्रशिक्षक रणजीत जोशी यांची साथ मिळाली.”\nसध्या “जीआयआयएस’ प्रशालेत फुटबॉलमध्ये 50 मुली खेळत आहेत. या मुलींना सर्व सुविधा प्रशालेमार्फत मोफत पुरविली जाते. पाचव्या इयत्तेपासून ते अकरावी पर्यंतच्या मुलींचा यात समावेश असून, त्या विविध स्पर्धेत 14 आणि 17 वर्षांखालील गटात शाळेचे प्रतिनिधीत्व करतात.\nतिसरा क्रमांक – 17 वर्षांखालील – सुब्रतो मुखर्जी (पिंपरी-चिंचवड विभाग) पुणे 2018\nउपविजेतेपद – 17 वर्षांखालील – फाईव्ह अ साईड बीकॉन करंडक, चिंचवड, 2018\n-तिसरा क्रमांक – 17 वर्षांखालील जिल्हा परिषद स्पर्दा (पिंपरी चिंचवड विभाग) पुणे, 2019\nउपविजेतेपद – 17 वर्षांखालील – सीबीएसई दक्षिण विभाग 2 फुटबॉल, बंगळूर, 2019.\nMoshi : घरात घुसून महिलेचे मंगळसूत्र हिसकावले\nPimpri : घन कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर; प्रशासनाची डोकेदुखी वाढली\nTalegaon Dabhade : प्रगतीशील शेतकरी, बैलगाडा मालक बबनराव मराठे यांचे निधन\nPune : 50 हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक लेखा परीक्षक ‘एस��बी’च्या…\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nNigdi : निगडीत 45 हजारांची घरफोडी\nBhosari : इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचे आमिष दाखवून दोघांची 52 लाखांची फसवणूक\nThergaon : कोयते हवेत फिरवून दहशत माजविणार्‍या तिघांना अटक, दोघे ताब्यात\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPune : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे चोरटे गजाआड; गुन्हे अन्वेषण विभाग पुणे…\nPimpri: सरकारने महापालिकेच्या कारभाराची चौकशी करावीच; भाजप आमदाराचे खुले आव्हान\nPimpri: भाजपच्या माजी महापौरांची पक्षाच्या बैठकीला दांडी; माजी शहराध्यक्ष भडकले\nPune : 50 हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक लेखा परीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-role-america-kashmir-issue-22610", "date_download": "2020-02-23T05:04:11Z", "digest": "sha1:2KODPQSOBN2GKQDZOVGGHHCDKWS4DWCS", "length": 26872, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon special article on role of america in kashmir issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंयम नि मुत्सद्देगिरीचीही कसोटी\nसंयम नि मुत्सद्देगिरीचीही कसोटी\nसोमवार, 26 ऑगस्ट 2019\nभारत आणि पाकिस्तानने विनंती केल्यास काश्‍मीरबाबत मध्यस्थी करण्याची तयारी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा दर्शविली आहे. त्याच वेळी अफगाणिस्तानमध्ये भारताने अधिक जबाबदारी घ्यावी, असेही ट्रम्प सुचवीत आहेत. अशा वेळी या दोन्ही गोष्टींतून मार्ग काढण्यासाठी संयम दाखवितानाच भारताच्या मुत्सद्देगिरीचीही कसोटी लागणार आहे.\nपोपटाने चोच वासलेली आहे. तो हालचा�� करेनासा झाला आहे. पंखदेखील फडफडवत नाही. पाय वर करून पडलेला आहे... वगैरे वगैरे \"पोपट मेला आहे' हे सरळ न सांगता इतर गोष्टी सांगत बसायच्या \"पोपट मेला आहे' हे सरळ न सांगता इतर गोष्टी सांगत बसायच्या हा दाखला कशासाठी दिला जातो हा दाखला कशासाठी दिला जातो एखादी गोष्ट सरळपणे न सांगता आडवळणाने सांगायाची असेल तर. काश्‍मीर समस्येच्या संदर्भात भारत व पाकिस्तानदरम्यान मध्यस्थी करण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचा गौप्यस्फोट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्याचा भारताने तातडीने इन्कारही केला. परंतु त्यानंतरचा घटनाक्रम पाहता ट्रम्प यांच्या निवेदनात तथ्य आढळून येते. कारण जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणाऱ्या तरतुदी रद्द केल्यानंतर त्याची दखल ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली, तसेच पाकिस्तानने त्या आधारे पुनःश्‍च काश्‍मीरच्या मुद्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा केलेला प्रयत्न, उभय देशांदरम्यान निर्माण झालेला तणाव आणि त्यानंतर तो तणाव कमी करण्यासाठी अमेरिका, चीन, फ्रान्स, ब्रिटन, रशिया या पाच बड्या देशांनी सुरू केलेले प्रयत्न या घडामोडी काय दर्शवितात एखादी गोष्ट सरळपणे न सांगता आडवळणाने सांगायाची असेल तर. काश्‍मीर समस्येच्या संदर्भात भारत व पाकिस्तानदरम्यान मध्यस्थी करण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचा गौप्यस्फोट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्याचा भारताने तातडीने इन्कारही केला. परंतु त्यानंतरचा घटनाक्रम पाहता ट्रम्प यांच्या निवेदनात तथ्य आढळून येते. कारण जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणाऱ्या तरतुदी रद्द केल्यानंतर त्याची दखल ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली, तसेच पाकिस्तानने त्या आधारे पुनःश्‍च काश्‍मीरच्या मुद्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा केलेला प्रयत्न, उभय देशांदरम्यान निर्माण झालेला तणाव आणि त्यानंतर तो तणाव कमी करण्यासाठी अमेरिका, चीन, फ्रान्स, ब्रिटन, रशिया या पाच बड्या देशांनी सुरू केलेले प्रयत्न या घडामोडी काय दर्शवितात एवढेच नव्हे तर ट्रम्प यांनी भारत व पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन करून \"निरोप्या'चे किंवा \"मध्यस्था'चे केलेले काम याचा अर्थ काय लावायचा एवढेच नव्हे तर ट्रम्प या��नी भारत व पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन करून \"निरोप्या'चे किंवा \"मध्यस्था'चे केलेले काम याचा अर्थ काय लावायचा भारत व पाकिस्तानने परस्परसंवादाने संबंध सुरळीत करण्याबाबतही हे बडे देश गेल्या काही दिवसांत सातत्याने उभय देशांना आवाहन करीत आहेत. सारांशाने एवढेच म्हटता येईल, की काश्‍मीर मुद्याचे आंतरराष्ट्रीयीकरण झाले आहे आणि अमेरिकेची मध्यस्थीही सुरू झालेली आहे. त्यामुळे भारताचा इन्कार कितपत खरा मानायचा, असा प्रश्‍न यातून निर्माण होतो. काश्‍मीर ही भारताची अंतर्गत बाब आहे. संपूर्ण काश्‍मीर भारताचा अभिन्न भाग आहे आणि सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भाग पुन्हा मिळविण्यासाठीचे अधिकार भारत सरकारला देण्याचा ठराव संसदेनेच केलेला आहे.\nकाश्‍मीरच्या मुद्याची सोडवणूक करण्याचा विषय भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यानची द्विपक्षीय बाब असून, त्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाला किंवा मध्यस्थीला वाव, अधिकार नाही, हे तत्त्वही भारताने निश्‍चित केलेले आहे. सिमला करार आणि लाहोर जाहीरनामा या वाटाघाटींसाठी आधारभूत दस्तऐवज राहील, हे उभयमान्य तत्त्व आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठवडाभरातील घडामोडी सुसंगत नसल्याचे आढळून येते. याचा खुलासा केवळ सरकारच करू शकते.\nकाश्‍मीर मुद्याबाबत ट्रम्प यांनी केलेले वक्तव्य किती खरे किंवा खोटे याचा खुलासा केवळ ते स्वतः किंवा भारतीय पंतप्रधानच करू शकतात. भारताने ट्रम्प यांच्या वक्तव्याचे खंडन केलेले असले, तरी ट्रम्प यांनी ते वक्तव्य मागे घेतलेले नाही किंवा त्यावर अधिक खुलासाही केलेला नाही. त्यांनी केवळ मौन पाळले. उलट, त्याचा पुनरुच्चार करताना भारत व पाकिस्तानने विनंती केल्यास ते मध्यस्थी करतील असे म्हटले आहे. मुळात ट्रम्प या विषयाबत एवढे आग्रही का याचा अर्थही लावावा लागेल. ट्रम्प यांना अमेरिकेच्या फौजा संघर्षग्रस्त अफगाणिस्तानमधून मागे घेण्याची घाई झाली आहे. \"अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे सैनिक मृत्युमुखी पडण्याची आवश्‍यकता नाही. अमेरिकेला अफगाणिस्तानवर खर्च करण्याची इच्छा नाही,' अशी शुद्ध व्यावसायिकाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. ते मूळचे उद्योगपती असल्याने जेथे फायदा असेल, तोच व्यवसाय करण्याची त्यांची प्रवृत्ती स्वाभाविक आहे आणि त्यामुळेच त्यांना अफगाणिस्तानमध्ये होणारा अमे���िकेचा खर्च हा वायफळ व अनावश्‍यक वाटतो. म्हणून अफगाणिस्तानची जबाबदारी भारत व पाकिस्तान आणि त्यांच्या शेजारी देशांनी घ्यावी, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. त्यासाठी ते भारत व पाकिस्तानचा पिच्छा पुरवत आहेत. अफगाणिस्तानसाठी अमेरिकेला भारतापेक्षा पाकिस्तानची गरज अधिक आहे आणि त्यामुळेच पाकिस्तानला गोंजारणेही सुरू आहे. \"तालिबान'बरोबरही अमेरिकेने वाटाघाटी सुरू ठेवल्या आहेत. आता वर्तुळ पूर्ण होताना दिसते. सोव्हिएत महासंघाने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर सोव्हिएत फौजांना तेथून हुसकाविण्यासाठी अमेरिकेने \"तालिबान'ला मदत केली होती. आता अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी त्यांना \"तालिबान'ची मदत हवी आहे. पण हा आगीशी खेळ ठरेल.\nअशा परिस्थितीत भारतीय नेतृत्वाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. काश्‍मीरमध्ये उद्रेक होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल आणि त्यासाठी लवकरात लवकर तेथील परिस्थिती पूर्वपदावर कशी येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. काश्‍मीरच्या संदर्भात इराणने दिलेली प्रतिक्रियादेखील महत्त्वपूर्ण आहे. त्यालाही कारणे आहेत. भारताने लडाख हा केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केला आहे. यामध्ये दोनच जिल्हे- कारगिल व लेह हे समाविष्ट होतात. कारगिल हा प्रामुख्याने शिया मुस्लिम बहुसंख्याक जिल्हा आहे. त्यांनी नेहमीच काश्‍मिरी लोकांपेक्षा वेगळी भूमिका घेऊन भारत सरकारला पाठिंबा दिला आहे. परंतु नव्या निर्णयामुळे लडाखमधील बौद्ध व हिंदू समाजाला झुकते माप देऊन कारगिलच्या भावनांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. कारगिलमध्ये या निर्णयाविरुद्ध आंदोलनही सुरू आहे. इराणने यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना मुस्लिमांना उचित न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हा केवळ एक पैलू झाला.\nदुसरीकडे, भारताने अफगाणिस्तानमध्ये लष्कर पाठवावे असेदेखील ट्रम्प महाशय सुचवीत आहेत. त्यासाठी ते भारतीय नेतृत्वावर दबावही आणू शकतात. परकी भूमीवर भारतीय सैन्य पाठविण्याची चूक राजीव गांधी यांनी केली होती. त्यात भारतीय लष्कराची अपरिमित हानी झाली होती. त्यातूनच पुढे राजीव गांधी यांना जीव गमवावा लागला. त्यानंतर भारताने परकी भूमीवर भारतीय लष्कर न पाठविण्याची अलिखित भूमिका व नीती अवलंबिली आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानात अशा प्रकारचे साहस भारतीय नेतृत्व दाखविणार नाही, अशी अपेक्षा आहे. याचेदेखील बहुविध पैलू आहेत. अमेरिकेच्या संपूर्ण माघारीनंतर अफगाणिस्तानात कोणते बदल होतात तेही भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील. आज अफगाणिस्तानमध्ये भारताला अनुकूल राजवट आहे व ती टिकून राहणेही तेवढेच अनिवार्य आहे. या पेचातून भारताला मार्ग काढावा लागेल आणि त्यासाठी जम्मू-काश्‍मीरमध्ये लवकरात लवकर सुरळीत व सर्वसाधारण परिस्थिती निर्माण करण्याचे आव्हान सरकारला पार पाडावे लागणार आहे. अन्यथा, अमेरिकी नेतृत्वाचा आततायीपणा संपूर्ण भारतीय उपखंड अस्थिर करू शकतो. अफगाणिस्तानात \"तालिबान' पुन्हा सत्तेवर येणे (त्यांचा वाढत्या कारवाया चिंताजनक आहेत.) भारताला व काश्‍मीरच्या दृष्टीने परवडणारे नाही. यासाठी साहसवादाला सोडचिठ्ठी देऊन संयमित नीतीचा अवलंब करण्याची कसरत भारताला करावी लागणार आहे.\nभारत पाकिस्तान काश्‍मीर डोनाल्ड ट्रम्प कसोटी test नरेंद्र मोदी घटना incidents जम्मू रशिया फोन विषय लाहोर आग सैनिक व्यवसाय तालिबान लडाख कारगिल लेह मुस्लिम बौद्ध हिंदू hindu वन forest राजीव गांधी भारतीय लष्कर\nरेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे : आमदार...\nसकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामान\nमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील तरी सोमवार (त\nऔरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची वाट अवघडच\nऔरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा वीजपुरवठा करण्याच्या तंत्रामुळे शेतकऱ्यांच्या\nजीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत अनुदान :...\nरत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून तो वाढविण्यासाठी जीआय मानांकन महत्त्वाचे\nनीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये सरकारच्या...\nसोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील पाणीवाटपासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची पत्रके\nविदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...\nसांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...\nशेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...\nई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...\nअठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...\nसिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...\nपशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...\nनिर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...\nखारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...\nजळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...\nइंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...\nचांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...\nसर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...\nविदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...\nचारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...\nपरराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...\nकेळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...\nशेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...\nऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...\nनैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2019/06/blog-post_14.html", "date_download": "2020-02-23T03:36:02Z", "digest": "sha1:M7OIDPSSJVQ4ZYF26UWQ2MQDK66NOGOF", "length": 7457, "nlines": 81, "source_domain": "www.impt.in", "title": "दहशतवाद कारणे व उत्तेजना | IMPT Books", "raw_content": "\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन\n- प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकी प्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आ...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता संब...\nदहशतवाद कारणे व उत्तेजना\nसिराजूल हसन आणि इतर\nजागतिक स्तरावर हिंसाचार व दहशतवादाचे वावटळ सध्या घोंघावत आहे. त्याच्या तडाख्यात गरीब व श्रीमंत जाती व देश सापडलेले आहेत. याविरुद्ध जगात विचारप्रवर्तक लिखाण होत आहे आणि या लिखाणामुळे जगाचे डोळे उघडत आहेत.\nया पुस्तकात मौ. मुहम्मद सिराजुल हसन, मौ. सय्यद जलालुद्दीन उमरी, डॉ. फजलुर्रहमान फरीदी आणि प्रा. खुर्शीद अहमद यांच्या विचारप्रवर्तक लेखांचा समावेश आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 65 -पृष्ठे -72 मूल्य - 30 आवृत्ती -3 (2013)\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन\n- प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकी प्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आ...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता संब...\nकुरआन आणि आधुनिक विज्ञान\n- डॉ. मॉरिस बुकाले या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधुनिक ...\n- अबुल आला मौदूदी कुरआन अध्ययन कर्त्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शकाच्या स्वरूपात आहे. कुरआन हा ईशग्रंथ असल्याने तो इतर ग्रंथांसारख...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष्टी ...\n- नसीम गाझी फलाही या पुस्तकाद्वारे कुरआन व इस्लाम विषयी पसरविण्यात आलेले गैरसमज दूर करण्यात आले ज्यामुळे लोकांना इस्लामचे खरे ज्ञान प्...\n- सय्यद अबुल आला मौदूदी मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी 10 मे 1947 रोजी दारूस्सलाम पठाणकोट येथे एका जाहीर सभेत हे भाषण द...\nदहशतवाद कारणे व उत्तेजना\nसिराजूल हसन आणि इतर जागतिक स्तरावर हिंसाचार व दहशतवादाचे वावटळ सध्या घोंघावत आहे. त्याच्या तडाख्यात गरीब व श्रीमंत जाती व देश साप...\nपैगंबर मुहम्मद (स.) संक्षिप्त परिचय\nमुहम्मद अहमद या पुस्तिकेत पैगंबर (स.) यांचा संक्षिप्त परिचय करून दिला आहे. अल्लाहने मनुष्याला जीवनोद्देश सांगण्यासाठी, मनुष्य जीवन सु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2019/06/blog-post_47.html", "date_download": "2020-02-23T04:47:33Z", "digest": "sha1:M3B6L67CRZOWMQKOGPSFFOBHQCFPHJM5", "length": 6511, "nlines": 81, "source_domain": "www.impt.in", "title": "शांती आणि सन्मान | IMPT Books", "raw_content": "\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन\n- प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकी प्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आ...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता संब...\n- मधुर संदेश संगम\nआयएमपीटी अ.क्र. 69 -पृष्ठे -72 मूल्य - 5 आवृत्ती -3 (2010)\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन\n- प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकी प्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आ...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता संब...\nकुरआन आणि आधुनिक विज्ञान\n- डॉ. मॉरिस बुकाले या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधुनिक ...\n- अबुल आला मौदूदी कुरआन अध्ययन कर्त्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शकाच्या स्वरूपात आहे. कुरआन हा ईशग्रंथ असल्याने तो इतर ग्रंथांसारख...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष्टी ...\n- नसीम गाझी फलाही या पुस्तकाद्वारे कुरआन व इस्लाम विषयी पसरविण्यात आलेले गैरसमज दूर करण्यात आले ज्यामुळे लोकांना इस्लामचे खरे ज्ञान प्...\n- सय्यद अबुल आला मौदूदी मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी 10 मे 1947 रोजी दारूस्सलाम पठाणकोट येथे एका जाहीर सभेत हे भाषण द...\nदहशतवाद कारणे व उत्तेजना\nसिराजूल हसन आणि इतर जागतिक स्तरावर हिंसाचार व दहशतवादाचे वावटळ सध्या घोंघावत आहे. त्याच्या तडाख्यात गरीब व श्रीमंत जाती व देश साप...\nपैगंबर मुहम्मद (स.) संक्षिप्त परिचय\nमुहम्मद अहमद या पुस्तिकेत पैगंबर (स.) यांचा संक्षिप्त परिचय करून दिला आहे. अल्लाहने मनुष्याला जीवनोद्देश सांगण्यासाठी, मनुष्य जीवन सु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=17788", "date_download": "2020-02-23T04:16:28Z", "digest": "sha1:MP25EVPROO7PKXJ764EV7VELLTRIPOLM", "length": 10426, "nlines": 127, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "कोल्हापूरतील जनजीवन अद्यापही विस्कळीत | News Marathi 24", "raw_content": "\nHome सामाजिक कोल्हापूरतील जनजीवन अद्यापही विस्कळीत\nकोल्हापूरतील जनजीवन अद्यापही विस्कळीत\nकोल्हापूर प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्हातील महापुराचा विळखा आता झपाट्याने कमी होऊ लागला आहे.बहुतांश भागातील पाणी मोठ्या प्रमाणात ओसरत आहे.पूरग्रस्त भागात आता स्वच्छता आणि साथीच्या रोगाच्या निर्मुलनचे काम चालु झाले आहे. पण शहर आणि परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. पेट्रोल टंचाई पण आहे.पुणे- बंगलोर महामार्ग सुरु झाला असुन वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. शहराचे जनजीवन आता पुर्व पदावर येत आहे.\nगेल्या आठवड्याभर कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने कहर माजवला होता. पंचगंगेने कोल्हापूर शहरसह अनेक गावे वेढली होती. शनिवार पासुन पाऊसाचा जोर कमी झाला आणि पुराचे पाणी ओसरु लागले.त्यामुळे मदत कार्यात कमालीचा वेग घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागातील पाणी मोठ्या प्रमाणात ओसरू लागल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे आवाहन प्रशासनासमोर आहे. शहरातील लक्ष्मीपुरी,व्हिनस काॅर्नर, शाहूपुरी अन्य पूरग्रस्त भागात प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवली आहे. रस्त्यावर साचलेला गळ काढण्यासाठी पाण्याचे फुवारे मारले जात आहेत. या कामात महानगरपालिका प्रशासन पथके व स्वयंसेवा संस्था सहभागी झाल्या आहेत. पाणी ओसरले तरी अनेक रस्त्यावर १ते२फुट गळ व चिखल साचला आहे.घरामध्ये साचलेले पाणी व गळ काढण्याचे काम लोक करत आहेत.तात्पुरत्या म��त केंद्रामध्ये वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत.यामध्ये अनेक डाॅक्टर ची पथके कार्यरत असल्याचे दिसते.शहरामध्ये केएमटी तर ग्रामीण भागात एस.टीसह खाजगी प्रवासी वाहतुक काही प्रमाणात चालु झाली आहे. भाजीपाला व दुधाची आवक काही प्रमाणात चालु झाली असली तरी तुटवडा जाणवत आहे.\nPrevious articleपश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता : हवामान खात्याचा अंदाज\nNext articleपूरग्रस्तांसाठी सर्व मदत एकाच ठिकाणी कोल्हापूरकरांचा नवा पॅर्टन \nकृती फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांचा ‘आदर्श मूकनायक’ पुरस्काराने सन्मान \nमोहन सातपुते यांना १७ वर्ष केलेल्या एचआयव्ही/एड्स जनजागृतीच्या प्रबोधनासाठी प्रेरणा पुरस्कार प्रदान.\nप्रगतीची कास धरणार्‍या ब्राह्मण समाजासाठी सहकार्य करु : जयंत पाटील सर्व शाखा ब्राह्मण अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न\n“आम्ही महाराष्ट्रात घराघरात जाऊन फॉर्म भरून घेणार आहोत : राज ठाकरे\nजीवनदादा पाटील यांना क.वाळवे मधून उच्चांकी मतदान देणार : आप्पासाहेब पाटील\nमहाराष्ट्र केसरीची सदगीरला ‘मानाची गदा’…’मानाचे धन’ परागंदा\nदहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सांगलीत कडकडीत बंद\nतृणमूल काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात\nराजु शेट्टी गेले ईडीच्या कार्यालयात\nमुंबई महापालिकेने ३६४ मंडळांची परवानगी नाकारली \nआजरा तालुक्यातील लाटगाव जंगलात बिबट्याच्या हल्लात – पाच बैलाचा मृत्यू.\nसांगलीत हरिपूर रस्त्यावर भरधाव ट्रकने सहा वर्षांच्या मुलीला चिरडले\nव्होडाफोन देशातील सेवा बंद करण्याच्या तयारीत \nअभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला भीषण अपघात…\nशिवाजी पुलास काम पुर्ण करण्यास पुरातत्वखात्याचे नाहारकत पत्र.\nमहिलांची स्वउन्नती हीच घराची उन्नती : सौ.विजयालक्ष्मी प्रकाश आबिटकर, ठिकपुर्ली येथे...\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95/", "date_download": "2020-02-23T05:11:13Z", "digest": "sha1:LJJNIK3KS2IMNHOX2V5DNFHUHVMFN5RW", "length": 30639, "nlines": 82, "source_domain": "shekharpatil.com", "title": "विचारांच्या वारसाची राजकीय लढाई ! - Shekhar Patil", "raw_content": "\nचालू घडामोडी • राजकारण\nविचारांच्या वारसाची राजकीय लढाई \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसदार असल्याचा आव आणत आपापल्या राजकीय पोळ्या शेकण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी तर हे प्रकर्षाने अधोरेखित झाले आहे.\nमहापुरूषांच्या विचारांना आपल्याला हव्या त्या साच्यात त्यांना ‘मोल्ड’ करण्याचे प्रकार भारतीय इतिहासात मोठ्या प्रमाणात घडले आहेत. आता याचाच पुढील अध्याय प्रतिकांच्या पळवा-पळवीच्या माध्यमातून समोर येत आहे. या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसदार असल्याचा आव आणत आपापल्या राजकीय पोळ्या शेकण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी तर हे प्रकर्षाने अधोरेखित झाले आहे.\nआज देशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी होत आहे. खरं तर या जयंतीला आता वैश्‍विक परिमाण लाभत आहे. अगदी ‘गुगल’वरील ‘डुडल’सह जगाच्या विविध कोपर्‍यातील उत्सवाच्या वार्ता येत आहेत. मात्र याचसोबत व्हाटसऍपसह सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात ‘हिंदुंनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले आहेत‘च्या नावाने संदेश मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ झाला आहे. वास्तविक पाहता हा संदेश एका व्यापक प्रपोगंडाचाच एक भाग आहे. सोशल मीडियात याला भावनात्मक स्वरूप देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र बौध्दीक भ्रम निर्माण करत बाबासाहेबांचा वारसा ‘हायजॅक’ करण्याचाच हा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. यानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असणार्‍या ‘पांचजन्य’ आणि ‘ऑर्गनायजर’ने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून विशेषांक प्रसिध्द केले आहेत. यातील पांचजन्यच्या विशेषंकाला ‘युगदृष्टा’ असे नाव देण्यात आले आहेत. यात संघाच्या अनेक विचारधारा या बाबासाहेबांच्या विचारांशी कशा सुसंगत आहेत याचीच पोपटपंची करण्यात आली आहे. संघाने बाबासाहेबांचे विचार हे आपल्या ‘सांस्कृतीक राष्ट्रवाद’ला लागू होत असल्याचा दावा केला आहे. या अंकाच्या ऑनलाईन आवृत्तीचे अवलोकन केले असता अनेक नाविन्यपुर्ण मुद्यांचा उहापोह करण्यात आला आहे. एका लेखात बाबासाहेब संस्कृतचे कसे समर्थक होते हे सांगण्यात आलेय. ते सामाजिक समरसतेचे समर्थक असल्याचेही विवेचन करण्यात आले आहे. गोळवलकर गुरूजींसारख्या संघ नेत्यांचे बाबासाहेबांबाबतचे गौरवोद्गार यात ठळकपणे देण्यात आले आहेत. सावरकरादींंसोबतच्या बाबासाहेबांच्या स्नेहाला यातून उजाळा देण्यात आलाय. काही दिवसांपुर्वी संघाने डॉ. आंबेडकर यांच्या विचारांशी सुसंगत असे जातीप्रथा निर्मुलन, ‘एक गाव एक विहीर’ अशा योजना हाती घेतल्या होत्या. याचसोबत इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाला मंजुरी देण्यात आली. यामुळे आता गोळवलकर, सावरकर, मदनमोहन मालविय, शामाप्रसाद मुखर्जी, दिनदयाल उपाध्याय ते थेट मोहन भागवत यांचे विचार बाबासाहेबांच्या विचारांशी जुळवण्याचा हा प्रयत्न हास्यास्पद म्हणून सोडून देण्याइतका नक्कीच नाही. एका दीर्घकालीन रणनितीचा तो एक भाग असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बाबासाहेबांच्या वारशासी नाते जोडण्याचा प्रयत्न केला असतांनाच कॉंग्रेसनेही त्यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त कार्यक्रमांच्या आयोजनाची घोषणा केली आहे. इकडे उत्तरप्रदेशात मायावती यांनीही रणशिंग फुंकले आहे. याचाच अर्थ आता बाबासाहेबांच्या विचारांबद्दल एकदम आत्मीयता दाखविण्याच्या आड त्यांचे विचार आणि त्यातून राजकीय स्वार्थ साधण्याची मांडणी करण्यात आल्याचे अधोरेखित झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाने आदिवासी समुदायांमध्ये आपली पकड घट्ट केली असली तरी अनुसुचित जातींमध्ये मात्र पक्षाचा पाया कच्चा आहे. भाजपचे विचार मनुवादी असल्याने दलित समूह भाजपपासून दोन हात दुरच राहिला असल्याचे आजवर स्पष्ट झाले आहे. म्हणायला पक्षाकडे अनेक दलित चेहरे आहेत. मात्र ते आपल्या समुदायाला प्रभावीत करतील इतके सक्षम नाहीत. अलीकडच्या काळात पक्षाला बिहारमध्ये रामविलास पासवान तर महाराष्ट्रात रामदास आठवले यांच्या रूपाने दोन मातब्बर नेत्यांची साथ मिळाली आहे. यातील पासवान हे आधीदेखील भाजपसोबत होते. ‘जिकडे सत्ता तिकडे पासवान’ असे समीकरण असल्याने भाजपला त्यांच्यावर फारसा भरवसा नाही. इकडे आठवले हेदेखील अधूनमधून भाजपला इशारे देत असल्याने पक्ष त्यांच्याबाबतही सावध आहे. यातच या दोन्ही नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर मान्यतेचाही प्रश्‍न आहेच. या पार्श्‍वभुमीवर दलित नेत्यांसोबत राजकीय हातमिळवणी करत असतांना थेट या समुदायालाच आपलेसे करण्याचे जाणीवपुर्वक प्रयत्न भाजपतर्फे करण्यात येत आहेत. यानुसार बाबासाहेबांच्या विचारांशी सलगी दाखविण्याचा आटापिटा सुरू झाला आहे. आजपासूनच भाजपने बिहारमधील निवडणुकीच्या हालचाली सुरू केल्यात ही बाब सुचक अशीच आहे.\nइकडे सध्या अत्यंत गलीतगात्र अवस्थेत असणार्‍या कॉंग्रेस पक्षानेही बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार आपणच असल्याचे दर्शविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. खरं तर या पक्षात आज नेतृत्वापासून ते तळागाळातील कार्यकर्त्यांमधील नैराश्याला दुर करण्याचे आव्हान आहे. कॉंग्रेसने पारंपरिकरित्या महात्मा गांधीजी यांच्यासह नेहरू-गांधी कुटुंबांच्या विचारांचे वारसदार म्हणून आजवर वाटचाल केली आहे. यात सरदार वल्लभभाई पटेल, लालबहादुर शास्त्री, नरसिंहा राव आदींपासून ते डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या कामगिरीला पक्षाच्या इतिहासात अल्प स्थान देण्यात आले आहे. राव यांच्या पार्थिवाला तर पक्ष कार्यालयात ठेवण्यासही नकार देण्यात आला होता. याचाच अर्थ असा की कॉंग्रेसने नेहरू-गांधी घराण्या पलीकडे विचार केला नाही. यामुळे लोकसभा निवडणुकीतील दणकेबाज विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांचा वैचारिक वारसा पळविण्याचा प्रयत्न केल्यामुळे कॉंग्रेस नेते हैराण झाले. भाजपने जोरदार मार्केटींग करून या दोन्ही महापुरूषांचे वारसदार असल्याचा आव तर आणलाच पण पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत नरसिंहा राव यांचे स्मारक बांधण्याची घोषणा करून कॉंग्रेसची गोची केली. भाजप नेते अधूनमधून लालबहादुर शास्त्री यांच्या महत्तेकडे कॉंग्रेसने दुर्लक्ष केल्याचा आरोप करतात. यामुळे आता शास्त्रीजींचा वारसाही भाजप हिसकावणार की काय अशी शक्यता आहे. इकडे भगतसिंग यांनाही भाजपने आपलेसे केलेय तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वंशजांची नेहरू सरकारने हेरगिरी केल्याचे प्रकरण बाहेर काढले आहे. आता तर या प्रकरणाची कागदपत्रे जाहीर करण्याची मागणी होत असल्याने कॉंग्रेस पक्ष अस्वस्थ झाला आहे. यातच संघाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांकडे मोर्चा वळविल्यामुळे क���ंग्रेस नेतेदेखील खडबडून जागे झाले आहेत. यानुसार कॉंग्रेसने उत्तरप्रदेशात वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे.\nखुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गात प्रतिगाम्यांप्रमाणे कॉंग्रेस पक्षानही अनेकदा अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. यामुळे त्यांनी कॉंग्रेस पक्षावर अत्यंत जळजळीत टीका केली होती हा इतिहास आहे. मात्र असे असुनही स्वातंत्र्योत्तर कालखंडात दीर्घ काळापर्यंत दलित समुदाय कॉंग्रेससोबत होता यामागे अनेक कारणे होती. एक तर या पक्षाला सक्षम विरोधक नव्हता. नव्वदच्या दशकानंतर भाजपचा पर्याय आला तरी हा पक्ष उघडपणे सवर्णांचा पाठीराखा असल्याने हा समुदाय कॉंग्रेससोबत होता. मात्र एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी प्रादेशिक पातळीवर अनेक पर्याय उपलब्ध झाले. विशेषत: उत्तरप्रदेशात मायावती यांच्यामागे हा समुदाय ठामपणे उभा राहिला. गेल्या वर्षीच्या मोदी लाटेत कॉंग्रेस आणि बसपची वाताहत झाली असली तरी आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी दलितांच्या मतपेढीवर या दोन्ही पक्षांचे लक्ष आहे. अर्थात याचमुळे कॉंग्रेससोबत बहुजन समाज पक्षही सावध झाला आहे.\nस्वतंत्र भारताच्या इतिहासात बसपने उत्तरप्रदेश सारख्या सरंजामी विचारधारेच्या राज्यात स्वबळावर मिळवलेल्या बहुमत हे अत्यंत आश्‍चर्यकारक मानले गेले. कांशिराम यांनी अत्यंत आक्रमकतेने आंबेडकरवादी विचार उत्तर भारतात पेरला तरी तो सत्तेपर्यंत पोहचवण्यासाठी पुरेसा नव्हता. यामुळे ‘तिलक, तराजू और तलवार…इनको मारो जुते चार’ अशी गर्जना केल्यानंतर बसपाने ‘तिलक, तराजू और तलवार…सब हो गये हाथी पर सवार’ अशी गर्जना केल्यानंतर बसपाने ‘तिलक, तराजू और तलवार…सब हो गये हाथी पर सवार’ अशी सर्वसमावेशक भुमिका घेतली. देशाच्या इतिहासात प्रथमच दलित आणि सर्वणांची एकत्र मोट आवळत मायावतींनी सत्ता स्थापन केली. मात्र त्यांचा एककल्ली कारभार आणि अनेक घोटाळ्यांनी त्या अलोकप्रिय झाल्या. चतुर मुलायमसिंग यांनी याचा लाभ उचलला. यादव आणि मुस्लीमांचे ध्रुविकरण करत त्यांनी सत्ता मिळवली. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या राज्यातील जातीचे राजकारण थेट धर्मावर आणून ठेवले. मुजफ्फरपुर दंगलीसह वादग्रस्त मुद्यांमुळे भाजपला येथे अनपेक्षित यश मिळाले. आता २०१७ साली उत्तरप्रदेशची विधानस���ा निवडणूक होत असून यात दलित समुहाची निर्यायक भुमिका राहील हे निश्‍चित. याचमुळे भाजप, कॉंग्रेस आणि बसपा या तिन्ही पक्षांनी बाबासाहेबांचा वारसदार आपणच असल्याचा पवित्रा घेतला आहे. आज मायावतींनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सभेत भाजप, कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार तोंडसुख घेतले. बसपाच्या दबावामुळेच व्हि.पी. सिंग सरकारने बाबासाहेबांना ‘भारतत्न’ दिल्याचा दावा त्यांनी केला. इतिहासातील दाखले देत त्यांनी कॉंग्रेस-भाजपचे आंबेडकरप्रेम बेगडी असल्याचा दावा केला. आता यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खुद्द युपीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज मायावतींवर टीका करत त्यांनी बाबासाहेबांच्या नावे ‘पार्क’ उभारण्यापलीकडे काहीही केले नसल्याचा आरोप केला. याचसोबत त्यांनी बाबासाहेबांचे महानिर्वाण अर्थात ६ डिसेंबर रोजी राज्यात शासकीय सुटीची घोषणा केली. म्हणजे त्यांनीही राजकीय हिताचा विचार केलेलाच आहे.\nमहत्वाची बाब म्हणजे देशातील बहुतांश राजकीय पक्ष हे दलितांचे हितकर्ते असल्याचे सांगतात. मात्र या समुहाच्या खर्‍या अर्थाने उत्थानासाठी कुणी फारसे प्रयत्न केले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. देशाच्या कान्याकोपर्‍यात आजही दलितांवर अत्याचार होतात. मात्र स्थानिक पातळीवरून आवाज उठण्यापलीकडे काहीही होत नाही. याला एकमेव कारण म्हणजे अलीकडच्या काळात या समुदायातून अखील भारतीय पातळीवर सर्वमान्य होईल असे नेतृत्व उभे राहिले नाही. बहुतांश नेत्यांनी विविध राजकीय पक्षांशी हातमिळवणी करत आपापले सवतेसुभे उभे केलेत. महाराष्ट्रातील रिपब्लीकन पक्षाच्या विविध गटांचीही हीच शोकांतिका आहे. यामुळे आता दलित मतपेढीला डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांच्या विचारांच्या वारसाची लढाई सुरू झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा विचार हा काळाच्या कसोटीवर टिकणारा आहे. आज धर्म,भाषा, जाती, प्रांत, संस्कृती आदींवरून विभाजनाचे फुत्कार ऐकू येत असतांना ‘संविधान हेच सर्वश्रेष्ठ’ असल्याचा विचार देणारे बाबासाहेब हे भारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ विचारक, समाजसुधारक आणि मानवतावादी आहेत हे कुणी नाकारू शकणार नाही. यासाठी कॉंग्रेस, भाजप वा बसपा वा अन्य कोणत्याही नेत्यांच्या प्रशस्तीपत्रकांच��� त्यांना आवश्यकता नाही. मात्र बाबासाहेबांचे विचार ‘हायजॅक’ करण्यामागील कावा सुज्ञ भारतवासियांनी ओळखला पाहिजे. भारताच्या इतिहासात गौतम बुध्द यांनी प्रथम समतेचा विचार मांडला तेव्हा सनातन्यांचे पित्त खवळले होते. अर्थात प्रयत्न करूनही बुध्दाची महत्ता कमी न झाल्याने त्यांना ‘अवतार’ मानण्यात आले. याचप्रमाणे समाजाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करणार्‍या अनेक मध्ययुगीन संतांचेही दैवतीकरण करण्यात आले. खुद्द बाबासाहेबांनी याला नाकारले आहे. आता मात्र त्यांचे विचार निव्वळ राजकीय स्वार्थापोटी हिसकावण्याचा जो खेळ सुरू झालाय तो त्यांच्या दैवतीकरणाकडे तर जाणार नाही ना हा प्रश्‍नही यातून उपस्थित झाला आहे.\nअगतिकतेतून पुर्ण होणारे वर्तुळ\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nया पापाचे वाटेकरी कोण \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/dmk-co-operative-campaign-against-caa/", "date_download": "2020-02-23T05:04:29Z", "digest": "sha1:4FKLJS44BWD4NPPWQJ6BN7TUFL32QDIY", "length": 8613, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीएएच्या विरोधात द्रमुक राबवणार सह्यांची मोहीम - Dainik Prabhat", "raw_content": "\nसीएएच्या विरोधात द्रमुक राबवणार सह्यांची मोहीम\nचेन्नाई – तामिळनाडुत द्रमुक पक्षाने सीएए, एनपीआर आणि एनआरसीच्या विरोधात व्यापक सह्यांची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडुत एनपीआर किंवा एआरसी लागू करू दिली जाणार नाही असा इशाराही द्रमुक पक्षाने दिला आहे. केंद्र सरकारने सीएए कायदा त्वरीत मागे घ्यावा अशी मागणीही या पक्षाने केली आहे.\nया संबंधात राज्यातील जनतेच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्याचे निवेदन केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना पाठवले जाणार आहे असे त्यांनी म्हटले आहे. द्रमुक आणि मित्र पक्षांच्या आज झालेल्या एका संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला कॉंग्रेस आणि एमडीएमके या पक्षाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. 4 ते 8 फेब्रुवारी या अवधीत ही स्वाक्षरी मोहीम राज्यभर राबवली जाणार असल्याचे स्टॅलिन यांनी पत्रकारांना सांगितले.\nहातापायांचे स्नायू बळकट करण्यासाठी उपयुक्त आसन\nदिवसभरात कितीही घाईत असाल, तरी या गोष्टी आवर्जून करा\nमोस्ट वॉण्टेड गॅंगस्टर रवी पुजारीला अटक\nजीवनशैलीत सुधारणा केल्यास मधुमेहापासून मुक्ती\nनाव न घेता उपमुख्यमंत्री पवार यांना आमदार लक्ष्मण जगताप यांचे आव्हान\nदोन दुचाकीस्वारांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nकारवाई करूनही बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर सुरूच\nमहाराजांचा जयजयकार करण्यात एवढा कमीपणा का\nट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nराज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले…\nवाघोलीत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना लाखमोलाची मदत\nखाकी वर्दीतली ” डोळस” माणूसकी\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२०)\nमुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nपक्षनेतृत्वाने संधी दिल्यास सोने करील : राम शिंदे\nआजचे भविष्य ( रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२०)\nबंद बॅंकेचा धनादेश देऊन कांदा व्यापाऱ्याची फसवणूक\nमहिलांना छेडणाऱ्यास चोपल्याने नांदगावकरांना अटक\nकेवळ फोटोसेशन पुरतेच वृक्षारोपण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.aarogya.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%98%E0%A4%B8%E0%A4%BE/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%96%E0%A4%AE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.html?tmpl=component&print=1&layout=default&page=", "date_download": "2020-02-23T04:06:21Z", "digest": "sha1:YI4R4EBURBLAA4XA245TFFHCEPNRORNH", "length": 4515, "nlines": 29, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "नाकाची जखम/दुखापत/उपचार - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nक्ष-किरण चिकित्सा करू नका, रोगाशी संबंधित तपासण्या करून निदान केले जाते. जर ते काहीही साधर्म्य नसलेले असेल आणि फुफ्फुसा तून विशिष्ट आवाज ऐकू येत असेल तर, तुटले आहे. नाकाच्या आतल्या भागाची तपासणी करणे आवश्यक आहे. चेहर्‍याला इतर काही दुखापती झाल्या आहेत का ते तपासावे\nक्षीण करण्याचा उपचार जेव्हा रूग्णात व्यंग निर्माण होणार असेल किंवा हवेचा नवीन मार्ग बंद होणार असेल तेव्हा आवश्यक असतो आणि बहुतेक हा उपचार स्थानिक भूल देऊन केला जातो.\nजखम झाल्यानंतर काही तासाच्या आत किंवा ५-७ दिवसांत सूज उतरल्यानंतर हा उपचार करणे चांगले. नाकाच्या हाडाखाली एक लांब साधन घातले जाते. आत दाबलेले स्नायू वर उचलले जातात. नाकाच हाड मोडले असल्यास विशेष चिमटे वापरले जातात.\nही मुख्यत: Rhinoplasty अ/Septc plasty आहे. सूज उतरल्यानंतर हा उपचार करणे उत्तम.\nनाकातून रक्त येणे - खालीलपैकी कोणत्याही प्रकारचा रक्तस्त्राव असू शकतो.\nनाकाच्या पुढील भागाच्या हाडाची रोहिणी मुरगळणे.\nनाकातील पडद्याच्या सुजलेल्या भागात रक्त साठणे.\nनाक अतिशय नकटे असणे, जन्मजात उपदेशाचे एक लक्षण.\nनाकातील पोकळीचा दाह - नाकाच्या पोकळीच्या श्लेष्माच्या आवरणास सूज येणे आणि नाकाच्या पुढील भागातील पोकळीत स्त्राव जमणे आणि किंवा हाडाखाली स्त्राव जमणे, याला नाकातील पोकळीचा दाह म्हणतात.\n१. Inverted अस्तरपेशीचा टणू आणि नाकातील पुढल्या भागातील हाडाच्या पोकळीतील दाह शस्त्रक्रियाचा पेच\nनाकासाठी स्प्रे - औषध योजना करण्यापूर्वी डोसेस आणि त्यामूले निर्माण होणारी परिस्थिती यांचा विचार करावा.\nस्टिरॉईड ऍलर्जिक हिनायटीस सामान्य:\nRhinalar जुनाट दाह - परिणामासाठी दोन आठवडे लागतात.\nRhinocort - बराच काळ उपयोग करावा लागतो.\nNalacort - नाकातील श्लेष्मा वाळतो, कधी - कधी थोडा रक्तस्त्राव होतो.\nBelonase-Floneue व्यवस्थितपणे शोषले जात नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.prostepper.com/mr/nema-23-stepping-motor-single-shaft-55mm-1-2n-m.html", "date_download": "2020-02-23T04:54:31Z", "digest": "sha1:BUC36KQNXAFDMDRVAEOYCRG25SO7PYS6", "length": 8615, "nlines": 233, "source_domain": "www.prostepper.com", "title": "NEMA 23 स्टेप्पिंग मोटर एकच पन्हाळे (55mm 1.2Nm) - चीन चंगझोउ Prostepper", "raw_content": "\nबंद पळवाट संकरीत पायउतार मोटर\nपसंतीचे संकरीत पायउतार मोटर\nउच्च सुस्पष्टता संकरीत पायउतार मोटर\nउच्च गती संकरीत पायउतार मोटर\nIP65 स��करीत पायउतार मोटर\nनियमानुसार दोन टप्प्यात संकरीत पायउतार मोटर\nतीन टप्प्यांत संकरीत पायउतार मोटर\nनियमानुसार दोन टप्प्यात संकरीत पायउतार मोटर\nNEMA 23 मानक प्रकार संकरीत पायउतार मोटर\nबंद पळवाट संकरीत पायउतार मोटर\nपसंतीचे संकरीत पायउतार मोटर\nउच्च सुस्पष्टता संकरीत पायउतार मोटर\nउच्च गती संकरीत पायउतार मोटर\nIP65 संकरीत पायउतार मोटर\nनियमानुसार दोन टप्प्यात संकरीत पायउतार मोटर\nतीन टप्प्यांत संकरीत पायउतार मोटर\nNEMA 23 वळण बंद करा स्टेप्पिंग मोटर (1000CPR 55mm 1.2Nm)\nNEMA 23 स्टेप्पिंग मोटर एकच पन्हाळे (55mm 1.2Nm)\nProstepper आकार आणि 20 110mm संरचना आणि 0.1 ते 12 एनएम नियमानुसार मैलाचा मोटर्स पासून टॉर्क धारण एका व्यापक श्रेणी देते.\nसिंगल किंवा डबल पन्हाळे विस्तार पर्याय\nकनेक्टर आणि वायर जुंपणे पर्याय\nआरोहित पर्याय प्रोत्साहन आणि ग्रह Gears\nसुरक्षित ब्रेक किंवा स्थायी लोहचुंबक ब्रेक आरोहित पर्याय अयशस्वी\nआपल्या गरजेप्रमाणे पूर्णपणे सानुकूल\nएफओबी किंमत: यूएस $ 9.9 - 99.99 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 1 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 20000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी टी / तिलकरत्ने, एल / सी\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nमॉडेल चालू धरून टॉर्क लांबी तपशील 3D शो\nमागील: NEMA 23 स्टेप्पिंग मोटर (100mm 2.7Nm)\nपुढील: NEMA 24 कनेक्टर प्रकार स्टेप्पिंग मोटर\n1.8 पदवी पोकळ शाफ्ट stepper मोटर\n57mm डबल शाफ्ट स्टेप्पिंग मोटर\nडबल पोकळ शाफ्ट stepper मोटर\nडबल शाफ्ट डीसी stepper मोटर\nडबल शाफ्ट लिनियर stepper मोटर\nडबल शाफ्ट मोटर stepper\nडबल शाफ्ट stepper मोटर\nडबल शाफ्ट stepper मोटर Nema23\nइलेक्ट्रिक मोटर डबल शाफ्ट\nपोकळ शाफ्ट stepper मोटर\nNEMA 23 डबल शाफ्ट stepper मोटर\nलहान डबल शाफ्ट stepper मोटर\nडबल शाफ्ट सह stepper मोटर\nथ्रेड शाफ्ट stepper मोटर\nNEMA 23 दुहेरी पन्हाळे स्टेप्पिंग मोटर (55mm 1.2Nm)\nNEMA 23 लीड वायर स्टेप्पिंग मोटर (76mm 2.0Nm)\nNEMA 23 लीड वायर स्टेप्पिंग मोटर (80mm 1.5Nm)\nNEMA 23 लीड वायर स्टेप्पिंग मोटर (55mm 1.2Nm)\nB2, Hutang औद्योगिक पार्क, Hutang टाउन, Wujin जिल्हा, चंगझहौ, जिआंगसू प्रांत, चीन\nअमेरिकन ऑटोमेशन तंत्रज्ञान प्रदर्शनामध्ये / पश्चिम ...\n2018 एसपीएस भारतीय दंड विधान आमंत्रण नाही\nसीसीटीव्ही 9 PROSTEPPER मुलाखत आणि अहवाल ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2017-2022: चंगझोउ Prostepper कंपनी, लिमिटेड.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/ajit-pawar-baramati-felicitation-programme-sharad-pawar-rohit-pawar-supriya-sule-pawar-family-absent-164653.html", "date_download": "2020-02-23T04:19:15Z", "digest": "sha1:IGSCBWEBL23HYY6PF3XPAVCPNKRVTQVZ", "length": 15722, "nlines": 165, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "ना शरद पवार, ना रोहित, ना सुप्रिया सुळे, अजित पवारांच्या सत्काराला फक्त पत्नी आणि मुलगा", "raw_content": "\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nना शरद पवार, ना रोहित, ना सुप्रिया सुळे, अजित पवारांच्या सत्काराला फक्त पत्नी आणि मुलगा\nअजित पवारांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी (Ajit Pawar Baramati felicitation pawar family absent) करण्यात आली. या सर्व भव्य सत्कारासाठी पवारांच्या कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्ती गैरहजर होत्या.\nयोगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे\nबारामती : राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले होते. त्याशिवाय बारामती शहरातून अजित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शहरातील शारदा प्रांगणात नागरी सत्कार झाला. यावेळी अजित पवारांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी (Ajit Pawar Baramati felicitation pawar family absent) करण्यात आली. या सर्व भव्य सत्कारासाठी पवारांच्या कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्ती गैरहजर होत्या.\nअजित पवारांच्या सत्काराला पवार कुटुंबियांनी दांडी मारली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ पवार यांसह अनेक दिग्गज नेते गैरहजर होते. या सत्कारासाठी फक्त अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा जय पवार असे दोन जण हजर (Ajit Pawar Baramati felicitation pawar family absent) होते.\nअजित पवारांच्या सत्कारासाठी बारामती शहरासह गावातील लाखो कार्यकर्ते सहभागी झाले होते. असं असताना पवार कुटुंबिय मात्र या सत्कारासाठी हजर नव्हते. त्यामुळे शंका उपस्थित केली जात आहे.\nया भव्य मिरवणुकीनंतर अजित पवारांनी सत्काराला उत्तर देणारं भाषण केलं. आजचा सत्कार हा आगळा वेगळा आहे. हा सत्कार माझा नाही तर बारामतीकरांचा आहे. आजच्या मिरवणुकीमुळे खूप आठवणी डोळ्यासमोरून गेल्या. माझे शाळेचे मित्र आज भेटले, असं अजित पवार म्हणाले. येत्या 16 ता��खेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीत येणार आहेत. कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार असल्याची माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.\nजनतेने जनतेचं काम केलं, आता आपलं काम\nज्यांनी मला प्रचंड मतदान केलं, एवढं प्रेम दिलं त्या बारामतीकरांचा हा सत्कार आहे. मात्र आता काम करायचं आहे. गेल्या पाच वर्षात काम करता आले नाही. शहरासोबत जिल्ह्याची जबाबदारी आहे. जनतेनं जनतेचं काम केलं आहे. आता आपलं काम आहे. पाण्याचा प्रश्न आहे, तो सोडवायचा आहे, असं अजित पवार (Ajit Pawar Baramati felicitation pawar family absent) म्हणाले.\nमराठी भाषा टिकली पाहिजे. यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करणार असेही अजित पवारांना सांगितले. पालखी महामार्ग चारपदरी करण्यासाठी भूसंपादन करण्याची गरज आहे. तसेच पुरंदर विमानतळाच्या बाबतीत विरोधक करणाऱ्यांचा विचार केला जाईल असेही अजित पवार यावेळी म्हणाले.\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात,…\nचंद्रपूरमध्ये कोळशाचं मोठं रॅकेट उघड, 24 ट्रक पोलिसांच्या ताब्यात\n'...तर कठोर कारवाई करण्यात येईल', कामचुकार अधिकाऱ्यांना अजित पवारांचा इशारा\nउद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर 'वर्षा'वर तातडीची बैठक, शरद पवार, अजित…\n\"माझ्या बापाने रक्त गाळून पक्ष उभारलाय, त्याला गालबोट लावाल तर…\nराधाकृष्ण विखे पाटील नाईलाजास्तव भाजपमध्ये, लवकरच ते महाविकास आघाडीत येणार…\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार\nफडणवीसांचा मोहराच राज्यसभेवर जाणार, हरलेल्या व्यक्तीचं पक्षासाठी योगदान काय\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात,…\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात…\nकेवळ शिवसेनेनं नाही तर काँग्रेसनेही CAA समजून घ्यावा : कुमार…\nशूटिंग केलेला कोणताही भाग वगळला जाणार नाही : अमोल कोल्हे\nतुला कापूनच टाकतो, वारकरी संप्रदायाच्या महाराजांकडून तृप्ती देसाईंना धमकी\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब…\nकर्ज मिळवून देतो सांगत व्यावसायिकांची फसवणूक, बॉलिवूड निर्मात्याला अटक\nVIDEO : खोडकर, खट्याळ 'बगिरा' प्रत्यक्षात, शिर्डीत लहान मुलांची बिबट्याशी…\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले ब��दची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nतृप्ती देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी\nइंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nबारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक\nमुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना\nमुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात\nअजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार\nशरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शिवनेरीवर ‘फैसला ऑन द स्पॉट’\nइतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे\nकोरोनावर भारतातील पहिली लस पुण्यात विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/category/batmya/page/850/", "date_download": "2020-02-23T05:07:44Z", "digest": "sha1:2IYQGTXAZE3KH7M5A7LDONZTOKLRFRIL", "length": 13312, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "बातम्या | Navprabha | Page 850", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nपत्नीचा जंगलात नेऊन निर्घृण खून\nमाटणे (महाराष्ट्र) येथील रमाकांत गावस याने आपली पत्नी रेश्मा गावस (४०) हिचा न्हावेली, कुडणे येथील जंगलात नेऊन गळा आवळून खून करण्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित रमाकांत याने खुनाची कबुली दिली असून पोलिसांनी कुडणे येथे खून केलेल्या जागी जाऊन कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्य���त घेतला आहे.\tRead More »\nसर्वोच्च न्यायालयाची खनिज मर्यादाविषयक समिती परतली\nसर्वोच्च न्यायालयाची खनिज मर्यादाविषयक समिती खाण संबंधिच्या सर्व घटकांकडून माहिती घेऊन बुधवारी संध्याकाळी येथून रवाना झाली असून दि. २१ रोजी समिती आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर करील. राज्यात किती खनिजाचे उत्खनन करणे शक्य आहे. तसेच त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होऊ शकेल, यासंबंधीची माहिती या समितीने गोळा केली आहे. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर न्यायालय कोणती भूमिका घेईल हे स्पष्ट होऊ ...\tRead More »\nमहिला चालकयुक्त टॅक्सीसेवेस प्रारंभ\nपर्यटन विकास महामंडळाने महिला चालक असलेल्या पर्यटक टॅक्सी सुरू करून महिलांना वेगळ्या व्यवसायाची दिशा दाखविली आहे. गोव्यात येणार्‍या महिला पर्यटकांना किंवा कुटुंबांना या योजनेचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले.\tRead More »\nसरकारच्या कंत्राटी कामगारांचे सेवेतून कमी केल्यास आंदोलन\nविविध सरकारी खाती, महामंडळे व स्वायत्त संस्था यात कंत्राटी पध्दतीवर काम करणार्‍या सुमारे १२०० कामगारांना सेवेतून काढून टाकण्याच्या हालचाली राज्य सरकारने केलेल्या असून हे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. तसेच पर्रीकर सरकारने हा निर्णय बदलला नाही तर १० दिवसानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेला जाईल, असा इशारा कामगार नेते अजितसिंह राणे यांनी काल पत्रकार परिषदेतून बोलताना दिला. सरकारला आपला निर्णय ...\tRead More »\nप्रवेश कर हटवून इंधनावरील कर वाढवण्याचा प्रस्ताव\nयेत्या अर्थसंकल्पाच्यावेळी राज्याच्या हद्दीवरील प्रवेशकराचा आढावा घेऊन इंधनावरील करात दोन ते तीन रुपये वाढ करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांना सांगितले. इंधनाच्या करात किरकोळ वाढ करून प्रवेश शुल्क रद्द करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास महसुलावर परिणाम होणार नाही, परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही, असे ते म्हणाले.\tRead More »\nडिझेल अडीच रुपयांनी स्वस्त होणार\nआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने डिझेलच्या दरात अडीच रुपयांनी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिझेलच्या दरात कपात झाली तर एवढी मोठी कपात होण्याची चार वर्षांतील ही पहिलीच वेळ ��सेल. निवडणूक आचारसंहिता असल्याने १९ ऑक्टोबरनंतर दर कपातीची घोषणा होईल.\tRead More »\nहळदोणे येथील विधी उर्फ शांती वासुदेव उर्फ रवी केरकर या २३ वर्षीय विवाहित महिलेने काल सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान आपल्या राहत्या घराच्या छप्पराच्या वाशाला दुपट्याच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.\tRead More »\nमहाराष्ट्रात ६४ %, हरयाणात विक्रमी ७५% मतदान\nकाल झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ६४ टक्के तर हरयाणात आतापर्यंतचे सर्वाधिक विक्रमी असे ७५.८ टक्के मतदान झाले. मतदारांनी कुणाच्या भाग्यात काय लिहून ठेवले आहे हे आता रविवार दि. १९ रोजी मतमोजणीच्या दिवशी समजेल. महाराष्ट्रात २८८ मतदारसंघांतून ८.३३ कोटी मतदारांनी हक्क बजावल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रात १३व्या विधानसभा निवडीच्या रिंगणात पक्षांचे व अपक्ष मिळून ४१०० उमेदवार आहेत.\tRead More »\nचेन्नईचा एफसी गोवावर निसटता विजय\nस्थानिक एफसी गोवाचा २-१ असा पराभव करून चेन्नईन एफसीने हिरो इंडियन सुपर लीगमध्ये पहिला विजय नोंदवला. सामनावीर म्हणून चेन्नईन एफसीचा आघाडीपटू बलवंत सिंगची निवड करण्यात आली.\tRead More »\nकॉलेज परिसरातील काळ्या काचांच्या गाड्यांविरुध्द लवकरच मोहीम\nगोव्यातील महाविद्यालयात जे विद्यार्थी तसेच अन्य कोण काळ्या आरशांच्या चारचाकी गाड्या घेऊन येत असतात त्यांच्याविरुध्द लवकरच मोहीम उघडण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस विभागातील सूत्रांनी काल सांगितले. चारचाकी गाड्यांच्या आरशांवर काळ्या फिल्म्स बसवणे हे मोटर वाहन कायद्याच्या विरोधात आहे.\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/mlas/news", "date_download": "2020-02-23T05:33:32Z", "digest": "sha1:VICEDMEBJLZK35HEI2RANEUZBOMQOBHP", "length": 44252, "nlines": 348, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mlas News: Latest mlas News & Updates on mlas | Maharashtra Times", "raw_content": "\nरवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणण...\n'हा' निर्णय सर्वस्वी वाहिनीचा\n वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे व...\nभटक्या कुत्र्यास मारले, ��खवालदाराविरोधात ग...\nअ. पां. देशपांडे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्...\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्...\nदहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रव...\nअखंड भारतासाठी आता लक्ष्य 'PoK': राम माधव\nसोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे फक्त १६० किलो...\nचीनमधील ‘तो’ व्हिडिओ खोटा\nअफगाणिस्तानात शांतता सप्ताह सुरू\nप्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले\nमाझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक\n‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक’\nशेतकरी कर्जमाफी;बॅंकांची बुडीत कर्जे वाढली\n'यूपी'त सोन्याची खाण; १२ लाख कोटींचे घबाड\nनविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ\n'तत्काळ'सहज मिळणार; एजंटविरोधात RPF ची मोह...\n‘ओटीपी’विना होणार एटीएम कार्डचा वापर\nदुचाकीसाठी विमा;'हे' आहेत इतर पर्याय\nशानदार कमबॅक; पण इशांत म्हणाला, मी आनंदी नाही\nदोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूला...\nव्हिडिओ: पाहा कोण विकेटकिपींग करतोय....\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्...\nजाडेजा माझा सर्वाधिक आवडता खेळाडू: एगर\nते विसरेनात, हे समजेनात\n'सरोगसी'वरून रंगोली चंदेलचा शिल्पावर निशाणा\nसारा अली खानचा जिवाचा गोवा\nट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी, अमिताभ उभे र...\n‘फॅन’चे निर्माते आदित्य चोप्रा यांना कोर्ट...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं ट्...\nअर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलवर भरघो...\nCTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ\nशाळेत आता दर महिन्याला शिक्षणदिन; वर्षा गा...\n'कॉलेजांनी मराठीतच फलक लावावे'\nभारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल ब...\nभारतीय रेल्वे व बर्मिंगहम विद्यापीठाचा मास...\nजामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश प्रक्रिया...\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nसंवेदनशील अन् रोखठोक लेखिका\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं\n...आणि 'वाघ-बकरी' चहाचा जन्म झाला\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र..\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनम..\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये..\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या प..\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त..\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या क..\nवारिस पठाण यांच्याविरुद्ध आणखीन ए..\nअनंतनागमध्ये 'लष्कर'च्या दोन दहशत..\nशिवसेनेचे ३५ आमदार असंतुष्ट: नारायण राणे\nशिवसेनेच्या ५६ पैकी एकूण ३५ आमदार असंतुष्ट असल्याचा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. राज्यातील उद्धव ठाकरे सरकार हे 'नाकारलेले' सरकार असल्याचेही राणे म्हणाले. राज्यात सत्ता स्थानपेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाने ५ आठवड्यांचा कालावधी घेतला असल्याचेही ते म्हणाले.\nनागपूर: सेना-भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की\nविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस गाजला तो आमदारांच्या धक्काबुक्कीच्या घटनेने. विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला. भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यात ही धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गायकवाड यांनी घडलेल्या प्रकाराचे वर्णन गोंधळ असे केले आहे.\nनव्या विधानसभेचे उद्या गठन; आमदारांचाही शपथविधी\nराज्याच्या नव्या विधानसभेचे उद्या गठन होणार आहे. त्यासाठी उद्या बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता आमदारांना विधानसभेत हजर राहण्याच्या सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या असून उद्याच नवनिर्वाचित आमदारांचाही शपथविधी होणार आहे.\nफडणवीस यांच्याकडे १७० आमदारांचे संख्याबळ\nसॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांचे समर्थन असल्याचे अजित पवार यांचे पत्र तसेच भाजप व अपक्ष आमदारांच्या समर्थनाचे देवेंद्र फडणवीस यांचे एकूण १७० आमदारांच्या संख्याबळाचे पत्र सुप्रीम कोर्टात सादर केले.\nव्हिपचा अधिकार निलंबित नेत्याला नसतो : पवार\nशिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या १६२ आमदारांची ग्रँड हयात हॉटेलमध्ये ओळखपरेड झाली. बहुमत नसतानाही मणिपूर, गोवा या राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली. पण हे गोवा नाही, हा महाराष्ट्र आहे. आमच्यावर काही चुकीचं लादलं तर त्याला उत्तर देण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे, असा सज्जड दम शरद पवार यांनी दिला. याशिवाय कुणी आडवा आला तर त्याचं काय करायचं हे शिवसेना पाहून घेईल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.\n'फोटोफिनिश' फडणवीस-अजितदादाच करणार: भाजप\nमहाविकास आघाडीने १६२ आमदारांना एकत्र आणून मुंबईतील हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद��धव ठाकरे आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केल्यानंतर त्यावर 'पोरखेळ' अशी शेरेबाजी करत भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार निशाणा साधला.\nअजित दादांसाठी 'इकडे आड, तिकडे विहीर'\nभाजपसोबत हातमिळवणी केल्यामुळे अजित पवारांचं मन वळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अनेक प्रयत्नांनंतरही अजित पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं चित्र आहे. अजित पवार हे राजकारणातले दोन चाणक्य भाजपाध्यक्ष अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आता चांगलेच अडकले आहेत. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती अजित दादांसाठी झाली आहे.\nमी राष्ट्रवादीतच, चिंता करु नका : अजित पवार\nबंडखोरी करत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच भूमिका जाहीर केली आहे. ‘मी राष्ट्रवादीतच असून आदरणीय शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी मिळवून जनतेच्या कल्याणासाठी पुढील पाच वर्ष स्थिर सरकार देऊ’, असं ट्वीट अजित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्याच मदतीने पुढचं सरकार बहुमत सिद्ध करणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.\nभाजपने आमचे ४ आमदार लपवलेत : नवाब मलिक\nराज्यात बहुमत सिद्ध करण्यापूर्वी आता घोडेबाजाराला ऊत येत असल्याचं चित्र आहे. कारण, आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. तर भाजपने आमचे चार आमदार कुठे तरी लपवले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. ५४ पैकी ५० आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत. पण सध्या सर्व जण हॉटेलमध्ये नाहीत. चार जणांना कुठे तरी भाजपने ठेवलं आहे, असं ते म्हणाले.\nआमदारांच्या हॉटेलात साध्या वेषातील पोलीस; राष्ट्रवादीचा आक्षेप\nराष्ट्रवादीच्या आमदारांना ज्या हॉटेलात ठेवण्यात आले, त्या हॉटेलात साध्या वेषातील पोलीस आढळल्याने त्याला राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. आमदारांवर नजर ठेवण्यासाठीच साध्या वेषातील पोलिसांना हॉटेलात पाठवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.\nकाँग्रेस आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू, चव्हाण यांचा आरोप\nसत्ता टिकवण्यासाठी भाजपकडून काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवलंय तिथे रुम बुक केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात घोडेबाजार सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.\nएकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादीच्या २ आमदारांना पकडून आणलं\nमिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांनी संजय बनसोड आणि बाबासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण सेंटरला आणलं. राष्ट्रवादीचे हे दोन्ही आमदार मुंबई विमानतळावर होते. बनसोड आणि बाबासाहेब पाटील हे अजित पवारांसोबत असल्याचं सांगितलं जात आहे. पण राष्ट्रवादीची बैठक सुरू असलेल्या ठिकाणीच या आमदारांना नेण्यात आलं.\nशिवसेना आमदारांना मतदारसंघात जाण्याचे आदेश\nराज्यातील सत्तेचा न सुटलेला पेच आणि राज्यात लागू झालेली राष्ट्रपती राजवट या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांचा हॉटेल रिट्रीटमधील मुक्काम हलविण्यात येणार आहे. शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हॉटेल रिट्रीटमधून आज रात्रीच हे आमदार गावाकडे जाण्यास निघणार आहेत.\nमध्यावधी होणार नाही, चिंता नको; शरद पवारांचा आमदारांना धीर\nराज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी, युती आणि आघाडीतील पक्षांना सत्तास्थापनेची संधी असल्यानं त्यांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेऊन त्यांना धीर दिला. 'राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. चिंता करू नका,' अशी ग्वाही त्यांनी दिली. मुंबईतील बैठकीत ते बोलत होते.\nकर्नाटकचे बंडखोर आमदार अपात्रच, पण निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा\nसुप्रीम कोर्टाने कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या १७ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. मात्र या आमदारांना पुन्हा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्नाटक विधानसभेच्या तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना अपात्र ठरवलं होतं. अपात्रता ही अनिश्चित काळासाठी नसते, असं मत सुप्रीम कोर्टाने या आमदारांच्या याचिकेवर निर्णय देताना व्यक्त केलं.\n'तेलही गेले ... अन् तूपही गेले…'; भाजपमधील आयारामांच्या अस्वस्थतेत वाढ\nविधानसभेचे तिकीट नाही, बंडखोरी आणि अपक्ष म्हणून निवडणू�� लढवून सुद्धा यश काही गवसले नाही. शिवाय पाच वर्षांपूर्वी जनमानसात असलेली भाजपची हवा आता कमी होत आहे तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीला अपेक्षेपेक्षा जादा यश मिळत आहे.\nफूटण्याची भीती; काँग्रेस आमदार जयपूरला रवाना\nराज्यात गेले १५ दिवस निर्माण झालेला सत्ता पेच १३ व्या विधानसभेचा कार्यकाल संपण्यासाठी काही तास उरले असताना भाजप-शिवसेना सत्तास्थापन करणार नाही हे स्पष्ट होत आहे. यामुळे शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडत असताना विरोधी पक्षांचे आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होईल अशी भीती विरोधी पक्षांना वाटते आहे. ही परिस्थिती लक्षात घेत काँग्रेस पक्षाने आपल्या आमदारांना जयपूरला हलवण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.\nशिवसेना आमदारांचा रंगशारदामध्ये मुक्काम\nभाजपने सन २०१४प्रमाणे सुरुवातीला एकट्यानेच सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केल्यास आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यासाठी शिवसेना सरसावल्याचे कळते. आपल्या पक्षातील आमदारांबाबत फोडाफोडीची कोणतीही घटना घडू नये, यासाठी सर्व आमदारांच्या मुक्कामाची सोय रंगशारदामध्येच करण्यात आल्याचे कळते.\nशिवसेनेला आमदार फुटण्याची भीती, सर्व आमदारांना अज्ञात स्थळी हलवणार\nराज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबईत आज भाजपकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. तर शिवसेनेची 'मातोश्री'वर सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर सर्व आमदारांना अज्ञात स्थळी नेलं जाणार असल्याचं बोललं जात आहे.\n\"मी ७०० कोटी मागितले, येडियुरप्पांनी १००० कोटी दिले\"\nकर्नाटकात मोठी उलथापालथ झाल्यानंतर भाजपचं सरकार स्थापन झालं. अपात्र ठरलेले आमदार नारायण गौडा यांनी एक मोठा दावा केला. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी कृष्णराजपेट मतदारसंघाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये दिले, त्यांना फक्त ७०० कोटी रुपये मागितले होते, असा दावा या आमदाराने केला. हे पैसे विकासकामासाठीच खर्च झाले असल्याचंही गौडा यांनी स्पष्ट केलं.\nशिवसेनेला १७० आमदारांचा पाठिंबा; राऊत यांचा दावा\nराज्यात सत्तास्थापनेच्या दिशेने आता घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास व्यक्त क��ला. हा विश्वास त्यांनी १७० आमदारांच्या पाठिंब्यावर व्यक्त केला आहे. शिवसेनेला १७० आमदारांचं पाठबळ आहे आणि ही संख्या १७५ पर्यंत देखील जाऊ शकते असा राऊतांचा दावा आहे.\nकोट्यधीश आमदारांच्या संख्येत वाढ\nदेशात आर्थिक मंदीचे वातावरण असताना, नव्या विधानसभेत पाऊल ठेवणाऱ्या 'धनाढ्य' आमदारांची संख्या मा‌वळत्या विधानसभेच्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढली आहे.\nउद्धव ठाकरे आज आमदारांची बैठक घेणार\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत आज आमदारांची बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेवून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच भाजपसोबत सत्ता स्थापनेबाबत त्यांची मतंही जाणून घेणार असल्याची चर्चा आहे.\nआता झारखंडमध्ये भाजपची मेगाभरती सुरू, ६ विरोधक नेत्यांचा प्रवेश\nझारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) विरोधी पक्षांना मोठा धक्का दिला आहे. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची तारीखही अजून जाहीर झालेली नाही आणि भाजपने झारखंडमध्ये महाराष्ट्राप्रमाणे मेगाभरतीचा पॅटर्न सुरू केली आहे. या मेगाभरतीमुळे झारखंडमध्येही विरोधी पक्षांचे आमदार आणि नेत्यांमध्ये पक्ष बदलण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. माजी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुखदेव भगत यांच्यासह विरोधी पक्षांच्या एकूण ६ आमदारांनी भाजपत प्रवेश केला आहे.\nभाजप प्रवेशाचा पुढचा अंक आज\nपितृपक्ष संपून नवरात्र उत्सव सुरू झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीसंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आज, सोमवारी मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केला असून, त्यात काँग्रेसमधील काही आजी-माजी आमदारांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता असल्याचे भाजपमधील विश्वसनीय गोटातून समजते.\nआमदारांचे राजीनामासत्र; आज भाजपत प्रवेश\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे पक्ष सोडण्याचे सत्र सुरूच असून, मंगळवारी राष्ट्रवादीचे अकोले येथील आमदार वैभव पिचड, सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे वडाळा येथील आमदार कालिदास कोळंबकर यांनी आपल्या आमदारकीचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केले. या चार आमदारांसह र���ष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक आज, बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.\nकर्नाटक: १४ बंडखोर आमदार अपात्र घोषित\nकर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर आज (रविवार) विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी जेडीएस आणि काँग्रेसच्या १४ बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले आहे. यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी ३ आमदारांना अपात्र घोषित केले होते. काँग्रेस-जेडीएसच्या एकूण १७ आमदारांनी बंडखोरी करत पक्षांकडे राजीनामे सादर केले होते. यानंतर अल्पमतात आलेल्या कुमारस्वामी सरकारला बहुमत गमवावे लागले होते.\nकर्नाटक: ... तरीही येदीयुरप्पा सत्तेपासून दूरच\nकर्नाटकमध्ये बहुमताअभावी कुमारस्वामी यांना सत्ता गमवावी लागली असली तरी भाजपचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार बी. एस. येदीयुरप्पा हे अद्यापही सत्तेपासून दूरच राहणार आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जपून पावलं टाकण्याचा निर्णय घेतल्याने येदीयुरप्पा यांच्यासमोर मोठा अडथळा निर्माण झाला आहे.\nकर्नाटक: आमदारांच्या याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार\nकर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर लवकर मतदान घ्यावे अशी मागणी दोन अपक्ष आमदारांनी याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टात केली होती. मात्र, याचिकेवरील तात्काळ सुनावणीस कोर्टानं नकार दिला आहे. या आमदारांच्या याचिकेवर आता मंगळवारी सुनावणी होणार आहे.\nकर्नाटक पेच: बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर अध्यक्षांनीच निर्णय घ्यावा- SC\nकर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असा महत्त्वपूर्ण निकाल देत सुप्रीम कोर्टाने गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात निर्माण झालेली राजकीय कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यापुढील अडचणी अधिक वाढल्या असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.\nअब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी राजनाथ सिंहांची 'प्रार्थना'\nLive: इंदोरीकर महाराजांसाठी आज अकोले बंद\nट्रम्प-इवांकाच्या निमित्तानं क्लिंटन-चेल्सियाची आठवण\nरवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक;आज भारतात\n'हे' ठिकाण ओळखा; मोफत लेटेस्ट फोन जिंका\nकुंभः चांगला आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\n'कापून टाकीन' म्हणणाऱ्या महाराजांचा माफीनामा\nवाढदिवस भविष्यः आर्थिक स्थैर्य देणारे वर्ष\nठाकरेंचा सीएएला पाठिंबा; आघाडीत सबुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2020-02-23T04:45:51Z", "digest": "sha1:4JM6TQ3OOU3VOPWCNJVGZYUWVNTHCWK2", "length": 3195, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:भारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची - विकिपीडिया", "raw_content": "चर्चा:भारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची\nहे पान पहा -- भारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची\nअभय नातू (चर्चा) ००:३८, ४ ऑक्टोबर २०१२ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ ऑक्टोबर २०१२ रोजी ०५:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%85%E0%A4%95_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%9C", "date_download": "2020-02-23T05:58:44Z", "digest": "sha1:JRDD3SCYJBKYHWLCKSKHZIARSAIGR5G4", "length": 4451, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉन बेरी हॉब्स - विकिपीडिया", "raw_content": "\n(जॅक हॉब्ज या पानावरून पुनर्निर्देशित)\nसर जॉन बेरी जॅक हॉब्स (डिसेंबर १६, इ.स. १८८२ - डिसेंबर २२, इ.स. १९६३) हा इंग्लंडकडून १९०८ ते १९३० दरम्यान ६१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nयाने प्रथमवर्गीय सामन्यांमध्ये १९९ शतकांसह ६१,१७० धावा केल्या.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १८८२ मधील जन्म\nइ.स. १९६३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०९:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अं���र्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6/", "date_download": "2020-02-23T04:20:37Z", "digest": "sha1:OBUXAGI6QZPSTU7F22BGTWLIUWAG52LV", "length": 16021, "nlines": 91, "source_domain": "shekharpatil.com", "title": "आम्हालाही लाज वाटतेय मोदी साहेब ! - Shekhar Patil", "raw_content": "\nचालू घडामोडी • राजकारण\nआम्हालाही लाज वाटतेय मोदी साहेब \nआजवर गारूडी, डोंबारांचा देश म्हणून बदनाम झालेला भारत आता महासत्ता बनण्याच्या दिशेने आगेकुच करतोय हे महत्वाचे आणि देशाच्या प्रगतीचे सारथ्य करण्याचे ‘स्कील’ आपल्यात आहे हे कुणी नाकारू शकत नाही.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरियात केलेल्या एक वर्षाआधी लोकांना भारतीय असल्याबद्दल लाज वाटत असल्याच्या वक्तव्याने उगाच खळबळ उडाली राव खरं तर अमुक-तमुक जातीचा-धर्माचा, भाषेचाच नव्हे तर शहर, गाव, वॉर्डाचा असल्याबद्दल अभिमान, गर्वच नव्हे तर ‘माज’ असल्याचे संदेश सोशल मीडियात अनेक जण टाकत असतात. यामुळे पंतप्रधानांनी याच्या अगदी उलट कटू सत्य सांगितले तर त्यात वाईट वाटण्याचे काही एक कारण नाही. नेमके हेच कारण घेऊन आज पंतप्रधानांना पत्र लिहावेसे वाटले.\nआदरणीय मोदीसाहेब…१६ मे २०१४ रोजी भारत देश खर्‍या अर्थाने स्वतंत्र झाला. यापुर्वी सारा गोंधळच. मध्यंतरी अटलबिहारी वाजपेयी यांची केंद्रात सहा वर्षांची राजवट होती. तसेच आजवर अनेक राज्यांमध्ये भाजपची राज्य होते वा आहे. या सर्व भागातील जनतेलाही ‘लाज’ वाटत होती काय असा प्रश्‍न काही नतद्रष्ट उपस्थित करत आहेत. करूद्या…विरोधकांचे ते कामच आहे. आता आपण मंगोलियाच्या संसदेला संबोधित करतांना भाजपच्या ‘कमळ’ या निशाणीचा उल्लेख केला यात गैर काय असा प्रश्‍न काही नतद्रष्ट उपस्थित करत आहेत. करूद्या…विरोधकांचे ते कामच आहे. आता आपण मंगोलियाच्या संसदेला संबोधित करतांना भाजपच्या ‘कमळ’ या निशाणीचा उल्लेख केला यात गैर काय अहो राहूलबाबांपासून ते ग्रामपंचायत पातळीवरील कॉंग्रेसचा कार्यकर्ता हात हलवून जनतेला अभिवादन करत ‘पंजा’ मिरवतोच की नाही अहो राहूलबाबांपासून ते ग्रामपंचायत पातळीवरील कॉंग्रेसचा कार्यकर्ता हात हलवून जनतेला अभिवादन करत ‘पंजा’ मिरवतोच की नाही यामुळे आता या अभिवादनावर बंदी आणणार काय यामुळे आता या अभिवादनावर बंदी आणणार काय मग राष्ट्रवादीचे घड्याळ, समाजवादीची सायकल, ‘आप’चा झाडू आदी चिन्हे कॉमन असल्याने त्यांच्यावरही बंदी घालावी लागेल. असो. आपण कॅनडातील दौर्‍यात कॉंग्रेसवर निशाणा साधला. तेथेच आपण सुचक रितीने भारत आधी ‘स्कॅम इंडिया’ म्हणून कुख्यात होता असे बोलले यात गैर काहीच नाही. हो कॉंग्रेस नेत्यांनी खूपच भ्रष्टाचार केला. त्यांनी देशाला लुटले. अर्थात बंगारू लक्ष्मण, येडियुरप्पांपासून ते व्यापम घोटाळ्यापर्यंत हे सर्व ‘स्कॅम’ नसून तांत्रिक चुका होत्या हे लोक समजूनच घेत नाहीत. आजवर गारूडी, डोंबार्‍यांचा देश म्हणून बदनाम झालेला भारत आता महासत्ता बनण्याच्या दिशेने आगेकुच करतोय हे महत्वाचे मग राष्ट्रवादीचे घड्याळ, समाजवादीची सायकल, ‘आप’चा झाडू आदी चिन्हे कॉमन असल्याने त्यांच्यावरही बंदी घालावी लागेल. असो. आपण कॅनडातील दौर्‍यात कॉंग्रेसवर निशाणा साधला. तेथेच आपण सुचक रितीने भारत आधी ‘स्कॅम इंडिया’ म्हणून कुख्यात होता असे बोलले यात गैर काहीच नाही. हो कॉंग्रेस नेत्यांनी खूपच भ्रष्टाचार केला. त्यांनी देशाला लुटले. अर्थात बंगारू लक्ष्मण, येडियुरप्पांपासून ते व्यापम घोटाळ्यापर्यंत हे सर्व ‘स्कॅम’ नसून तांत्रिक चुका होत्या हे लोक समजूनच घेत नाहीत. आजवर गारूडी, डोंबार्‍यांचा देश म्हणून बदनाम झालेला भारत आता महासत्ता बनण्याच्या दिशेने आगेकुच करतोय हे महत्वाचे आणि देशाच्या प्रगतीचे सारथ्य करण्याचे ‘स्कील’ आपल्यात आहे हे कुणी नाकारू शकत नाही.\nआदरणीय मोदीसाहेब…खरं तर भाजपच्या आधीच्या नेत्यांनी केलेल्या चुका आपण दुरूस्त करत आहात. म्हणजे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आयटी क्रांतीविरोधात अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेवर बैलगाडी मोर्चा काढला होता. तुम्ही मात्र या आयटी क्रांतीवर स्वार होत कॉंग्रेसलाच धुळ चारली. कॉंग्रेसचेच पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहा राव यांनी उदारीकरण सुरू केल्यानंतर आपल्या ‘परिवारा’तील संघटनांनी ‘स्वदेशी’ बुडणार असल्याचा गळा काढला होता. आता आपण स्वत: विविध देशांमधील उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करत आहेत. यातून दुहेरी लाभ होत आहे. एक तर भारतात परकीय गुंतवणूक तर येतच आहे पण अडाणी-अंबानी यांच्यासारखे आपले बांधव ��े बहुराष्ट्रीय कंपन्यांना धुळ चारण्यासाठी सरसावले आहेत. यामुळे कुणाला पोटदुखी होत असेल तर नाईलाज आहे. खरं तर कॉंग्रेसने देशाचा सत्यानाश केलाच पण गतकालातील भाजप नेत्यांनीही देश फारसा कुशलतेने न चालवला नाही ही उघड बाब आहे. यामुळे मोदी साहेब आपण आपल्या मनातील खदखद व्यक्त केली तर त्यात गहजब होण्यासारखे आहे तरी काय\nआदरणीय मोदीसाहेब, लाज तर भारतीय जनतेला अजूनही वाटायला हवी. एक तर आपल्याला स्पष्ट बहुमत दिले तरी ते दोन तृतीयांश इतके नाही. यातच राज्यसभेत बहुमताची अडचण येतच आहे. आता आपल्या हातात चार वर्षे उरलीत. या कालखंडात आपण जाणीवपुर्वक राज्यसभेतही भाजपचे बहुमत आणणार यात शंकाच नाही. यातच २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही मतदार आपल्याला अजून दणदणीत पध्दतीने विजयी करणार. म्हणजे फक्त विचार करा- लोकसभेत भाजपला दोन तृतीयांश बहुमत, राज्यसभेतही बहुमत आणि देशातील बहुतांश राज्यांमध्येही आपलीच सत्ता मग राम मंदिर, कलम-३७० रद्द करणे आदी कामे चुटकीसरशी होतात की नाही ते पहा मग राम मंदिर, कलम-३७० रद्द करणे आदी कामे चुटकीसरशी होतात की नाही ते पहा अर्थात काश्मिरचा प्रश्‍नही निकालात निघालेला असेलच. तिथपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या नावावर असणार्‍या काळ्या धनाची रक्कम २५ लाखांवर गेलेली असेल. तेदेखील आमच्या नावावर जमा होतील. दाऊद इब्राहिम, लखवी आदींसारख्या दुश्मनांचा खात्मा झालेला असेल. पाकसह तमाम शत्रूराष्ट्र आपल्याशी नमून वागतील. आपली अर्थव्यस्था इतकी मजबूत झालेली असेल की, एक डॉलर हा एक रूपयापर्यंत खाली आलेला असेल, पेट्रोल २५ रूपये लिटर दराने मिळेल, कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य असेल, भ्रष्टाचार समाप्त झालेला असेल, तमाम भ्रष्टाचारी गजाआड असतील, दहशतवाद/नक्षलवाद तर शोधूनही सापडणार नाही…आणि हो अर्थात काश्मिरचा प्रश्‍नही निकालात निघालेला असेलच. तिथपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या नावावर असणार्‍या काळ्या धनाची रक्कम २५ लाखांवर गेलेली असेल. तेदेखील आमच्या नावावर जमा होतील. दाऊद इब्राहिम, लखवी आदींसारख्या दुश्मनांचा खात्मा झालेला असेल. पाकसह तमाम शत्रूराष्ट्र आपल्याशी नमून वागतील. आपली अर्थव्यस्था इतकी मजबूत झालेली असेल की, एक डॉलर हा एक रूपयापर्यंत खाली आलेला असेल, पेट्रोल २५ रूपये लिटर दराने मिळेल, कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य असेल, भ्रष्टाचार समाप्त झालेला असेल, तमाम भ्रष्टाचारी गजाआड असतील, दहशतवाद/नक्षलवाद तर शोधूनही सापडणार नाही…आणि हो अमेरिका, चीनसारख्या बलाढ्य देशांना मागे फेकून भारत महासत्ता झालेला असेल. भारतातील प्रत्येक हाताला रोजगार असेल. शेतकर्‍यांकडेही आबादीआबाद असेल. एकाच शब्दात सांगावयाचे तर भारत हा पुन्हा ‘सोने की चिडीया’ झालेला असेल. यामुळे आम्ही लज्जाग्रस्त भारतीय आपल्याला पुढील वेळेस प्रचंड बहुमतांनी जोपर्यंत निवडून देत नाहीत तोपर्यंत भारतवासियांना खर्‍या अर्थाने ‘अच्छे दिन’ येणार नाहीच हे निश्‍चित.\n‘जाति-जाति’ का शोर मचाते केवल कायर, क्रूर \n‘मी माझा’- स्मरण एका गारूडाचे \nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nया पापाचे वाटेकरी कोण \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C/", "date_download": "2020-02-23T03:56:44Z", "digest": "sha1:5JCN5DKI6OZV7E7NX3I65R7KOZ7CRNJC", "length": 23900, "nlines": 82, "source_domain": "shekharpatil.com", "title": "युध्दच नव्हे तर तहदेखील जिंकणारा महानेता ! - Shekhar Patil", "raw_content": "\nआध्यात्म • पत्रकारिता • राजकारण\nयुध्दच नव्हे तर तहदेखील जिंकणारा महानेता \nराजकीय जीवनामध्ये काही लढायांमध्ये माघार घ्यावी लागली तरी प्रत्येक तहामध्ये कायम सरशी मिळवणारे देशातील एकमेव राजकारणी म्हणून आपल्यासमोर शरदचंद्र पवा�� यांच्याशिवाय दुसरे कोणतेही नाव समोर येत नाही.\nराजकारणाला अनेकदा युध्दाची उपमा दिली जाते. आणि युध्दात जय-पराजयाइतकाच महत्वाचा असणारा घटक म्हणजे तह होय. मराठी वीर युध्दात जिंकतात मात्र तहात हरतात असे अनेकदा म्हटले जाते. यात तथ्यदेखील आहे. इतिहासातील अनेक घटना याचीच ग्वाही देणार्‍या आहेत. याचा विचार करता गेल्या साडेचार दशकांपेक्षा जास्त कालखंडाच्या राजकीय जीवनामध्ये काही लढायांमध्ये माघार घ्यावी लागली तरी प्रत्येक तहामध्ये कायम सरशी मिळवणारे देशातील एकमेव राजकारणी म्हणून आपल्यासमोर शरदचंद्र पवार यांच्याशिवाय दुसरे कोणतेही नाव समोर येत नाही. मुरब्बी, मुत्सद्दी, चाणाक्ष, चतुर आणि अर्थातच काळाचा अचूक वेध घेणार्‍या या महानेत्याचा आज अमृतमहोत्सवी वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्वाच्या टप्प्यांवर नजर टाकली असता कोणत्याही स्थितीत कायम दोन पाऊल पुढे टाकण्याची त्यांची विलक्षण हातोटी आपल्याला थक्क केल्यावाचून राहत नाही.\nमुळातच देशातील अन्य राज्यांमध्ये साठच्या दशकातच कॉंग्रेसेतर राजकीय विचार प्रबळ होत असतांनाही महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष अत्यंत भक्कम स्थितीत होता. या पुरोगामी भुमित कॉंग्रेसचा सर्वसमावेशक विचार चांगलाच रूजला होता. यातच यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या उत्तुंग नेतृत्वाचे कॉंग्रेस सोडण्याचे ‘टायमिंग’ साफ चुकले होते. या पार्श्‍वभुमिवर, चाळीशीतही प्रवेश न केलेल्या शरदचंद्र गोविंदराव पवार या तरूणाने पुरोगामी लोकशाही दलाच्या माध्यमातून स्वतंत्र चूल मांडण्याचे धाडस दाखविले. महाराष्ट्रात १९९५ साली युतीने प्रथम गैरकॉंग्रेसी सरकार स्थापन करण्याचे मानले जात असले तरी पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘पुलोद’ सरकारने आधीच कॉंग्रेसला पहिला धक्का दिला होता हे विसरून चालणार नाही. असे अनेक धक्के त्यांनी आजवर दिलेत हा इतिहासही आपल्यासमोर आहेच अर्थात हा प्रयत्न अल्पजीवी ठरला. इंदिराजींच्या राष्ट्रीय राजकारणातील धमाकेदार पुनरागमनामुळे सगळे चित्र बदलले. महाराष्ट्रात शरदरावांच्या वाटचालीबद्दल शंका व्यक्त करण्यात आल्या. मात्र राज्याच्या कान्याकोपर्‍यात आपला पाया मजबुत करत असतांनाच त्यांनी राजीवजींच्या कालखंडात कॉंग्रेसमध्ये पुनरागमनाचा घेतलेला निर्णय हा अनेकदांना धक्कादायक वाटला. यावेळी त्यांनी दाखविलेली लवचिकता ही फक्त अपरिहार्य राजकीय तडजोडच नव्हती हे नंतर सिध्द झाले. आपल्या राजकीय कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात सुमारे पंधरा वर्षे तर दुसर्‍या टप्प्यात अंदाजे एक तप कॉंग्रेसमध्ये व्यतीत करतांना शरदराव पवार कॉंग्रेसी संस्कृती कोळून प्यायलेच नाही तर या पक्षातील वरिष्ठांच्या चालींना पुरूनही उरले.\nदेशातील कोणत्याही राज्यातून ‘हायकमांड’ला आव्हान देणारे नेतृत्व उदयास येऊ नये याची पुरेपुर काळजी कॉंग्रेसने आजवर घेतली आहे. यासाठी त्या-त्या राज्यातील प्रबळ समुदायातील नेत्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवितांना त्याच्या खुर्चीखाली फटाके पेरण्याचा ‘पॅटर्न’ आजवर राबविण्यात येत आहे. अर्थात एकाला मुख्यमंत्रीपद द्यायचे आणि दुसर्‍या तितक्याच तोलामोलाच्या नेत्याला त्यांच्याविरूध्द झुंजण्यासाठी बळ द्यायचे अशी पॉलिसी आजवर राबविण्यात येत आहे. यामुळे शरदरावांना आजवरच्या कॉंग्रेसमधील वाटचालीत विरोधकांपेक्षा सोबत बसलेल्यांच्या कुरघोड्यांनाही तोंड द्यावे लागले. ते याला पुरूनच उरले नाहीत तर या प्रकाराला त्यांनी ‘जशास तसे’ उत्तर दिले. यामुळे स्वकियांनी अनेकदा त्यांचा ‘अभिमन्यू’ करण्याचा प्रयत्न त्यांनी यशस्वीपणे हाणून पाडला. नव्वदच्या दशकात दिल्लीतील काही राजकीय घटनांमध्ये त्यांना माघार घ्यावी लागली. १९९१ मध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मागे पडणे असो, नरसिंहा राव यांनी त्यांना महाराष्ट्रात परत पाठविणे असो की, कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभव एखाद्या नेता यामुळे गलीतगात्र होण्याची शक्यता होती. मात्र ते नाऊमेद झाले नाहीत. मुळातच कॉंग्रेसमधील ‘निष्ठे’च्या व्याख्येत आपण बसू शकत नसल्याची जाणीव होत असतांनाच सोनिया गांधी राजकारणात सक्रीय झाल्याचे पाहून शरदरावांनी स्वतंत्र वाट चोखाळणे हे त्यांच्या धाडसी स्वभावाला साजेसेच होते. मात्र हे करत असतांना सोनिया गांधींच्या विदेशी मुळाला आक्षेप घेण्याचा त्यांचा पवित्रा त्यावेळी अनाकलनीय वाटला. आयुष्यभर पुरोगामीत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या पवारांना एका महिलेच्या विदेशी मुळावर जावेसे वाटले याचे आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. त्या कालखंडात भारतीय जनता पक्षातील नेतेदेखील हाच आरोप करत असतांना पवारां��ीही तोच सुर आळवावा; या धक्यातून राजकीय वर्तुळ सावरत असतांना त्यांनी लागलीच दुसरा बॉंब टाकला. १९९९ साली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवून निकालानंतर मात्र सत्तेसाठी कॉंग्रेससोबत आघाडी करण्याच्या त्यांच्या निर्णयाने खळबळ उडाली.\nराज्यभरात कॉंग्रेविरोधी रान उठविल्यानंतर काही महिन्यात त्याच पक्षाशी ‘तह’ करण्याचा पवारांचा हा पवित्रा किती फलदायी ठरला हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मुळात तेव्हा सेना-भाजपच्या सोबतीने सत्तेत सहभागी होणे त्यांना सोयीचे होते. यातून ते तत्कालीन वाजपेयी सरकारमध्ये वजनदार खात्याचे मंत्रीदेखील बनू शकले असते. मात्र हा मोह टाळल्याने महाराष्ट्रात तीन तर केंद्रात दोन पंचवार्षिक इतका सत्तेत वाटा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाला. यामुळे ९९ सालचे पवारांचे एक मागे घेतलेले पाऊल त्यांना राजकीय कारकिर्दीत दहा पावले पुढे घेऊन गेले. याच प्रमाणे २००४ साली संयुक्त पुरोगामी आघाडी स्थापनेत महत्वाची भुमिका बजावतांना त्यांनी उमदेपणा दाखवत सोनियांना मान दिला. तर विधानसभेत कॉंग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्यानंतरही ‘आघाडी धर्म’ निभावत मुख्यमंत्रीपद न मागण्याचे त्यांचे निर्णय अनेकांना बुचकळ्यात टाकणारे ठरले. मात्र शरदराव पवार हे राजकीय क्षितीजापल्याड पाहण्यास सक्षम असल्याची प्रचिती यानंतर एक दशकानंतर आली. गैरव्यवहारांमुळे बदनाम झालेले संयुक्त पुरोगामी आघाडीचे दुसरे सरकार भुईसपाट होणार याचा अंदाज घेऊन त्यांनी आधीच २०१४ची लोकसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा केली. यातच सुमारे चारशे सभांनी देश ढवळून काढणार्‍या नरेंद्र मोदी यांच्याशी असणारे संबंध वापरत त्यांना बारामतीत येऊ दिले नाही. यानंतर आश्‍चर्यकारकरित्या दीड दशकांपासून असणारी कॉंग्रेससोबत आघाडी तोडली. आणि याहूनही धक्कदायक बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांनी न मागता भाजपला पाठींबा देऊन टाकला. या सर्व घटनांच्या पटकथेतील समान दुवे कुणाच्याही लक्षात सहजपणे येतील. अर्थात आपल्या राजकीय कारकिर्दीतल्या शेवटच्या टप्प्यात पवार यांचा हा पवित्रा त्यांना लाभदायक ठरणार असल्याचे आजच स्पष्ट झाले आहे.\nशरदचंद्रजी पवार हे त्यांच्यापेक्षा अधीक राजकीय शक्ती असणार्‍या अनेक राज्यांमधील मातब्बर नेत्यांप्रमाणे ‘प्रादेशिक’ इमेजमध्ये अडकले नाहीत. जाणीवपुर्वक आपली ‘राष्ट्रीय’ अशी प्रतिमा जोपासण्यात ते यशस्वी ठरले आहेत. वयाच्या पंचाहत्तरीतही ते तारूण्यातील उत्साहाने राजकीय कारकिर्दीतील नवे आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहेत. प्रदीर्घ काळानंतर ते सत्तेत नसल्याचा विराम अनुभवत आहेत. मात्र आपल्या आयुष्यातील असले अनेक विराम हे ‘स्वल्प विराम’ असल्याचे त्यांनी सिध्द केले आहे. शरदरावांचा सध्या भाजपसोबतचा ‘तह’ हा अनेकांना आश्‍चर्यकारक वाटत आहे. मात्र राज्य आणि केंद्रात कोणतेही काम अडणार नसल्याची तजवीज त्यांनी यातून करून घेतली आहे. अलीकडच्या काळात सुरू झालेल्या चर्चेनुसार २०१७च्या राष्ट्रपतीपदाचे ध्येय त्यांच्यासमोर असू शकते. तसे न झाल्यास २०१९ साली ते तत्कालीन स्थितीचा वेध घेत कोणता तरी नवीन ‘तह’ करू शकतात. मात्र तो भाजपसोबत जाण्याचा असेल की, मोदींविरूध्दच्या देशव्यापी सेक्युलर आघाडीत सहभागी होण्याचा याचे उत्तर खुद्द शरदचंद्र पवार हेच योग्य वेळी देतील.\nअफाट लोकसंग्रह, जनसामान्यांशी जुळलेली नाळ, उत्कृष्ट संसदपटुता, विविध पक्षातील मान्यवरांशी व विशेषत: विरोधकांशीही असणारे सलोख्याचे संबंध आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे राजकीय द्रष्टेपणा असतांनाही महाराष्ट्राचा हा महानेता दिल्लीच्या तख्तावर आरूढ न झाल्याची सल प्रत्येक मराठी माणसाला नक्कीच आहे. आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आता याची शक्यता धुसर वाटत असली तरी मराठी भुमीचा हा थोर सुपुत्र आज देशातील मोजक्या नेत्यांमध्ये गणला जातोय याचा अभिमानही आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात तर त्यांना आधीच अढळपद प्राप्त झाले आहे. अशा या उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या पुढील ‘इनिंग’साठी त्यांना मन:पुर्वक शुभेच्छा.\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवा��\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sujablogs.wordpress.com/", "date_download": "2020-02-23T03:31:01Z", "digest": "sha1:SCAUYWQKG4YKBZFTFA3JVXPQA4N373ZD", "length": 17252, "nlines": 74, "source_domain": "sujablogs.wordpress.com", "title": "Travels etc…", "raw_content": "\n१६. मुंबई व्हाया लंडन\nलंडनला सकाळी-सकाळी पोचलो; विमान वेळेपेक्षा अर्धा तास आधीच उतरलं. इमिग्रेशनचे सोपस्कार आटपून लवकर बाहेर पडू असं वाटलं. पण अमेरिकेसारखाच याही वेळी वैताग आला. उणेपुरे अडीच तास रांगेत घालवल्यानंतरच आमची सुटका झाली. तिथून चुलतभावाच्या, शेखरच्या घरी गेलो. बऱ्याच दिवसांनी उपमा आणि दुधी हलवा असा स्मिताच्या हातचा ‘देसी’ फराळ करून मग सेंट्रल लंडनमध्ये Air bnb मध्ये पोचलो. इथली जागा बघून मात्र निराशा झाली. फोटोत बघितल्यापेक्षा जागा छोटी होती. पण फक्त दीड दिवसांचा प्रश्न होता. प्रकाशच्या सामान पॅकिंगच्या शैलीनुसार दीड दिवस लागणारे कपडे एका छोट्या बॅगेत ठेवले होते. त्यामुळे बाकीच्या बॅगा परत नेण्यासाठी रचून ठेवल्या. विमानात न मिळालेली झोप काढली आणि संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो. तेव्हा लक्षात आलं की ट्युब स्टेशन अगदी जवळ आहे आणि आजुबाजुला खूप रेस्टॉरंटस् आहेत. मग जागा बरी नसल्याचा राग निवळला. इंग्लिश चहा घेतला. लंडन आय बघायला निघालो. हा पाळणा म्हणजे खास माझ्यासारख्यांसाठी आहे. एवढा उंच असूनही इतका संथ गतीने फिरतो की चक्कर वगैरेचं नावच नको.\nContinue reading “१६. मुंबई व्हाया लंडन” →\n१५. फॉल आणि अॅपल पिकिंग\nअमेरिकेतलं शेवटचं ठिकाण होतं पोर्टलॅंड मेन. भाचीच्या, ऋचाच्या घरी जेमतेम दीड दिवस राहून मग लंडन आणि मुंबई.\nन्यूयॉर्कच्या छोटेखानी घरातलं वास्तव्य मस्त झालं होतं. त्याबद्दल घरमालकाच्या फ्रीजवर आभाराचे शब्द चिकटवून ठेवले आणि JFK विमानतळाचा रस्ता पकडला.\nविमानातून पोर्टलॅंडची गच्च झाडी दिसली आणि न्यूयॉर्कच्या कॉंक्रीटच्या जंगलाला सरावलेले डोळे सुखावले. ही झाडं फक्त हिरवी नव्हती. लाल, केशरी, पिवळी, जांभळी अशा विविधरंगी पानांनी लगडलेली झाडं बघणं म्हणजे नजरेला एक मेजवानीच होती. फॉल सीझन आमच्या स्वागताला सज्ज होता. विमानतळ चिमुकला. बाहेर पडल्यावर गावही तसं छोटेखानी, गोड – गोंडस दिसलं. तबियत खुश होऊन गेली.\nContinue reading “१५. फॉल आणि अॅपल पिकिंग” →\nअमेरिकेला २००९ मध्ये धावती भेट दिली होती. त्यावेळी न्यूयॉर्कला ९/११ स्मारकाचं काम सुरू होतं. २०११ मध्ये स्मारक आणि २०१४ मध्ये म्युझियम लोकांसाठी खुलं झालं.\nज्या ठिकाणी वर्ल्ड ट्रेड सेंटरचे प्रत्येकी ११० मजली असे दोन टॉवर्स होते, ती जागा प्रचंड आहे. तो आकार पाहिल्यानंतर तिथे ९/११ या दिवशी काय प्रपात झाला असेल याची कल्पना येते.\nयाच जागेवर स्मारक आहे. स्मारकाची रचना कशी असावी हे ठरवण्यासाठी जागतिक स्तरावर एक स्पर्धा घेतली गेली. ६३ देशातून ५२०० रचनांमधून अंतिम रचना निवडली गेली. आर्किटेक्ट मायकेल आराद आणि लॅंडस्केप डिझाइनर पीटर वॉकर यांनी स्मारकाची निर्मिती केली आहे.\nप्रत्येकी एक एकर जागेत Twin reflecting pools आहेत. उत्तर अमेरिकेतले, मानवनिर्मित सर्वात मोठे पाण्याचे धबधबे इथे आहेत. धबधब्यातून पाण्याचा प्रवाह अखंड सुरू आहे आणि हे पाणी खालच्या डोहाकडे झेपावतंय. सभोवताली या दुर्घटनेत बळी पडलेल्यांची नावं कोरली आहेत.\n१३. न्यू यॉर्क – २\nन्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवर एक नाटक बघायची इच्छा होती. म्हणून The Lion King या musical ची तिकिटं भारतातूनच काढली होती. अॅनिमेशन फिल्मच्या नाट्यरुपांतराचा हा संपूर्ण प्रयोग अप्रतिम होता. सगळ्या गाणाऱ्यांचे आवाज सणसणीत, खणखणीत आणि त्याचवेळी सुरेल, भावपूर्ण होते. तंत्राचा भरपूर वापर होता, पण तो अंगावर येणारा नव्हता. कलाकारांच्या डोक्यांवर प्राण्यांचे मुखवटे होते. त्यामुळे तसे त्यांचे चेहरे दिसत होते. पण पुढे पुढे चेहऱ्याकडे लक्ष न जाता ते मुखवटेच ठळक झाले. प्रेक्षकांमध्ये लहानांप्रमाणे प्रौढ माणसंही होती. आणि सगळेजण नाटकाची मजा घेत होते.\nलायन किंगचं मिन्स्कॉफ थिएटर\n१२. न्यू यॉर्क – १\nवॉशिंग्टनहून न्यूयॉर्कला पोचलो. इथलं Airbnb चं घर फारच मोक्याच्या ठिकाणी होतं. टाईम्स स्क्वेअरपासून अक्षरशः पाच मिनिटांवर. मॅनहॅटन परिसरातल्या रस्त्यांची रचना आणि क्रमांक अतिशय सुटसुटीत आहेत. उभे अॅव्हेन्यू आणि आडवे स्ट्रीट. चुकायला संधीच नाही. टाईम्स स्क्वेअरवर दिवसा���्या कोणत्याही प्रहराला लखलखाट असतो आणि अठरापगड माणसांची ये जा सुरू असते. तिथे NYPD – न्यूयॉर्क पोलिसांची चौकी आहे. त्यांची गस्त चालू असते. त्यामुळे हा भाग अगदी मध्यरात्रीसुध्दा पर्यटकांसाठी एकदम सुरक्षित आहे असं इथले वाटाडे सांगतात.\nन्यू यॉर्कमधलं एअर बी ॲंड बी\nसॅन होजेच्या पश्चिम किनार्‍याकडून आमचा मोर्चा हळूहळू पूर्व किनार्‍याकडे येणार होता. मुंबईला पोचल्यावर जेट लॅगचा त्रास कमीत कमी व्हावा यासाठी प्रकाशने ट्रीपची आखणी अशी केली होती. त्यानुसार पुढचा मुक्काम वॉशिंग्टनला होता. पुन्हा एकदा, पहाटे साडेचारला निघालो. आमच्याबरोबर मिलिंद – मृणालिनीलाही लवकर उठावं लागलं, त्यामुळे अपराधी वाटत होतं. पण शनिवार असल्याने घरी येऊन पुन्हा झोपण्याचं आश्वासन मिलिंदकडून मिळालं. Continue reading “११. राजधानीत.” →\n१०. गोल्डन गेट, क्रुकेड स्ट्रीट आणि राफ्ट\nसॅन होजेहून सॅनफ्रॅन्सिस्को तासादीडतासावर आहे.\nभाची शाल्मलीबरोबर तिथे गेलो. मनसोक्त फिरलो. गोल्डन गेट ब्रिज, गिराडेली आईस्क्रीम, आठ वेडीवाकडी वळणं असलेला अर्थपूर्ण नावाचा ‘क्रुकेड’ स्ट्रीट….\nContinue reading “१०. गोल्डन गेट, क्रुकेड स्ट्रीट आणि राफ्ट” →\n९. योसेमिटी, पॅसिफिक आणि गूगल\nअमेरिकेत प्रवेश केला तो ओर्लँडोमधून. तिथून व्हेगस. ही दोन्ही ठिकाणं म्हणजे खरी अमेरिका नाही असं बऱ्याच जणांनी सांगितलं. पुढचा मुक्काम सॅन होजेला होता. तिथे अमेरिका दिसायला लागली.\nट्रंप आणि हिलरी याचं पहिलं डिबेट तिथे पाहिलं.\nबे एरिया – सिलिकॉन व्हॅली, एकूणच कॅलिफोर्निया राज्य डेमोक्रॅट्सच्या बाजूचं आहे. त्यामुळे अर्थातच इथे ट्रंपना मोठा विरोध आहे. सॅनफ्रॅन्सिस्कोमधल्या एका दुकानात ट्रंपची टवाळी करणारी कार्टून्स झळकत होती.\nContinue reading “९. योसेमिटी, पॅसिफिक आणि गूगल” →\n८. बेलाजियो, झगमगाट आणि ‘ग्रँड’ ग्रॅंड कॅनियन\nआमचा महिन्याभराचा प्रवास. एकूण दहा ठिकाणी मुक्काम. त्यातल्या सात ठिकाणी विमानाने गेलो. प्रत्येक विमानप्रवासात चेक्ड इन बॅगांची वजनं, जवळ ठेवण्याच्या बॅगेत काय ठेवायचं नाही इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक बघाव्या लागत. त्याची सवय होऊन गेली. तीन प्रवासांसाठी भल्या पहाटे, अगदी चार वाजता निघावं लागलं. तेव्हा मात्र जिवावर येत होतं. भरपूर फिरून रोजच दमणूक झालेली असायची. तरी पहाटे तीनला उठून चारला बाहेर पडणं हे कर��वं लागलं. पण नव्या दिवशी नवा उत्साह असायचा. ओर्लॅंडो – व्हेगस विमानातून पहाटे पहाटे टिपलेलं आकाश.\nContinue reading “८. बेलाजियो, झगमगाट आणि ‘ग्रँड’ ग्रॅंड कॅनियन” →\n७. मॅन ऑन द मून… अर्थात नासा.\nओर्लँडोच्या मुक्कामात दुसर्‍या दिवशी केनेडी स्पेस सेंटर, अर्थात नासाला भेट दिली. युनिवर्सल स्टुडिओतलं जग पूर्णपणे मनोरंजनाचं होतं. तर इथे दिसलं ते अस्सल वैज्ञानिक विश्व. रॉकेट सायन्समधले महत्वाचे टप्पे, पुनर्वापर करता येतील अशा अवकाशयानांचा, त्यांच्या अयशस्वी मोहीमांसकटचा इतिहास आणि एकूणच नासाच्या कर्तबगारीचा चढता आलेख.\nरॉकेट लाँचिंग स्टेशनच्या दिशेने जाताना वाटेत नासाच्या मुख्य बिल्डिंगचं दुरून दर्शन झालं.\nContinue reading “७. मॅन ऑन द मून… अर्थात नासा.” →\n१६. मुंबई व्हाया लंडन\n१५. फॉल आणि अॅपल पिकिंग\n१३. न्यू यॉर्क – २\n१२. न्यू यॉर्क – १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/special-menu-for-nashta-and-meal-in-mumbai-ahmedabad-tejas-express-43746", "date_download": "2020-02-23T05:35:13Z", "digest": "sha1:YE7GYHJCAEWEQKPRSR2YS42WXSS6RJHW", "length": 9793, "nlines": 105, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "तेजस एक्स्प्रेसमध्ये खवय्यांची चंगळ, नास्ता व जेवणात विशेष मेन्यू | Mumbai", "raw_content": "\nतेजस एक्स्प्रेसमध्ये खवय्यांची चंगळ, नास्ता व जेवणात विशेष मेन्यू\nतेजस एक्स्प्रेसमध्ये खवय्यांची चंगळ, नास्ता व जेवणात विशेष मेन्यू\nतेजस एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या खवय्या प्रवाशांची चंगळ होणार आहे. प्रवाशांना नास्ता आणि जेवणामध्ये विशेष मेन्यू असणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई-अहमदाबाद मार्गावर तेजस एक्स्प्रेस सुरू होण्याआधीच चर्चेत आली आहे. तेजस एक्स्प्रेसला उशिर झाल्यास प्रवाशांना भरपाई देण्याचा आणि प्रवासात असताना प्रवाशाच्या घरी चोरी झाल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्याचाही निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे. तर आता तेजस एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या खवय्या प्रवाशांची चंगळ होणार आहे. प्रवाशांना नास्ता आणि जेवणामध्ये विशेष मेन्यू असणार आहे.\nप्रवाशांना नाश्त्यामध्ये वडापावसह कोंथिबीर वडी, ग्रीन पीज समोसा आणि उपवास असणाऱ्यांसाठी साबुदाणा वडा देण्यात येणार आहे. तर जेवणामध्ये शाकाहारी बिर्याणीसह कढी चावल, राजमा चावल यांच्यासह श्रीखंड, गुलाबजाम, रसगुल्ला असे पर्याय देण्यात आले आहेत. सुरुवातीला प्रवाशांसाठी संपूर्ण जेवण देण्या�� येणार होते. मात्र ट्रेन सुटण्याची वेळ आणि प्रवासाचं अंतर लक्षात घेऊन प्रवाशांना निवांतपणे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा, यासाठी संपूर्ण जेवण देण्यापेक्षा नाश्ता, कॉम्बो मिल आणि मिठाई देण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे.\nवातानुकूलित चेअरकार प्रवाशांना सकाळच्या चहामध्ये चहा, ग्रीन टी, लेमन टी असे पर्याय आहेत. तर, एक्झिक्युटिव्ह चेअरकारमध्ये वरील पर्यायांसह शहाळे देखील असणार आहे. सायंकाळच्या नाश्त्यासाठी मसाला खाकरा, भाकरवडी, चकली, मेथी खाकरा आणि खांडवी तर सॅन्डविचमध्ये चीझ सॅन्डविच, टोमॅटो सॅन्डविच असे पर्याय असतील. 'कॉम्बो मिल' अंतर्गत प्रवाशांना जेवणासाठी व्हेज बिर्याणी, सांबर राइस, कढी चावल, गुजराती दाल चावल आणि राजमा चावल दिले जाणार आहे. मिठाईमध्ये गुलाबजाम, रसगुल्ला, श्रीखंड, काला जामुन, म्हैसूर पाक, आइसक्रीम असे पर्याय आहेत.\n१७ जानेवारीला तेजस एक्सप्रेस आपला पहिला प्रवास सुरू करेल. ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकातून दुपारी ३.४० वाजता सुटणार आहे. तेजस एक्स्प्रेसला जर एक तास उशिर झाला, तर प्रवाशांना १०० रुपये भरपाई मिळेल, तसेच जर दोन तास उशिर झाला तर प्रवाशांना २५० रुपये भरपाई मिळेल. तेजस एक्स्प्रेसमध्ये एकूण ७५८ जागा आहेत. यापैकी ५६ जागा या एग्झिक्युटीव्ह क्लाससाठी आरक्षित असतील, तर इतर जागा एसी चेअर क्लास असतील. या गाडीतील प्रवाशांचा २५ लाख रुपयांचा प्रवासी विमाही काढला जाईल.\nघरी चोरी झाल्यावरही 'तेजस' च्या प्रवाशांना भरपाई\nIRCTC ची नवी योजना ‘बुक नाउ-पे लेटर’\nयेत्या १५ दिवसांत सुरूवात होणार 'रो रो' प्रवासी सेवा\nबेशिस्त प्रवाशांमुळं रेल्वेचं मोठं नुकसान\nलोकप्रतिनिधींच्या दारी बेस्ट कर्मचारी; मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं अनोखं आंदोलन\n'इतक्या' एसी लोकलची बांधणी लांबणीवर\nठाणे-दिवा ५ व ६व्या मार्गासाठी १० तासांचे १२ मेगाब्लॉक\nफुकट्यांकडून रेल्वेने वसूल केला २६० कोटींचा दंड\nपाणी बचतीसाठी 'तेजस एक्स्प्रेस'मधील नळाला सेन्सर\nतेजस एक्स्प्रेसला चिपळूण स्थानकातही थांबा\nआता शताब्दीलाही 'अनुभूती' कोचची साथ\n सुट्ट्यांचा प्लॅन सांभाळूनच करा\nतेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना अन्नातून विषबाधा, कंत्राटदाराला नोटीस\nपगार ४० हजार, केली १८० रुपयांच्या हँड शॉवरची चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A5%85/", "date_download": "2020-02-23T03:57:22Z", "digest": "sha1:IGLFCYGMSBVUHTR65A65CMIHJ7DUQIHH", "length": 7230, "nlines": 58, "source_domain": "www.navprabha.com", "title": "जोकोविच ठरला विंबल्डन चॅम्पियन | Navprabha", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nजोकोविच ठरला विंबल्डन चॅम्पियन\nजागतिक क्रमवारीत प्रथम असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने आठवेळचा विंबल्डन चॅम्पियन व जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याचा ७-६ (७-५),१-६,७-६ (७-४),४-६,१३-१२ (७-३) असा पराभव करत पाचव्यांदा विंबल्डन किताब आपल्या नावे केला. सर्वात जास्त वेळ चाललेली ही ऐतिहासिक अंतिम फेरी ठरली आहे. पाचवा निर्णायक सेट तर तब्बल १०० मिनिटांहून अधिक वेळ सुरू होता. हा संपूर्ण सामना चार तास ५७ मिनिटे रंगला. कधी जोकोविचचे पारडे जड तर दुसर्‍याच क्षणी फेडररच्या बाजूने खेळ झुकत होता. पहिल्या दोन्ही सेटमध्ये दोघांनी बरोबरी केल्याने पाचव्या सेटसाठी दोघांनी कडवी झुंज दिली. पाचवा सेट ८-८ असा बरोबरीत असताना फेडररने जोकोविचची सर्व्हिस ब्रेक करून ९-८ अशी आघाडी घेतल्यामुळे फेडररला सामना जिंकण्याची संधी होती. परंतु जोकोविचनेसुद्धा फेडररची सर्व्हिस ब्रेक केल्यामुळे पुन्हा ९-९ असा सामना रंगला. त्यानंतर १२-१२ अशा गेममध्ये सामना पोहचल्यानंतर सुपर टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला आणि त्यामध्ये जोकोव्हिचने बाजी मारली. जोकोविच आणि फेडरर यांच्यातील हा ४८ वा सामना होता. जोकोविच फेडररविरुद्ध मागील सहापैकी पाच सामने जिंकला होता आणि हा सामनाही जिंकून त्याने आपले वर्चस्व सिद्ध केले.\nजोकोविच याचे हे एकूण १६ वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. फेडररच्या नावावर पुरुष एकेरीची एकूण २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे आहेत.\nPrevious: दहा भुंगे ‘कमळा’त\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/2019/08/page/2/", "date_download": "2020-02-23T03:34:39Z", "digest": "sha1:X3UBIRT2SNZLWTL4SAB6SPQ476EKLLWG", "length": 17023, "nlines": 83, "source_domain": "www.navprabha.com", "title": "August | 2019 | Navprabha | Page 2", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nमामाचं पत्रं आणि लांडग्याची स्टोरी..\nप्रा. जयप्रभू कांबळे हातोहात माणसाला फसवणारी, माणसाला उघडंं करणारी, सहज माणसाला लुटणारी ही शिकलेली अवलाद या काळाची देणच आहे. त्याला आपण रोखू शकतो. पण ज्यांना माहीत नाही त्या माणसांनी काय करायचं. गोड बोलून काळीज काढून घेणारी ही बांडगुळं अशी अवतीभोवती वाढतच चाललेली. लहानपणी पोस्टमनभोवती मुलांची गर्दी व्हायची. मुलांचा घोळका पोस्टमनच्या मागून फिरायचा. या घोळक्यातला त्याचा आवाज त्याच्या कानावर आला. ‘‘मामाचं ...\tRead More »\nअनुराधा गानू (आल्त सांताक्रूज) ही सगळी भावनिक, रक्ताची- बिनरक्ताची, अबोल- बोलकी, कडू- गोड नाती जपण्यानंच माणसाच्या जगण्याला खरा अर्थ येतो, खरी रंगत येते. म्हणूनच वाटतं, की सगळी नाती आहेत तशीच जपावी. घट्ट धरुन सांभाळावी. नाती-गोती हा शब्द नेहमीच जोडीनं वापरला जातो. पण यातलं नातं या शब्दाचा आणि गोतं या शब्दाचा अर्थ आपल्याला कुठे माहीत्येय. नातं हा शब्द मूळ ‘नात्र’ या ...\tRead More »\nजैश ए महंमदने आपल्या काही दहशतवाद्यांना पाण्याखाली प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली असून भारतीय नौदल अशा प्रकारच्या कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यास समर्थ आहे असे प्रतिपादन नौदलप्रमुख ऍडमिरल करमवीर सिंग यांनी नुकतेच एका व्याख्यान प्रसंगी केले. श्री. सिंग यांच्या व्याख्यानात���ल वरील उल्लेखातून भारतापुढे असलेल्या एका नव्या धोक्याचे जणू सूतोवाच झालेले आहे. २००८ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील सर्व दहशतवादी सागरी मार्गानेच आलेले होते. ...\tRead More »\nतुम्हां तो श्रीगणेश सुखकर हो\nशंभू भाऊ बांदेकर श्रीगणेशाला सूर्यमंडळाची ज्ञान प्रकाश देवता असे संबोधले गेले आहे आणि श्रीगणेशाचे वाहन ‘मूषक’ हे काळोखाचे प्रतीक ठरले आहे. मूषकारोहणाचा अर्थ असा की, अंधःकारावर ताबा ठेवून ज्ञानप्रकाशाचा प्रसार करणारी देवता म्हणजे श्रीगणेश मराठी हिन्याच्या प्रत्येक पक्षातील चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत. शुक्ल पक्षातील चतुर्थीस विनायकी व कृष्ण पक्षातील चतुर्थीस संकष्टी म्हणतात. पण संकष्टी जर मंंगळवारी आली तर तिला अंगारकी ...\tRead More »\nगुजरातमधील बंदरांवर पाक दहशतवादी हल्ल्यांचा इशारा\nसमुद्रमार्गे भारतीय हद्दीत घुसून महत्वाच्या ठिकाणांवर जैश ए महंमदचे पाकस्थित कमांडो दहशतवादी हल्ले करण्याची शक्यता व्यक्त करणारी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याने कांडला व मुंद्रा या गुजरातमधील बंदरांवरील सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. भारतीय नौदलानेही काही दिवसांपूर्वी सागरीमार्गे दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचा इशारा दिला होता. अदानी समुहातर्फे चालविले जाणारे मुंद्रा बंदर देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असून गेल्या वर्षी या बंदराने ...\tRead More »\nमोन्सेरातसह कॅसिनो स्थलांतरासाठी आग्वादला पाहणी करणार ः लोबो\nमांडवी नदीतील तरंगते कॅसिनो जहाजे आग्वादनजीक स्थलांतरित करण्याबाबत पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यासमवेत पाहणी करणार आहे, अशी माहिती बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. पणजीचे आमदार मोन्सेरात यांच्याकडून मांडवी नदीतील कॅसिनो जहाजे स्थलांतरित करण्याची मागणी केली जात आहे. आमदार मोन्सेरात यांनी निवडणुकीच्या काळात १०० दिवसांत कॅसिनो जहाजे स्थलांतरित करण्याचे आश्‍वासन दिले आहे. आमदार मोन्सेरात, बंदर कप्तान ...\tRead More »\nचतुर्थी काळात पाणीपुरवठा चोख ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश\nमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन गणेश चतुर्थीच्या काळात राज्यातील कुठल्याही भागात पाण्याची कमतरता भासू नय्े, तसेच रस्त्यावरील खड्‌ड्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी आवश्यक सूचना काल केली. राज्यातील काही भागातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच, रस्त्यावरील खड्‌ड्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत ...\tRead More »\nवनीकरणासाठी केंद्राचा गोव्याला २३८ कोटी रुपयांचा निधी\nकेंद्र सरकारने गोवा सरकारला वनीकरणासाठी २३८.१६ कोटी रुपयांचा निधी काल मंजूर केला आहे. वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र वाढवण्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेली योगदान (एनडीसी) उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, वनीकरणाकरिता हा निधी वापरण्याचे आवाहन केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्याच्या वनमंत्र्यांच्या बैठकीत नवी दिल्ली येथे बोलताना केले. केंद्र सरकारने देशाची हरित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि वनीकरणाला चालना ...\tRead More »\nप्र. कुलगुरुपदी मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीस कॉंग्रेसचा विरोध ः हस्तक्षेप अयोग्य\nगोवा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला कॉंग्रेस पक्षाने विरोध दर्शविला आहे. शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप योग्य नाही. गोवा विद्यापीठाचे कुलगुरू वरुण सहानी यांनी प्र-कुलगुरुपदी मुख्यमंत्र्यांची नियुक्तीचा सादर केलेला प्रस्ताव म्हणजे शिक्षण क्षेत्रात राजकारणाला प्रोत्साहन देण्याचा प्रकार आहे, अशी टिका गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केली. गोवा विद्यापीठावर राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर परिणाम होण्याची जास्त ...\tRead More »\nजीवघेण्या फर्मागुढी-ढवळी रस्त्याच्या कामाच्या चौकशीची नागरिकांची मागणी\nफर्मागुढी ते ढवळीपर्यंतच्या चौपदरी रस्त्याचे अयोग्य नियोजन आणि निकृष्ट कामामुळेच या महामार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. सरकारने या रस्त्याच्या कामाची चौकशी करून दोषी कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काशीमठ येथे एकत्र झालेल्या जागृत नागरिकांनी केली. फर्मागुढी – ढवळी चौपदरी महामार्गावर बुधवारी काशीमठ-बांदोडा येथे क्रेन उलटून एकजण ठार झाला. गुरुवारी या जागृ��� नागरिकांनी बळी पडलेल्या ...\tRead More »\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.wf-fastener.com/mr/pan-framing-head-self-tapping-screw.html", "date_download": "2020-02-23T03:25:33Z", "digest": "sha1:MAD5JUPU5PQLN6PQ7N5IZ4CZT6A6E6SM", "length": 7542, "nlines": 208, "source_domain": "www.wf-fastener.com", "title": "pan framing head self-tapping screw factory and manufacturers | Weifeng", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nहेक्स वॉशर प्रमुख स्वत: ड्रिलिंग स्क्रू\nहेक्स धोबीण स्वतःला ड्रिलिंग स्क्रू बाहेरील कडा\nपॅन चौकटीत बसविणे डोके स्वत: ची टॅप स्क्रू\nपॅन डोके फिलिप्स स्क्रू\nपॅन डोके स्वत: ची टॅप स्कू\nफिलिप्स फ्लॅट डोके स्वत: ची टॅप स्क्रू\nस्वत: ची टॅप धोबीण सह स्क्रू हेक्स डोके\nदोन प्रकार स्क्रू सह स्वत: ची टॅप स्क्रू\nस्वत: ची टॅप धोबीण सह स्क्रू\nस्वत: ची टॅप स्कू चेन्नई सुपर किंग्ज डोके\nस्वत: ची टॅप स्कू\nसॉकेट कप डोके स्वत: ची टॅप स्क्रू\nजस्त पॅन डोके स्क्रू मुलामा\nपॅन चौकटीत बसविणे डोके स्वत: ची टॅप स्क्रू\nएक श्रेणी washered आणि लाकूड आणि इतर स्टील बांधकाम फिक्सिंग वापर शीट मेटल साठी unwashered. सोपा स्क्रू सर्व ओळखले उद्योग मानके आणि कामगिरी निकष आणि तीक्ष्ण गुण पूर्ण करण्यासाठी तयार झालेली. कोणतेही काम मोठ्या किंवा लहान तसेच मोठ्या पॅक आकार त्या मोठा प्रकल्प आकार विविधता.\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nएक श्रेणी washered आणि लाकूड आणि इतर स्टील बांधकाम फिक्सिंग वापर शीट मेटल साठी unwashered. सोपा स्क्रू सर्व ओळखले उद्योग मानके आणि कामगिरी निकष आणि तीक्ष्ण गुण पूर्ण करण्यासाठी तयार झालेली. कोणतेही काम मोठ्या किंवा लहान तसेच मोठ्या पॅक आकार त्या मोठा प्रकल्प आकार विविधता.\nमागील: पॅन डोके फिलिप्स स्क्रू\nDrywall स्क्रू करून देणे मशीन\nफ्लॅट प्रमुख स्वत: टॅप स्क्रू\nजस्ताचा थर दिलेला स्वत: टॅप स्क्रू\nहेक्स प्रमुख स्वत: टॅप स्क्रू\nपॅन प्रमुख स्वत: टॅप स्क्रू\nस्वत: ची टॅप सेट स्क्रू\nसॉकेट प्रमुख स्वत: टॅप स्क्रू\nविंग कोळशाचे गोळे 14\nRal हेक्स धोबीण डोके स्वत: ची ड्रिलिंग स्क्रू\nपूल डोके स्वत: ची ड्रिलिंग स्क्रू\nबाहेरील कडा लॉक फळाचे चौरस डोके पलायन\nस्टेनलेस स्टील समायोजित स्क्रू\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/my-first-dating-1248409/", "date_download": "2020-02-23T04:45:26Z", "digest": "sha1:7SYSJERMYOFWCZH7JLQVCGFEPCPEMPUJ", "length": 17019, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "my first dating | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\n‘‘येस आय अॅम ऑन अॅन डेटिंग अॅप.. आणि त्यात मला काहीच वावगं वाटत नाही.\nलोकसत्ता टीम and लोकसत्ता टीम | June 10, 2016 01:15 am\n’ हा प्रश्न दोन-तीन वर्षांपूर्वी विचारला जायचा, तसा हल्ली ‘टिंडर, ट्रली मॅडली किंवा कुठल्या डेटिंग अॅपवर आहेस का’ हा प्रश्न तरुण मंडळी विचारू लागली आहेत; पण यात एक मोठा फरक आहे. डेटिंग अॅप्सची परदेशातील प्रसिद्धी बघता अनेक जण आपण डेटिंग अॅपवर आहोत, हे उघडपणे मान्य करत नाही. काही डेटिंग अॅप्स फेसबुकच्या अकाऊंट डिटेल्सवरून ऑपरेट होत असल्याने ही बाब ‘कॉन्ट्रोव्हíशअल’ ठरू शकते, असं अनेकांना वाटतं, म्हणून मनात असूनही अनेक जण या अॅप्सच्या वाटय़ाला जात नाहीत. काही जण मात्र ‘हो हो.. मीच तो / ती’ असं बिनधास्त सांगतात. अशाचपैकी एक अक्षय कदमने ‘व्हिवा’शी बोलताना त्याचा पहिला ‘डेटिंग एक्सपिरिअन्स’ शेअर केला.\n‘‘येस आय अॅम ऑन अॅन डेटिंग अॅप.. आणि त्यात मला काहीच वावगं वाटत नाही. ‘डेटिंग’चा अर्थ एकमेकांना भेटणं, गप्पा मारणं असाही असू शकतो. यातून दर वेळी गर्लफ्रेंड मिळवण्याचा उद्देशच असतो असं नाही. अर्थात अॅप वापरण्याची सुरुवात मात्र डेटिंगच्या गरजेवरूनच होत असते. मीसुद्धा ट्रली मॅडली नावाचं अॅप वापरतो. माझ्याशी मॅच होणाऱ्या मुलींची प्रोफाइल्स मी पाहिली आणि त्यातल्या काही जणींशी माझे छान सूर जुळले. हे नातं मत्रीपर्यंतच ठेवत याचं निखळ सौंदर्य तसंच ठेवायचं हा आमचा निर्णय ठरला. त्यामुळे या अॅपच्या माध्यमातून मला चांगल्या व्यक्तींना भेटायला मिळालं..\nमाझी पहिली डेट खूप छान होती. आम्ही एका कॉफी शॉपमध्ये भेटलो होतो. अॅपवर चॅटिंग करताना तिच्या बोलण्यातून जे काही माझ्या मनात आलं होतं, ती तशीच होती. अर्थात त्यात अर्धाएक प्लस-मायनस होतंच, पण असूनही नसल्यासारखंच आमच्या पहिल्या भेटीत कोणत्याही प्रकारचा संकोचलेपणा नव्हता. (अर्थात हे असं माझं मत आहे, तीसुद्धा कम्फर्टेबलच असावी, असं तिच्या बोलण्यावरून वाटलं.) कॉफी शॉपमधलं वातावरण रोमँटिक वगैरे नव्हतं. तिथे कँडल लाइट नव्हता, लाल काय कुठल्याच रंगाचा गुलाबही नव्हता, हृदयात घंटी वाजली नाही की कुणी व्हायोलिन वाजवलं नाही पण काही तरी भन्नाट सुरू आहे याचा उत्साह चेहऱ्यावर होताच. अतिउत्साहच म्हणा ना आमच्या पहिल्या भेटीत कोणत्याही प्रकारचा संकोचलेपणा नव्हता. (अर्थात हे असं माझं मत आहे, तीसुद्धा कम्फर्टेबलच असावी, असं तिच्या बोलण्यावरून वाटलं.) कॉफी शॉपमधलं वातावरण रोमँटिक वगैरे नव्हतं. तिथे कँडल लाइट नव्हता, लाल काय कुठल्याच रंगाचा गुलाबही नव्हता, हृदयात घंटी वाजली नाही की कुणी व्हायोलिन वाजवलं नाही पण काही तरी भन्नाट सुरू आहे याचा उत्साह चेहऱ्यावर होताच. अतिउत्साहच म्हणा ना साचेबद्ध डेट नव्हतीच ती. एका क्षणाला तर असं वाटलं की, आम्ही फारच जुने मित्र आहोत.\n‘एक्सपेक्टेशन व्हस्रेस रिअॅलिटी’ असं काही लकिली माझ्यासोबत झालं नाही. अगदी धम्माल गप्पा मारल्या आम्ही. ‘कॉफी आणि बरंच काही’ बोलत एकमेकांची खिल्लीही उडवली. कपडे, मेकअप, डोळे, आवाज, पर्सनालिटी हे असं तेच तेच बोलणं, वेळ पडल्यास खोटं बोलणं, फेमिनिझमचा मुद्दा उभा करणं हा झांगडगुत्ता नव्हता डेटवर. याउलट निखळ मैत्रीत येतात तशा कमेंट्स, गप्पा, गॉसिप, एकमेकांच्या आवडीनिवडींचे चॅटवर वाचलेले पण तरीही पुन्हा सांगावेसे- ऐकावेसे वाटणारे किस्से ही अशी ‘फुल्ल पॅक’ डेट होती. डेटमध्ये या गप्पांव्यतिरिक्त काहीही नव्हतं. तसं काही गरजेचंही नव्हतं, म्हणूनच माझी ही ‘सोशल डेट’, ‘स्पेशल डेट’ बनून गेली. त्यामुळे डेटनंतर ‘#हेट फेक पीपल’ असं काही स्टेटस पोस्ट करण्याची वेळ माझ्यावर आलीच नाही.. हुश्श्श\nया अनुभवामुळे पुढेही डेटिंग अॅपवर अॅक्टिव्ह राहिलो. या अॅपमुळे वेगवेगळ्या ठिकाणांच्या, प्रांतांतल्या मत्रिणीही भेटल्या. त्यांची संस्कृती, भाषा, सणवार यांबाबतही बरीच माहिती मिळाली. डेटिंग अॅप ही संकल्पना सॉल्लिड आहे. एका अर्थी माझं फ्रेंड सर्कल वाढलंय. हे माध्यम वापरताना कुणावर, क��ती, कधी विश्वास ठेवायचा; किती विसंबून राहायचं याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. तुमचा दृष्टिकोनही महत्त्वाचा, कारण.. कुछ तो लोग कहेंगे.. लोगो का काम है कहना.. त्यामुळे अद्यापही सिंगल असणाऱ्या आणि िमगल होऊ इच्छिणाऱ्या दोस्तांनी एकदा तरी या ‘डेटिंग अॅप’चा अनुभव घ्यावाच.. कोण जाणे, नशीब कुठेही दडलेलं असू शकतं.’’\n(शब्दांकन : सायली पाटील)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n‘नोटाच मोजल्या नाहीत, मग ३ लाख कोटी मिळाल्याचा दावा पंतप्रधान कसा करतात’\nरस्त्यावर नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीवर बंदी घालायचा अधिकार मला नाही- योगी आदित्यनाथ\n‘लोकांकिका’ची आज ठाण्यात पहिली घंटा\nसात वर्षात भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार – सुरेश प्रभू\nसमाजासाठी प्रेरणा ठरणाऱ्या ‘त्या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरव\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 ‘यूटय़ूबवर’चा टिंडर मसाला\n2 .. कधी रे येशील तू\n3 विदेशिनी: अदृश्य सौंदर्यानुभूती\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/india-under-19-cricket/", "date_download": "2020-02-23T04:26:31Z", "digest": "sha1:CXXFV6GPOSELVZBJ44T6DSAP2T726GXI", "length": 9449, "nlines": 131, "source_domain": "www.saamana.com", "title": "india under 19 cricket | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या ख��त्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nपाच वर्षांत एसटी झाली लोकाभिमुख, मान्यताप्राप्त संघटनेकडून मात्र विरोधाचे राजकारण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत, ऐतिहासिक सोहळ्याची तयारी जोरात\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nकुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी\nअध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान…\n3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले\nनिर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली\n#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब\nट्रम्प यांचे सहकारी रॉजर स्टोन 40 महिने तुरुंगवासाची शिक्षा\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा\nमी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा\nहिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का\nहिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा\n…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा\nठसा – विनायक जोशी\nवेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका\nहाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत\n‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह\nही आहे कतरिनाची ड्युप्लिकेट, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nआयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी\n ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो\nदात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो\nकिल्लेदार – राजस गड\nस्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nहिंदुस्थानच्या युवा संघाची विजयाची हॅटट्रिक\n‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली\nवक्तव्य मागे घेतले पण पठाण यांनी माफी मागितलीच नाही\nसंघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद\nरोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश\nसमान संधीसाठी कायदेशीर लढाई\nमराठी भाषा… जतन, संरक्षण आणि संवर्धन\nभविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/photo-update-changes-in-traffic-in-the-city-of-pimpri-chinchwad-after-the-ganesh-immersion-113652/", "date_download": "2020-02-23T05:47:00Z", "digest": "sha1:ATS3XUPPI2PYRQTQ7FISCCYC4NAEE7N6", "length": 12306, "nlines": 132, "source_domain": "mpcnews.in", "title": "Hinjawadi : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल - MPCNEWS", "raw_content": "\nHinjawadi : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल\nHinjawadi : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल\nएमपीसी न्यूज – गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हे बदल विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत असणार आहेत. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी दिले आहेत.\n(वाहतुकीसाठी बंद असलेला चौक आणि केलेला पर्यायी बदल)\n# मेझा – 9 हॉटेल चौक\nमेझा – 9 हॉटेल चौक मार्गे शिवाजी चौकाकडे जाणा-या वाहनांनी मेझा – 9 हॉटेल येथून डावीकडे वळून लक्ष्मी चौकातून इच्छित स्थळी जावे\nकस्तुरी चौक मार्गे हिंजवडीकडे जाणा-या वाहनांनी कस्तुरी चौकातून डावीकडे वळून इंडियन ऑइल पेट्रोल पंप चौक अथवा उजवीकडे वळून विनोदेवस्ती चौक मार्गे इच्छित स्थळी जावे\n(वाहतुकीसाठी बंद असलेला चौक आणि केलेला पर्यायी बदल)\nखंडोबामाळ चौकाकडून चिंचवड चाफेकर चौकाकडे जाणारी वाहतूक दळवीनगरमार्गे बंद असेल. ही वाहतूक म्हळसांकात चौक, बिजलीनगर उड्डाणपूलावरून चिंचवडकडे जाईल\n# हुतात्मा चौक –\n1) केसदन चौकाकडुन हुतात्मा चौकाकडे येणारी वाहतूक आकुर्डी स्टेशन मार्गे जाईल\n2) बिग इंडिया चौकाकडून हुतात्मा चौकाकडे येणारी वाहतूक भेळ चौकमार्गे वळविण्यात येणार आहे\n3) आकुर्डी पोलीस चौकीकडून हुतात्मा चौकाकडे येणारी वाहतूक आकुर्डी स्टेशन मार्गे वळविण्यात येणार आहे\n# हँगिंग ब्रिज –\n1) धर्मराज चौकाकडून हँगिंग ब्रिजकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येणार आ���े. ही वाहतूक भोंडवे चौक भोंडवे कॉर्नरमार्गे सुरू असेल\n2) डांगे चौकाकडून हँगिंग ब्रिजकडे येणारी वाहतूक ताथवडे मार्गे वळविण्यात येणार आहे\n(वाहतुकीसाठी बंद असलेला चौक आणि केलेला पर्यायी बदल)\nपिंपरी पुलाजवळ शगुन चौकाकडे येणारी वाहतूक उजवीकडे वळवून भाटनगरमार्गे चिंचवडकडे सुरू असेल\n# डिलक्स चौक व कराची चौक\nकाळेवाडी पुलावरून येणारी वाहने – काळेवाडी स्माशानभुमी चौकातून उजवीकडे वळून जमतानी चौक- डेअरी फार्म मार्गे मुंबई पुणे हायवेकडे जातील\nपिंपरी चौकातून गोकुळ हॉटेलकडे वाहतूक बंद असेल. ही वाहने सर्व्हिस रोडने वल्लभनगर मार्गे नाशिक फाट्याकडे (जुना पुणे-मुंबई महामार्ग) जातील\n(वाहतुकीसाठी बंद असलेला चौक आणि केलेला पर्यायी बदल)\nदिघीकडून येणारी वाहतूक योगीराज व चाकण चौकाकडे न वळवता देहूफाटा येथून मोशी मार्गे वळविण्यात येईल\nचाकण चौकात येणारी वाहतूक केळगाव चौकातून पुढे जाईल\nआळंदी फाटा येथून जड वाहनांना प्रवेश बंद असेल. केळगाव चौक येथे येणारी वाहने गाथा मंदिर मार्गे डुडूळगाव चौक व तेथून इच्छित स्थळी जातील\nमरकळकडून येणारी वाहतूक आळंदीकडे न येता धानोरा फाटा येथून च-होली फाटा मार्गे सुरू राहील\nदिघीकडून मरकळ व वडगावकडे जाणारी वाहतूक देहूफाट्याकडे न जाता च-होली चौकाकडून धानोरा मार्गे सुरू राहील\nFeaturedtraffic divertडिलक्स चौक व कराची चौकपिंपरी कॅम्पपिंपरी वाहतूक बदलवाहतुकीत बदलशगुन चौक\nPune : बचत गटाच्या महिलांसाठी ‘फिक्की फ्लो’कडून ‘घरोबार’चे व्यासपीठ\nTalegaon : आंबी गावातील दारूभट्टी गुन्हे शाखेकडून उद्ध्वस्त\nPimpri: सरकारने महापालिकेच्या कारभाराची चौकशी करावीच; भाजप आमदाराचे खुले आव्हान\nChinchwad: पवना नदीतील जलपर्णी तत्काळ काढा; ‘एमपीसीबी’चा महापालिकेला आदेश\nPimpri: स्मार्ट सिटी अध्यक्षाविना; तीन वर्षांपासून स्वतंत्र ‘सीईओ’ देखील…\nPimpri: पवनामाई प्रदुषित करणा-या महापालिका प्रशासनावर कारवाई करा; खासदार श्रीरंग…\nPimpri : मालिकेचा कोणता भाग वगळायचा हा अधिकार सर्वस्वी वाहिनीचा – डॉ. अमोल…\nPimpri : सत्ताधा-यांचे सभाशास्त्रांचे अज्ञान अन् झोपलेल्या विरोधकांमुळे शहरवासीयांवर…\nPimpri: भाजपचे प्रभाग क्रमांक 8 आणि 17 वर ‘विशेषप्रेम’ \nPimpri: महापालिका करदात्यांना लुटत आहे; करवाढीवर नागरिकांचा संताप\nPimpri: मावळातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन, विकास करणार -आद���त्य ठाकरे\nChinchwad : आयुक्तालय हद्दीतील 112 शिवमंदिरांजवळ पोलिसांचा खडा पहारा\nPimpri : अजितदादांचे शहराकडे दुर्लक्ष म्हणावे की भाजपच्या कारभाराकडे…\nPimpri : सोन्याच्या भावात पुन्हा मोठी वाढ, सोनं 43 हजारांवर \nPune : 50 हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक लेखा परीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/08/Dhananjay-munde_21.html", "date_download": "2020-02-23T05:28:21Z", "digest": "sha1:KGWEDWVUVAEKK34477NJOMQWQJTFMGPI", "length": 4355, "nlines": 63, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "भाजप म्हणजे पापं धुण्याचा घाट : धनंजय मुंडे संतापले", "raw_content": "\nभाजप म्हणजे पापं धुण्याचा घाट : धनंजय मुंडे संतापले\nवेब टीम : जालना\nभाजप म्हणजे पाप धुण्याचा घाट झाला आहे. तेथे जा आणि पवित्र व्हा,अशी परिस्थिती आहे. भाजपमध्ये नसणाऱ्यांना विविध प्रकारचे भ्रष्टाचाराचे आणि गुन्ह्य़ांचे आरोप करून धमकावले जाते. विरोधी पक्षातील नेत्यांवर दडपशाही करून भाजपमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडले जात आहे. अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी भाजपवर टिका केली.\nजालना जिल्ह्यातील भोकरदन आणि बदनापूर येथे शिवस्वराज्य यात्रेच्या आगमनाच्या वेळी जाहीर सभेत ते बोलत होते.\nखासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारच्या विविध धोरणांवर आपल्या भाषणात टीका केली. पीक कर्ज वाटप करण्यात सरकार अयशस्वी ठरले आहे.\nनुकसान झाले तरी शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही. बेरोजगारी वाढत असून मेगाभरतीची घोषणा पोकळ आश्वासन ठरले.\nआमदार राजेश टोपे, माजी आमदार अरविंद चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, माजी आमदार चंद्रकांत दानवे आदींची भाषणे यावेळी झाली.\nकाँग्रेसचे दिवंगत नेते डॉ.शंकरराव राख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांनी त्यांचे सांत्वन केले.\nत्यानंतर उपस्थित पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांच्यावरील ईडीची कारवाई ही दडपशाही असल्याचा आरोप त्यांनी केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-chants-remedies-as-per-the-ailments/", "date_download": "2020-02-23T04:19:50Z", "digest": "sha1:DZIG7B4OOAVB3JRLQAUSDJNNYVVVFSST", "length": 18387, "nlines": 354, "source_domain": "sanatanshop.com", "title": "विकारांनुसार नामजप-उपाय (देवतांचे जप, बीजमंत्र, अंकजप इत्यादी) – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Marathi Books / आयुर्वेद आणि इतर / आपत्‍काळासाठी उपयुक्‍त उपाय\nविकारांनुसार नामजप-उपाय (देवतांचे जप, बीजमंत्र, अंकजप इत्यादी)\nमनुष्याचा देह हा पंचमहाभूतांनी(पंचतत्त्वांनी) बनलेला असल्याने त्याला होणारे विकार हेही पंचतत्त्वांशी संबंधित असतात. देवतांचे कार्य सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्तरांवर असते. देवतांच्या निर्गुण स्तराच्या कार्याच्या संदर्भात देवता पंचतत्त्वांच्या पलीकडे आहेत, तर सगुण स्तराच्या कार्याच्या संदर्भात त्या पंचतत्त्वांनी युक्त आहेत. त्यामुळे प्रत्येकच देवतेमध्ये पंचतत्त्वे असतातच. त्यामुळे पंचतत्त्वांशी संबंधित सर्व विकार दूर करण्याचे सामर्थ्य प्रत्येकच देवतेमध्ये असते. असे असतांनाही प्रत्येक विकारासाठी विशिष्ट देवतांचे नामजप देण्याचे प्रमुख कारण म्हणजे, एखाद्या देवतेमध्ये असलेल्या पंचतत्त्वांपैकी एखाद्या तत्त्वाच्या आधिक्यानुसार ती देवता त्या तत्त्वाशी संबंधित विकार अन्य देवतांच्या तुलनेत लवकर बरे करू शकते.\nया ग्रंथात पुढच्या पुढच्या टप्प्याचे शब्दब्रह्म(गायत्री मंत्रातील शब्दांचे नामजप), अक्षरब्रह्म(देवतेचे तत्त्व / शक्ती संपुटित झालेल्या अक्षरांचे नामजप), बीजमंत्र आणि अंकजप हेही दिले आहेत.\nएखाद्याची प्रकृती, गतजन्मातील किंवा या जन्मातील साधना, आध्यात्मिक पातळी आदींचा विचार करता त्याला पुढच्या पुढच्या टप्प्याचा नामजपही उपयुक्त ठरू शकतो. नामजप-उपाय अधिक परिणामकारक होण्यासाठी करायच्या मुद्रा आणि न्यास यांची माहिती, तसेच नामजपाला कसे बसावे, नामजप भावपूर्ण होण्यासाठी काय करावे आदी उपयुक्त सूचना, नामजपांमुळे दूर होणारे विकार या ग्रंथामध्ये दिल्या आहेत.\nविकारांनुसार नामजप-उपाय (देवतांचे जप, बीजमंत्र, अंकजप इत्यादी) quantity\nCategory: आपत्‍काळासाठी उपयुक्‍त उपाय\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, पू . संदीप आळशी\nBe the first to review “विकारांनुसार नामजप-उपाय (देवतांचे जप, बीजमंत्र, अंकजप इत्यादी)” Cancel reply\nनेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार\nलैंगिक समस्यांवर स्वसंमोहन उपचार (रुग्णांवरील उपचारांच्या उदाहरणांसह)\nप्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवर करायचे उपाय\nविकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय कसे करावेत\nनामजपांमुळे दूर होणारे विकार (नामजपाविषयीच्या सूचनांसह मुद्रा व न्यासही अंतर्भूत)\nभीती, अपयश, व्यसनाधीनता आदी मनोविकारांवरील स्वसंमोहन उपचार\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ipl-2020-ajinkya-rahane-will-play-from-delhi-capitals-from-next-season-psd-91-2015070/", "date_download": "2020-02-23T05:29:09Z", "digest": "sha1:7KMI4K4FM5AXV7MXZLKMSRSNXRLAO5A5", "length": 10981, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2020 Ajinkya Rahane will play from Delhi Capitals from next season | IPL 2020 : अखेरीस ठरलं! अजिंक्य रहाणे झाला दिल्लीकर, राजस्थानची साथ सोडली | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णा���ना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nIPL 2020 : अखेरीस ठरलं अजिंक्य रहाणे झाला दिल्लीकर, राजस्थानची साथ सोडली\nIPL 2020 : अखेरीस ठरलं अजिंक्य रहाणे झाला दिल्लीकर, राजस्थानची साथ सोडली\n१९ डिसेंबरला आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव\nआयपीएलच्या आगामी हंगामात राजस्थान रॉयल्सचा प्रमुख खेळाडू अजिंक्य रहाणेने अखेरीस आपल्या संघाची साथ सोडली आहे. आगामी हंगामाकरता अजिंक्य दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या महत्वाच्या बातमीची घोषणा केली आहे.\nआयपीएलमध्ये अजिंक्यने आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे. भारतीय वन-डे आणि टी-२० संघात अजिंक्यला स्थान मिळत नसलं तरीही आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळत असताना त्याने सलामीवीराची भूमिका बजावली आहे. आयपीएलमध्ये अजिंक्यच्या नावावर दोन शतकांचीही नोंद आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL : धोनी चेन्नईची साथ सोडणार, पुन्हा लिलावात उतरण्याची तयारी\nनिवृत्तीबद्दल धोनीने घेतला अंतिम निर्णय, IPL नंतर क्रिकेटला रामराम करण्याच्या तयारीत\nIPL 2020 : अश्विनने दिलं फलंदाजांना ‘ओपन चॅलेंज’\n…म्हणून रहाणे आणि आश्विनला संघात घेतलं – रिकी पाँटींग\nIPL Video : राजस्थानने ‘अजिंक्य’ खेळाडू गमावला, आता पुढे काय\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात ���ेशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 Video : विराटचा सल्ला आणि शमीने उडवली बांगलादेशी फलंदाजांची दाणादाण\n2 Video : मनोज तिवारीने हवेतच पकडला भन्नाट झेल\n3 IPL 2020 : सॅम बिलिंग्ज चेन्नई सुपरकिंग्जकडून करारमुक्त\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pro-kabaddi-league-news/pro-kabaddi-2018-season-6-dabang-delhi-beat-gujrat-fortunegiants-in-their-home-ground-first-time-1792961/", "date_download": "2020-02-23T05:47:14Z", "digest": "sha1:MZDFX7HVQMXJHR6RVJXCBE3M75OIWWW4", "length": 13379, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pro Kabaddi 2018 Season 6 Dabang Delhi beat Gujrat fortunegiants in their home ground first time| Pro Kabaddi Season 6 : दबंग दिल्लीने रोखला गुजरातचा विजयरथ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nPro Kabaddi Season 6 : दबंग दिल्लीने रोखला गुजरातचा विजयरथ\nPro Kabaddi Season 6 : दबंग दिल्लीने रोखला गुजरातचा विजयरथ\nमोक्याच्या क्षणी दिल्लीच्या बचावपटूंचा आश्वासक खेळ\nगुजरात विरुद्ध दिल्ली सामन्यातील एक क्षण\nप्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात दबंग दिल्ली संघाने अनपेक्षित कामगिरीची नोंद केली आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाला दबंग दिल्लीने 29-26 अशा फरकाने मात केली. गेल्या दोन हंगामांमध्ये गुजरातचा संघ आपल्या घरच्या मैदानावर एकही सामना हरला नव्हता. मात्र अटीतटीच्या सामन्यात दबंग दिल्लीने शेवटच्या चढाईत गुजरातच्या खेळाडूची यशस्वी पकड करत सामन्यात बाजी मारली.\nदोन्ही संघातील बचावपटूंनी कालच्या सामन्यावर आपलं वर्चस्व गाजवलं. चढाईपटूंना काल फारसे गुण कमावण्याची संधी मिळाली नाही. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दबंग दिल्लीचा कर्णधार जोगिंदर नरवालने या विजयाचं श्रेय आपल्या सर्व खेळाडूंना दिलं. “आम्ही मैदानात तिघेच राहिलो तर त्यांचा संयम सुटेल असा माझा अंदाज होता. 3 खेळाडू शिल्लक राहिल्यामुळे आम्हाला सुपरटॅकल करुन दोन गुण मिळवण्याची संधी होती. म्हणून चढाईमध्ये आम्ही फक्त बोनस पॉईंट घेण्याकडे भर दिला. ज्यावेळी गुजरातची अखेरची चढाई आली त्यावेळी सामना संपायला अवघी काही सेकंद शिल्लक होती, आणि याचा फायदा घेत आम्ही पकड करुन बाजी मारली. ही कामगिरी आम्ही करु असा आत्मविश्वास आम्हाला होता व आम्ही तसं करुनही दाखवलं.”\nदबंग दिल्लीचे प्रशिक्षक किशन कुमार हुडा यांनीही आपल्या खेळाडूंचं कौतुक केलं. “सर्व खेळाडू सामन्यात चांगले खेळले. या विजयामुळे आमचे पाठीराखे खूश होतील. गुजरातविरुद्ध सामन्यात आमच्या बचावपटूंनी कमाल केली. मी संघाच्या कामगिरीवर खूश आहे.” आज गुजरात फॉर्च्युनजाएंटला यू मुम्बाशी दोन हात करायचे आहेत. यू मुम्बानेही आतापर्यंत गुजरातला हरवलेलं नाहीये, त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nPro Kabaddi Season 6 : यू मुम्बाच्या खेळाडूंचा दबदबा, सिद्धार्थ देसाई-फजल अत्राचली गुणांमध्ये अव्वल\nPro Kabaddi Season 6 : यू मुम्बाचा अष्टपैलू खेळ, दबंग दिल्लीचा धुव्वा\nPro Kabaddi Season 6 Final : बंगळुरु बु्ल्सची गुजरातवर मात, पवन शेरावत चमकला\nPro Kabaddi Season 6 : उत्तर प्रदेशचं आव्हान संपुष्टात, गुजरात अंतिम फेरीत\nPro Kabaddi Season 6 : यू मुम्बाचं आव्हान संपुष्टात यूपी योद्धाची सामन्यात बाजी\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 प्रो कबड्डी लीग : तमिळ थलायवाची तेलुगू टायटन्सवर मात\n2 घरच्या मैदानावर ��ेळताना यू मुम्बाची ऐतिहासिक कामगिरी\n3 Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर यू मुम्बाचा विजयाने शेवट, तामिळ थलायवाजवर केली मात\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/bollywood/tanhaji-the-unsung-warrior-movie-tax-free-in-maharashtra-44444", "date_download": "2020-02-23T05:00:16Z", "digest": "sha1:7NQNT3RBUJAQI4BNI6BXGIMLP3CALDDK", "length": 10319, "nlines": 108, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "महाराष्ट्रातही 'तान्हाजी' करमुक्त | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nउत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि हरियाणा (Haryana) पाठोपाठ आता महाराष्ट्रात (Maharashtra) ही तान्हाजीः द अनसंग वॉरिअर (Tanhaji: The Unsung Warrior) हा चित्रपट करमुक्त (tax free) करण्यात आला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nउत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि हरियाणा (Haryana) पाठोपाठ आता महाराष्ट्रात (Maharashtra) ही तान्हाजीः द अनसंग वॉरिअर (Tanhaji: The Unsung Warrior) हा चित्रपट करमुक्त (tax free) करण्यात आला आहे. अभिनेता शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित चित्रपट 'तानाजी' हा महाराष्ट्रात करमुक्त करण्यात यावा अशी मागणी केली जात होती. या चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत सैफ अली खान आणि काजोलही मुख्य भूमिकेत आहेत.\nतान्हाजीः द अनसंग वॉरिअर (Tanhaji: The Unsung Warrior) १० जानेवारीला देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आतापर्यंत १८० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. १३० कोटींच्या बजेटचा हा चित्रपट २०० कोटींहून अधिक व्यवसाय करेल. तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी करणारं पत्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister URevenue Minister Balasaheb Thoratddhav Thackeray) यांना दिलं होतं.\nया पत्रात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं की, तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) हे एक वीर योद्धा. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्या, हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा, यासाठी तो करमुक्त करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासात कोंढाणा किल्ला सर करण्याचा तानाजी मालुसरे यांचा प्रसंग ऐतिहासिक आणि विलक्षण आहे. शिवछत्रपतींचे विश्वासू सहयोगी म्हणून तानाजी मालुसरे यांनी जिवाची बाजी लावून हा महत्त्वाचा गड सया चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत सैफ अली खान आणि काजोलही मुख्य भूमिकेत आहेत.\nमहसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तान्हाजी चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याबद्दल एकमत झाल्याची माहिती गेल्या आठवड्यात ट्विट करुन दिली होती. करमणूक करही आता जीएसटीच्या अखत्यारित येत असल्याने राज्य सरकार एसजीएसटीचा परतावा देणार आहे. मुख्यमंत्री लवकरच तशी घोषणा करतील, असे ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केले होते.\nउत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि हरियाणा (Haryana) पाठोपाठ आता महाराष्ट्रात (Maharashtra) ही तान्हाजीः द अनसंग वॉरिअर (Tanhaji: The Unsung Warrior) हा चित्रपट करमुक्त\nतान्हाजीः द अनसंग वॉरिअर (Tanhaji: The Unsung Warrior) १० जानेवारीला देशभरात प्रदर्शित झाला.\nया चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत सैफ अली खान आणि काजोलही मुख्य भूमिकेत आहेत.\nजितेंद्र जोशीचा 'चोरीचा मामला', तुम्हाला कळाला का\n'झुंड नही टीम कहिए', बिग बींचा दमदार टीझर प्रदर्शित\nसारा अली खानचा डबल रोल, धनुष-अक्षयसोबत करणार रोमांस\n'83' चित्रपटातील रणबीर-दिपिकाचा फर्स्ट लुक प्रदर्शित\nअक्षय कुमारच्या 'सुर्यवंशी'ची तारीख बदलली, आता 'या'दिवशी प्रदर्शित होणार\n'तेजस'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, कंगना साकारतेय एअरफोर्स पायलटची भूमिका\nसारा-कार्तिकच्या 'लव आज कल'वर प्रेक्षकांचे जबरदस्त मिम्स\nइरफान खानच्या 'अंग्रेजी मिडियम'चा ट्रेलर प्रदर्शित\n'तान्हाजी'नं पार केला १०० कोटींचा डोंगर, आतापर्यंत केली 'इतकी' कमाई\n‘तान्हाजी’ करमुक्त करा, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र\n'तानाजी' यूपीत टॅक्स फ्री, महाराष्ट्रात कधी\n'हा' अभिनेता घेऊन येतोय छत्रपती शिवाजी महाराजांवर बायोपिक\n‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात\n'तानाजी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, अजय-सैफ पुन्हा भिडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2020-02-23T04:43:38Z", "digest": "sha1:XSY77E4ENULFNK2IS7Z6P5KF5RC2MYNT", "length": 7107, "nlines": 58, "source_domain": "www.navprabha.com", "title": "मुख्यमंत्री सावंत यांचे खाण व्यवसायाला प्राधान्य ः लोबो | Navprabha", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही छोटी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके नवप्रभामधील लेख, अग्रलेख संक��तस्थळावरून डाऊनलोड करून विना परवानगी वापरीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मजकूर वापरणे हा स्वामित्वाधिकार कायद्याखाली गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.\nया संकेतस्थळावरील मजकुरासंबंधी इशारा\nमुख्यमंत्री सावंत यांचे खाण व्यवसायाला प्राधान्य ः लोबो\nराज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे या घडीला राज्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याला प्राधान्य असल्याची माहिती काल बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी अनौपचारिकपणे पत्रकारांशी बोलताना दिली. खाणी सुरू होण्यास अजून थोडा विलंब होऊ शकतो. त्यामुळे यापूर्वीच ज्या खनिजाचे उत्खनन झालेले आहे त्याची तसेच डम्पची विक्री सुरू करू दिली जावी यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केलेला आहे. न्यायालयाने त्याला मान्यता दिल्यास या डम्पचा लिलाव करता येईल, असे लोबो म्हणाले. एकदा खाणी सुरू झाल्या की मग सरकार मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोंबाबत निर्णय घेणार असल्याचे लोबो यांनी स्पष्ट केले.\nसध्या मांडवी नदीत सहा कॅसिनो असून त्यांना टप्प्याटप्प्याने पणजी शहराच्या विरुद्ध बाजूने हलवण्याचा प्रस्ताव आहे. पण हा कायमचा उपाय नसून काही वर्षांनंतर या कॅसिनोंना पाण्यातून जमिनीवर हलवण्यात येणार असल्याचे लोबो यांनी स्पष्ट केले. पण ही सगळी प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान सात वर्षांचा काळ लागेल. या कॅसिनो कंपन्या राज्यात पंचतारांकित हॉटेल्स उभारून हॉटेलात आपले कॅसिनो सुरू करतील. हे झाले की मांडवी नदीत एकही तरंगता कॅसिनो शिल्लक राहणार नसल्याचे लोबो म्हणाले.\nPrevious: १५ वा वित्त आयोग आज गोवा भेटीवर\nNext: खाण लीजप्रकरणी विचाराअंती निर्णय ः मुख्यमंत्री\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\nम्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित\nम्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री\nलेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी\nजि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-02-23T04:54:55Z", "digest": "sha1:DZFNLD6JPLWUO4BOVO4UULJQJISB7NSC", "length": 3163, "nlines": 69, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "मराठी बातम्या Archives - Maharashtra Kesari", "raw_content": "\nTag - मराठी बातम्या\nस्वगृही परतण्याच्या चर्चांवर राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात…\n…तर आता कपडे काढून मला जावं लागेल- अजित पवारांची तुफान फटकेबाजी\nतृप्ती देसाईंनी केला इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल\nरुपाली चाकणकरांनी स्त्रियांना दिला खास संदेश म्हणतात…\nट्रम्प म्हणतात, मोदी आवडतात पण…\nशिवजयंतींच्या शुभमहुर्तावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केले शिवनेरी किल्ल्यासाठी 23 कोटी मंजूर\n“अजितदादा आपण इतकी वर्षे उगाच वेगळे राहिलो”\n“ज्यांना जागांची पन्नाशी गाठण्यासाठी पावसात भिजावं लागलं, त्यांनी भाजपला न बोललेलंच बरं”\nआम्ही शिवभक्त अन् छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे- उद्धव ठाकरे\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्यांना नमन; पंतप्रधानांनी केला खास शैलीत मुजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/10/Dhananjay-munde_27.html", "date_download": "2020-02-23T03:45:34Z", "digest": "sha1:5TTR34X2MSDNPKK23DYG3VBG5R75NHFJ", "length": 5203, "nlines": 64, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "कर्जच फेडले नाही; धनंजय मुंडे यांच्या घराचा बँकेने घेतला ताबा", "raw_content": "\nकर्जच फेडले नाही; धनंजय मुंडे यांच्या घराचा बँकेने घेतला ताबा\nवेब टीम : पुणे\nसदनिकेसाठी घेतलेल्या 1 कोटी 43 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड केली नसल्याने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडेच्या पुण्यातील फ्लॅटचा ताबा घेतला आहे. तर हा राजकीय कट असल्याची प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली आहे.\nमॉडेल कॉलनी येथील युगाई ग्रीन सोसायटीत धनंजय मुंडे यांनी फ्लॅट खरेदी केला आहे. त्यासाठी त्यांनी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून 1 कोटी 43 लाखांचे कर्ज घेतले होते.\nमात्र, वेळेत कर्ज न जमा केल्याप्रकरणी बँकेने मुंडेना एक महिन्यांपुर्वी नोटीस पाठविली होती. तरीही कर्जाचा हप्ता जमा न केल्यामुळे दोन दिवसांपुर्वी बँकेने मुंडेच्या नावे असलेल्या फ्लॅटवर जप्ती आणली आहे.\nसंबंधित बँक राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अनिल भोसले यांच्या नियंत्रणाखाली होती. मात्र, एनपीए फुगल्यामुळे मे महिन्यांत आरबीआयने बँकेच्या आर्थिंक व्यवहारांवर निर्बंध आणले होते.\nऑक्टोबर महिन्यांत बँकेचे संचालक मंडळही बरखास्त करण्यात आले असून बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे.\nशिवाजीराव भोसले सहकारी बँकेची नोटीस आली, त्यावेळी मी निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असल्याने 30 ऑक्टोबरनंतर हे कर्ज जमा करण्याची विनंती बँकेच्या प्रशासनाला केली होती.\nमात्र, विनंतीनंतरही बँकेने माझा फ्लॅट ताब्यात घेतला. मी कर्जाची काही रक्कम देऊ केली आहे. मात्र, मधल्या काळात काही आर्थिक अडचणी आल्याने उर्वरीत रक्कम जमा करु शकलो नाही.\nलवकरच कर्जाची रक्कम भरणार असलो तरी हा माझ्याविरोधात राजकीय कट रचला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%82/", "date_download": "2020-02-23T05:18:04Z", "digest": "sha1:JCHETXB2WM4D7IOHGCMXWZTLTKB672S4", "length": 31292, "nlines": 85, "source_domain": "shekharpatil.com", "title": "नारायण मुर्तींचे अरण्यरूदन ! - Shekhar Patil", "raw_content": "\nनारायण मुर्ती यांनी आयआयटी आणि आयआयएस आदींसारख्या जगविख्यात संस्थांनी भारताला अभिमान वाटावे असे काहीही दिले नसल्याचे टीकास्त्र सोडले. यातून त्यांनी एका महत्वाच्या प्रश्‍नाला वाचा फोडली आहे.\nइन्फोसीसचे सहसंस्थापक तथा भारतीय आयटी आयकॉन एन. आर. नारायण मुर्ती यांनी भारतातातील अभ्यासक्रमांमध्ये संशोधन आणि कल्पकतेचा अभाव असल्याचा आरोप केला. विशेषत: आयआयटी आणि आयआयएस आदींसारख्या जगविख्यात संस्थांनी भारताला अभिमान वाटावे असे काहीही दिले नसल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. यातून मुर्ती यांनी एका महत्वाच्या प्रश्‍नाला वाचा फोडली आहे.\nविज्ञानाच्या विविध शाखांमध्ये संशोधनासाठी भारतीय विद्यार्थी फारसे उत्सुक नसतात याबाबत विख्यात शास्त्रज्ञ यशपाल यांनी काही वर्षांपुर्वी खंत प्रकट केली होती. याआधी आणि नंतरही याबाबत अनेकदा चर्चा झडली आहे. यात नारायणमुर्ती यांनी भर टाकली आहे. त्यांनी बंगळुरू येथील ‘इंडियन इस्ट्यिट्युट ऑफ सायन्स’मध्ये आयोजित कार्यक्रमात आपले परखड मत मांडले. विश्‍वविख्यात मॅसेच्युसेटस इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात ‘एमआयटी’ या संस्थेने गत ५० वर्षात जीपीएस, मायक्रोचीप आदींसारखे महत्वाचे शोध लावल्याचे त्यांनी सांगितले. ‘फ्रॉम आयडियाज टू इन्व्हेन्शन: १०�� गिफ्ट फ्रॉम एमआयटी टू वर्ल्ड’ या पुस्तकात उर्वरीत संशोधनाबद्दल माहिती असल्याचा संदर्भही त्यांनी दिला. यामुळे गेल्या साठ वर्षात भारतीयांनी इलेक्ट्रीक बल्ब, रेडिओ, दुरचित्रवाणी, इंटरनेट, वाय-फाय, एमआयआय, अल्ट्रासाऊंड आदींप्रमाणे मानवी जीवनावर व्यापक परिणाम करणारा एखादा तरी शोध लावला का असा खडा सवाल मुर्ती यांनी केला. पाश्‍चात्य विद्यापीठांमधील संशोधनामुळे मानवी जीवन सुखी झाले असतांना भारतीय विद्यापीठांनी मात्र यात काहीही भर घातली नाही. अगदी आयआयटी व आयआयएस आदींसारख्या विख्यात संस्थांनीही यासाठी कोणतेही कार्य केले नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.\nनारायण मुर्ती यांच्या या चिंतनात तथ्य आहे हे कुणी नाकारू शकणार नाही. भारतात मुलभुत संशोधनाकडे कुणी वळत नाही हे सत्य आहे. याला मुळातच शासकीय आणि खासगी पातळीवर असणारी अनास्था कारणीभुत आहे. करियर हा शिक्षणाचा मुळ हेतू असतो. पाश्‍चात्य राष्ट्रांमध्ये शासकीयच नव्हे तर खासगी पातळीवरही संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणि नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. यामुळे तेथे मोठ्या प्रयोगशाळा विकसित करण्यात आल्या आहेत. भारतात मात्र प्रचंड अनास्थेमुळे ही बाब शक्य नाही. केंद्र व राज्य सरकारे यावर कमी खर्च करतात. खासगी पातळीवरही यात कुणी फारशी गुंतवणूक केलेली नाही. यामुळे किमान आयआयटी आणि आयआयएस यांच्यासारख्या संस्थांनी तरी संशोधनात हातभार लावण्याची अपेक्षा गैर नाही. आयआयटी हा तर जगभरात एक ‘ब्रँड’ बनलेला आहे. येथून शिकलेल्या विद्यार्थ्यांनी जगभरात विविध क्षेत्रांमध्ये महत्वाची कामगिरी पार पाडली आहे. आजही या संस्थेचा लौकीक कायम असतांना नारायण मुर्ती यांनी मात्र संशोधनाच्या मुद्यावरून या संस्थेच्या विश्‍वासार्हतेवरच नेमके बोट ठेवले आहे. अर्थात याची भारताला किंमतही चुकवावी लागली आहे. खुद्द मुर्ती यांनीच यावर विवेचन केले आहे.\nभारतात सर्वात खराब सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे. आपल्या नद्या जगातील सर्वात प्रदुषीत आहेत. शिक्षण व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता, दरडोई उत्पन्न, कुपोषण, निरक्षरता आदी निकषांवरही आपण खूप मागे आहोत. यामुळे आपण आधीच जगाच्या मागे आहोत. यातच गेल्या सहा दशकांमध्ये भारतीयांनी जगाला दीपवून टाकणारी एखादी संकल्पना, विचार, संशोधन आदी केले नसल्याबद्दल नारायण मुर्ती यांनी खंत व्यक्त केली. यावर मात करण्यासाठीही त्यांनी या भाषणात सखोल विवेचन केले. यात त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला. १९६०च्या दशकात तेव्हाचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी आपल्या अमेरिका दौर्‍यात तेथील भारतीय संशोधकांना मायदेशी परतण्याचे आवाहन केले होते. यातून अनेक शास्त्रज्ञ भारतात परतल्याने हरीतक्रांती, धवलक्रांती आदींसोबत भारताचा अवकाश/आण्विक कार्यक्रमही पुढे सरकल्याचे त्यांनी सांगितले. साठच्या दशकातील हे भारलेले वातावरण परत आणण्याचे आवाहनही नारायण मुर्ती यांनी केले.\nनारायण मुर्ती यांनी आपल्या भाषणातून नेमक्या वस्तुस्थितीवर बोट ठेवले आहे. त्यांनी तर विज्ञान-तंत्रज्ञानावरच चिंतन केलेय. मात्र वाणिज्य, वित्त, साहित्य, कला, चित्रपट, मानसशास्त्र, संगीत आदी विविध क्षेत्रांमध्ये तरी भारतीयांनी कोणताही युग प्रवर्तक विचार मांडलेला नाही ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. अलीकडच्या काळात प्राचीन भारतीय विद्यांचे उदात्तीकरण करण्याला प्राधान्य दिले जात आहे. वरिष्ठ केंद्रीय मंत्रीदेखील प्राचीन भारतातील कथित विमानविद्या, क्षेपणास्त्र प्रणाली, शल्यचिकित्सा आदींची वाखाणणी करण्यात मग्न आहेत. भुतकाळाचे उदात्तीकरण हे कितीही मनभावन असले तरी याची वस्तुस्थितीवर आधारित चिकित्सा होणे आवश्यक आहे. तसे मात्र होतांना दिसून येत नाही. याच्या अगदी विरूध्द गतकाळात न रमता भविष्याचा वेध घेणारे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ जग बदलून टाकणारे शोध लावताहेत. यात अमेरिका व पाश्‍चात्य राष्ट्रांसोबत चीन, जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आदी राष्ट्रेदेखील आघाडीवर आहेत.\nप्राचीन भारतात आयुर्वेद, योगविद्या, ज्योतिष, गणित आदी क्षेत्रांमध्ये भारतीय आघाडीवर होते. विशेषत: गणितात भारताने शुन्याच्या रूपाने मौलिक भर घातली आहे. तर फटाके, क्षेपणास्त्र, कागद निर्मिती आदींमध्ये चीन आघाडीवर होता. आपण भुतकाळातच रंगून जात असतांना चीन आपल्या कित्येक पटीने पुढे निघून घेला आहे. नव्वदच्या दशकात जगभरात झालेल्या माहिती तंत्रज्ञान क्रांतीचा भारतातही परिणाम झाला. मुळातच भारतीय शिक्षण पध्दती ही ब्रिटीशांच्या प्रणालीवर आधारित आहे. आपल्याकडे इंग्रजी सुलभ पध्दतीने समजणारा मोठा वर्ग आहे. यामुळे नव्वदच्या दशकात भारतीय तरूण मोठ्या संख्येने सिलीकॉन ���्हॅलीत गेले. अनेक जण मोठ्या पदांवर विराजमान झाले. आजही मायक्रोसॉप्टसह अनेक आयटी कंपन्यांची धुरा मूळ भारतीय असणार्‍या तंत्रज्ञांच्याच हातात आहे. इकडे भारतातही या लाटेने नवीन संधी निर्मित केल्या. खुद्द नारायण मुर्ती यांच्या ‘इन्फोसीस’सह, विप्रो, पटणी, टिसीएस आदी कंपन्या यामुळे भरभराटीस आल्यात. यातून लक्षावधी तरूणांना रोजगार मिळाला. अर्थात यातही कल्पकता, नाविन्य, संशोधनवृत्ती आदींचा अभाव होता. कोणतेही सॉफ्टवेअर वापरण्यात पारंगत झाले म्हणजे फार काही मिळवले असे नाही. तर सॉफ्टवेअरचे प्रोग्रॅमिंग व हार्डवेअरलाही तेवढेच महत्व आहे. मात्र भारतीयांनी फक्त विविध प्रकारच्या सॉप्टवेअर्समध्ये पारंगत होण्यास प्रारंभ केला. याचा विचार करता नव्वदच्या दशकात पाश्‍चात्यांपेक्षा स्वस्त दरात काम करणारे ‘सायबर कुली’ तयार झाल्याचा अनेकदा आरोप करण्यात येतो यात तथ्य नक्कीच आहे. यामुळे सिलीकॉन व्हॅलीत भारतीयांना साहजीकच प्राधान्य मिळाले. भारतीय आयटी कंपन्यांनीही याचाच लाभ घेतला. यातील बहुतांश कंपन्या आऊटसोर्सींगच्या कामांवर नावलौकीकास आल्या. आऊटसोर्सींगमुळे पाश्‍चात्य राष्ट्रांना अतिरिक्त महागड्या मनुष्यबळाऐवजी भारतीय कंपन्यांकडून काम करणे सोयिस्कर झाले. तंत्रज्ञान जसे विकसित झाले त्यानुसार हा प्रकार वाढत गेला. परिणामी स्वस्त दरात काम करणार्‍या भारतीय अभियंत्यांना अमेरिकेसह अन्य आधुनिक राष्ट्रे तसेच भारतीय कंपन्यांनी हातोहात उचलले. यात नारायण मुर्ती यांना अभिप्रेत असणार्‍या मुलभुत संशोधनाचा साहजीकच बोजवारा उडाला. म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाच्या लाटेने अनेकांना रोजगार दिला असला तरी भारतातील बुध्दीमान तरूण संशोधनाच्या वाटेला गेले नाहीत. यामुळे नारायण मुर्ती यांनी आयआयटी व आयआयएस या संस्थांवर टीका करतांना आपण स्वत: मुलभुत संशोधनात काय भर टाकली हे सांगणे महत्वाचे आहे. त्यांनी आपल्या भाषणात इन्फोसीसने ‘ग्लोबल डिलीव्हरी सिस्टिम’ आणि ‘२४ अवर्स वर्क डे’ ही प्रणाली जगाला दिल्याचे अभिमानाने सांगितले. मात्र याचा इन्फोसीसला लाभ होण्यापलीकडे काय झाले हे सांगणे महत्वाचे आहे. त्यांनी आपल्या भाषणात इन्फोसीसने ‘ग्लोबल डिलीव्हरी सिस्टिम’ आणि ‘२४ अवर्स वर्क डे’ ही प्रणाली जगाला दिल्याचे अभिमानाने सांगितले. मात्र याचा इन्फोसीसला लाभ होण्यापलीकडे काय झाले याचा उहापोहदेखील त्यांनी करणे अभिप्रेत आहे. खरं तर या प्रणाली आधीपासूनच अस्तित्वात होत्या. यातच ‘इन्फोसीस’ची ओळख ही ग्राहककेंद्रीत कंपनी म्हणून जागतिक पातळीवर बनली आहे. या कंपनीच्या ‘आर अँड डी’च्या तरतुदीत अलीकडच्या वर्षात सातत्याने घट होत आहे. म्हणजे खुद्द मुर्ती यांची कंपनीच नाविन्य आणि कल्पकतेला प्राधान्य देत नसल्याची वस्तुस्थिती आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात भारतीयांना विज्ञानात महत्वाचे टप्पे गाठले. यात पोखरणच्या दोन्ही अणुचाचण्या, ‘इस्त्रो’च्या माध्यमातून केलेली देदीप्यमान वाटचाल-विशेषत: मंगलयानाची यशस्वी स्वारी, विविध क्षेपणास्त्रांना विकसित करणे, स्वदेशी क्रायोजेनिक तंत्रज्ञान आदींचा आपण अभिमानाने उल्लेख करू शकतो. मात्र नारायण मुर्ती म्हणतात त्यानुसार यात जगाला दीपवणारे फार थोडे आहे. बरं मुलभुत संशोधानाप्रमाणेच तंत्रज्ञानातही हीच बोंब आहे.\nवर नमुद केल्याप्रमाणे नव्वदच्या दशकापासून भारतीयांनी सॉफ्टवेअर व फार तर प्रोग्रॅमिंगमध्ये लक्ष दिले. याचा फायदा निश्‍चित प्रमाणात झाला. मात्र हार्डवेअरकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष आपल्याला खूप महागात पडले. एकविसाव्या शतकाचा उदय होत असतांना यात अमेरिकन कंपन्या आघाडीवर होत्या. मात्र चिनी कंपन्यांनी यात जोरदार मुसंडी मारली. आज दहा-पंधरा वर्षात यात चिनी कंपन्या आघाडीवर आहेत. लेनोव्हो, एसर आदी ग्लोबल ब्रँड बनले आहेत. याचप्रमाणे दक्षिण कोरियासारख्या लहानशा राष्ट्रांमधून सॅमसंग, एलजीसारख्या कंपन्यांचा उदय झाला. आज हार्डवेअरमध्ये आपली अत्यंत दयनीय अवस्था आहे. स्मार्टफोनच्या प्रचारामुळे आता संगणकच कालबाह्य ठरण्याचा धोका आहे. याच्या निर्मितीतही ऍपल, सॅमसंग आदींसारख्या कंपन्यांचा दबदबा आहे. जगातील पहिल्या दहा स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांमध्ये शेवटच्या क्रमांकावर एकमेव मायक्रोमॅक्स ही भारतीय कंपनी आहे. अगदी दोन-तीन वर्षात उदयास आलेल्या शिओमीसारख्या कंपन्या जागतिक पातळीवर प्रस्थापित होत असतांना भारतीय कंपन्या दुय्यम पातळीपर्यंतच पोहचू शकल्या आहेत.\nआज विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये अत्यंत सखोल मुलभुत संशोधन होत आहे. याचसोबत तंत्रज्ञानही प्रचंड गतीने बदलत आहे. आगामी काळात स्मार्टफोनच्या लाटेवर स्वार होत अनेक वैविध्यपुर्ण तंत्रज्ञान मानवी जीवनाला आमूलाग्र बदलून टाकण्याच्या तयारीत आहे. यातच वेअरेबल्स, व्हर्च्यअल रिऍलिटी आदी तंत्रज्ञान उंबरठ्यावर उभे आहे. प्रत्येक उपकरण ‘स्मार्ट’ होण्याच्या मार्गावर आहे. फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्कींग साईटने जग कनेक्ट झाले आहे. व्हाटसऍपसारख्या मॅसेंजरने कोट्यवधींना वेड लावले आहे. यातही भारतीय कंपन्या आहेत कोठे रिटेलींगमध्ये क्रांती करणारे ई-कॉमर्स भारतात रूजले आहे. यातून फ्लिपकार्ट, स्नॅपडीलसारख्या कंपन्यांनी बाळसे धरले आहे. मात्र आता अमेझॉन आणि अलिबाबासारख्या विदेशी कंपन्यांनी भारताकडे लक्ष केंद्रीत केले आहे. केंद्र सरकारने आगामी काळात या क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीचे प्रमाण वाढविल्यास भारतीय कंपन्या गोत्यात येणार हे नक्की. कारण विदेशी कंपन्यांचा सामना करण्याची ताकद त्यांच्यात नाही. म्हणजे मुलभुत संशोधनाप्रमाणेच तंत्रज्ञानातही भारताची स्थिती आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ ही मोहीम मोठ्या उत्साहाने सुरू केली आहे. मात्र आज जगातील तमाम कंपन्या भारतात उत्पादनासाठी उत्सुक असतांना भारतीय कंपन्या जागतिक पातळीवर कमी पडत असल्याचे चित्र आहे. खरं तर पंतप्रधानांनी कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीलाही प्राधान्य देण्याचे धोरण आखले आहे. मात्र यात निव्वळ सुलभ रोजगार निर्मिती हा उद्देश ठेवल्यास आपल्याकडे फार तर कुशल कामगार व तंत्रज्ञ निर्माण होतील, संशोधक नव्हेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. यामुळे मुलभुत संशोधनासाठी व्यापक प्रयत्न होतील तेव्हाच आजचे निराशाजनक चित्र बदलेल. अन्यथा काल यशपाल यांनी खंत व्यक्त केली, आता नारायण मुर्ती यांनी खडे बोल सुनावले तर भविष्यातही कुणी तरी मान्यवर यावर विचार व्यक्त करण्यापलीकडे काहीही करू शकणार नाही. अर्थात पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरूच…\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nगुगल बॉम्ब आणि धोक्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1229", "date_download": "2020-02-23T05:43:21Z", "digest": "sha1:UQI7SZ3QJUAQLZWPYAHFEULY4YQT3IGV", "length": 4334, "nlines": 75, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी व्याकरण : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी व्याकरण\n'मराठी साहित्य महामंडळ'-प्रणीत व शासनमान्य मराठी लेखन-नियमावली\nनियम १ : स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.\nउदाहरणार्थ - गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा\nतत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत नाही.\nनियम २ : य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणार्‍या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा.\nउदा - सिंह, संयम, मांस.\nनियम ३ : नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.\nउदा. - लोकांना, मुलांनी, तुम्हांस, आम्हांला, लोकांसमोर, घरांपुढे.\nRead more about 'मराठी साहित्य महामंडळ'-प्रणीत व शासनमान्य मराठी लेखन-नियमावली\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/truck-owners-steels-onion-worth-rupees-nine-lakhs-to-pay-emi-of-truck-in-bangalore/articleshow/72433653.cms", "date_download": "2020-02-23T05:42:35Z", "digest": "sha1:U4RORPM73UULAH6CZQDCLTXX2SFGRNNY", "length": 13441, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Onion Price in Bangalore : EMI भरण्यासाठी ९ लाखांचे कांदे चोरले! - Truck Owners Steels Onion Worth Rupees Nine Lakhs To Pay Emi Of Truck In Bangalore | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nEMI भरण्यासाठी ९ लाखांचे कांदे चोरले\nचोर सामान्यपणे दागदागिने, पैसे असा ऐवज चोरतात.. पण बेंगळुरूत एक अजब चोरी झाली. चोरांनी चक्क कांदे चोरले कांद्यांनी सोन्याचेच दर गाठायचे शिल्लक ठेवलेत त्याला हे चोर तरी काय करतील बापडे.. बरं गंमत म्हणजे चोरी तरी का केली तर ट्रकचा EMI भरण्यासाठी कांद्यांनी सोन्याचेच दर गाठायचे शिल्लक ठेवलेत त्याला हे चोर तरी काय करतील बापडे.. बरं गंमत म्हणजे चोरी तरी का केली तर ट्रकचा EMI भरण्यासाठी तब्बल नऊ लाख रुपये किंमतीच्या कांद्याची ही चोरी कशी झाली वाचा...\nचोर सामान्यपणे दागदागिने, पैसे असा ऐवज चोरतात.. पण बेंगळुरूत एक अजब चोरी झाली. चोरांनी चक्क ४,७०० किलो कांदे चोरले कांद्यांनी सोन्याचेच दर गाठायचे शिल्लक ठेवलेत त्याला हे चोर तरी काय करतील बापडे.. बरं गंमत म्हणजे चोरी तरी का केली तर ट्रकचा EMI भरण्यासाठी कांद्यांनी सोन्याचेच दर गाठायचे शिल्लक ठेवलेत त्याला हे चोर तरी काय करतील बापडे.. बरं गंमत म्हणजे चोरी तरी का केली तर ट्रकचा EMI भरण्यासाठी तब्बल नऊ लाख रुपये किंमतीच्या कांद्याची ही चोरी कशी झाली वाचा...\nबेंगळुरूतल्या तवारेकेरे पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकांना शुक्रवारी एका रस्त्याशेजारी एक ट्रक उभा केलेला दिसला. त्यांना काहीतरी गडबड वाटली. त्यांनी चौकशी केली असता कळलं की ट्रकमध्ये भरलेल्या कांद्याच्या निम्म्या गोणी गायब आहेत. या महिला पोलीसांना गडबड अशासाठी वाटली की त्या गस्तीवर होत्या आणि अर्धा तासापूर्वीच या भागातून गेल्या तेव्हा येथे कुठलाही ट्रक नव्हता.\n; सोलापुरात किंमत २०० पार\nयानंतर त्या पोलिसांनी अन्य पोलिसांच्या मदतीने ट्रक चालक आणि त्याच्या सोबत्यांची कसून चौकशी केली, तेव्हा त्यांना आपला गुन्हा कबूल केला. त्यांना सांगितलं की हिरियूरमध्ये आम्ही कांद्याच्या ८१ गोणी उतरवल्या आणि त्या शहरात बाजारात नेण्यासाठी दुसऱ्या गाडीत भरल्या. त्यानंतर त्यांनी हा ट्रक दरीत ढकलून दिला. हा कांदा तब्बल ४,७०० कि.ग्रॅ. वजनाचा होता. चालक संतोष कुमार आणि चेतनच्या म्हणण्यानुसार, त्यांनी जाणूनबुजून ट्रक ढकलून दिला. कांदा व्यापारी शेख अली आणि त्याच्या दोन मुलांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुख्य संशयित असलेला ट्रक मालक चेतन फरार आहे. पोलिसांना संशय आहे की ट्रकचं थकित कर्ज फेडण्यासाठी त्याने हे सर्व नाटक करून कांदे चोरले.\nएका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'त्याने हा प्लान बनवला कारण त्याला आपल्या चालकांची आणि शेख अलीची (कांदा व्यापारी) मदत करायची होती. नंतर ट्रक दुरुस्तीसाठी इन्शुरन्स क्लेम करता येईल, असा त्याचा प्लान असावा.' पोलिसांनी कांदे ताब्यात घेतल्यानंतर ते कांदा व्यापारी आनंद कुमार यांना देण्यात आले.\nभाज्या स्वस्त, कांदे महागच\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nदिल्लीच्या रस्त्यांवर धावली 'विंटेज ब्युटी'\n'भाजप आमदार महिनाभर बलात्कार करत होता'\n... तर तुमचा मलेशिया करू; भारताचा तुर्कस्तानला सज्जड दम\nपाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या अमूल्याचे वडील भडकले\nमृत्युशी झगडताना अमर सिंह यांचं बीग बींसाठी भावूक ट्विट\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\n‘मोदी हे अलौकिक प्रतिभेचे धनी’\nव्हायरल VIDEO : 'बाहुबली' डोनाल्ड ट्रम्प\nसंरक्षणमंत्र्यांची मुफ्ती, अब्दुल्ला यांच्या सुटकेसाठी 'प्रार्थना'\nजहाल बनविण्यासाठी राष्ट्रवादाचा उपयोग\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nEMI भरण्यासाठी ९ लाखांचे कांदे चोरले\nहैदराबाद एन्काउंटरची एसआयटीमार्फत चौकशी...\nकर्नाटकचा आज फैसला ; येडियुरप्पा राहणार की जाणार \nनागरिकत्व सुधारणा विधेयक आज लोकसभेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/hindi-fire-fighting-training/?add_to_wishlist=4819", "date_download": "2020-02-23T03:47:44Z", "digest": "sha1:TMIPCQA565G7LPCZKB3OGLCM64ECZVXR", "length": 15391, "nlines": 357, "source_domain": "sanatanshop.com", "title": "अग्निशमन प्रशिक्षण – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Hindi Books / आयुर्वेद एवं अन्य / आपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nआगसे घिर जानेपर क्या करें \nआग लगनेकी सामान्य वजह क्या हैं \nअग्निशमन दलके जवानका क्या कर्तव्य हैं \nआध्यात्मिक शक्तिसे अग्निप्रकोप कैसे रोक सकते हैं \nघरेलु गैसव् रिसाव होनेपर तत्काल क्या करना चाहिए \nस्टोव भभक जाए अथवा कडाहीका तेल आग पकड ले, तो क्या करें \nइन प्रश्‍नोंके उत्तर जाननेके लिए यह ग्रंथ अवश्य पढें \nCategory: आपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nविकार-निर्मूलन हेतु नामजप (नामजप का महत्त्व एवं उसके प्रकाराेंका अध्यात्मशास्त्र)\nविकारानुसार नामजप-उपचार (देवताओंका जप, बीजमन्त्र, अंकजप इत्यादि)\nहथेली एवं तलवे के बिन्दुओं पर दबाव ( रिफ्लेक्सोलॉजी )\nश्वासावरोध, जलना, प्राणियोंके दंश, विषबाधा, इत्यादि का प्राथमिक उपचार\nनिराशा, मनोग्रस्ति आदि मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार \nविकार-निर्मूलन हेतु प्राणशक्ति (चेतना) प्रणालीमें अवरोध कैसे ढूंढें\nमनोविकारोंके लिए स्वसम्मोेहन उपचार (भाग १)\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुर��कृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-73-candidates-are-fray-eight-constituencies-satara-23968?tid=124", "date_download": "2020-02-23T03:36:17Z", "digest": "sha1:WZWABNG23BSIZWJTXUZDU4BOL7W7NDG6", "length": 19182, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, 73 candidates are in the fray in eight constituencies in Satara | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाताऱ्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत ७३ उमेदवार रिंगणात\nसाताऱ्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत ७३ उमेदवार रिंगणात\nगुरुवार, 10 ऑक्टोबर 2019\nसातारा : आठ विधानसभा मतदारसंघांतून एकूण १०८ उमेदवारांचे अर्ज होते. त्यापैकी सोमवारी ३५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ७३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सातारा, पाटण, कोरेगाव, वाई व फलटणमध्ये दुरंगी, तर माण, कऱ्हाड उत्तर आणि कऱ्हाड दक्षिणमध्ये तिरंगी लढती होतील. पुरुषोत्तम जाधव यांनी लोकसभा पोटनिवडणुकीसह विधानसभा लढतीतूनही माघार घेतली. लोकसभेसाठी सात उमेदवार रिंगणात असले, तरी उदयनराजे भोसले (भाजप) व श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी) यांच्यात चुरशीची लढत होईल.\nसातारा : आठ विधानसभा मतदारसंघांतून एकूण १०८ उमेदवारांचे अर्ज होते. त्यापैकी सोमवारी ३५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ७३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सातारा, पाटण, कोरेगाव, वाई व फलटणमध्ये दुरंगी, तर माण, कऱ्हाड उत्तर आणि कऱ्हाड दक्षिणमध्ये तिरंगी लढती होतील. पुरुषोत्तम जाधव यांनी लोकसभा पोटनिवडणुकीसह विधानसभा लढतीतूनही माघार घेतली. लोकसभेसाठी सात उमेदवार रिंगणात असले, तरी उदयनराजे भोसले (भाजप) व श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी) यांच्यात चुरशीची लढत होईल.\nलोकसभेच्या पोटनिवडणुकीसह आठ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी (ता. ७) अखेरचा दिवस होता. आठ विधानसभा मतदारसंघांतून एकूण १०८ उमेदवारांचे अर्ज होते. त्यापैकी आ��� ३५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ७३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सातारा लोकसभेसह माण, कऱ्हाड दक्षिण आणि कऱ्हाड उत्तरेत नाट्यमय घडामोडी घडल्या.\nसातारा लोकसभेसाठी व वाई विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी दोन अर्ज दाखल केले होते. हे दोन्ही अर्ज भाजपच्या उमेदवारांविरोधात होते. त्यामुळे ते बंडखोरी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून श्री. जाधव यांच्याशी संपर्क त्यांनी अर्ज मागे घेतले. माण मतदारसंघातील अनिल देसाई आणि रणजित देशमुख यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपचे जयकुमार गोरे, शिवसेनेचे शेखर गोरेंविरोधात सर्वपक्षीय आघाडीचे प्रभाकर देशमुख रिंगणात राहिले आहेत. कऱ्हाड उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात शिवसेनेकडून धैर्यशील कदम आणि अपक्ष म्हणून भाजपचे बंडखोर मनोज घोरपडे यांचा अर्ज राहिला आहे.\nकऱ्हाड दक्षिण मतदारसंघात कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे अतुल भोसले आणि माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव ॲड. उदयसिंह पाटील रिंगणात राहिले येथे तिरंगी लढत होत आहे. सातारा, वाई, कोरेगाव, पाटण आणि फलटण मतदारसंघांत उमेदवार संख्या जास्त असलीतरी विद्यमान आमदारांविरोधात पारंपरिक दुरंगी लढत होणार आहे. साताऱ्यात भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे दीपक पवार अशी लढत होत आहे. वाईत राष्ट्रवादीचे मकरंद पाटील आणि भाजपचे मदन भोसले यांच्यात अटीतटीची आणि चुरशीची लढत होणार आहे.\nकोरेगावात राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे विरुद्ध शिवसेनेचे महेश शिंदे अशी अटीतटीची लढत होणार आहे. पाटणला शिवसेनेचे शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर यांच्यात लढत होत आहे. फलटणला राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाण विरुद्ध भाजपचे दिगंबर आगवणे अशी चुरशीची आणि प्रतिष्ठेची लढत होणार आहे.मतदारसंघनिहाय अर्ज मागे घेतलेल्यांची संख्या व कंसात रिंगणात राहिलेले उमेदवार संख्या अशी आहे. फलटण ५ (११), वाई तीन (१०), कोरेगाव पाच (सात), माण पाच (११), कऱ्हाड उत्तर पाच (सहा), कऱ्हाड दक्षिण सहा (१३), पाटण चार (नऊ), सातारा दोन (सहा).\nकऱ्हाड karhad लोकसभा उदयनराजे उदयनराजे भोस���े udayanraje bhosale लढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis पृथ्वीराज चव्हाण prithviraj chavan आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले शशिकांत शिंदे दीपक चव्हाण\nतयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे बनविण्याचे...\nसध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार खाद्यपदार्थांकडे\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार...\nअकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत देण्यात येणारे कर्ज\nव्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणी\nभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली.\nशेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम घ्यावा ः डॉ....\nअकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम घेऊन बियाणे तयार करीत त्याचा\nड्रॅगन फळापासून प्रक्रिया पदार्थ\nड्रॅगन फ्रूट या फळाचे मध्य अमेरिका, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका येथे व्यावसायिक उत्पादन केले जात\nरेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर : ‘‘रेशीम उद्योगाकडे...\nजीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...\nकावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...\nनीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...\n‘टेंभू’च्या पाण्यासाठी जास्त पंप सुरू...सांगली : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टेंभू उपसा...\nखानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nविदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...\nसांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...\nई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...\nअठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...\nसिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...\nपशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...\nनिर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...\nखारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...\nहुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...\nशेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम...अकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी...\nनाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...\nन्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...\nजळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...\nपोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/cm-uddhav-thackeray-cabinet-expansioncabinet-oath-within-two-in-the-afternoon-43344", "date_download": "2020-02-23T04:53:36Z", "digest": "sha1:GMY2PBFSIK3CDEHKND4XLJXMPU523U64", "length": 8674, "nlines": 102, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "दोनच्या आत शपथविधी उरका, राजभवनकडून राज्य सरकारला सूचना | Mumbai", "raw_content": "\nदोनच्या आत शपथविधी उरका, राजभवनकडून राज्य सरकारला सूचना\nदोनच्या आत शपथविधी उरका, राजभवनकडून राज्य सरकारला सूचना\nअवघ्या एका तासात ३० मंत्र्यांचा शपथविधी कसा आटोपायचा असा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभा ठाकला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nसरत्या वर्षाच्या अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. येत्या ३० डिसेंबर रोजी हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारकडून दुपारी १ ही वेळ राजभवनाकडे मागण्यात आली होती. परंतू, मंत्रिमंडळ विस्ताराचा हा कार्यक्रम दुपारी दोनच्या आतच उरकण्यात यावा अशा सूचना राजभवाने राज्य सरकारला दिल्याचे कळते.\nहेही वाचाः धनंजय मुंडे यांना मंत्रीपद नाही\nसत्ताधारी पक्षाच्या मागणीनुसार त्यांना शपथविधीसाठी वेळ दिली जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या शपथविधीसाठीसुद्धा त्यांनी सुचवलेली वेळच देण्यात आली होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्र्यांचा शपथविधीसाठी दुपारी एकची वेळ मागणारे पत्र राज्यपाल कार्यालयाला मिळाले आहे. सरकारच्या मंत्रीमंडळात���ल मंत्र्यांच्या शपथविधीची संख्या पाहता, वेळ फार कमी आहे. अवघ्या एका तासात ३० मंत्र्यांचा शपतविधी कसा आटोपायचा असा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभा ठाकला आहे.\nहेही वाचाः लवकरच मिळणार १० रुपयांत थाळी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानेतृत्वाखाली चालणाऱ्या सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस अशा तीन पक्षांचे जवळपास ३० आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे समजते. यामध्ये शिवसेनेचे ११. एनसीपीचे ११ आणि कॉंग्रेसचे ८ मंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रीपदच्या वाटपानुसार, ४२ पैकी शिवसेनेला १५, एनसीपीला १६ आणि कॉंग्रेस पक्षाला १२ मंत्रिपदं मिळू शकतात.\nवारिस पठाण यांची बोलती बंदी, पक्षप्रमुखांनी केली कारवाई\nवारिस पठाण यांचा माफी मागण्यास नकार, पुणे पोलिसांत तक्रार दाखल\nVideo: बांगलादेशी, पाकिस्तानी तुमचे बाप आहेत का बाळा नांदगावकरांचा वारिस पठाण यांना इशारा\n१५ कोटी मुस्लिमांचा ठेका तुम्हाला कुणी दिला जावेद अख्तर वारिस पठाणवर भडकले\nमहाविकास आघाडीला राज्यपालांचा ‘दणका’, सरपंच निवडीची शिफारस फेटाळली\nउद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भास्कर जाधवांनी विनायक राऊतांना दिला धक्का\nतिसरीतल्या मुलीचे हस्ताक्षर पाहून थक्कच व्हाल, खुद्द जयंत पाटलांनी केलं कौतुक\nशिवसैनिकांनी भाजप कार्यालयाबाहेर लावले आशिष शेलारांचे अर्धनग्न फोटो\nराज्याच्या तिजोरीत खडखडाट, निधी अभावी ‘१ रुपयात आरोग्य तपासणी’ योजना गुंडाळणार\nक्लस्टर उद्घाटनाचे निमंत्रण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना नाही\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/eye-diseases-1784928/", "date_download": "2020-02-23T05:30:06Z", "digest": "sha1:WIUJLVHIPQYY6Y7IYN6N7F5GFF2EZ55V", "length": 17586, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Eye Diseases | संगणकीय नेत्रविकार मोबाइल आणि संगणक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nदामू गायकवाड यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान\nमिरवणुकीत खून; आणखी दोघे अटकेत\nमगरींचा हल्ला परतवत बैलाने स्वत:सह मालकाचे प्राण वाचवले\nअंध पतीचा खून करून पेटवले\nशासकीय पदांची भरती ‘एमपीएससी’द्वारेच हवी\nसंगणकीय नेत्रविकार मोबाइल आणि संगणक\nसंगणकीय नेत्रविकार मोबाइल आणि संगणक\nहे मानवी जीवनाचे अविभाज्य भाग झाले आहेत.\n|| डॉ. वैभव थोरात, नेत्रतज्ज्ञ\nहे मानवी जीवनाचे अविभाज्य भाग झाले आहेत. तेव्हा त्याच्या अतिवापराचे दुष्परिणाम स्वाभाविकपणे आरोग्यावर दिसून येत आहेत. या साधनांचा डोळ्यांवर होणाऱ्या परिणामांबाबत जाणून घेणार आहोत.\nमाहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासामुळे आज मोठय़ा प्रमाणात तरुण वर्ग आठ तासांहूनही अधिक काळ संगणकाकडे डोळे लावून काम करत आहे. त्यामुळे तरुण वर्गामध्ये डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये नोंद घेण्याइतपत वाढले आहे. सातत्याने संगणकाच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित करून काम केल्याने नकळत डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील अश्रुपटल कोरडे होऊन डोळ्यांत कोरडेपणा जाणवतो. डोळ्यांची आग होणे, थकवा जाणवणे, नजर कमी होणे आदी त्रासदायक लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. संगणकाच्या अतिवापराने अश्रुपटल कोरडे होण्यासोबतच एका विशिष्ट अंतरावर सातत्याने नजर केंद्रित केल्याने डोळ्यांमधील बाहुलीचे स्नायू थकतात. त्यामुळेदेखील वरील त्रास जाणवायला सुरुवात होते. संगणकाच्या वापरामुळे डोळ्यांना होणाऱ्या या त्रासाला कॉम्प्युटर व्हिजन सिन्ड्रोम म्हणतात.\nउपाय – दिवसांतून दोन-तीन तासांहून अधिक काळ संगणकासमोर बसून काम करणाऱ्या व्यक्तींनी दर २०-३० मिनिटांनंतर चार-पाच मिनिटे डोळे बंद करून विश्रांती घ्यावी. हे शक्य नसल्यास कार्यालयाच्या खिडकीमधून लांबवर पाहावे. या काळात मोबाइल किंवा अन्य गॅझेटस पाहू नयेत. काम करत असताना जाणीवपूर्वक डोळ्यांची उघडझाप करावी. काम करण्याच्या ठिकाणी वातानुकूलित वातावरण असल्यास एसीचा झोत थेट चेहऱ्यावर येणार नाही याची काळजी घ्यावी. एसीचा झोत चेहऱ्याकडे येत असल्यास त्याची दिशा बदलावी, जेणेकरून त्यामुळे डोळ्यांना अजून कोरडेपणा येणार नाही. या दैनंदिन सवयी बदलल्या तरी डोळ्यांचे आजार बऱ्यापैकी कमी होण्यास नक्कीच मदत होते. या बाबी अमलात आणूनही डोळ्यांना त्रास जाणवत असल्यास मात्र तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डोळे सातत्याने कोरडे पडत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉपचा वापर करण्यास हरकत नाही.\nमोबाइल किंवा संगणकाची स्क्रीन आणि डोळे यांमध्ये अंतर ठेवून शक्यतो काम करावे. हे अंतर काही वेळाने बदलत राहावे, जेणेकरून डोळ्यांवर शक्य तितका कमी ��ाण येतो. मोबाइल किंवा संगणकाच्या स्क्रीनचा प्रकाश (ब्राइटनेस) डोळ्यांना त्रासदायक ठरणार नाही इतका कमी ठेवावा.\nलहान मुले आणि मोबाइलचा वापर – मोबाइल आणि लहान मुले हे गणित आता न सुटणारे झाले आहे. अगदी दोन महिन्यांचे बाळही रडताना मोबाइल दाखवला की शांत होते, त्यामुळे मुलांना शांत करणे, जेवायला भरवणे आदी बाबींकरिता पालकही सर्रासपणे मोबाइलचा वापर करताना पाहायला मिळतात. मोबइलच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या डोळ्यांमध्ये कोरडेपणा येणे, डोळे दुखणे, आग होणे ही लक्षणे सहज दिसून येत आहेत. मोबाइलचा अतिवापर लहान मुलांसाठी धोकादायकदेखील ठरू शकतो, हे पालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. एककेंद्रीपणा, सामाजिक फोबिया, शारीरिक विकासात्मक वाढ खुंटणे आदी दुष्परिणाम होण्याचा अधिक संभव आहे, तसेच मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांना लहान वयातच चष्मा लागणे (मयोपिआ), डोळ्यांची दृष्टिक्षमता कमी होणे (अ‍ॅम्ब्लिओपिआ)आदी आजार आढळून येत असल्याचेही काही अभ्यास अहवालांमध्ये नमूद केले आहे. तेव्हा अधिक काळ मोबाइल, टीव्हीच्या स्क्रीनवर डोळे ताणून बसण्याखेरीज दिवसभरातील ठरावीक वेळीच या बाबी देणे आणि इतर वेळेस मैदानी खेळ, कला आदी बाबी करण्यास प्रोत्साहित करणे हाच यावर उपाय आहे. प्रत्येक लहान मुलाची वयाच्या तिसऱ्या वर्षी डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात डोळ्यांना होणारा संभावित धोका वेळीच लक्षात येऊन उपाय करणे शक्य असते.\nस्क्रीनचा वापर करताना घ्यावयाची काळजी – अलीकडे मोठय़ा स्क्रीनच्या टीव्हींचे फॅड आले आहे; परंतु शहरातील लहान घरांमध्ये एवढा मोठा स्क्रीन लावून त्याच्या अगदी जवळच बसून टीव्ही पाहिला जातो. मोठय़ा स्क्रीनवर पाहताना डोळ्यांवर थेट प्रकाश पडत असल्याने डोळे आणि स्क्रीन यामध्ये किमान तीन मीटरचे अंतर असणे गरजेचे आहे. रात्री उशिरापर्यंत टीव्ही किंवा मोबाइल पाहण्याची सवय असणाऱ्या व्यक्ती शक्यतो अंधार करूनच याचा वापर करत असतात. अंधार असल्याने स्क्रीनवर पाहताना डोळे अधिक ताठरले जातात आणि कोरडे पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अंधारात टीव्ही, मोबाइलचा वापर करू नये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील शेवट बदलणार का खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर\nशत्र���घ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल\nमिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण...\nVideo : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला 'हा' थरार...\nमाजी राज्यपाल पुत्रालाही प्रकल्पात रस\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘प्रीमिअम’मध्ये कपातीचे संकेत\nठाण्यात ‘विण्टेज कार’चे प्रदर्शन\nमुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा\nसार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन\nउद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर\nमोदींकडे जागतिक द्रष्टेपण, निर्णयात देशहिताचा विचार\nदेशाची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादाचा गैरवापर\nराष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवणारे सावरकर माफीवीर कसे\n1 गतीचे गीत गाई\n3 बालआरोग्य : श्वसनमार्गाचे आजार\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-shirol-ration-supply-through-helicopter/", "date_download": "2020-02-23T03:46:05Z", "digest": "sha1:RRFD2NHWUAWDLOO2EGTUR44LKEL5R3OU", "length": 23517, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिरोळ भागात हेलिकॉप्टरने 12 टन वस्तू पुरवठा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शिरोळ भागात हेलिकॉप्टरने 12 टन वस्तू पुरवठा\nशिरोळ भागात हेलिकॉप्टरने 12 टन वस्तू पुरवठा\nकोल्हापूर शहरातील पूरस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पंचगंगा नदीची पाणी पातळी 44 फूट 5 इंचांवर असून पंचगंगा अद्याप धोक्याच्या पातळीवर आहे. जिल्ह्यातील 15 गावांचा अद्यापही संपर्क तुटलेला आहे. दरम्यान, शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मंगळवारी कुरुंदवाड, कवठेगुलंद आणि कनवाड गावात सव्वाबारा टन अन्‍न, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा येथे करण्यात आला. शहरात पेट्रोलचा पुरवठा सुरळीतपणे सुरू असून गॅस सिलिंडरसाठी अजूनही ग्राहकांच्या रांगा कायम आहेत.\nआतापर्यंत 321 गावांमधून 81 हजार 88 कुटुंबातील 3 लाख 36 हजार 297 व्यक्‍तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. याकामी 86 बोटी आणि 497 जवान कार्यरत आहेत. शिरोळमधील नौदलाच्या 14 बोटी परत पाठवण्यात आल्या आहेत. बुधवारी विशाखापट्टणम येथील नौदलाचे पथक परत पाठवण्यात येणार असून शिरोळमध्ये एनडीआरएफचे पथक बचाव कार्यासाठी थांबणार आहे.\n40 टन मदत साहित्याचे वाटप ः स्कॉड्रन लीडर संदीप पोवार सकाळी 11 वाजता वायुदलाचे एमआय 17 व्ही 5 हे हेलिकॉप्टर शिरोळकडे जाण्यासाठी हवेत झेपावले. हेलिकॉप्टरमध्ये दूध, बिस्किटे व इतर जीवनावश्यक साहित्य उजळाईवाडी येथील विमानतळावर भरण्यात आले.वायुदलाच्या ज्या हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्तांना सध्या मदत पोहोचवण्यात येत आहे, त्यासाठी ग्रुप कॅप्टन श्रीधर, पायलट कृष्णन, सहपायलट नवाज, स्कॉड्रन लीडर संदीप पोवार, फ्लाईट गनर जे. डब्ल्यू. गुप्ता, फ्लाईट इंजिनियर साजन गोगोई हे वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 हेलिकॉप्टरसाठी कार्यरत आहेत. अवघ्या 15 मिनिटांत कुरुंदवाड येथील सैनिकी पॅटर्न निवासी शाळेच्या प्रांगणात हे हेलिकॉप्टर उतरले. या ठिकाणी हेलिकॉप्टरमधील साहित्य उतरवून शाळेमध्ये ठेवण्यात आले. या ठिकाणावरून कुरुंदवाड आणि तेरवाड येथील पूरग्रस्तांसाठी बोटीतून, वाहनातून तर काही ठिकाणी चालत जाऊन ही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.\nमदत साहित्य वाटपासाठी अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्‍ती\nपुरामुळे बाधित झालेल्या गावातील लोकांना मदत म्हणून बाहेरच्या जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक साहित्यांची आवक होत आहे. प्राप्त झालेल्या साहित्याचे नियंत्रण, नियोजन व वाटप करण्यासाठी अधिकारी-कर्मचार्‍यांची आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये नियुक्‍ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.\nनियंत्रक अधिकारी पुणे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 13 चे अजय पवार यांची शिवाजी मोहिते गोडाऊन, वडगाव रोड, अंबप फाटा वाठार येथे नियुक्‍ती करण्यात आली आहे. याठिकाणी संपर्कासाठी 8856801708 हा क्रमांक आहे. पुणे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)क्र. 3 चे श्रीमंत पाटोळे यांची प्लॉट नं. 1, हिंद गेअर इंडस्ट्रीज, मयूर फाटा, फोर्ड शोरूम, शिरोली एमआयडीसी येथे नियुक्‍ती करण्यात आली आहे. येथील संपर्क क्रमांक 9075748361 हा आहे. सहायक अधिकारी म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे के. एस. सायमोते व सासवडचे एम. ए. टोणपे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. अवर कारकून उल्हास कांबळे, मनोज पाटील, राहुल कोळी, राजाराम आरगे, ब���रंग मुगडे, बंडगर, विनोद वस्त्रे व चंद्रकांत यादव तसेच लिपिक राहुल पाटील, प्रकाश दावणे, आर.आर. पाटील, विजय कांबळे, शिवाजी इटलावार, माधव इगवे, सचिन कांबळे, बाळासो कागलकर यांची सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत नियुक्‍ती करण्यात आली आहे. संबंधित कर्मचार्‍यांनी नियंत्रक अधिकार्‍यांकडे नेमून दिलेल्या गोडावूनमध्ये उपस्थित राहून नियंत्रक अधिकार्‍यांनी सोपविलेले काम करायचे आहे. सोपवलेल्या कर्तव्यात कसून केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे.\nपाणी पातळीत झपाट्याने घट\nगेल्या सहा दिवसांपासून पूर्णपणे बंद असणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर आज दुपारपर्यंत एकेरी वाहतूक सुरू होती. दुपारनंतर दुसर्‍या बाजूवरही वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र एका बाजूने केवळ जड वाहने सोडण्यात येत आहेत. महामार्ग खुला झाल्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, पाण्याचे टँकर शहरामध्ये दाखल झाले. त्यामुळे आता पूरस्थितीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे.\nमहामार्ग खुला झाल्याने परिवर्तन, शिवनेरी या राज्य परिवहन विभागाच्या ताफ्यातील गाड्याही शहरामध्ये दाखल झाल्या आहेत. कोल्हापूरमधून पुणे, मुंबई, बेळगाव एसटी वाहतूक आज सुरू झाली. कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर-मलकापूरमार्गे रत्नागिरी हे दोन मार्ग अद्यापही बंद आहेत. आंबोलीपर्यंत वाहतूक सुरू आहे. परंतु पुढे बंद आहे. तसेच जयसिंगपूरपर्यंत वाहतूक सुरू असून पुढे बंद आहे.\nमदत स्वीकारण्यासाठी शिरोली आणि अंबप फाटा येथे मदत केंद्र\nजनजीवन पूर्वपदावर येत आहे. मदतीचा मोठा ओघ सुरू झाला आहे. ही मदत स्वीकारण्यासाठी शिरोली एमआयडीसी प्लॉट क्रमांक 1 येथे स्वीकारण्यात येत आहे. येथील संपर्क क्रमांक 9075748361. दुसरे मदत केंद्र अंबप फाटा 8856801708 या क्रमांकावर स्वयंसेवी संघटनांनी मदत देण्यासाठी संपर्क करावा. ही मदत प्रशासनामार्फत पूरग्रस्तांना वितरित करण्यात येईल, असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी केले. नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्तरावर प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व विमा कंपन्यांनी सर्वच कागदपत्रांचा पाठपुरावा न करता विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए)च्या निर्देशानुसार 15 दिवसांत आपले दावे निर्गत करावेत, याबाबत कोणतीही तक्र���र येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे पत्रही सर्व विमा कंपन्यांना आज देण्यात आले आहे.\nजिल्ह्यातील 321 गावांमधून 81 हजार 88 कुटुंबातील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेल्या 3 लाख 36 हजार 297 व्यक्‍तींची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे. शिरोळ - 42 गावांतील 40 हजार 452 कुटुंबांतील 1 लाख 62 हजार 210 सदस्य, कागल - 35 गावांतील 1 हजार848 कुटुंबांतील 8 हजार 192 सदस्य, राधानगरी - 21 गावातील 746 कुटुंबातील 3 हजार 615 सदस्य, गडहिंग्लज - 15 गावातील 936 कुटुंबातील 4 हजार 3 सदस्य, आजरा - 24 गावातील 97 कुटुंबातील 374 सदस्य, भुदरगड - 19 गावातील 234 कुटुंबातील 972 सदस्य, शाहूवाडी - 24 गावातील 427 कुटुंबांतील 1 हजार 962 सदस्य, पन्हाळा - 44 गावांतील 879 कुटुंबातील 4 हजार 188 सदस्य, हातकणंगले - 23 गावांतील 21 हजार 329 कुटुंबातील 93 हजार 608 सदस्य, करवीर - 55 गावातील 8 हजार 227 कुटुंबातील 33 हजार 315 सदस्य, गगनबावडा - 2 गावांतील 50 कुटुंबांतील 241 सदस्य, चंदगड - 16 गावातील 222 कुटुंबातील 1 हजार 284 सदस्य. महापालिकेच्या माध्यमातून 5 हजार 641 कुटुंबातील 22 हजार 333 जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.\nयासाठी शिरोळ तालुक्यात 65 बोटी व 385 कर्मचारी, करवीर तालुक्यात 3 बोटी व 25 कर्मचारी, हातकणंगले तालुक्यासाठी 2 बोटी व 15 कर्मचारी, महापालिका क्षेत्रात 8 बोटी व 32 कर्मचारी, गडहिंग्लजसाठी 2 बोटी व 10 कर्मचारी तसेच आजरा व चंदगड तालुका वगळता उर्वरित तालुक्यांसाठी प्रत्येकी एक बोट व 5 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. यामध्ये लष्कर, नौदल, एनडीआरएफ, एसडीआरएफ, कोस्टल गार्ड, जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्था, महानगरपालिका, नगरपालिका यांचा समावेश आहे.\nनौदलाच्या 14 बोटी परत\nबचावाचे काम पूर्णत्वास आल्याने बाहेरून मागविण्यात आलेली मदत आता परत पाठविण्यास सुरुवात झाली आहे. आज नेव्हीच्या 14 बोटी परत पाठविण्यात आल्या. विशाखापट्टण येथील बोटी बुधवारी पाठविण्यात येतील. केवळ एन.डी.आर.एफ.च्या बोटी वगळता बहुतांशी सर्व दल परत पाठविण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली. शिरोळ तालुक्यातील अजूनही काही गावांना पाण्याचा वेढा आहे. मात्र या गावांतील पाणी उतरू लागल्याने ते लोक बाहेर येण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यांना हेलिकॉप्टरद्वारे अन्‍नधान्य पुरविण्यात येत आहे.\nआरोग्य संचालकांनी घेतला आढावा\nआरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील मंगळवारी कोल्ह���पूर दौर्‍यावर आल्या होत्या. त्यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली. गावात जाऊन सर्वेक्षण करावे, पाणी शुद्धतेकडे लक्ष द्यावे. त्याकरिता आवश्यकतेनुसार पथके स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी राज्यातून 50 आरोग्य सेवक व मलेरिया विभागाकडून 100 आरोग्य सेवक असे 150 जादा आरोग्य सेवक पूरग्रस्त भागातील कामाकरिता देण्यात येतील. ते घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण, उपचार आणि आरोग्य शिक्षणाचे काम करतील. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. हर्षदा वेदक उपस्थित होते.\nजिल्हा परिषद राबविणार स्वच्छता मोहीम\nअतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले. पूरस्थिती गंभीर झाल्याने समाजातील विविध घटक मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. शहरामध्ये व्यापक स्वरूपात महापालिकेच्या वतीने आरोग्य मोहीम राबविण्यात येत आहे. त्याप्रमाणे पूरबाधित गावांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्हा परिषेदतील कर्मचारी संघटनांसह सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले.\nजिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात मंगळवारी जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचार्‍यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मित्तल बोलत होते. पूरबाधित क्षेत्रातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचून राहिला आहे. त्यामुळे दुर्गंधीबरोबर अस्वच्छतेचे साम—ाज्य या परिसरात निर्माण झाले आहे. त्यामुळे ओराग्याच्या विविध समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून गावामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. पूरबाधित गावातील पुराचे पाणी ओसरल्यानंतर तातडीने नियोजन करावे. त्यासाठी लागणारे साहित्य गटविकास अधिकारी उपलब्ध करतील, असेही मित्तल यांनी सांंगितले. बैठकीस प्रकल्प संचालक माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, प्रियदर्शनी मोरे, वित्त अधिकारी संजय राजमाने, कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी तसेच विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार सचिन मगर यांनी मानले.\nडोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक\nNZvsIND : मयांक अग्रवालचे अर्धशतक\nक्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrakesari.in/category/maharashtra/aurangabad/page/2/", "date_download": "2020-02-23T05:34:22Z", "digest": "sha1:RUH4LTMBICFTUE6PY5N2P7XI363AF7HU", "length": 4941, "nlines": 80, "source_domain": "maharashtrakesari.in", "title": "औरंगाबाद Archives - Page 2 of 29 - Maharashtra Kesari", "raw_content": "\nइंदुरीकरांच्या वक्तव्याने आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे संकेत\nउस्मानाबाद | प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं...\n15 कोटीच काय अख्खा पाकिस्तान आणा… आम्ही थुंकलो तरी तुम्ही वाहून जाल- मनसे\nभाजपला औरंगाबादमध्ये मोठा धक्का; सात ते आठ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर\nगुंडांचं आत्मबल वाढवणारं ‘पालकत्व’ बीडला मिळालं हे आमचं दुर्दैव; पंकजांचा धनंजय मुंडेंवर निशाणा\nइंदुरीकरांना पाठिंबा देण्यासाठी तांदळवाडीचे महाराज झोपले बाभळीच्या काट्यावर\n….तर मी स्वत: औरंगाबादचं नाव संभाजीनगर करेन- इम्तियाज जलील\n“अशोक चव्हाणांमध्ये ती गोष्ट पाहिली अन् मी लग्नाला होकार दिला”\n“औरंगाबादचं नाव ‘संभाजीनगर’ करून मुख्यमंत्री सरप्राईज देणार”\n“मागणी तुम्ही केली तर चालते मग अन् आम्ही केली तर मग त्यात बिघडलं कुठं\nइंदूरीकर महाराजांना आणखी एक जबर धक्का\nमनसेवाल्यांनो, आमचं उष्ट कशाला खाताय\n…तर मनसेचा राज्यात एकही आमदार दिसणार नाही- इम्तियाज जलील\nबाळासाहेब थोरातांना मंदी कळते का\nमी हिरोपेक्षा कमी नाही- अशोक चव्हाण\nसरकारमधून बाहेर पडा म्हणणाऱ्या अब्दूल सत्तारांना बच्चू कडूंचं जोरदार प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/xiaomi-wireless-fast-charger-available-on-november-11/articleshow/72002722.cms", "date_download": "2020-02-23T05:22:31Z", "digest": "sha1:LEHKDTZY4G3RYYD2RMPRP7QB73EW3JQ7", "length": 12026, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "xiaomi wireless fast charger : शाओमीचा २० Wचा वायरलेस फास्ट चार्जर; आजपासून विक्री - xiaomi wireless fast charger available on november 11 | Maharashtra Times", "raw_content": "\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंजWATCH LIVE TV\nशाओमीचा २० Wचा वायरलेस फास्ट चार्जर; आजपासून विक्री\nचीनची कंपनी शाओमीनं अलीकडेच २० वॅटचं वायरलेस फास्ट चार्जर लाँच केलं आहे. या चार्जरचं खास वैशिष्ट्य म्हणजे या चार्जरच्या साहाय्याने तुमचा स्मार्टफोन लँडस्कॅप आणि वर्टिकलमध्येही चार्ज करू शकता. चीनमध्ये लाँच झालेल्या या चार्जची किमत ९९ चीनी युआन म्हणजेच भारतीय रुपयांनुसार जवळपास १००८ रुपये आहे.\nशाओमीचा २० Wचा वायरलेस फास्ट चार्जर; आजपासून विक्री\nनवी दिल्लीः चीनची कंपनी शाओमीनं अलीकडेच २० वॅटचं वायरलेस फास्ट चार्जर लाँच केलं आहे. या चार्जरचं खास वैशिष्ट्य म्हणजे या चार्जरच्या साहाय्याने तुमचा स्मार्टफोन लँडस्कॅप आणि वर्टिकलमध्येही चार्ज करू शकता. चीनमध्ये लाँच झालेल्या या चार्जची किमत ९९ चीनी युआन म्हणजेच भारतीय रुपयांनुसार जवळपास १००८ रुपये आहे. लाँच होण्याच्या सुरुवातीला कंपनीनं दिलेल्या स्पेशल ऑफरमध्ये ७९ चीनी युआन म्हणजेच जवळपास ८०५ रुपयांमध्ये उपलब्ध होतं. कंपनीची वेबसाइड क्राउडफंडिगवरून हे वायरलेस चार्जर खरेदी करता येणार असून आजपासून या चार्जरची विक्री सुरू झाली आहे.\nचार्जरच्या खाली सर्कुलर बेस असून त्यावर पॉवर बँकप्रमाणे डिजाइन देण्यात आली आहे. या डिजाइनमुळं लँडस्कॅप आणि व्हर्टिकल या दोन्ही पोजिशनमध्ये फोन चार्ज करता येणार आहे. सध्या ब्लॅक कलरमध्ये वायरलेस चार्जरमध्ये उपलब्ध आहे.\nवाचाः फास्ट चार्जिंग स्मार्टफोन घ्यायचाय हे आहेत ५ पर्याय\nशाओमीचा हा नवा २०w वायरलेस चार्जर Qi वायरलेस चार्जिंगवर आधारित आहे. आयफोन, सॅमसंग गॅलेक्सी नोट हे फोनसुद्धा चार्ज होणार आहेत. कंपनीनं स्मार्टफोन चार्ज होण्यासाठी किती कालावधी लागेल याबाबत माहिती दिलेली नाही. स्मार्टफोननुसार चार्जिंगला वेळ लागणार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'या' ५ स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजार गाजवला\nBSNLची प्रीपेड प्लान ग्राहकांसाठी 'ऑफर'\n७ हजारांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन्स\nSamsung MegaMonster : 64MP कॅमेरा; लवकरच येतोय फोटोंचा बाहुबली\nजिओकडून 'ही' स्वस्तातील ऑफर अखेर बंद\nहे माझ्या बदनामीचे राजकीय षडयंत्र: वारिस पठाण\nराष्ट्रवादाचा दुरुपयोग होतोयः मनमोहनसिंग\nदिल्लीत 'शाहीनबाग', तर नाशिकमध्ये 'साहिदबाग'\nअहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय 'भक्त', मंदिरासाठी लाखोंचा खर्च\nकेजरीवाल मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार\nपबजी टास्कः हिमाचलचा मुलगा पोहोचला महाराष्ट्रात\n१.१० लाखाचा स्मार्टफोन १ तासात 'आउट ऑफ स्टॉक'\nNetflix चा झटका; फ्री सब्सक्रिप्शन बंद\n व्हाईस रेकॉर्डिंग केल्यास फेसबुक पैसे देणार\nBSNL ग्राहकांना गुड न्यूज, या प्लानच्या वैधतेत वाढ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nशाओमीचा २० Wचा वायरलेस फास्ट चार्जर; आजपासून विक्री...\nरोज १.५ जीबी डेटा देणारे ₹२००पर्यंतचे बेस्ट प्लान...\nकॅमेऱ्यात शाओमी अव्वल, Iphone ला टाकलं मागे...\nआता इन्स्टाग्रामवर लाइक्स काउंट दिसणार नाहीत...\n20 हजारांपेक्षा कमी किंमत, पाहा ५ फोन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/crime-news-chinchwad/", "date_download": "2020-02-23T04:10:08Z", "digest": "sha1:QSRVMRPSZOPPKH3E6PWB3UMJNDJETQJS", "length": 10142, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "Crime news chinchwad Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad : चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ\nएमपीसी न्यूज - चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पती, सासू आणि दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 डिसेंबर 2013 ते 27 जानेवारी 2020 या कालावधीत अंबरनाथ ठाणे येथे घडली.पती श्याम…\nChinchwad : चिंचवडमध्ये सराफी दुकान फोडले\nएमपीसी न्यूज - चिंचवड येथे सराफी दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरुन नेल्याचा प्रकार आज, (सोमवारी, दि. 20) सकाळी उघडकीस आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजलीनगर चिंचवड येथील गुरुद्वारा…\nChinchwad : घराचा दरवाजा उघडा ठेवणे पडले महाग\nएमपीसी न्यूज - घराचा दरवाजा ओढून दळण आणण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घरात घुसून चोरट्याने कपाटातील दीड लाख रूपयांचे 4 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना वाल्हेकरवाडीतील नंदनवन सोसायटीत गुरूवारी (दि.16) सायंकाळी साडेसहा वाजता घडली.…\nChinchwad : घरफोडी करून सव्वाचार लाखांचे दागिने आणि रोकड लंपास\nएमपीसी न्यूज - तीन अनोळखी चोरट्यांनी घरफोडी करून घरातून चार लाख तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली. हा प्रकार सोमवारी (दि. 13) पहाटे अडीचच्या सुमारास चिंचवड येथे उघडकीस आला.परशुराम एकनाथ जगदाळे (वय 57, रा. एस के…\nChinchwad : चिंचवड, भोसर�� मधून दोन मोटारसायकल चोरीला\nएमपीसी न्यूज - चिंचवड आणि भोसरी परिसरातून घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी सोमवारी (दि. 6) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दत्तात्रय सोपान दळवी (वय 31, रा. बळवंत…\nChinchwad : पत्त्यांच्या खेळात वारंवार पिसणी येते म्हणून मामाने भाच्याला काढले ‘पिसून’\nएमपीसी न्यूज - पत्ते खेळत असताना वारंवार पिसणी येत असल्याने चिडलेल्या मामाने भाच्याला फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. यामध्ये भाच्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. भाच्याने मामाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 26)…\nChinchwad : घरात घुसून सराईत गुन्हेगाराचा राडा; मुलीला गायब करण्याची महिलेला धमकी\nएमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून एका घरात घुसून तीन जणांनी मिळून घरातील वस्तूंची तोडफोड केली. तसेच पतीला मारण्याची व मुलीला गायब करण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 26) सायंकाळी साडेसातच्या सुमारास आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली.…\nChinchwad : विवाहितेच्या छळ प्रकरणी तिघांवर गुन्हा\nएमपीसी न्यूज- वारंवार पैशाची मागणी करून विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिंचवड येथे घडली.शशिकांत सुनील कदम (वय 31), सुनील रघुनाथ कदम (वय 40) आणि लक्ष्मी सुनील कदम (वय 40, सर्व रा.…\nChinchwad : दारूड्या तरुणावरून शेजाऱ्यांमध्ये भांडण\nएमपीसी न्यूज - घरासमोरील मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण होऊन हाणामारी झाली. ही घटना आनंदनगर, चिंचवड येथे घडली.प्रशांत तोयप्पा पागोडे (वय 19, रा. आनंदनगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव असून…\nChinchwad : ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक प्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा\nएमपीसी न्यूज- कराराप्रमाणे दुकान आणि पहिल्या मजल्यावर फ्लॅट न देता तसेच मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम न करता एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिंचवड येथे घडली.राजेंद्र पंडितराव…\nPimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nChinchwad : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात\nAkurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन\nPimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु\nPune : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे चोरटे गजाआड; गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/fire-breaks-out-in-nagpada-43665", "date_download": "2020-02-23T04:33:33Z", "digest": "sha1:AA524BMWPHPDQG7AE6HJ7CTDEPBWGOSM", "length": 5411, "nlines": 99, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "नागपाडा परिसरातील इमारतीला आग, ५ जण जखमी | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nनागपाडा परिसरातील इमारतीला आग, ५ जण जखमी\nनागपाडा परिसरातील इमारतीला आग, ५ जण जखमी\nBy मुंबई लाइव्ह टीम\nनागपाडा येथील चायना बिल्डिंगला आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन वर्षीय चिमुकलीचा समावेश असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.\nया आगीत आदिल कुरेशी (वय २०), निशा देवी (वय ३२), चंदादेवी (वय ६०), अनिया (वय २), मोहनराम (वय ७०) जखमी झाले आहेत. त्यापैकी मोहनराम यांची प्रकृती गंभीर आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.\nनागपाडा येथील चिनॉय या इमारतीला आग लागली आहे. अग्नी शमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ४ फायर इंजिन, २ पाण्याचे टॅंकर घटनास्थळी दाखल करण्यात आले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.\nमार्चमध्ये होणार LPG गॅसच्या किंमती कमी\nमुंबईच्या सुशोभीकरणासाठी ३२० कोटींची तरतूद\nचोरांना पकडण्यासाठी रेल्वे नव्या तंत्रज्ञानाचा वापर\nमुंबईत येत्या २ वर्षांत २० नवे मॉल्स\nदादरमध्ये कपड्याच्या दुकानाला लागली आग\nकांदिवलीत सिलेंडरचा स्फोट, भीषण आगीत ९ जण होरपळले\nमुंब्रात ७ गोडाऊनला भीषण आग\nमुंबई बंदरात ४ आलिशान क्रूझचं आगमन\nआग विझवण्यासाठी पालिका आणणार 'ही' नवी यंत्रणा\nदिंडोशी येथील डोंगरावर पुन्हा लागणार आग\nसीएसएमटी-पनवेल लोकलला आग, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-10/segments/1581875145746.24/wet/CC-MAIN-20200223032129-20200223062129-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}