diff --git "a/data_multi/mr/2020-05_mr_all_0268.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-05_mr_all_0268.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-05_mr_all_0268.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,442 @@ +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AB%E0%A5%A6", "date_download": "2020-01-23T14:43:50Z", "digest": "sha1:QPHS5SNB2BTNLO5ADPNAZGTJDQQIPHHX", "length": 5738, "nlines": 208, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १४५० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक\nदशके: १४३० चे - १४४० चे - १४५० चे - १४६० चे - १४७० चे\nवर्षे: १४४७ - १४४८ - १४४९ - १४५० - १४५१ - १४५२ - १४५३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे ९ - तैमुर लंगचा नातू अब्द अल लतीफची हत्या.\nमे १८ - सेजाँग, कोरियाचा सम्राट.\nइ.स.च्या १४५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/mumbai-terror-attacks-mastermind-hafiz-saeed-has-been-arrested-at-lahore-pakistan-37756", "date_download": "2020-01-23T15:18:41Z", "digest": "sha1:PMJOP2JM7FZ5AJGL3ARSPA77INY2OSPQ", "length": 8225, "nlines": 99, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक", "raw_content": "\nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक\nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक\nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड कुख्यात दहशतवादी आणि जमात-उद-दावा संघटनेचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तामधील लाहोरमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड कुख्यात दहशतवादी आणि जमात-उद-दावा संघटनेचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तामधील लाहोरमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लाहोरहून गुजरानवाला इथं जात असताना पंजाब प्रांतातील दहशतवादविरोधी पथकानं हाफिजला अटक केली. एका बाजूला भारतानं जागतिक पातळीवर दहशतवादाविरोधात निर्माण केलेल्या दबावाचं हे यश मानलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला हा कारवाईचा निव्वळ फार्स असल्याचंही म्हटलं जात आहे.\nदहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर हाफिजची रवा���गी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या अटकेविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं त्यानं म्हटलं आहे.\nसद्यस्थितीत आर्थिकदृष्ट्या खचलेल्या पाकिस्तानला फायनांन्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FTF) च्या ब्लॅकलिस्टमध्ये नाव येण्याची भीती सतावत आहे. पाक सरकारनं त्यांच्या देशातील दहशतवादी संघटना व व्यक्तींवर ठोस कारवाई करावी, यासाठी जागतिक वित्तीय संस्थांकडून प्रचंड दबाव येत आहे. त्यामुळे कुठल्याही स्वरूपातील आर्थिक निर्बंध येऊ नये म्हणून पाकिस्तानला स्वत: पोसत असलेल्या दहशतवाद्यांवर नाईलाजाने कारवाई करावी लागत आहे.\nत्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान लवकरच अमेरिकेचा दौरा करणार आहेत. म्हणूनच भारतासाठी आपली हवाई हद्द सुरू करणे तसंच सईदला अटक करण्याची कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे.\n६ कोटींच्या कोकेनसह नायजेरियन तस्कराला अटक\nपोलिस कारवाई रोखण्यासाठी तरुणांनी केले पोलिसाचेच अपहरण\nअंबानींच्या बंगल्याबाहेर सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या\nशिक्षिकेची विद्यार्थिनीला ४५० उठाबशा काढण्याची शिक्षा\n'सनबर्न फेस्टिव्हल'च्या कटातील मुख्य आरोपीस अटक\nतिसऱ्यांदा ‘सायबर महाराष्ट्र’च्या विभागणीचा प्रस्ताव गृहविभागाने फेटाळला\nभोंदूबाबाचा गायिकेवर बलात्कार, कांदिवलीतील घटना\nएचडीआयएलवर आणखी एक गुन्हा दाखल 200 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप\nडाॅन मन्या सुर्वे नाना पाटेकर यांचा भाऊ, त्यांनीच सांगितलं\nएजाज लकडावालाच्या पोलिस कोठडीत वाढ\nपोलिसांच्या अश्वदलाला Amul ने अशा प्रकारे दिली मानवंदना\nवादग्रस्त मेसेज ठरतायेत पोलिसांची डोकेदुखी, १२ हजार मेसेज सोशल मीडियावरून हटवले\nडाॅक्टर बाॅम्ब जलीश अन्सारीला कानपूरमधून अटक\nसिडको पोलिसांसाठी बांधणार घर- एकनाथ शिंदे यांच्या सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/author/sudhanwakulkarni", "date_download": "2020-01-23T15:20:46Z", "digest": "sha1:W6T733MNM5VE7LP2CRGQVG3FCC3GSTPK", "length": 2260, "nlines": 37, "source_domain": "bahuvidh.com", "title": "सुधन्वा कुलकर्णी – बहुविध.कॉम", "raw_content": "विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nआठवड्याचा अग्रलेख- २५ नोव्हेंबर २०१९\nआठवड्याचा अग्रलेख- १८ नोव्हेंबर २०१९\nआठवड्याचा अग्रलेख- ११ नोव्हेंबर २०१९\nआठवड्याचा अग्रलेख- २ नोव्हेंबर २०१९\nआठवड्याचा अग्रलेख- २८ ऑक्टोबर २०१९\nआठवड्याचा अग्रलेख- २१ ऑक्टोबर २०��९\nआठवड्याचा अग्रलेख- १४ ऑक्टोबर २०१९\nआठवड्याचा अग्रलेख- ७ ऑक्टोबर २०१९\nआठवड्याचा अग्रलेख- ३० सप्टेंबर २०१९\nनिवडक अग्रलेख – २५ सप्टेंबर २०१९\nइतकेच लेख उपलब्ध आहेत..\nपुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%B0", "date_download": "2020-01-23T14:41:23Z", "digest": "sha1:M3AERF5GNWI2WTSY2JTDFC3KBDQBNOQW", "length": 3496, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कॅनेडियन डॉलर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकेनेडियन डॉलर हे इ.स. १८५८पासूनचे कॅनडाचे अधिकृत चलन आहे.\nइतर वापर सेंट पियेर व मिकेलो\nसंक्षेप $ किंवा C$\nआयएसओ ४२१७ कोड CAD\nबँक द सेंट्रल बँक ऑफ द बहामास\nविनिमय दरः १ २\nकॅनेडियन डॉलर (नोटा) (इंग्रजी) (जर्मन) (फ्रेंच)\nसध्याचा कॅनेडियन डॉलरचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nLast edited on ३ फेब्रुवारी २०१९, at ००:५१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22096/", "date_download": "2020-01-23T15:31:12Z", "digest": "sha1:M7KGF7OSWOR7HUUV7JVWN2YZK4TFCUHZ", "length": 21621, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कॅरी, विल्यम – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकॅरी, विल्यम: (१७ ऑगस्ट १७६१—९ जून १८३४). अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घलणारा पहिला इंग्रज पंडित, ख्रिस्ती धर्मप्रचारक, कोशकार, व्याकरणकार व भाषांतरकार. जन्म इंग्लंडमधील पाेलेर्सपरी येथे. प्रतिकूल परिस्थितीमुळे फारसे शिक्षण घेता आले नसले, तरी धार्मिक साहित्याचे त्याने विपुल वाचन केले. वयाच्या साळाव्या वर्षी त्याने चांभाराचा व्यवसाय सुरू केला. नंतर मोल्टन येथील एका चर्चमध्ये त्याने धर्मोपदेशकाची नोकरी धरली व परदेशात मिशनरी व्हावयाचे ठरविले. पूर्वतयारी म्हणून त्याने हिब्रू, ग्रीक व लॅटिन भाषा-साहित्य अभ्यासिले. ११ नोव्हेंबर १७९३ रोजी तो कलकत्त्यास आला. सुरूवातीस काही काळ त्याने माल्डा येथे शेती केली व नंतर मदनावती येथील निळीच्या कारखान्यात नोकरी धरली. मदनावती येथे फावल्या वेळात त्याने दुभाषी रामराम बसूंकडे बंगालीचा अभ्यास केला. या संदर्भात संस्कृतचे महत्त्व जाणून संस्कृतचाही त्याने चांगला अभ्यास केला. ह्याच सुमारास नापूरकर भोसल्यांचे वकील वेणीरामपंत यांचे आश्रित वैजनाथशास्त्री कानफाडे यांच्यामदतीने त्याने मराठीचाही अभ्यास केला. १७९९ मध्ये त्याची नोकरी सुटली. या सुमारासच इंग्लंडवरून ख्रिस्ती धर्मप्रचारार्थ केंद्र स्थापण्यासाठी मार्शमन, वॉर्ड, ब्रॅड्‌सन व ग्रांट हिंदुस्थानात श्रीरामपूर (सेरमपूर) येथे आले व त्यांनी कॅरीस तेथे बोलावून घेतले. १० जानेवारी १८०० मध्ये `बॅष्टिस्ट मिशन’ चे केंद्र तेथे स्थापन झाले.\nश्रीरामपूर येथे जम बसताच कॅरीने तेथे एक चर्च, शाळा व छापखाना उभारला आणि आपल्या सहकांऱ्याच्या मदतीने धर्मप्रसारास प्रारंभ केला. या सुमारासच ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली (४ मे १८००). एप्रिल १८०१ ��ध्ये कॅरीची या कॉलेजात संस्कृत, बंगाली व मराठीचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. मृत्युंजय विद्यालंकार, रामराम बसू व वैजनाथशास्त्री कानफाडे यांच्या मदतीने कॅरीने आधुनिक बंगाली गद्याचा व मराठी गद्याचा तसेच ह्या भांषातील मुद्रणव्यवसायाचा पाया घातला.\nकॅरी व त्याच्या सहकाऱ्यांनी बायबलचा सर्व हिंदूस्थानी भाषांत व प्रमुख बोलीत अनुवाद करण्याचे योजिले होते आणि त्यासाठी छापखाना सुरु केला होता. छापखान्याचे आवश्यक साहित्य इंग्लंडवरुन आणले परंतु मुख्य प्रश्न हिंदूस्थानी भाषांचा टंकांचा होता. कॅरीने टंक पाडण्याचे काम सर विल्किन्झ यांच्या हाताखाली तयार झालेल्या पंचानन नावाच्या लोहाराकडून करुन घेतले. पंचाननाचा मदतनीस मनोहर याने तर पुढे टंकाचा कारखानाच उभारला. कॅरीने स्थापन केलेला छापखाना पुढे `श्रीरामपूर मिशन प्रेस’ म्हणून ओळखला जाऊ लागला. बायबलचे चाळीस हिंदूस्थानी भाषा – बोलींतील अनुवाद याच छापखान्यात छापून प्रसिद्ध झाले. तसेच बंगाल गॅझेट, दिग्दर्शन व समाचार दर्पण ही नियतकालिकेही तेथूनच प्रसिद्ध होत असत. बंगाली नियतकालिक प्रकाशनाचा आरंभ तेथेच झाला.\nफोर्ट विल्यम कॉलेजमध्ये असताना कॅरीला मुख्यत्वे तीन प्रश्न सोडवावे लागले : (१)पाठयपुस्तके तयार करणे(२)ज्या भारतीय भाषांत ती तयार करावयाची त्यांची सरणी निश्चित करणे आणि(३)बंगाली लोकंना मातृभाषेची गोडी लावून ग्रंथलेखनास प्रवृत्त करणे. या दृष्टीने बंगाली पंडित जमवून कॅरीने कामास सुरुवात केली. रामराम बसू ह्यास बंगाली राजांचा इतिहास लिहिण्यास तसेच मृत्युंजय विद्यालंकार, राजीवलोचन मुख्योपाध्याय, हरप्रसाद राय, तारिणीचरण मित्र आणि चंडीचरण मुन्शी ह्यांना भारतीय ऐतिहासिक कथा, लोककथा व आख्यायिका गोळा करुन त्या लेखनबद्ध करण्यास त्याने प्रवृत्त केले. १८०१ मध्ये त्यानी बंगाली व्याकरण व १८१५ ते १८२५ ह्या काळात बंगाली शब्दकोश तीन खंडात(८०,००० शब्द)प्रसिद्ध केला. याशिवाय कथोपकथन (१८०१) आणि इतिहासमाला (१८१२)ही बंगाली पुस्तकेही त्याने प्रसिद्ध केली.\nकॅरीने ग्रामर ऑफ मराठा लॅंग्वेज (१८०५)व डिक्शनरी ऑफ मराठा लॅंग्वेज (१८१०)हे ग्रंथ तयार करुन प्रसिद्ध केले. मराठीतील हे पहिले मुद्रित गद्यपुस्तक होय. यापुढील सोळा वर्षांत त्याने बायबलचा जुना व नवा करार मराठीत भागशः प्रसिद्ध केला. यांशिवाय त्याने वैजनाथशास्त्री कानफाडे यांच्याकडून मूळ बंगालीवरून सिंहासन बत्तिशी (१८१४), हितोपदेश (१८१५) आणि प्रतापदित्य चरित्र (१८१६) हे तीन मराठी अनुवाद करून घेतले. महाराष्ट्रात ग्रंथप्रकाशनाचा आरंभ १८२२ मध्ये पंचोपाख्यान ग्रंथाने झाला असला, तरी त्यापूर्वी बंगालमध्ये झालेली मराठी ग्रंथनिर्मिती लक्षात घेता, मराठी ग्रंथमुद्रणाच्या आणि प्रकाशनाच्या आद्यप्रर्वतनाचे श्रेय विल्यम कॅरीकडेच जाते. श्रीरामपूर येथे त्याचे निधन झाले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (330)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (143)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2154)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (711)\nइंग्रजी भा. सा. (216)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (47)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n—भारतीय भाषा व साहित्य (565)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (45)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (35)\nतमिळ भा. सा. (39)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (110)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\nमराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/cancellation-selection-bjp-sponsored-members-district-planning-committee-245536", "date_download": "2020-01-23T14:06:37Z", "digest": "sha1:JGOA77NHRYDESIQEK2SQ4ZQIGQ5UNK4F", "length": 18320, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोल्हापूर जिल्ह्यातील तीन माजी आमदारांना धक्का | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nकोल्हापूर जिल्ह्यातील तीन माजी आमदारांना धक्का\nशनिवार, 21 डिसेंबर 2019\nविधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार जाऊन भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. या सरकारने महामंडळासह जिल्हा नियोजन समितीतही पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली.\nकोल्हापूर - जिल्हा नियोजन समितीतील खासदार संभाजीराजे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, सत्यजित पाटील-सरूडकर, सुजित मिणचेकर यांच्यासह २४ विशेष निमंत्रित व नामनिर्देशित सदस्यांची निवड रद्द केली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महामंडळापाठोपाठ जिल्हा नियोजन समितीतील भाजप पुरस्कृत झालेल्या सदस्यांच्या निवडी रद्द करून नव्या सरकारने भाजपला धक्का दिला. निवड रद्द झालेल्या अन्य सदस्यांमध्ये पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, गोकुळचे संचालक बाबा देसाई, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळेसह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.\nविधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार जाऊन भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. या सरकारने महामंडळासह जिल्हा नियोजन समितीतही पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली. यामध्ये भाजपच्या घटक पक्षांचाही समावेश होता. गेली पाच वर्ष हे सदस्य या समितीवर कार्यरत होते. त्यात काही जिल्हा परिषद सदस्य आणि पक्षाच्या दुसऱ्या आणि त��सऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा समावेश होता.\nहेही वाचा - सर्किट बेंच प्रश्‍नी मुख्यमंत्र्यांची ही ग्वाही\nपदांच्या खिरापतीवर शिवसेनेचा रोष\nनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर झाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आले. नव्या सरकारचा अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसला तरीही भाजपने गेल्या पाच वर्षांत महामंडळासह समित्यांवर वाटप केलेल्या पदांच्या खिरापतीवर शिवसेनेचा रोष होता. त्यातून पहिल्यांदा महामंडळावरील अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडी बरखास्त केल्या. त्यानंतर आज हिवाळी अधिवेशनाची सांगता होण्याच्या पूर्वसंध्येला जिल्हा नियोजन समितीतील विशेष निमंत्रित आणि नामनिर्देशित सदस्यांच्या निवडी रद्द केल्या.\nहेही वाचा - सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपचा ‘K फॅक्‍टर’\nडीपीडीसीतील यांचे पद झाले रद्द\nखासदार संभाजीराजे, माजी आमदार सर्वश्री सुरेश हाळवणकर, सत्यजित पाटील-सरुडकर, डॉ. सुजित मिणचेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई, महेश जाधव, राजाराम शिपुगडे, आर. डी. पाटील, संभाजी पाटील, मारुती राक्षे, डॉ. देवानंद कांबळे, दाजी चौगुले, प्रतापसिंह पाटील, डॉ. अजय चौगुले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, पद्माकर कापसे, कृष्णात पोवार, ‘रिपाइं’ (ए)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, जयशिवराय संघटनेचे शिवाजी माने यांच्यासह आप्पासाहेब मोहिते, मधुकर पाटील यांचा समावेश आहे. दरम्यान, संभाजीराजे खासदार असल्याने ते या समितीत सदस्य म्हणून राहू शकणार आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोल्हापूरचे खेळाडू लय भारी... जिंकली १४३१ पदके...\nकोल्हापूर - शालेय स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर दबदबा ठेवण्यात कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू कमी पडत नाहीत. पाच वर्षांत खेळाडूंनी १४३१ पदकांची लयलूट केली...\nलासलगावला कांद्याच्या भावामध्ये दोन दिवसांत चक्क 'इतकी' घसरण\nनाशिक : कांद्याची आवक वाढताच, दोन दिवसांमध्ये भावात मोठी घसरण झाली आहे. लासलगावमध्ये चार हजार 855 रुपये प्रतिक्विंटलने विकलेला कांदा बुधवारी (ता. 22...\n'धुरळा' आला कोल्हापूरकरांच्या मुळावर...\nकोल्हापूर - वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहराचा श्‍वास दिवसेदिवस अधिक कोंडत अस��ाना हवा प्रदूषणाबाबत राज्यातील वीस शहरांत कोल्हापूरचा समावेश झाला आहे...\nशालेय सहली नव्हे, ‘स्टडी टूर’...\nकोल्हापूर - शालेय सहलींचा हंगाम सुरू झाला असून, या सहली आता केवळ स्थलदर्शनापुरत्या मर्यादित न राहता त्यांना ‘स्टडी टूर’चे स्वरूप आले आहे. काही...\nअहो दादा... हे सार्वजनिक शौचालय आहे की शुटिंगचा सेट...\nकोल्हापूर - आतापर्यंत शौचालयात जाताना नाकाला रुमाल लावून पायऱ्यावरुन जपून जायला लागायचे, तेथे आज चक्क लोखंडी रॅंप लागला. बल्ब लागले होते आणि सकाळी...\nकोल्हापुरात मटणाच्या दरा नंतर आता माशांचा विषय...\nकोल्हापूर - समुद्रातील वाऱ्यामुळे निर्माण झालेले वातावरण निवळू लागल्याने दोन दिवसांत माशांचे दर कमी होण्यास सुरवात होईल, असे मासे विक्रेत्यांकडून आज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/pollution-and-environment-242978/", "date_download": "2020-01-23T13:21:48Z", "digest": "sha1:CMRRCPRYB6O653JSEIQR2Z4ZGOCZK3ZV", "length": 39924, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "परस्परावलंबन व साहचर्याचे जागतिकीकरण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nपरस्परावलंबन व साहचर्याचे जागतिकीकरण\nपरस्परावलंबन व साहचर्याचे जागतिकीकरण\nइतिहासाची वाटचाल संघर्षांकडून समन्वयाकडे व्हावी, ऱ्हासपर्वाकडून शांतीपर्वाकडे मार्गक्रमण व्हावे, असा समाजमनाचा कौल आहे. तो २००० पासून व्यक्त होत आहे. तशा साहचर्याचे जागतिकीकरण झाले तर एकविसावे\nइतिहासाची वाटचाल संघर्षांकडून समन्वयाकडे व्हावी, ऱ्हासपर्वाकडून शांतीपर्वाकडे मार्गक्रमण व्हावे, असा समाजमनाचा कौल आहे. तो २००० पासून व्यक्त होत आहे. तशा साहचर्याचे जागतिकीकरण झाले तर एकविसावे शतक अधिक सुंदर होणार आहे.\n‘पर्यावरण’ आपल्या इतकं अंगवळणी पडलं आहे की शाळा व महाविद्यालयातून ज्यांना भार कमी त्यांना पर्यावरणाचा तास घेण्याची हमी आहे. ‘पर्यावरण विभाग मिळणं हा आपल्याला डावलण्याचा डाव अथवा अपमान किंवा दोन्हीही आहे,’ याविषयी अधिकारी व मंत्री यांचं कधी नव्हे ते एकमत असतं. गेल्या ५१ वर्षांत अजिबात माहीत नसलेल्या ‘पर्यावरण’ संज्ञेची अती परिचयातून अशी दशा आपण केली आहे.\n‘झाडे लावा, प्राणी व पाणी वाचवा, प्लास्टिक टाळा’ या भोवतीच बहुसंख्य वेळा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ‘पर्यावरण’ घुटमळत असतं. तरीही जगाची ‘पर्यावरण’विषयक जाण वरचेवर प्रगल्भ होत चालली आहे. भारतामध्येही हवा, पाणी व ध्वनी प्रदूषण याबाबत सर्व स्तरांवर जागरूकता वाढत आहे. कमीत कमी कर्ब उत्सर्जन करणारी व अधिक कार्यक्षम वाहनांची बाजारात स्पर्धा चालू आहे. पाणी व ऊर्जा यांचा वापर कमी करणाऱ्या वस्तू व उपकरणं येत आहेत. पवन व सौरऊर्जा उत्पादनात सतत वाढ होत आहे. या सर्व सुधारणांची सुरुवात १९९० च्या दशकात झाली. त्यापूर्वी विज्ञान व तंत्रज्ञानाला ‘पर्यावरणाची’ अशी ओढ नव्हती. राजकारणाला व प्रशासनाच्या ऐरणीच्या जवळपास हा विषय नव्हता.\n१९९०च्या फेब्रुवारी महिन्यात, जागतिक दबावापुढे झुकून, दक्षिण अफ्रिकेतील सत्ताधीशांना, मंडेलांची मुक्तता करावी लागली. सरंजामी जाऊन लोकशाही आली. ‘केवळ गोऱ्या राष्ट्रांशी संबंध ठेवू,’ अशी निर्लज्ज भूमिका उघडपणे व सातत्याने घेणाऱ्या दक्षिण अफ्रिकेमध्ये कृष्णवर्णीयांवर शतकांपासून अनन्वित अत्याचार होत होते. कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी शांततेने लढा देणारे नेल्सन मंडेला यांना तब्बल २७ वष्रे तुरुंगात डांबले होते. ‘पृथ्वीतलावर श्वेतवर्णीय हेच जन्मजात श्रेष्ठ आहेत,’ अशी गोऱ्यांची मग्रुरी होती. यातना सोसूनही यित्कचित कडवटपणा न ठेवता सर्वाना सोबत घेणारे विशाल हृदयाचे मंडेला १९९४ साली वर्णद्वेषी द. अफ्रिकेमध्ये लोकशाही पद्धतीने अध्यक्ष झाले होते.\n१९९०च्या ऑक्टोबर महिन्यात बíलनमधील िभतीच्या दोन्ही बाजूंनी जनसमुदाय जमला आणि जर्मनीचे तुकडे करणारी िभत पाडून टाकली गेली. ही ऐतिहासिक घटना जग एकवटण्याच्या विधायक शक्तींसाठी स्फूर्तीदाय�� ठरली. त्यामुळेच जागतिक इतिहासाचे भाष्यकार व विचारवंत एरिक हॉब्जबॉम ‘एकविसाव्या शतकाचा आरंभिबदू १९९१ आहे’ असे म्हणत. त्यानंतरच असंख्य बदलांची शृंखला अभिक्रिया सुरू झाली होती. साम्यवादी पूर्व जर्मनी आणि भांडवलदारी पश्चिम जर्मनीची फाळणी करणारी िभत १९६१ साली बांधली गेली होती. हजारो वर्षांचे संबंध रात्रीतून नष्ट झाले होते. त्या जखमा घेऊन दोन्हीकडचे लोक जगत होते. देश विभाजनाची ती िभत कायमस्वरूपी राहणार, असेच दोन्ही जर्मनींना वाटत होते. १९८५ साली मिखाईल गोर्बाचेव्ह हे सोविएत युनियनचे अध्यक्ष झाले. त्यांच्या ‘उदारीकरण व खुलेपणा’च्या घोषणेमुळे केवळ सोविएतच नाही तर समस्त साम्यवादी राष्ट्रांमध्ये बदलाचे नवे वारे वाहू लागले. पाठोपाठ त्यांच्या पुढाकारामुळे शीतयुद्धाला पूर्णविराम मिळाला.\n१९९० च्या ऑगस्टमध्ये साली इराकने कुवेतवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. मग अमेरिकेने इराकवर हल्ला चढवला. इराकने खाडीमध्ये सुमारे १० लाख टन क्रूड तेल उलथून टाकलं. तर अमेरिकी बॉम्ब हल्ल्यांमुळे ७०० तेल विहिरी आगीच्या खाईत लोटल्या. या खाडी युद्धात लक्षावधी लिटर तेल आणि नसíगक वायू जाळला गेला. अवाढव्य प्रमाणात सल्फर डाय ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, कार्बन डाय ऑक्साइड हे वायू इतस्तत: आसपासच्या देशांना त्रास देऊ लागले. ही विसाव्या शतकातील महाभयंकर पर्यावरणीय आपत्ती ठरली.\n१९९१ साली सोविएत युनियन नामशेष झाल्यामुळे जग एक ध्रुवी होऊन अमेरिकेला रान मोकळे झाले होते. संयुक्त राष्ट्रसंघाला अधिक सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. याच वेळी १९९० साली संयुक्त राष्ट्रसंघाने स्थापलेल्या ‘इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी)’ पहिला अहवाल जाहीर करण्यात आला. ‘मानवी हस्तक्षेपामुळे जगाचे तापमान वाढत आहे. एकोणिसाव्या शतकात जगाचे तापमान ०.३ ते ०.६ अंश सेल्सिअसने वाढले आहे,’ हा निष्कर्ष जगाने गंभीरपणे घेतला. या पाश्र्वभूमीवर १९९२ मध्ये ब्राझीलच्या रियो द जानेरियो येथील वसुंधरा शिखर परिषदेत १७२ देशांचे प्रतिनिधी (१०८ देशांचे प्रमुख) सहभागी झाले. धनवान राष्ट्रांवर इतर सर्व राष्ट्रांनी कडाडून हल्ला चढवला. या वेळी त्याला वैज्ञानिक आधार होता.\nपर्यावरणाचं स्वरूपच जागतिक आहे. प्रदूषण ही वैयक्तिक नसून सार्वजनिक बाब आहे. उत्तरेतील राष्ट्रांच्या प्रदूषणाची झळ दक्षिणेतील राष्ट्रांना बसत आहे. त्यांच्या प्रदूषणामुळे ओझोन थराला भगदाड पडले आहे. हरितगृहावर परिणाम करणाऱ्या कर्ब, मिथेन व नत्र वायूंकरिता गरीब राष्ट्रांना जबाबदार धरणे अजिबात योग्य नाही. जगाच्या तापमान वाढीसाठी श्रीमंत देश कारणीभूत आहेत. पर्यावरण विनाशाच्या गुन्हेगारांनी मोबदला दिला पाहिजे. प्रदूषकांनी भरपाई केलीच पाहिजे (पोल्युटर शुड पे). अशा मागण्या जागतिक व्यासपीठावर यापूर्वी आल्या नव्हत्या. तसेच सगळे देश असे एकवटलेही नव्हते. रिओमध्ये पहिल्यांदाच अमेरिका एकाकी पडल्याचे दृश्य दिसले. ‘कर्बयुक्त वायूंच्या उत्सर्जन कमी करण्यासाठीची कार्यवाही आधी विकसित राष्ट्रे करतील. त्यांनतर गरीब राष्ट्रांनी त्यांचा पाठपुरावा करावा. त्यासाठी विकसनशील राष्ट्रांना स्वच्छ, म्हणजे प्रदूषणहीन तंत्रज्ञान प्राप्त करण्यासाठी मदत करावी,’ असे ठराव रिओ परिषदेत मंजूर झाले.\n१९९७ साली रिओचा पाठपुरावा करण्यासाठी, ‘घटणारे ऊर्जास्रोत आणि हवेचे प्रदूषणीकरण’ या समस्येच्या निवारणाकरिता क्योटो (जपान) येथे जागतिक परिषद भरवली गेली. ‘कर्ब वायूंच्या उत्सर्जनामुळे तापमान वाढ व हवामान बदल होत आहे. कर्ब वायूंचे उत्सर्जन रोखले नाही तर महाभयंकर आपत्तींना सामोरे जावे लागेल,’ हे सर्व जगाने मान्य केल्यानंतर क्योटोमध्ये दीडशे राष्ट्रांच्या प्रमुखांनी सर्वसंमतीने एक जाहीरनामा घोषित केला गेला. त्यानुसार ‘१९९० साली असलेल्या कर्ब वायूंच्या उत्सर्जनात पाच टक्के पातळी कमी करणे’ हे प्रमाण पायाभूत मानले गेले. सर्व देशांनी त्यांच्या देशात कर्ब वायूंच्या उत्सर्जनाची पातळी १९९० साली होती तिथपर्यंत खाली आणावी. हे उद्दिष्ट २०१२ सालापर्यंत गाठले पाहिजे. धनवान राष्ट्रांची वायू उत्सर्जन पातळी इतर राष्ट्रांच्या तुलनेत कमालीची आहे, हे जगाच्या लक्षात आले. (त्यानंतर दरवर्षी प्रत्येक देशातील धुराची छाननी जगासमोर मांडली जाऊ लागली.) युरोपियन राष्ट्रांनी आठ टक्क्यांनी उत्सर्जन घटवण्याचे मान्य केले. अमेरिकेला सात टक्क्यांनी, तर जपान व कॅनडा यांना सहा टक्क्यांनी उत्सर्जन कमी करण्याची ग्वाही द्यावी लागली. रशिया, युक्रेन यांची गणना विकसित गटांत असूनही त्यांच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्था ध्यानात घेऊन त्यांना काही काळा���ाठी सूट दिली गेली. विकसितांपकीच नॉर्वे, आइसलँड, ऑस्ट्रेलिया यांचे उत्सर्जन आधीच कमी असल्याने त्यांना ते एखाद्या टक्क्याने वाढवण्याची मुभाही दिली गेली. राष्ट्रनिहाय उत्सर्जन कपातीचे उद्दिष्ट क्योटो परिषदेच्या जाहीरनाम्यात स्वीकारले गेले. अमेरिकेचे अध्यक्ष बिल िक्लटन यांनी क्योटो परिषदेच्या करारावर सही केली. (पुढे बुश यांनी हा करार भिरकावून प्रदूषण चालू ठेवण्याचा उद्दामपणा दाखवला.)\nसार्वजनिक ठिकाणी प्रदूषणाचं मापन करण्यासाठी निर्देशक बसवणे, प्रदूषण मानके ठरवून पातळी कमी करणे, वाहन व इंधन उत्पादकांवर बंधने आणणे, सार्वजनिक वाहतूक यंत्रणेला अग्रक्रम देणे. ओझोनवर परिणाम करणाऱ्या क्लोरोफ्लुरोकार्बनचा रेफ्रिजेटरमधील वापर थांबवणे, थोडक्यात जगाची हवा स्वच्छ करणारी ही वाटचाल रिओ व क्योटो परिषदांनंतर सुरू झाली. धूम्रपान ही १९७० पर्यंत शान होती. अभिनेते, खेळाडू यांनी सिगारेटला प्रतिष्ठा प्रदान केली होती. आता मात्र कुठेही, मनसोक्त सिगारेट ओढणाऱ्यांना वेगळी जागा हुडकावी लागते. त्यांना अस्पृश्यांसारखी वागणूक मिळते. त्याच पद्धतीने सध्या प्रदूषण करणाऱ्यांची गणना वर्णभेद वा िलगभेद मानणाऱ्यांसारखी होऊ लागली आहे. पर्यावरण जपणाऱ्या, पुनर्वापर करणाऱ्या वस्तूंचा वापर वाढू लागला आहे. वाहनांचे प्रदूषण, वाहतूक व्यवस्था याविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. प्रत्येक कृतीतून पाणी व ऊर्जा वापराच्या पाऊलखुणा (कार्बन अँड वॉटर फूटिपट्र्स) सांगण्यात येऊ लागल्या आहेत. ‘विकास हा शाश्वत व पर्यावरण पूरक असावा, कर्बरहित अर्थव्यवस्थेकडे जावे’ अशी अवघ्या जगाची निदान मानसिकता झाली आहे. या साऱ्याचे श्रेय १९९० च्या दशकांमधील घटनांकडे जाते.\nसंयुक्त राष्ट्रसंघाची अवस्था आपल्या सहकार क्षेत्रासारखी आहे. ‘सहकार क्षेत्र कुचकामी झाले आहे. सहकार वाचवण्यासाठी आपण झटले पाहिजे,’ सहकाराचे अध्वर्यू व अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांचा असा आग्रह होता. अगदी त्याच सूत्राने संयुक्त राष्ट्रसंघाला सक्षम करण्यासाठी जगातील अनेक शास्त्रज्ञ, तज्ज्ञ झटत असतात. त्यांच्यामुळे कित्येक उद्दिष्टांना जागतिक मान्यता मिळत जाते. पिण्यासाठी स्वच्छ पाणी, शौचालयाची सोय, कुपोषण, बालमृत्यू, प्राथमिक शिक्षण, दारिद्रय़ निर्मूलन यांचा विचार करून २००० साली सहस्रकाच्या विकासाची ध्येयधोरणे आखली गेली. मनुष्य विकास निर्देशांक, जल दारिद्रय़ निर्देशांक अशा नव्या संकल्पना रुजत गेल्या.\nहवामान बदलाच्या काळात प्रदूषणामुळे आणखी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होत आहे. ‘प्रदूषित ढगांमधील कार्बनमुळे वातावरण तापते, तर सल्फेट थंडावा निर्माण करतो. सूर्यप्रकाश आणि सौरऊर्जा पृथ्वीपर्यंत पोहोचण्यात अडसर तयार होतो. कारखान्यातून बाहेर पडणारी वायुप्रदूषकांमुळे पावसाचे ढग निर्माण होण्याची प्रक्रियाच थांबते.’ २००१ साली ऑस्ट्रेलियातील ‘कॉमनवेल्थ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रियल रीसर्च ऑर्गनायझेशन’ प्रख्यात संस्थेच्या या वैज्ञानिक निष्कर्षांनी धनाढय़ देशांना जोरदार चपराक बसली. ‘अमेरिका व युरोप खंडातील कारखाने आणि वीज प्रकल्पांमुळे अफ्रिका खंडात पर्जन्यमान घटत आहे. त्याचा परिणाम अफ्रिका खंडातील पावसावर झाला,’ असा त्यांचा निष्कर्ष होता. १९७० नंतरची तब्बल १५ वष्रे अफ्रिका खंडातील सेनेगलपासून इथिओपियापर्यंत सर्व राष्ट्रांमध्ये महाभयंकर दुष्काळाने हाहाकार माजवला होता. हाडांचे सापळे झालेल्या मुलांकडे पाहणाऱ्या हताश माता आणि अन्न-पाण्यासाठी तडफडणाऱ्या चिमुकल्यांच्या छायाचित्रांनी जगाला हादरवून सोडले होते. त्या काळात अफ्रिका खंडात १२ लाख भूकबळी गेले. युरोप-अमेरिकेतील प्रदूषणामुळे हा भीषण दुष्काळ सहन करावा लागला. या वैज्ञानिक आधारामुळे, ‘प्रदूषक युरोप- अमेरिका यांनी गरीब देशांना भरघोस भरपाई दिली पाहिजे,’ या मागणीला विलक्षण बळ आले.\nविकसित राष्ट्रांना प्रदूषणरहित स्वच्छ तंत्रज्ञान मिळण्याकरिता समायोजन निधी (क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम) तयार झाला. श्रीमंत देशातील प्रदूषण करणारे उद्योग गरीब देशातील स्वच्छ तंत्रज्ञान वापरणाऱ्या उद्योगांकडून ‘कार्बन क्रेडिट’ घेऊन त्यांना आíथक निधी देऊ लागले, परंतु त्यामध्ये प्रचंड घोटाळे झाले, त्यामुळे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी हरित निधी निर्माण करण्यात आला. धनिक राष्ट्रांना त्यांच्या ऐतिहासिक प्रदूषणाबद्दल भरपाई देण्यास भाग पाडणे, हा जागतिक राजकारणातील स्थित्यंतरातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे.\n३० वर्षांपासून पर्यावरणतज्ज्ञ हवामान बदलाचे इशारे देत आहेत. त्या वेळी त्यांना उपेक्षा व टवाळी सहन करावी लागली होती. पर्यावरणीय कारणे दाखवून कोण��� हवामान बदलाचा सिद्धांत चुकीचा असल्याचा दाखला द्यायचे. कुणाला ती राजकीय खेळी वाटायची, तर प्रदूषण हे अर्थव्यवस्थेचे भूषण असल्याच्या आविर्भावात कित्येक अर्थतज्ज्ञ तुटून पडत. आता मात्र अर्थतज्ज्ञांनासुद्धा तापमान वाढीमुळे अवघ्या मानवजातीचे भविष्य अंधकारमय वाटू लागले आहे. त्यामुळे अर्थतज्ज्ञसुद्धा पर्यावरण विनाशाकडे गंभीरपणे पाहू लागले आहेत.\nसध्या आíथक मंदी, भूक, दहशतवाद आणि हवामान बदलांमुळे अवघ्या जगाचे भविष्य धोक्यात आले आहे. या समस्यांचे स्वरूप महाकाय व अतिशय जटिल आहे. त्यासाठी उपाययोजनाही तशाच विशाल करणे क्रमप्राप्त आहे. तुकडय़ांनी केलेल्या विचारांमुळे जगाची हानी झाली आहे. यापुढे समग्र (होलिस्टिक) विचार करावा लागेल. याचे भान सर्व क्षेत्रांतील तज्ज्ञ आणून देत आहेत. ‘जागतिक समस्यांचा सामना करण्यासाठी सर्वाना एकत्र यावे लागेल,’ ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आलेली भाषा त्यामुळेच आहे. कोणा एकाचे मनुष्यबळ, संपत्ती अथवा बुद्धिमत्ता पुरेशी नाही. या सर्व बळांची बेरीज झाली तरच सर्वाचा उदय होऊ शकतो. ‘परस्परावलंबन, साहचर्य व समन्वय याची गरज आहे,’ हा एकविसाव्या शतकाचा संदेश आहे. सर्वात आधी शास्त्रज्ञांच्या आणि त्यानंतर उद्योगपतींच्या ध्यानात ही बाब आली आहे. त्यामुळे ते विस्तारीकरण, विलीनीकरण करू लागले आहेत. विविध ज्ञानशाखांचा संगम एकविसाव्या शतकात घडत आहे, हे जाणून शास्त्रज्ञ एकत्र येऊन संशोधन करीत आहेत. कोलॅबरेशन्स व नेटवर्कची वाढ त्यातून आहे. ‘अन्नधान्य, पाणी व वीज यांचा तुटवडा अजिबात नाही. प्रश्न केवळ व्यवस्थापनाचा आहे. जागतिक विद्युत जोडणी (पॉवर ग्रिड) आणि नदी जोडणी (वॉटर ग्रिड) निर्माण केल्यास जगातील मूलभूत समस्याच शिल्लक राहणार नाहीत. परंतु त्यासाठी राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाला तिलांजली दिली पाहिजे. ही काळाची गरज ओळखून आपण एकत्र आलो नाही तर सर्वाचा नाश अटळ आहे,’ अभियंता, संशोधक व तत्त्वज्ञ रिचर्ड बक मिन्स्टर फुलर यांनी असा विचार १९६७ साली मांडला होता. तो कृतीत उतरवण्याची आणीबाणी असणाऱ्या काळात आपण आहोत. इतिहासाची वाटचाल संघर्षांकडून समन्वयाकडे व्हावी, ऱ्हासपर्वाकडून शांतीपर्वाकडे मार्गक्रमण व्हावे, असा समाजमनाचा कौल आहे, तो २००० पासून व्यक्त होत आहे. तशा साहचर्याचे जागतिकीकरण झाले तर एकविसावे शत�� अधिक सुंदर होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदूषणविरोधी लढय़ाला सर्वपक्षीय पाठबळ\n‘प्रगती, उन्नतीच्या नावाखाली पर्यावरणामध्ये मानवी आक्रमण’\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 एका मर्यादेनंतर अभ्यासापेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो\n2 आर्थिक सुधारणा व कल्याणकारी योजना परस्परांच्या विरोधात नाहीत\n3 आरक्षण व उदारीकरण परस्परपूरक\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3", "date_download": "2020-01-23T15:16:08Z", "digest": "sha1:LM55JFHBEWP54O3QNM2XN25EURCYZQY2", "length": 4951, "nlines": 112, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आफ्रिकन फुटबॉल मंडळ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआफ्रिकन फुटबॉल मंडळ (संक्षिप्त: सी.ए.एफ.) ही आफ्रिका खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक नियंत्रण संस्था आहे. सध्या आफ्रिकेतील ५६ देशांचे फुटबॉल संघ सी.ए.एफ.चे सदस्य आहेत.\n१.१ ५४ स्थायी सदस्य\n१.२ २ अतिरिक्त सदस्य\n२ आयोजित केल्या जाणा़ऱ्या स्पर्धा\n५४ स्थायी सदस्यसंपादन करा\nडी.आर. काँगो - 1964\nसाओ टोमे व प्रिन्सिप - 1986\nसियेरा लिओन - 1967\nदक्षिण सुदान - 2012[१]\nबर्किना फासो - 1964\nकेप व्हर्दे - 2000\nकोत द'ईवोआर - 1960\nइक्वेटोरीयल गिनी - 1986\nमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक - 1965\nकाँगोचे प्रजासत��ताक - 1966\nदक्षिण आफ्रिका - 1957 1 & 1992\n२ अतिरिक्त सदस्यसंपादन करा\nआयोजित केल्या जाणा़ऱ्या स्पर्धासंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2020-01-23T13:14:38Z", "digest": "sha1:BVRQ5TM6VC4OPD4G3I2VBYVHQLTQLEXR", "length": 1716, "nlines": 19, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चौथ्या संघाचे युद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनेपोलियनच्या फ्रान्सच्या विरुद्ध स्थापन झालेला चौथा संघ नेपोलियनकडून १८०६-०७ दरम्यान पराभूत झाला. प्रशियाचे राजतंत्र, युनायटेड किंग्डम, साक्सोनीचे राजतंत्र व रशियन साम्राज्य हे संघातील भागीदार होते. या संघातील अनेक देश यापूर्वी तिसऱ्या संघाच्या झेंड्याखाली फ्रांसशी लढत होते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-01-23T13:47:11Z", "digest": "sha1:B2TH6HKYMEBPZN2ALLMELOIDJ6ELTTKV", "length": 1899, "nlines": 25, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पोप बेनेडिक्ट तिसरा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपोप बेनेडिक्ट तिसरा (:रोम - एप्रिल १७, इ.स. ८५८) हा इ.स.च्या नवव्या शतकाच्या मध्यास पोप होता.\nपोप लिओ चौथा पोप\nसप्टेंबर २९, इ.स. ८५५ – एप्रिल १७, इ.स. ८५८ पुढील:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on ६ सप्टेंबर २०१७, at १०:१७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/metro-istasyonuna-siginan-kopek/", "date_download": "2020-01-23T13:15:04Z", "digest": "sha1:SZ64R4KHBE3LRCA6WTXG3AEZMDTYTSX6", "length": 20382, "nlines": 319, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "इस्तंबूल मधील मेट्रो स्टेशनवर निवारा | RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[23 / 01 / 2020] सकार्याची गरज ही गरची वाहतूक नाही तर शहरी रेल्वे व्यवस्था आहे\t54 Sakarya\n[23 / 01 / 2020] अंकारा शिव वायएचटी प्रकल्प परिवहन मंत्रालयाच्या पाठोपाठ\tएक्सएमएक्स अंकारा\n[23 / 01 / 2020] डोमेस्टिक इल���क्ट्रिक कॅरिजच्या मागे मंत्री वरंक पास\t34 इस्तंबूल\n[23 / 01 / 2020] महापौर canज़कन: बोलू हाय स्पीड ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक असल्यास मी अंकाराकडे जाईन\t14 बोलू\n[23 / 01 / 2020] सीएचपीच्या Çकॅरॅझर वायएचटी बॉनमनने वेजवाढीला प्रतिसाद दिला\tएक्सएमएक्स अंकारा\nघरसबवे स्टेशन मधील कुत्रा\nसबवे स्टेशन मधील कुत्रा\nआयटीयू अयझागा सबवे स्टेशन शेल्टर्ड डॉग Ambम्ब्युलन्स रुग्णालयात दाखल\nआयटीयू आयझिया सबवे स्टेशन, कुत्राला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले; Uटीयू - कुत्र्याच्या टर्टास्टाईल क्षेत्रात बिछडलेल्या आयजा मेट्रो स्थानकाकडे आळशी कुत्राचे लक्ष लागले तर मेट्रो कर्मचार्‍यांचे लक्ष वेधून घेतले. घटनास्थळी कर्मचार्‍यांचे आरोग्य [अधिक ...]\nमहिलांसाठी सबवे मेट्रो चालविणार्‍या पुरुषांसाठी पोलिस गॅन्टलेट\nसकार्याची गरज ही गरची वाहतूक नाही तर शहरी रेल्वे व्यवस्था आहे\nहाय-स्पीड ट्रेनमुळे डर्बेंट एक महत्त्वपूर्ण स्की रिसॉर्ट बनेल\nअंकारा शिव वायएचटी प्रकल्प परिवहन मंत्रालयाच्या पाठोपाठ\nडोमेस्टिक इलेक्ट्रिक कॅरिजच्या मागे मंत्री वरंक पास\nमहापौर canज़कन: बोलू हाय स्पीड ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक असल्यास मी अंकाराकडे जाईन\nसीएचपीच्या Çकॅरॅझर वायएचटी बॉनमनने वेजवाढीला प्रतिसाद दिला\nटीसीडीडीने वायएचटी तिकिटांसाठी 300 टक्के भाडे तिकिटे नाकारली\nव्हॅन इस्केले कोस्टल रोड रेल्वेमध्ये रूपांतरित झाले\nटॅगॅड प्रेसिडेंट ओहोलोः आम्ही उद्योग आणि कृषी फोकससह वाढले पाहिजे\nइझमिट ते आखाती मार्गांसाठी मार्गांची व्यवस्था\nअंकारा शिवास हाय स्पीड ट्रेन प्रकल्प लवकर उन्हाळ्यात पूर्ण झाला\nआज इतिहासात: 23 जानेवारी 1890 रुमेली रेल्वे\nचिन्हे प्रोटोकॉल तुर्की मध्ये येणारे बॉल विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवास संबंधित\n«\tजानेवारी 2020 »\nनिविदा सूचना: लाकडी ब्रिज, लाकडी ओळ आणि लाकडी कात्री क्रॉस बीम\nप्राप्तीची सूचनाः उलुकाला येनिस लाइन येथील प्लॅटफॉर्म टाचवरील कंटाळवाण्या ढीग\nखरेदीची सूचनाः मुक्त बाजारातून सक्रिय विद्युत खरेदी\nनिविदा सूचना: पूल आणि ग्रिल मजबूत करणे\nरेल्वे क्षेत्रात गुंतवणूक सुरक्षित करणे\nनिविदा सूचना: टाटवण पियर राईट लाईन रोडचे नूतनीकरण\nनिविदा सूचना: वसंत क्लॅंप खरेदी केली जाईल\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t29\nव्यवसाय सदस्यांची वार्षिक बैठक\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t29\nनिविदा सूचना: मालत्या-inkतीनकाया मार्गावरील महामार्ग ओव्हरपास\nब्लॉक बी निविदा निकालाचे प्रशिक्षण आणि मनोरंजन सुविधा सुधारणे\n22 डीबीएम क्षेत्रात टिल्ट आणि हेक्टोमीटर प्लेट\nअरिफये पामुकोवा लाइन येथे अंडरपास व ओव्हरपास ब्रिजचे बांधकाम\nस्वीडन वरबर्ग बोगदा डिझाइन काम निविदा निकाल\nओलपास पास उलुकाला बोझाकप्रि लाइन लाइन किमी: 55 + 185\nकॉन्ट्रॅक्ट आयटी कर्मचार्‍यांची भरती करण्यासाठी वाणिज्य मंत्रालय\nपरिवहन मंत्रालय अपंग व माजी बळींची तोंडी परीक्षा निकाल\nवेस्टर्न मेडिटेरियन डेव्हलपमेंट एजन्सी कर्मचारी भरती करेल\nदक्षिण मारमार विकास यंत्रणा कर्मचारी भरती करेल\nTŞVASAŞ 20 सतत भरती तोंडी परीक्षा घोषणा\nहाय-स्पीड ट्रेनमुळे डर्बेंट एक महत्त्वपूर्ण स्की रिसॉर्ट बनेल\nŞıamba Festival हिम उत्सव रविवारी सुरू होते\nERÜ आणि Erciyes Aş दरम्यान शिखर परिषदेत करिअर प्रोटोकॉलवर स्वाक्षरी झाली आहे\nसापांका केबल कार प्रकल्प जिथे तो गेला तेथून सुरू आहे\nमेसुडीये हिम उत्सव अनेक कार्यक्रम पार पाडला\nडोमेस्टिक इलेक्ट्रिक कॅरिजच्या मागे मंत्री वरंक पास\nइझमिट ते आखाती मार्गांसाठी मार्गांची व्यवस्था\nरशियन अभ्यास मध्ये शिपिंग मार्गदर्शक\nकडाक्याच्या थंडीत बसचा आश्रय घेणा The्या कुत्र्याने आतल्या प्रवाशांना शांत केले\nकार विस्तृतसह DZDENİZ फेरी फेरी\nमहिलांसाठी सबवे मेट्रो चालविणार्‍या पुरुषांसाठी पोलिस गॅन्टलेट\nअंकारा शिव वायएचटी प्रकल्प परिवहन मंत्रालयाच्या पाठोपाठ\nघरगुती ऑटोमोबाईल स्वायत्त ड्रायव्हिंग ट्रान्सफॉर्मेशनसाठी उपयुक्त ठरेल\nइस्तंबूल अदालारला कॅरेज वेस्टमधून सोडण्यात आले\nअध्यक्ष एर्दोआन यांना गॅलाटापोर्ट प्रकल्पाची माहिती मिळाली\nTÜBİTAK ने हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक कार विकसित केल्या\nघरगुती ऑटोमोबाईल स्वायत्त ड्रायव्हिंग ट्रान्सफॉर्मेशनसाठी उपयुक्त ठरेल\nघरगुती ऑटोमोबाईलसाठी तांत्रिक कर्मचार्‍यांच्या गरजा भागविणारी शाळा निश्चित केली गेली आहे\nघरगुती ऑटोमोबाईल BUTEKOM सह गियर वाढवेल\nमहत्वाची गोष्ट म्हणजे घरगुती मोटारींचे उत्पादन करणे नव्हे तर विक्री नेटवर्क योग्यप्रकारे स्थापित करणे होय\nचिन्हे प्रोटोकॉल तुर्की मध्ये येणारे बॉल विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवास संबंधित\nटीसीडीडी कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी जाहिरातीतील नाणी खात्यात जमा केली जातात\nटीसीडीडी विकल्याचा आरोप प्रत्युत्तर खाजगीकरण हा मुद्दा नाही\nTŞVASAŞ 20 सतत भरती तोंडी परीक्षा घोषणा\nइस्तंबूलमध्ये ओईएफ परीक्षा दिवसासाठी वाहतूक\nTÜBİTAK ने हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक कार विकसित केल्या\nकेआयए इलेक्ट्रिक वाहन हलवा\nसेकंड हँड व्हेईकलमधील रेग्युलेशनची तारीख पुन्हा वाढविण्यात आली आहे\nस्वायत्त ड्रायव्हिंगसाठी स्थानिक ऑटोमोबाईल्स इंटरनेटवरून अद्ययावत केली जाऊ शकतात\nघरगुती ऑटोमोबाईलसाठी तांत्रिक कर्मचार्‍यांच्या गरजा भागविणारी शाळा निश्चित केली गेली आहे\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nध्वजांकित करा / इझमिर - तुर्की\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी टाइम टेबल आणि टाइम्स (एक्सएनयूएमएक्स. डिसेंम्बर. एक्सएनयूएमएक्स)\nकोन्या अंकारा वायएचटी सबस्क्रिप्शन फी 194 टक्क्यांनी वाढली\nअंकारा शिव वायएचटी लाइनमधील बॅलॅस्ट समस्या 60 किलोमीटर रेल काढली\nपूर्व एक्सप्रेस तिकीट किंमती 2020\nडेनिझली इझमीर ट्रेन टाइम्स नकाशा आणि तिकिट किंमती\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nHalkalı गेबेझ मार्मारे मॅप स्टॉप आणि इंटीग्रेटेड लाइन्स\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/chandrapur/over-enthusiasm-nodded-cowboy/", "date_download": "2020-01-23T13:16:36Z", "digest": "sha1:ARLIT6HX76V2D4QRQ7ISQUQNT6HYVUVF", "length": 28246, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Over-Enthusiasm Nodded To The Cowboy | अति उत्साहीपणा गुराख्याला नडला | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nमडगाव होलसेल मासळी मार्केटातील किरकोळ विक्री पूर्णत: बंद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'जीका'तील अभियंत्यांचा राजकारणाकडे नव्हे; व्यवसाय, उद्योग, नोकरीकडे ओढा\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदां���र व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nस्वप्न पडली नसती तर माणसाला वेड लागलं असतं...\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nMNS Maha Adhiveshan Live: ...तर मनसेला सोबत घेऊ; भाजपा नेत्याकडून युतीचे संकेत\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\n भर कार्यक्रमात प्रियंकाने केला मनीष मल्होत्राचा ‘इन्सल्ट’; पाहणारे झाले थक्क\nसलमान खानची ही नायिका बनणार प्रभासची आई, पहिल्याच चित्रपटामुळे झाली होती फेमस\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nहिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nआदित्य ठाकरेच्या 'त्या' निर्णयाचे अजिंक्य रहाणेकडून कौतुक...\nठाणे : घरे तोडल्याच्या निषेधार्थ आणि घरांची जागा नावे करून देण्याच्या मागणीसाठी श्रमजीवीचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nआदित्य ठाकरेच्या 'त्या' निर्णयाचे अजिंक्य रहाणेकडून कौतुक...\nठाणे : घरे तोडल्याच्या निषेधार्थ आणि घरांची जागा नावे करून देण्याच्या मागणीसाठी श्रमजीवीचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nAll post in लाइव न्यूज़\nअति उत्साहीपणा गुराख्याला नडला\nअति उत्साहीपणा गुराख्याला नडला\nसर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असतानाच चिमूर शहराच्या हाकेवरील उमा नदीच्या तिरावर एक वाघ मंगळवारी केलेल्या गाईच्य��� शिकारीला फस्त करीत असताना परिसरातील नागरिकांना दिसला. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच काही उत्साही लोक वाघ पाहण्यासाठी परिसरात गेले.\nअति उत्साहीपणा गुराख्याला नडला\nठळक मुद्देवाघ पहायला गेलेला गुराखी वाघाच्या हल्ल्यात जखमी\nचिमूर : सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असतानाच चिमूर शहराच्या हाकेवरील उमा नदीच्या तिरावर एक वाघ मंगळवारी केलेल्या गाईच्या शिकारीला फस्त करीत असताना परिसरातील नागरिकांना दिसला. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच काही उत्साही लोक वाघ पाहण्यासाठी परिसरात गेले. त्यातीलच अति उत्साही असलेले गुराखी बाबा निळकंठ गोठे (७०) हे, ‘असे वाघ लई पायले’ म्हणत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना न जुमानता वाघ असलेल्या ठिकाणी गेले. मात्र वाघाने त्या गुराख्याच्या मानेवर पंजा मारुन जखमी केले. ही घटना गुरुवारी घडली\nचिमूर नगर परिषद क्षेत्रातील शहरालगतच असलेल्या प्रभाग ११ मधील उमा नदीच्या काठावरील गुलाब लोथे यांच्या शिवारात गुरुवारी सकाळी एक वाघ गायीचे मास खात होता. नागरिकांना तो दिसला. त्यामुळे वाघाला बघण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली. याबाबतची माहिती वन विभागाला होताच चिमूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवंडे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांना त्या परिसरात जाण्यास वनविभागाने मनाई केली. मात्र याना न जुमानता अति उत्साही तरुण तिथे जात होते तर त्यातीलच ७० वर्षीय अतिउत्साही गुराखी निळकंठ गोठे हे ‘असे लई वाघ पायले’ म्हणत त्या वाघाजवळ गेले. अचानक झुडुपात बसलेल्या वाघाने त्या शेतकºयाच्या गालावर पंजा मारला. यात ते जखमी झाले.त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.\nगोंदेखारी येथे पट्टेदार वाघाचा इसमावर हल्ला\nवाघाला कृत्रिम पाय बसविण्याचा प्रयोग अयशस्वी\n'वाघ हत्त्या रोखण्यासाठी वनखाते जास्त कॅमेरे खरेदी करणार'\nवनाधिकाऱ्यांवरच दोष येणार काय\nकेंद्रीय चौकशी पथकाच्या अहवालावर व्याघ्र प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून\nवाघाच्या शिकारप्रकरणी तीन आरोपींना अटक\nसाडेचार हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित\nओबीसी जनगणनेचा ठराव महानगरपालिकेने आमसभेत मांडवा\nआर्च, पायलट बंधाऱ्यांमुळे सिंचनात वाढ\nसर्व समस्यांचे एकमेव उत्तर म्हण���े शिक्षण\nशिक्षक मागण्यांचा लढा तीव्र करणार\nप्रस्तावात विकास योजनांनाच प्राधान्य द्या\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nतुमच्या 'या' चुकांमध्ये केसांना केलेले हायलाईट आणि रंग लगेच निघून केस होतात खराब\n१९६० साली ८३ विद्यार्थ्यांनी सुरुवात; आतापर्यंत घडविले उच्च दर्जाचे १६ हजार अभियंते\n'जीका'तील अभियंत्यांचा राजकारणाकडे नव्हे; व्यवसाय, उद्योग, नोकरीकडे ओढा\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nनाशकात शोभायात्रा काढून जागतिक कृषी महोत्सवाचे उद्घाटन\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा ; योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना श���भेच्छा\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\nफडणवीस पुन्हा आले, विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री झाले\nमनसेच्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचा हात; भाजपा नेत्यानं सांगितलं वेगळंच 'राज'कारण\nपश्चिम बंगालमध्ये लपलेला 'तो' सामील होता सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात कटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i130828043541/view", "date_download": "2020-01-23T15:53:49Z", "digest": "sha1:FZAWX2Q3YU4EVHL3SKAKYYCQVNPJAD27", "length": 7524, "nlines": 86, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री विष्णुदासांची कविता", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|\nश्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.\nश्री विष्णुदासांची कविता - भूपाळी आणि पदे\nश्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.\nश्री विष्णुदासांची कविता - अभंग\nश्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.\nश्री विष्णुदासांची कविता - आरती\nश्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.\nश्री विष्णुदासांची कविता - अष्टक\nश्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.\nश्री विष्णुदासांची कविता - स्फुट कविता\nश्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.\nसंपादक - नरहर सदाशिव जोशी, खरशीकरशास्त्री\nप्रकाशक - पुरूषोत्तम तत्वविज्ञान ��ंदिर, रामदास पेठ, अकोला.\nमूंमें घांस-निवाला, शिरपर टोला\nएका हातानें खाऊं घालणें व एका हातानें घात करणें\nएकीकडे खाऊंपिऊं घालून दुसरीकडे नाश करणें.\nचातुर्मासाचे महत्व स्पष्ट करावे.\nश्रीदत्त भजन गाथा - भक्त आणि देव यांची एकरुपता\nश्रीदत्त भजन गाथा - बालस्वरुप वर्णन\nश्रीदत्त भजन गाथा - ’अहं दत्तोऽस्मि’\nश्रीदत्त भजन गाथा - भक्तत्राता परमेश्वर\nश्रीदत्त भजन गाथा - भगवंतास स्वार्पण\nश्रीदत्त भजन गाथा - उत्पत्ति-स्थिति-लय-कर्ता परमेश्वर\nश्रीदत्त भजन गाथा - देहप्रमाद\nश्रीदत्त भजन गाथा - मन हे ओढाळ गुरुं\nश्रीदत्त भजन गाथा - स्खलनशीलता\nश्रीदत्त भजन गाथा - शुंभ-निशुंभ कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://blog.suhasjyotish.com/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%AB-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7/", "date_download": "2020-01-23T15:02:13Z", "digest": "sha1:VAU6FSZSEEBUYVSILIYCW2KU2PHCIONN", "length": 57430, "nlines": 743, "source_domain": "blog.suhasjyotish.com", "title": "ज्युवेल थीफ ! (भाग – १) – Suhas Gokhale", "raw_content": "\nखास लोकाग्रहास्तव आणखी एक केस स्ट्डी \n२० एप्रिल २०१५. संध्याकाळचे सहा – सव्वा सहा वाजले वाजले असतील, त्या दिवशीची संध्याकाळची एकच अपॉईंटमेंट नुकतीच संपली होती. मी आपली दुष्काळी कामें म्हणजेच डेटा बेस अपडेट करणे, हँड रिटन नोटस चे स्कॅनिंग करणे अशा कामात गुंतलो होतो आणि फोन वाजला. ‘अ‍रुणा xxxxx’ , मला आठवले गेल्याच वर्षी ती विवाहयोगा संदर्भात माझ्या कडे आली होती, मी केलेले तिच्या विवाहाचे भाकित बरोबर आले होते, आता पुन्हा कॉल कशा साठी … ‘संतती’ , ‘नोकरी बदल , परदेश गमन, किंवा देव न करो पण काही वैवाहीक समस्या, असेही कारण असू शकते.\n“बोल अरुणा, आज कशी काय आठवण काढलीस\n“काका, मोठा प्रॉब्लेम झालाय”\n“वाटलचं मला, त्या शिवाय का कोणी ज्योतिषाचा दरवाजा ठोठावते\n“काय करु काका, वेळच तशी आलीय”\n“काय काम ते सांग, बघुया मला काही करता येते का”\n“काका, माझ्या एंगेजमेंट च्या रिंग मधला किंमती हिरा हरवला”\n“बहुदा आजच, आज ऑफीस मध्ये लंच टाइमाला श्रुती एकदम किंचाळली, “अरुणा , तुझ्या अंगठीतला हिरा कोठे गेला” तेव्हा लक्षात आले”\n“माझ्याच टीम मधली एक इंजिनियर “\n“हिरा नक्की आजच हरवला का\n“ते कसे सांगणार काका पण अंगठीतला हिरा गायब आहे हे आजच दुपारी २ च्या सुमारास कळले. पण काका एक सांगते , तो हिरा चांगला घसघसीत मोठा होता, चमकदार होता, काल परवा हरवला असता तो आधीच लक्षात आले अस���े, हिरा आजच ऑफीस मध्येच हरवला , म्हणजे अंगठीतून निखळून पडला असणार ”\n“ऑफिस मध्ये नीट हुडकले का\n“काका, ते केले , मी आणि माझ्या आख्ख्या टिमने ऑफीसचा कोपरा न कोपरा , अगदी इंच न इंच चाळून काढला, पण हिरा सापडला नाही”\n“तु म्हणतेस तसा तो हिरा मोठा असेल तर सापडेल नक्की, आज नाही पण उद्या परवा कोणाच्या तरी नजरेत येईल”\n“मला तेव्हढा धीर धरवणार नाही काका, सुजय ने मोठ्या हौसेने , अगदी कर्ज काढून तो हिरा माझ्या साठी घेतला होता आणि मी तो मुर्खा सारखा हरवला..(एक हुंदका) … आता सुजयला काय सांगू”\n“हे बघ, तु काही मुद्दाम म्हणून तो हिरा कोठे फेकून दिलेला नाही, हा केवळ एक अपघात आहे, उगाच स्वत:ला इतके अपराधी समजू नकोस”\n“ते सर्व ठीक आहे काका , पण जिवाला घोर लागला आहे, म्हणुनच तुम्हाला फोन केला , तुम्ही काही अंदाज देऊ शकाल का\n“ठीक आहे, बघुया , तो हिरा कोठे आहे , सापडु शकेल का ते”\n“नक्की, तु मला शक्य झाले तर रात्री दहा पर्यंत फोन कर, तो पर्यंत मी बघून ठेवतो, आज रात्री कॉल करणे शक्य झाले नाही तर उद्या सकाळी सात नंतर कधीही”\n“छे , छे , उद्या कशाला मी आजच रात्री बरोबर दहाला कॉल करते, पण अंकल प्लीज मला मदत करा..”\n“हो, अरुणा, काळजी करु नको, हिर्‍या सारखी मौल्यवान वस्तु आणि ती ही प्रेमाची भेट हरवलेली आहे , तेव्हा मी तुझे काम लगेचच हातात घेतो, बारकाईने तपास करतो, निश्चिंत राहा”\n“थँक्यु काका, मी दहा वाजता फोन करते”\nमी कॉम्प्युटर वरचा टाईम पाहीला , संध्याकाळचे सात वाजुन नऊ मिनिटें आणि अठरा सेकंद झाले होते. हीच वेळ अरुणाने प्रश्न विचारला आणि मला तो समजला याची होती. या वेळेची पत्रिकाच मांडायला हवी.\nहा प्रश्न ‘हरवले – सापडले’ या गटात मोडतो, असे बरेच प्रश्न मी पूर्वी तपासले आहेत. या बाबतीत मला पारंपरीक , के.पी. पेक्षा वेस्टर्न होरारी पद्धतीचा जास्त उपयोग झाला असल्याने , या केस बाबतीतही मी वेस्टर्न होरारी चार्ट बनवला तो असा:\nवेस्टर्न होरारी चार्ट चा तपशील:\nदिनांक: २० एप्रिल २०१५ वेळ: १९:०९:१८ ठिकाण: देवळाली कँप , नाशिक\nचार्ट टाईप: ट्रॉपीकल , प्लॅसीड्स\nहरवलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी प्रश्न कुंडलीत काय बघायचे\nद्वीतीय स्थान (२): हे स्थान आपल्या मालकीच्या वस्तू दर्शवते. या स्थानाचा अधिपती विचारात घ्यायचा , ह्या स्थानात असलेले ग्रह पण को-सिग्नीफिकेटर म्हणून महत्वाचे असतात , त्यांचाही विचार करायच���.\nचंद्र: एरवी प्रश्नकुंडलीत चंद्र हा प्रश्नकर्त्याचा को-सिग्नीफिकेटर असतो, पण ‘हरवले –सापडले’ बाबतीतच्या प्रश्नांसाठी चंद्र हा हरवलेल्या वस्तु चा सिग्निफिकेटर असतो, त्यामुळे अशा पत्रिकेत चंद हा प्रश्नकर्त्या पेक्षा हरवललेया वस्तु चा सिग्निफिकेटर म्हणूनच वापरतात. चंद्राच्या स्थानावरुनही हरवलेल्या वस्तू बाबत, म्हणजे ती सापडेल का इ. चा बोध होतो.\nशुक्र: हा दुसर्‍या स्थानाचा नैसर्गिक अधिपती म्हणून त्याचा विचार करणे अत्यावश्यक असते. हरवलेल्या वस्तुचा म्हणून काही कारक ग्रह असल्यास त्याचा ही विचार करावा लागतो. उदा: कागदपत्रे , पासपोर्ट असे काही हरवले असेल तर अशा वस्तुंचा कारक म्हणुन बुधा चा विचार आवश्यक असतो.\nपार्ट ऑफ फॉर्च्युन: नावातच सर्व काही आहे\nपार्ट ऑफ फॉर्चुन चा भावाधिपती.\nत्याच बरोबर, प्रश्नकुंडलीतले पंचम (५) स्थान ही महत्वाचे आहे, कारण पंचमस्थान हे द्वीतीय स्थानाचे चतुर्थ स्थान आहे, चतुर्थ स्थान हे शेवट , अखेर ,फलश्रुती दाखवते, द्वीतिय स्थान (२) हे हरवलेल्या वस्तुचे स्थान असल्याने त्याचे चतुर्थ म्हणजेच पंचम (५) स्थान हे त्या हरवलेल्या वस्तुचा किंवा ती हुडकण्यासाठी चालू असलेल्या शोधकार्याचा शेवट काय असेल ते सांगते.\nहरवलेली वस्तु सापडेल का \nत्यासाठी प्रश्न कुंडली मध्ये द्वीतीय (२) स्थानाचा भावाधिपती किंवा द्वीतीय स्थानातले ग्रह यांचे पंचमस्थानाचा (५) भावाधीपती व पंचमातले ग्रह यांच्याशी चांगले ग्रह योग (म्हणजेच युती, लाभ, नवपंचम) होत असतील तर किंवा लग्नस्थान (१) जे जातक स्वत: किंवा हरवलेल्या वस्तुचा मालक दाखवते, याचा अधिपती किंवा लग्नातले ग्रह यांचे द्वीतीय (२) स्थानाचा भावाधिपती किंवा द्वीतीय स्थानातले ग्रह यांच्याशी चांगले ग्रह योग (म्हणजेच युती, लाभ, नवपंचम) होत असतील तर.\nअर्थात इथे एक लक्षात ठेवायचे की हे योग (Aspect) होणारे (Applying) असावेत होऊन गेलेले (Separating) नसावेत.\nत्याच बरोबर रवी आणि चंद्र या दोन ल्युमिनरीज (लाईट्स) पैकी किमान एक तरी होरायझन च्या वर असावा, म्हणजे ७, ८, ९ , १०, ११, १२ या स्थानात असावा. याच्या मागे तर्क असा आहे की जर एकही ल्युमिनरी होरायझन च्या वर नसेल तर ‘अंधार’ आणि अंधारात कसली सापडतेय ती वस्तू अर्थात ल्युमिनरी होरायझन च्या वर असणे म्हणजे हरवलेली वस्तु सापडण्याची गॅरंटी असे मात्र नाही, फक्त वस्तु सापडण्य��ची शक्यता आहे असा एक ढोबळ अर्थ घ्यायचा. मात्र दोन्ही ल्युमिनरीज होरायझच्या खाली म्हणजे १ ते ६ या घरात असतील मात्र वस्तु सापडायची शक्यता कमी असते.\nवस्तु हरवली का चोरीस गेली\nसप्तम स्थान (७) पाहायचे , सप्तमस्थान हे नेहमीच वैवाहिक जीवनातला जोडीदार, व्यवसायातला भागीदार, खुले आम शत्रु (Open enemies),स्पर्धक (Competitors), अनोळखी-तिर्‍हाईत व्यक्ती (Unknown third party person) दाखवते, जर सप्तम स्थानातले ग्रह किंवा सप्तमेश दुषित असेल तर वस्तू चोरीस गेली आहे असा अर्थ घ्यायचा, सप्तमेश आणि सप्तमातले ग्रह संभाव्य चोराबद्दल बरीच माहीती पुरवतात.\nहरवलेली / चोरीस गेलेली वस्तू कोठे असेल\nचंद्र, शुक्र, द्वीतीय स्थानाचा अधिपती, द्वीतीयातले ग्रह, पार्ट ऑफ फॉरच्युन वा त्याचा राश्याधीपती हे सर्व हरवलेल्या वस्तुचे सिग्नीफीकेटर्स आहेत, जेव्हा बहुसंख्य सिग्नीफीकेटर्स अँगुलर हाऊसेस ( १, ४ , ७ , १०) मध्ये असतात तेव्हा वस्तु घरातच सापडते, आणि जेव्हा बहुसंख्य सिग्नीफीकेटर्स अँगुलर हाऊसेस मध्ये नसतात तेव्हा वस्तू खात्रीने घराच्या बाहेरच असते.\nहरवलेली वस्तू कोणत्या दिशेला असू शकेल\nद्वीतीय स्थानाचा अधिपती आपल्याला दिशा दाखवतो, तो ज्या स्थानात असतो त्या स्थानाने दर्शवलेल्या दिशेला वस्तू सापड्ण्याची मोठी शक्यता असते. पत्रिकेत प्रथम स्थान ‘पूर्व’ दिशा , चतुर्थस्थान ‘उत्तर’, सप्तम स्थान ‘पश्चीम’ आणि दशम स्थान ‘दक्षिण’ दिशा दाखवते. दुसरे व तिसरे ही स्थाने पूर्व व उत्तर यांच्या मधला भाग, अकरा व बारा ही स्थाने दक्षिण व पूर्व या मधला भाग दाखवतात. या प्रमाणे बाकीच्या भावां वरुन दिशेचा अंदाज घेता येतो.\nद्वीतीय (२) स्थानाधिपती ज्या राशीत असतो आणि ज्या स्थानात असतो , त्या राशी व स्थानाने ने दर्शवलेल्या जागी ती वस्तू सापडायची शक्यता असते. जेव्हा चंद्र द्वीतीय स्थानात आढळतो तेव्हा हरवलेली वस्तू सापडण्याची शक्यता फार मोठी असते आणि वस्तू जिथे असू शकेल असे आपल्याला जास्त प्रकर्षाने वाटत असते, वस्तू बहुदा त्याच ठिकाणी सापडते. हरवलेल्या वस्तुं साठी द्वितीयेश, द्वीतीयातले ग्रह, चंद्र, हरवलेल्या वस्तुंचा नैसर्गिक कारक असे बरेच सिगनिफिकेटर्स असले तरी वस्तु कोठे आहे याचा अंदाज घेताना द्वितीयेशाला प्राधान्य द्यावे किंवा हरवलेल्या वस्तुच्या एकूण सिग्निफिकेटर्स पैकी जो हरवलेल्या वस्तुशी जास्�� सुसंगत असेल तो ग्रह वापरावा. हा काहीसा तारतम्याचा आणि अनुभवाचा भाग आहे , असा शिकवून येणार नाही, त्यासाठी अशा प्रकारच्या अनेक पत्रिका सोडवून , पडताळा घेतला पाहीजे.\nहरवलेली/चोरीस गेलेली वस्तु जर सापडलीच तर ती कशा अवस्थेत असेल याचाही अंदाज बांधता येतो, जेव्हा हरवलेल्या वस्तूच्या सिग्नीफिकेटर्स पैकी एखादा सिग्नीफिकेटर वक्री असतो तेव्हा हरवलेली वस्तू जरी सापडली तरी ती मूळ स्वरुपात सापडत नाही, त्या वस्तूची काहीतरी मोडतोड झालेली असतेच असते.\nचला तर मग , पाहुयात , या प्रश्नकंडलीच्या मदतीने आपल्याला अरुणाचा हा हरवलेला हिरा सापडतो का\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020\nप्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-५ - January 19, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-४ - January 19, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-३ - January 19, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-२ - January 18, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-१ - January 17, 2020\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nअसेच आणखी काही लेख..\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १\nअसे ही एक आव्हान भाग-५\nअसे ही एक आव्हान भाग-४\nअसे ही एक आव्हान भाग-३\nलोकप्रिय लेख\t: केस स्टडीज\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १\n११ जुन २०१७, एक प्रसन्न रवीवार, सकाळी सकाळीच गंगापुर रोड…\nसकाळी फोन वर बोलल्या प्रमाणे खरेच संग्राम साडे चार च्या…\nसंग्रामशेठचा प्रश्न जेव्हा मला नेमका समजला, सगळा खुलासा झाला ती तारीख, वेळ…\nखेळातल्या या सार्‍या प्रमुख खेळाडुंचा परिचय झाल्या नंतर आता आपण…\nबकुळाबाईंशी विवाह / मामांचे मृत्यूपत्र या फंदात न पडता आपण…\nमैं इधर जाऊं या उधर जाऊं\nअमेरिकेतल्या एका महिलेने मला प्रश्न विचारला होता .. प्रश्ना मागची…\nवेब साईट वरच्या सर्व लेखांची यादी…..४०० लेख आहेत \nवर्ष २०१८ मधले लेख : लेख\nजातकाचा प्रतिसाद – 30\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nजातकाचा प्रतिसाद – 29\nकेस स्टडी 027 भाग – 3\nकेस स्टडी 027 भाग – २\nकेस स्टडी 027 भाग – १\nइस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात\nबोल अनुभवाचे – भाग 1\nकेस स्टडी 011 भाग – 3\nकेस स्टडी 011 भाग – 2\nकेस स्टडी 011 भाग – 1\nमाझा नवा फेसबुक ग्रुप\nलहान शुन्य मोठे शुन्य\nअसे जातक येती – 12\nखेळ मोडला भाग – 1\nखेळ मोडला भाग – 2\nकोणी तरी अशी पटापट\nजातकाचा प्रतिसाद – 28\nया महिन्यात एकही लेख प्रकाशीत झाला नाही . स्वॉरी\nकाटा रुते कुणाला – किस्सा ३\nकाटा रुते कुणाला – किस्सा २\nकाटा रुते कुणाला – किस्सा १\nबळीचा बकरा – भाग ३\nबळीचा बकरा – भाग २\nबळीचा बकरा – भाग १\nअसे जातक येती – ११\nवेब साईट चे नवे रुप \nसॅमसन सीओटू कंडेन्सर मायक्रोफोन\nमाझ्या युट्युब चॅनेल चे ट्रेलर \n‘अ‍ॅपच्युर’ चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन\nवर्ष २०१७ मधले लेख : लेख ९१\nसॅम बाबाचे नुस्के – भाग १\nरिबेक्का पिजन – स्पॅनिश हार्लेम\nसमय तू धीरे धीरे चल …\nअसे जातक येती – १०\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा …\nअसे जातक येती – ९\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ७\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग –६\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ५\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ४\nअसे जातक येती – ८\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १\nएक पहेली – भाग – २\nएक पहेली – भाग – १\nअसे जातक येती – ७- भाग – २\nअसे जातक येती – ७ – भाग – १\nझाशीच्या राणीचे काय झाले\nए भाय जरा देख के चलो (भाग – ३)\nए भाय जरा देख के चलो (भाग – २)\nए भाय जरा देख के चलो (भाग – १)\nदिया जलाकर आप बुझाया\nजातकाचा प्रतिसाद – २७\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – ३)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – २)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – १)\nती गेली तेव्हा … भाग ६\nपलभर के लिए कोई हमें खुष करले.. झुठाही सहीं\nअसे जातक येती – ५ (भाग ३)\nजातकाचा प्रतिसाद – २६\nपती, पत्नी और वो \nअसे जातक येती – ५ (भाग – २)\nअसे जातक येती – ५ (भाग – १)\nहा खरा उंदीर भाग – १\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – २)\nवजन चक्क दोन किलोंनी कमी\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – १)\nव्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड\nभाऊ, लोक्स लै खवळल्यात…\nझाडा खाली बसलेले , कोणी कोठे रुसलेले\nजातकाचा प्रतिसाद – २५\nवुई आर द वर्ल्ड – युएसए फॉर आफ्रिका\nधीरे धीरे मचल ..\nबार बार देखो हजार बार देखो\nअसे जातक येती – ४ (२)\nअसे जातक येती – ४ (१) (एक चित्तथरारक अनुभुती \nकाही बोलायचे आहे – ३\nअसे जातक येती … ३ (ज्योतिष थोतांड आहे म्हणणाराच मागील दाराने ज्योतिषा कडे कसा येतो ते पहाच..)\nकाही बोलायचे आहे – २\nकाही बोलायचे आहे – १ (ज्योतिषाचा खरा कस लावणारी एक परिक्षा.. हो मी ती उत्तीर्ण झालो \nबापू बिजनेस के लिए – ३\nबापू बिजनेस के लिए – २\nबापू बिजनेस के लिए – १ ( व्यवसायातील मोठी गुंतवणूक करु का नको हा प्रश्न होता…)\nअसे जातक येती – २ ( २)\nअसे जातक येती – २ (१) (एक मजेदार अनुभव )\nमधु मागसी माझ्या…. ( मध मला आवडतो ..पण चांगला मध मिळणे सापडला एक चांगला मध सापडला)\n ( आज बर्‍याच दिवसांनी काही चांगली प्रकाशचित्रें घेतली .. हे पहा काही नमुने )\n (भाग १) “भंडारी वर चोरीचा आळ आला खरेच का भंडारी चोर होता खरेच का भंडारी चोर होता ..एक उत्कंठा वर्धक केस स्टडी ४ भागांत”\nवर्ष २०१६ मधले लेख : लेख ९८\nअसे जातक येती … १\nचार्लस हार्वे चे पुस्तक \nडोल्याला गारगार .. जेल मास्क \nमराठी पुस्तक किंडल वर\nवक्त के पेहेले …\nमनाला भावते ते संगीत\nजातकाचा प्रतिसाद – २४\nजातकाचा प्रतिसाद – २३\nसिंग नई टोबू नम तर सिंगा \nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ८\nनवी लेन्स नवे फटू …\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ७\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ६\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ४\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा ..३\nजातकाचा प्रतिसाद – २२\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग २\n‘ज्योतिषाची तर्‍हा ..’ च्या निमिताने\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग १\nअशी ही जातकांची तर्‍हा…\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. ५\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..४\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..३\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. २\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..१\n‘नायकॉन कॅमेरा ‘ वर्कशॉप\nजातकाचा प्रतिसाद – २१\nनवा गडी ..नवे राज्य..\nभुरकाई आणि तिची पिल्ले \nया महिन्यात कोणताही लेख प्रकाशीत झालेला नाही.\nउपाय – तोडगे नको – ४\nउपाय – तोडगे नको – ३\nभांग युक्त स्पेश्यल थंडाई\nउपाय- तोडगे नको – २\nउपाय- तोडगे नको – १\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ५\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ४\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ३\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – २\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १\nउपाय – तोडगे – २\nउपाय – तोडगे – १\nज्योतिषाची कमाई – ४\nज्योतिषाची कमाई – ३\nज्योतिषाची कमाई – २\nज्योतिषाची कमाई – १\nनिंदकाचे घर – ६\nनिं���काचे घर – ५\nनिंदकाचे घर – ४\nबाबाजींचा अनुभव – ४\nनिंदकाचे घर – ३\nकाहीसे अमानवी… भाग – ३\nनिंदकाचे घर – २\nकाहीसे अमानवी… भाग – २\nनिंदकाचे घर – १\nबाबाजींचा अनुभव – ३\nबाबाजींचा अनुभव – २\nबाबाजींचा अनुभव – १\nआपण हे ढोसलेत का \nत्या बटेश चे काय झाले \nअशी ही ज्योतिषांची तर्‍हा – १\nछापा मी जिंकलो , काटा तू हरलास \nकाय मज्जा नाय रायली राव \nती गेली तेव्हा… (भाग – ५)\nती गेली तेव्हा… (भाग – ४)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवर्ष २०१५ मधले लेख : लेख ६३\nदेवा मला का दिली ….. (३)\nदेवा मला का दिली ….. (२)\nती गेली तेव्हा… (भाग – ३)\nती गेली तेव्हा… (भाग – २)\nती गेली तेव्हा… (भाग – १)\nदेवा मला का दिली ….. (१)\nकोणच्या पायरी वर आहात\nकोणती कुंडली घेऊ हाती \nया मांजराचे काय करायचे \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ४\nमधुबाला सुंदर की आकर्षक \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ३\nजातकाचा प्रतिसाद – २०\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – २\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – १\nयेणे वसुल कधी होईल\nजातकाचा प्रतिसाद – १९\nतूटून जाती रेशीमगाठी – २\nतूटून जाती रेशीमगाठी – १\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nकळा ज्या लागल्या जीवा – २\nकळा ज्या लागल्या जीवा – १\nकोथिंबीर वडी आणि पुणेरी पाट्या…\nजातकाचा प्रतिसाद – १८\nहमसे का भूल हुई\nकुणी तरी येणार , येणार गं \nसुन्या सुन्या मैफीलीत माझ्या \nखोसला का घोसला – ३\nखोसला का घोसला – २\nखोसला का घोसला – १\nअशी ही फिरवा फिरवी \nजातकाचा प्रतिसाद – १७\nखेळता खेळता फास बसला…\nथोडे शिकवे कुछ शिकायते\n‘काल निर्णय’ भाग – 2\nलाय डिटेक्टरचा किस्सा – १\nलाय डिटेक्टरचा किस्सा – २\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ३\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ४\nजातकाचा प्रतिसाद – १६\n25,000 पेजहिट्स च्या निमित्ताने एक मुक्त चिंतन \nवर्ष २०१४ मधले लेख : लेख ८२\nडॉट टू डॉट अ‍ॅक्यूरसी \nजातकाचा प्रतिसाद – १५\n‘काल निर्णय’ भाग – 1\nआणि जेव्हा भविष्य चुकते\nसिर्फ सुंघ के बताते है – १\nसिर्फ सुंघ के बताते है – २\nजातका��ा प्रतिसाद – १४\nजातकाचा प्रतिसाद – १३\nजातकाचा प्रतिसाद – १२\nजातकाचा प्रतिसाद – ११\nजातकाचा प्रतिसाद – १०\nबदली नव्हे .. बडतर्फी\nधुक्यात हरवला आयर्विन ब्रिज\nलुंगी खरेदी एक अनुभव…\nकडू , गोड आणि आंबट\nजातकाचा प्रतिसाद – ९\nसौरभ च्या नोकरीचा प्रश्न\nजातकाचा प्रतिसाद – ८\nजातकाचा प्रतिसाद – ७\nजातकाचा प्रतिसाद – ६\nगृह खरेदी (पाश्चात्य होरारी)\nगानू आजींची अंगाई एक भयकथा\nजातकाचा प्रतिसाद – ५\nप्लॅनेटरी पॉवर्स – मॉरिन मेथड\nजातकाचा प्रतिसाद – ४\nजातकाचा प्रतिसाद – ३\nडाऊसिंग पेंडुलम – 1\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ९\nमाझी व्हिंटेज फौंटन पेन्स\nजातकाचा प्रतिसाद – २\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ८\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ७\nजातकाचा प्रतिसाद – १\nमोफत भविष्य – नाही सांगणार..\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ६\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ५\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ४\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ३\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – २\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – १\nकृष्णमुर्ती पूरक ग्रंथ – २\nज्योतिष ग्रंथ कोठे मिळतील\nहशीव फशीव – ००५\nप्रत्येक गोष्टीची वेळ असते\nज्योतिष का आणि केव्हा\nवेबसाईट चे सभासद व्हा\nवेबसाईट चे सभासदत्व मोफत आहे, सभासदत्व केव्हाही रद्द करता येते\nवेबसाईट वरचे नविन लेख आणि ताज्या घडामोडी ईमेल द्वारा प्राप्त करण्यासाठी शेजारच्या चौकोनात क्लिक / चेक करा.\nमहत्वाचे: आपण दिलेल्या ईमेल पत्त्यावर एक ईमेल आमचे कडून पाठवली जाईल . ती वाचून आपले सभासदत्व निश्चीत करणे आवश्यक आहे, त्या शिवाय सभासद नोंदणी पूर्ण होणार नाही.\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nसाखरेचे खाणार त्याला भाग - २ 14+\nसाखरेचे खाणार त्याला भाग - १ 11+\nआज खाने की ज़िद ना करो \nमधुमेहाची लक्षणें – २ 9+\nअश्शी साखर , तश्शी साखर \nमधुमेहाची लक्षणें – ४ 7+\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग - १ 7+\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग - ३ 7+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/08/blog-post_530.html", "date_download": "2020-01-23T14:15:43Z", "digest": "sha1:WOQ3PJCH5NZ5M73WITDMPU3ZTMMDNRLI", "length": 4821, "nlines": 72, "source_domain": "www.idainik.com", "title": "हजार वर्षापूर्वीचे प्रकाशचित्र पाहण्याची लाभली संधी", "raw_content": "\nआपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...\nहजार वर्षापूर्वीचे प्रकाशचित्र पाहण्याची लाभली संधी\nसातारा : जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने येथील चौकवाले फोटो स्टुडिओमध्ये फोटोग्राफीचा इतिहास मांडण्यात आला.\nयावेळी एक हजार वर्षांपूर्वीचे प्रकाशचित्र कसे होते हे पाहण्याची दुर्मिळ संधी सातारकरांना लाभली. कॅमेरा बस्क्युराची एक प्रतिकृतीच चौकवले स्टुडिओत बनविण्यात आली होती. तसेच त्यांच्या स्वतःच्या कलेक्शन मधील अँटिक ग्लास निगेटीव्हज्, 1928 चा एम.एफ.एफ. कॅमेरा, जुने टी.एल.आर व एस एल.आर. कॅमेरे फोटोग्राफीप्रेमींना प्रत्यक्ष हाताळता आले.\nयावेळी जगातील पहिला फोटो नाईस् फोर नाइप्से यांनी कसा काढला. तसेच पहिला सेल्फी रॉबर्ट कॉर्निलीस यांनी काढला होता याची माहिती देण्यात आली. मोबाईल स्टुडिओ कसा असतो विना कॉम्प्युटरचे फोटो एडिटिंग व मिक्सींग कसे केले जाते, त्याबाबत कोणतीे कौशल्ये आवश्यक आहेत. तसेच व्हिडीओ शुटिंगची सुरुवात पहिल्यांदा कधी झाली, लार्ज फॉरमॅट फिल्म ते सर्वसामान्यांसाठीचा कॅमेरा व अलीकडच्या काळातील छोट्या सेंन्सरचा मोबाईल कॅमेरा ते पुन्हा लार्ज फॉरमट सेंसरचा डी. एस.एल.आर. कॅमेरा याची कुतुहलजनक माहिती योगेश चौकवाले यांनी यावेळी दिली.\nफोटोग्राफी म्हणजे कलाकाराने तंत्रज्ञानाचा वापर करुन व्यक्त केलेली कला असून तंत्रज्ञानाच्या हव्यासात आपल्यातला कलाकार हरवता कामा नये, असे मत कार्यक्रम प्रसंगी प्रसन्न देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच प्रकाश चौकवाले यांनी फोटोग्राफी संबंधित आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या.चौकवाले स्टुडिओत कॅमेरा हाताळताना, सेल्फी घेताना एक वेगळाच आनंद सातारकरांना होत होता. या कार्यक्रमासाठी निलेश शिंदे, जयश्री चौकवाले व सेजल चौकवाले यांनी विशेष परिश्रम घेतले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/you-are-silent-chandrakant-patil-misbehaving-with-flood-affected-people/59119", "date_download": "2020-01-23T15:28:55Z", "digest": "sha1:PFGLAOSYRYMVNNQXI6KRZIIZ7O32GIMB", "length": 9574, "nlines": 84, "source_domain": "hwmarathi.in", "title": "“ए तू चूप”, चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्तांना दमदाटी – HW Marathi", "raw_content": "\n“ए तू चूप”, चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्तांना दमदाटी\nमुंबई | राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका आज सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला बसला आहे. या तिन्ही जिल्ह्यात निर्माण झालेली गंभीर पूरस्थिती आणि त्यामुळे इथल्या लोकांचे झालेले हाल याची नुसती कल्पना जरी केली तरीही कोणत्याही संवेदनशील व्यक्त���च्या अंगावर काटा येईल. मात्र, इतक्या भीषण परिस्थितीत सातत्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांनी दाखवलेली असंवेदनशीलता संतापजनक आहे. थोड्याच दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वादग्रस्त सेल्फी व्हिडिओनंतर आता भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील संतापजनक कृत्य केले आहे.\nचंद्रकांत पाटील हे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी पूरग्रस्तांच्या आक्रोशाला, प्रश्नांना, समस्यांना समजून न घेता चंद्रकांत पाटील यांनी चक्क चिडून “ए तू चूप” असे म्हणत एक प्रकारे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे पूरग्रस्तांना माहिती देण्याच्या, आधार देण्याच्या उद्देशाने गेलेल्या चंद्रकांत पाटील यांनी देखील तेथे जाऊन मात्र आपल्या असंवेदनशीलतेचेच दर्शन घडविले.\nसत्ताधाऱ्यांचा संयम सुटायला हवा कि पुरग्रस्तांचा \n“शिरोलीमधून रोड सुरु झाला, तर आपल्याला जे हवं ते आणता येईल. म्हणून मी आपल्याला प्रार्थना करेन की आपण विचलित न होता, न घाबरता या परिस्थितीला सामोरे जा. सरकार आपल्या पाठिशी आहे, याची खात्री बाळगा. आपण सर्व नीट करु. तक्रारी करुन काही होणार नाही. तुम्ही प्रशासनाला सूचना करा”, असे चंद्रकांत पाटील बोलत होते. चंद्रकांत पाटील बोलत असताना पुरग्रस्ताने आपली तक्रार मांडल्यानंतर ‘आपण सगळं करू’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र, त्यानंतरही पूरग्रस्तांना तक्रार करणे सुरूच ठेवल्याने चंद्रकांत पाटील यांचा संयम सुटला. त्यामुळे, गेले अनेक दिवस इतक्या भीषण पूरस्थितीचा सामना केल्यानंतर त्या पुरग्रस्तांचा संयम सुटायला हवा कि सत्ताधाऱ्यांचा , असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.\nमहाराष्ट्र आपली कर्मभूमी म्हणविणारे बाॅलीवूड कलाकार आता आहेत कुठे \nChandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्तांना “ए तू चूप..” अशी दमदाटी \nपीएम मोदींची शेवटची ‘मन की बात’, शहीद जवानांसाठी ‘नॅशनल वॉर मेमोरियल स्मारक’\nग्रामीण भागातील महिलांची ढाल\nबंडखोरी केल्याने तृप्ती सावंत यांची शिवसेनेकडून हकालपट्टी\nरंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही \nसीएए-एनआरसीला राज ठाकरेंचे पूर्ण समर्थन, लवकरच अमित शहांना भेटणार\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेल��� सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nरंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही \nसीएए-एनआरसीला राज ठाकरेंचे पूर्ण समर्थन, लवकरच अमित शहांना भेटणार\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/tag/%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%82%E0%A4%9F", "date_download": "2020-01-23T14:49:43Z", "digest": "sha1:DYN3NCML4W65VER2N2ZPBACXN6Y6XDPX", "length": 4499, "nlines": 71, "source_domain": "hwmarathi.in", "title": "हॉटेल ट्रायडंट – HW Marathi", "raw_content": "\nTag : हॉटेल ट्रायडंट\nFeatured चौथ्यांदा विजेतेपद भूषविणाऱ्या मुंबई इंडियन्सची आज मिरवणूक\nमुंबई | आयपीएल २०१९ चे जेतेपद मुंबई इंडियन्सने पटकविले आहे. चेन्नई सुपर किंग्जला काल (१३ मे) एका धावाने मुंबई इंडियान्सने पराभव करत चौथे विजेते पदक...\nAntillaChennai Super KingsfeaturedHotel TridentIPLMumbai Indiansअँटीलियाआयपीएलचेन्नई सुपर किंग्जमुंबई इंडियन्सहॉटेल ट्रायडंट\nसीएए-एनआरसीला राज ठाकरेंचे पूर्ण समर्थन, लवकरच अमित शहांना भेटणार\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nमनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात\nसीएए-एनआरसीला राज ठाकरेंचे पूर्ण समर्थन, लवकरच अमित शहांना भेटणार\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nमनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://samartharamdas400.blogspot.com/2009/", "date_download": "2020-01-23T13:17:23Z", "digest": "sha1:WJDKJ3FNHHH3MB3OQEEH7EIDCRYRTZU4", "length": 3318, "nlines": 86, "source_domain": "samartharamdas400.blogspot.com", "title": "समर्थ रामदास - साहित्य : 2009", "raw_content": "\nसमर्थ रामदास स्वामी या विषयाला वाहिलेल्या ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत आहे.\nया इंग्रजी नवीन वर्षाच्या आरम्भापसून दर सप्ताहास एक या दराने मनाचे श्लोक लिहले जातील.\nत्या श्लोकावार त्या सप्ताहात चर्चा व्हावी, निरूपण व्हावे असे अपेक्षित आहे.\nया ब्लॉग वर काही मान्यवर व्यासंगीचे निरूपण आपल्याला वाचायला मिळेल, त्याचे संकलन होईल आणि समर्थ भक्ताना एक मोठी शिदोरी मिळेल. या निमित्ताने अभ्यासर्थिनी त्या श्लोकावार काही शंका विचारल्यास त्याचाही उहापोह होईल.\nया मालिकेतील पहिला श्लोक ०१ जाने ला अपेक्षित आहे.\nदिसामाजी काहीं तरी तें लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे \nजय जय रघुवीर समर्थ \nसमर्थ सहित्य - संदर्भासाठीची संकेतस्थळे \nसमर्थ साहित्याची गंगोत्री - आमचा मुख्य मठ\nश्री समर्थ रामदासस्वामी -चरित्र आणि कार्य (डॉ. माधवी महाजन)\nशंका समाधान - सौ सुवर्णा लेले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/3/25/schoolsdaycares.aspx", "date_download": "2020-01-23T15:01:59Z", "digest": "sha1:K4L7VRCEEESSD2WI4FKGDRSQK2XWI5TR", "length": 13793, "nlines": 59, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "तुमचं मुलं नेमकं, शिकतं कुठे?", "raw_content": "\nतुमचं मुलं नेमकं, शिकतं कुठे\nआज ठरलेल्या लोकलच्या डब्यातील खिडकीत बसणारे दरेकर काका आलेले नव्हेते, चर्चेअंती समजले की आज ते नातवाच्या नर्सरीच्या प्रवेशाकरता सकाळी सहापासून रांगेत उभे आहेत. मग काय विचारता डब्यात शाळा, शाळा-प्रवेश, पैसा, भ्रष्टाचार यांवर गप्पांचा फड रंगला. मी काहीही बोललो नव्हतो तरीही अस्वस्थ मात्र झालो होतो.\nमुलानं कोणत्या वयात शाळेत जावं मुलानं कुठल्या (प्रकारच्या आणि माध्यमाच्या) शाळेत जावं मुलानं कुठल्या (प्रकारच्या आणि माध्यमाच्या) शाळेत जावं वयाच्या कोणत्या वर्षी शाळेत जावं वयाच्या कोणत्या वर्षी शाळेत जावं काय आणि कोणत्या रीतीनं शिकावं काय आणि कोणत्या रीतीनं शिकावं कोणत्या वयात काय शिकावं कोणत्या वयात काय शिकावं या आणि अशा प्रकारच्या अनंत प्रश्नांची चर्चा आपल्याकडे सातत्यानं सुरूच असते. जून महिन्यात सुरू होणाऱ्या शाळेच्या वेळापत्रकाआधी सात-आठ महिने आधीच या विषयाची चर्चा आपल्या विश्‍वात सुरू होते. लहानग्��ा मुलांना शाळेत अडकवलं जाऊ नये, त्यांच्या स्पर्धात्मक मुलाखती होऊ नयेत या विचारानं बनवले जाणारे शासकीय नियम, त्यांना वळसे घालण्यासाठी उतावीळ असलेल्या शाळानामक व्यवस्था आणि दीड वर्षाच्या आपल्या मुलाला अमक्याच शाळेत प्रवेश मिळावा, म्हणून रात्ररात्र शाळेबाहेर रांगा लावणारे पालक हे आपल्याकडचं वार्षिक चित्र आहे.\nया विषयाची एक दुसरी बाजू आहे त्यावर मला जास्त चिंता वाटते, खरंच पालकांना शाळा हवी असते की पाळणाघर आपण मुलांना शाळेत का घालतो आपण मुलांना शाळेत का घालतो शाळेत जाऊन मुलांनी शिकावं हा एक हेतू झालाच; परंतु आपल्या नोकरी-व्यवसायाला जाणारे आई-बाबा आणि घरी नसलेल्या आजी-आजोबांमुळे मुला-नातवंडांना सांभाळायला घरी कोणी नसतं, म्हणून अशा मुलांसाठी आपण शाळेच्या रूपात एक पाळणाघरच शोधत असतो का\nशाळा ही जशी शिकण्याची जागा, तशीच पालकांच्या अपरोक्ष काही तास मूल सांभाळण्याचीही ती जागा (होत) आहे.\nखरंच मूल कुठे शिकतं यावर विचार व्हायला हवा. शाळेत, घरात, परिसरात, क्लासमध्ये, पाळणाघरात की आणखी कुठे यावर विचार व्हायला हवा. शाळेत, घरात, परिसरात, क्लासमध्ये, पाळणाघरात की आणखी कुठे खरं तर हा प्रश्नच दुय्यम आहे. तरी पण ....\n’ यापेक्षाही मूल कसं शिकत, मुलाला शिकवण्याची पद्धत काय असावी, कोणत्या वातावरणात ते शिकतं, मुलाचं शिकणं म्हणजे नेमकं काय या व अशा काही मूलभूत प्रश्नाकडे आजच्या या नोकरदार पालकांनी पाहायला हवे. या विषयाकडे विविध पैलूंनी अधिक लक्ष द्यायला हवं.\nतसे पाहिले तर मुलाला स्वच्छंदपणे खेळायला, बागडायला मिळत असेल, त्याची चांगली काळजी घेतली जात असेल, देखभाल होत असेल, त्याच्या नैसर्गिक क्षमतांच्या सहजविकासाला जिथे प्रोत्साहन मिळत असेल असं कुठलंही ठिकाण छोट्या मुलांच्या शिक्षण प्रारंभासाठी चांगलं. २-३ वर्षांची मुलंही अशा ठिकाणी उत्तम रमतात. घरी आली की भरपूर बोलतात. गप्पा मारतात. प्रश्न विचारतात. कारण, त्यासाठीची ऊर्जा मुलांना ‘त्या’ ठिकाणी मिळालेली असते. अशा ठिकाणांना भले काहीही म्हणा, अंगणवाडी, नर्सरी किंवा आणखी काही. मुलाला कितव्या वर्षी शाळेत घालावं शाळांचं स्वरूप जर कोंडवाड्यासारखं असेल तर मुलाला फार लवकर घालूच नये शाळेत. अगदी शाळेतच नाही घातलं तरी कितीसा फरक पडणार आहे शाळांचं स्वरूप जर कोंडवाड्यासारखं असेल तर मुलाला फार लवकर घालूच नये शाळेत. अगदी शाळेतच नाही घातलं तरी कितीसा फरक पडणार आहे परदेशात विशेषतः युरोपीय देशात पूर्वी आणि अगदी आजही मुलं सात-आठ वर्षांची झाल्याशिवाय त्यांना शाळेत घातलं जात नाही. आपल्याकडेही पूर्वी तसं होतं.\nमुलानं कोणत्या वयात शाळेत जावं हा मुळात मूलभूत प्रश्न होऊच शकत नाही. हा अति अपेक्षेपोटी व बालकाची सोय ( आपल्या सोयीकरिता) हाच हेतू अधिक आहे. मात्र तो कुणी कबूलच करणार नाही. आज शहरांच्या गल्लीबोळात प्ले ग्रुप व नर्सरी यांची दुकाने उभी राहिली आहेत, ती या अशा पालक वर्गांच्या मानसिकतेतूनच. आपल्याकडे असलेली ‘पूर्व प्राथमिक वर्गाची शाळा’ नावाची जी व्यवस्था आहे, त्यावर आज विचार व्हायला हवा आहे.\nखरं तर अशा शाळा फक्त घोकंपट्टी करून त्या निरागसांवर अन्याय करत आहेत. मुलांना पोपट करून पालकांना खूश करण्यात या दुकानदाराना धन्यता वाटते, तर टायबुटात आपल्या चिमुक्याला पाहून पालकांना धन्यता वाटते. मात्र यात बळी जातो त्या बालकाच्या बाल्यावस्थेचा. यातही एक दुसरा महत्त्वाचा यक्ष प्रश्न आहे की, या गल्लीबोळातल्या प्ले ग्रुप-जुनिअर, सिनिअर या पूर्वप्राथमिक शिक्षण वर्गात शिकविणाऱ्यांच्या योग्यतेबाबतचा. त्यांनी अशी कोणती पदविका किंवा पदवी मिळवली आहे; ज्यात त्यांनी बालमानसशास्र किंवा मुलं समजून घेण्याचा अभ्यास केला आहे या वयातील मुलांच्या शिक्षणात या अशा शाळा केवळ यांत्रिकता घेऊन येतात. ही मुलं आपल्या कुटुंबात, समवयस्कात अनुभव घेत घेत शिकतात. त्याच वेळी आपण शाळा सांगून त्यांना आपल्यापासून दूर करीत असतो. खरं तर त्यांना खूप असे प्रश्न असतात जे त्यांना आपल्यालाच विचारायचे असतात. मात्र ते अनुत्तरीतच राहतात.\nया लहान मुलांनी शिकण्याच्या प्रक्रियेतला सर्वांत गरजेचा आणि महत्त्वाचा भाग एका अर्थानं शाळा-बाह्यच असतो असे म्हटले तर वावगे होणार नाही. मुलांमधल्या सर्जनशीलतेला, विचाराला, त्यांच्या क्षमतेला विकसित होण्यासाठी अवसर देईल असा परिसर उपलब्ध असणं ही मुलांच्या शिक्षणासाठीची पहिली व अतिशय मुलभूत अशी अट आहे. पण ही प्राथमिक अट तरी आपण कुठे पूर्ण करतो मुलांना व्यक्त व्हायला, बोलायला वाव मिळावा, समवयस्क मुलांमध्ये रमायला, बागडायला मिळावं, भांडणांची आणि ती भांडणं परस्परांमध्ये सोडवण्याची संधी मिळावी, आपल्या शारीरिक क्षमता आणि आवडीनिवडी जोखण्याचे मार्ग मिळावेत हा या वयातील मुलांचा हक्क आहे. अशा वेळी गोदामात कोंडावीत अशी मुले कोंडली जातात तेही त्यांच्या पालकांच्या संमतीनेच हे त्यातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे असे म्हणावे लागेल.\n(लेखक प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक असून सध्या ‘प्रादेशिक विद्या प्राधिकरण , मुंबई’ येथे कार्यरत आहेत.)\n---- संतोष एस. सोनवणे\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://pune.wedding.net/mr/saree/1039209/", "date_download": "2020-01-23T14:19:08Z", "digest": "sha1:FXD34HUE6GTZRWTQQSIZYEAVCH5AX4EF", "length": 2104, "nlines": 42, "source_domain": "pune.wedding.net", "title": "डिजायनर साड्या The RedSaffron (Exclusive Women Wear),पुणे", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स एम्सीज लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट मेंदी अॅकसेसरीज भाड्याने तंबू फोटो बूथ डीजे केटरिंग केक्स इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 3\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 3)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,71,962 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/16609/", "date_download": "2020-01-23T15:29:37Z", "digest": "sha1:LW5A7AQDFP7BCOFSAVULBKWVHBOJ55GG", "length": 12912, "nlines": 220, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कार्तिक – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nक��र्तिक : हिंदूंच्या कालगणनेप्रमाणे आठवा महिना. या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र कृत्तिका नक्षत्राजवळ असतो, म्हणून त्याला कार्तिक हे नाव दिले आहे. यालाच बाहुल, ऊर्ज व कार्तिकिक हीही नावे आहेत. या महिन्यात सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करतो. बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा), यमद्वितीया (भाऊबीज), पांडवपंचमी, गोपाष्टमी, कृष्मांड नवमी, प्रबोधिनी एकादशी, व्दादशी (तुलसीविवाह), वैकुंठ चतुर्दशी व त्रिपुरी पौर्णिमा हे सर्व या महिन्याच्या शुद्ध पक्षातील धार्मिक महत्त्वाचे दिवस असतात. तीर्थ व यज्ञ यांच्यापेक्षा कार्तिकाचे पावित्र्य अधिक असते, असे स्कंदपुराणात सांगितले आहे. पौर्णिमान्त कार्तिकात कार्तिकस्नान, दीपदान इ. कृत्येही करतात. चातुर्मासाची समाप्ती याच महिन्यात होते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (147)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2160)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (713)\nइंग्रजी भा. सा. (216)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (48)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (568)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (46)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (35)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (110)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\nमराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ ��बिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-decrease-productivity-green-gram-black-gram-nanded-district-25671?page=1", "date_download": "2020-01-23T15:19:56Z", "digest": "sha1:TZIKCLW6YOBRG6XI2Z3AZI4A6MOWFWZW", "length": 16567, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Decrease in productivity of green gram, black gram in Nanded district | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेड जिल्ह्यात मूग, उडदाच्या उत्पादकतेत घट\nनांदेड जिल्ह्यात मूग, उडदाच्या उत्पादकतेत घट\nशनिवार, 7 डिसेंबर 2019\nनांदेड : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात मुगाची प्रतिहेक्टरी उत्पादकता सरासरी ५.५४ क्विंटल, तर उडदाची ५.७९ क्विंटल आली. महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पीककापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून हे स्पष्ट झाले आहे. परिपक्वतेच्या अवस्थेत पावसाचा खंड पडल्यामुळे अनेक तालुक्यांत मूग, उडदाच्या उत्पादकतेत घट आली आहे.\nनांदेड : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात मुगाची प्रतिहेक्टरी उत्पादकता सरासरी ५.५४ क्विंटल, तर उडदाची ५.७९ क्विंटल आली. महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पीककापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून हे स्पष्ट झाले आहे. परिपक्वतेच्या अवस्थेत पावसाचा खंड पडल्यामुळे अनेक तालुक्यांत मूग, उडदाच्या उत्पादकतेत घट आली आहे.\nजिल्ह्यात यंदा २३ हजार २३९ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली होती. यंदा मुगाच्या २८८ पीककापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले. त्यापैकी २८२ प्रयोग घेण्यात आले. त्यांचा विश्लेषणानंतर जिल्ह्याची मुगाची प्रतिहेक्टरी उत्पादकता सरासरी ५.५४ क्विंटल आली असल्याचे स्पष्ट झाले.\nनायगाव तालुक्यातील उत्पादकता सर्वाधिक ९.९३ क्विंटल, तर लोहा तालुक्याची सर्वांत कमी ३.२८ क्विंटल एवढी आली आहे. जिल्ह्यातील १६ पैकी नांदेड, लोहा, बिलोली, धर्माबाद, हियामतनगर, किनवट, हदगाव, भोकर या आठ तालुक्यांची उत्पादकता पाच क्विंटलपेक्षा कमी; तर अर्धापूर, मुदखेड, कंधार, देगलूर, नायगाव, मुखेड, माहूर, उमरी या आठ तालुक्यांची उत्पादकता पाच क्विंटलपेक्षा अधिक आली आहे.\nजिल्ह्यात यंदा २२ हजार ९८३ हेक्टरवर उडदाची पेरणी झाली होती. उडदाच्या ४२० पीककापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ४०८ प्रयोग घेण्यात आले. एकूण ४०७ प्रयोगांचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार उडदाची प्रतिहेक्टरी उत्पादकता सरासरी ५.७९ क्विंटल आल्याचे स्पष्ट झाले. देगलूर तालुक्याची उत्पादकता सर्वाधिक ११.७३ क्विंटल, तर लोहा तालुक्याची उत्पादकता सर्वांत कमी २.९५ क्विंटल एवढी आली.\nनांदेड, मुदखेड, लोहा, धर्माबाद, माहूर, किनवट, हदगाव या सात तालुक्यांची उत्पादकता पाच क्विंटलपेक्षा कमी; तर अर्धापूर, कंधार, बिलोली, देगलूर, नायगाव, मुखेड, हिमायतनगर, भोकर, उमरी या नऊ तालुक्यांची उत्पादकता पाच क्विंटलपेक्षा जास्त आली आहे.\nतालुकानिहाय प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता (क्विंटलमध्ये)\nनांदेड nanded खरीप ग्रामविकास rural development मूग पूर floods उडीद\nबदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘वाइल्ड गार्डन’\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बदनापूर (जि.\nबोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बाग\nखानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा तुटवडा\nजळगाव : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नों\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत हरभऱ्याकडून...\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या त\nवाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरज\nसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी वाकुर्डे बुद्रुक योजना आता ८०० कोटींवर\nपिवळ्या पर्णछत्राची समस्या, कारणे जाणून...पावसाळा सरल्यानंतर थंडी पडली की बऱ्य���च बागांमध्ये...\nलिंबूवर्गीय फळपीक सल्ला सद्य:स्थितीत शेतकऱ्यांनी आंबिया बहरासाठी ...\nनाशिकमध्ये ढोबळी मिरची २५०० ते ४६२५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nअसे करा रुगोज चक्राकार पांढरी माशीचे...थंडी वाढू लागल्यानंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात...\nनगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७१ कोटींची...नगर ः जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे ९७१...\nखानदेशातील ‘रब्बी’ला ढगाळ वातावरणाचे...जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-...\nउद्योगमंत्र्यांनी जाणली रेशीम...औरंगाबाद : जिल्ह्यात रेशीम कोषाचे उत्पादन,...\nफुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे काजू...सिंधुदुर्ग : ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगांमुळे...\nदहा वर्षांत सातारा जिल्ह्यातील १३८०...सातारा ः जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी...\nमुळा, भंडारदरा धरणांतून आजपासून आवर्तननगर ः यंदा पाऊस चांगला झाल्याने...\nपुणे कृषी महाविद्यालयातील ...पुणे ः विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार...\nभीमा खोऱ्यातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणीपुणे : जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात यंदा दमदार...\nहिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत...हिंगोली : पाऊस लांबल्यामुळे हिंगोली, नांदेड,...\nशिरवाडे वणीत जलसंधारणासाठी...नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि...\nकुरखेडा तालुक्यात सेवा सोसायट्यांचा धान...गडचिरोली ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत...\nनवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून...नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी...\nधान खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांचा...भंडारा ः गेल्या दोन महिन्यांपासून बंद...\nकाँग्रेसचा दर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’ मुंबई : विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या...\nमुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...\nमहाविकास आघाडीची समन्वय समिती होणार...मुंबई ः राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/polling-for-maharashtra-assembly-elections-2019-40989", "date_download": "2020-01-23T15:17:21Z", "digest": "sha1:OAQ3K2GPWOU2LV6YGFKZOWCEQNW7KLHL", "length": 7248, "nlines": 102, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "राज्यात आतापर्यंत ५६.०२ टक्के मतदान", "raw_content": "\nराज्यात आतापर्यंत ५६.०२ टक्के मतदान\nराज्यात आतापर्यंत ५६.०२ टक्के मतदान\nराज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मतदानाच्या टक्केवारीने पन्नाशी ओलांडली आहे. मतदानाची वेळ संपेपर्यंत मुंबई शहरात ४४.४० टक्के तर मुंबई उपनगरात ४६.९२ टक्के मतदान झालं.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nविधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदानाची वेळ संपेपर्यंत सरासरी ५६.०२ टक्के मतदान झाले. राज्यात सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ३५ टक्के मतदान झाले होते. दुपारपर्यंत संमिश्र प्रतिसाद होता. मात्र दुपारनंतर मतदानाचा आकडा वाढला.\nराज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मतदानाच्या टक्केवारीने पन्नाशी ओलांडली आहे. मतदानाची वेळ संपेपर्यंत मुंबई शहरात ४४.४० टक्के तर मुंबई उपनगरात ४६.९२ टक्के मतदान झालं. राज्यात काही ठिकाणी पाऊस असल्याने त्याचा परिणाम मतदानावर झाला. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचं दिसून येत आहे. २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांमध्ये मतदानाचा फारसा उत्साह दिसला नाही.\nतुरळक घटनांचा अपवाद वगळता राज्यात शांततेत मतदान पार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, गणेश नाईक, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, रोहित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, वर्षा गायकवाड, पृथ्वीराज चव्हाण, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, अमित देशमुख आदी दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे.\nठाणे: EVM च्या विरोधात 'त्याने' चक्क मशीनवर फेकली शाई\nसिटी बँकेच्या खातेदारांचा मतदानावर बहिष्कार, 'हे' आहे त्यामागचं कारण\nमाझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो… राज ठाकरे हिंदुत्वाच्या ट्रॅकवर\nशिवसेनेसोबत सरकार स्थापन करा, अल्पसंख्याकांनीच सांगितलं- शरद पवार\nकाहींना आता हिंदुत्वाची पालवी फुटलीय- राऊत\nरोहित पवार यांनी अमित ठाकरेेंना दिल्या शुभेच्छा\n‘हे’ ६ नेते बनले कॅबिनेट मंत्री\nठाकरे सरकार सुरू, उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री\nकिमान समान कार्यक्रम ठरला, शेतकऱ्यांना कर्जमाफी, भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण\nअजित पवार अजूनही नाराज अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर ठाम\n‘हे’ ६ नेते घेणार उद्धव ठाकरेंसोबत शपथ\nनाराज एकनाथ खडसे देणार पक्षाला सोडचिठ्ठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/703768", "date_download": "2020-01-23T13:54:48Z", "digest": "sha1:KG7UF6X4IO5AFE3S3JIZBE5A6JQQ73U5", "length": 5219, "nlines": 26, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "2019-20 मध्ये नाबार्डचे 55 हजार कोटी जोडण्याचे ध्येय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » 2019-20 मध्ये नाबार्डचे 55 हजार कोटी जोडण्याचे ध्येय\n2019-20 मध्ये नाबार्डचे 55 हजार कोटी जोडण्याचे ध्येय\nविकास कामांना गती देण्यासाठीचा नाबार्डचा प्रयत्न\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकटड (नाबार्ड) चालू आर्थिक वर्षात अनेक विकास कामाची वृद्धी व आर्थिक घडी स्थिरावण्यासाठी नाबार्ड येत्या काळात जवळपास 55 हजार कोटी जमविण्याचे ध्येय निश्चित केलेले आहे. अशी माहिती शुक्रवारी देण्यात आली आहे.\n2019-20 या आर्थिक वर्षात देशांतर्गत बाजारामधून एकूण 55 हजार कोटी रुपये जोडण्यात येणार आहेत. आर्थिक संस्थाच्या मार्फत पहिल्या तिमाहीत बाजारातून 12 हजार कोटी रुपये जोडले आहेत. तर नाबार्ड लांब पल्याच्या अंतराचा करार करुन ही रक्कम जमा करणार आहे. सदरच्या कराराचा कालावधी हा सामन्यपणे 10 ते 15 वर्षांच्या काळासाठी निश्चित करण्यात येणार आहे.\nमागील वित्त वर्षात अपरिवर्तनीय रोख्याच्या माध्यमातून 56,096 कोटी रुपयाची जोडणी करण्यात आल्याचे संकेत नाबार्डचे अध्यक्ष हर्ष कुमार भानवाला यांनी सांगितले आहे. यामध्ये 33,169 कोटी रुपये सरकारी योजनांसाठी आणि अन्य कार्यासाठी या निधीचा वापर करण्यात आला होता. यात स्वच्छ भारत अभियान, प्रधानमत्री आवास योजना आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनांचा समावेश करण्यात आला आहे.\nआर्थिक वर्ष 2018-19 मध्ये नाबार्ड अंतर्गत देण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून जवळपास 22 टक्क्यांनी कर्जाचे वितरण वाढत जात ते 4.32 लाख कोटीच्या घरात पोहोचले असल्याची नोंद यावेळी करण्यात आली.\nभारतीय शेअरबाजारांवर विक्रीचा दबाव\nविप्रोकडून भागधारकांना मिळणार बोनस शेअर्स\nजेव्हीसीकडून 6 नवे स्मार्ट एलईडी टीव्ही सादर\nआर्थिक वर्ष 2019-20मध्ये जीडीपी 5 टक्के राहणार\n2020 मध्ये तेजीची संधी \nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विश���ष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/major-political-dahi-handi-in-mumbai-cancelled-due-to-flood-situation-in-maharashtra/", "date_download": "2020-01-23T14:40:45Z", "digest": "sha1:4XMQB4RDXANT42RYIOTEIDKMXVHQ5GSQ", "length": 13822, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "मुंबईतील 'या' बड्या नेत्यांच्या राजकीय दहीहंड्या रद्द, पुरग्रस्तांना करणार मदत - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘झेंडा’ बदलण्यापेक्षा ‘मन’ बदलावे, आठवलेंनी दिला…\nBJP वाले हिंदुत्वाचे मालक आहेत का , जितेंद्र आव्हाडांचा ‘सवाल’\nपुण्याच्या ‘सनबर्न’ फेस्टिवलमध्ये ‘घातपात’ घडविण्याच्या…\nमुंबईतील ‘या’ बड्या नेत्यांच्या राजकीय दहीहंड्या रद्द, पुरग्रस्तांना करणार मदत\nमुंबईतील ‘या’ बड्या नेत्यांच्या राजकीय दहीहंड्या रद्द, पुरग्रस्तांना करणार मदत\nमुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – तरुणाईच्या आवडीचा उत्सव असलेल्या दहीहंडी बाबत महत्वाची बातमी आहे. मुबईतील दहीहंडी पथकांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. नुकतीच राज्यात उद्भवलेली पूरग्रस्त परिस्थिती लक्षात घेता दहीहंडी न करून त्याचा खर्च पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवण्यात येणार आहे.\nभाजप नेते राम कदम यांची घाटकोपरमधील दहीहंडी, सचिन अहिर यांची वरळीमधील दहीहंडी तसेच प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकाराने होणारी दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि दहीहंडीची ही रक्कम पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये छोट्या मोठ्या अशा कमीतकमी ३ हजार दहीहंड्या होतात आणि यातील महत्वाच्या दहीहंड्यांचा खर्च हा करोडो रुपयांच्या घरात असतो त्यामुळे दहीहंडी मंडळांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे.\nया वर्षी होणार नाहीत या दहीहंड्या –\n1) राम कदम यांची घाटकोपरमधील दहीहंडी\n2) आमदार प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी\n3) सचिन अहिर यांची वरळीतील दहीहंडी\nतसेच अनेक मंडळांनी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. अनावश्यक खर्च टाळून ती रक्कम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे.\nतुमच्या मेंदूची शक्ती वाढवतील ‘हे’ 11 खास उपाय, अवश्य जाणून घ्या\nआजारांपासून मुक्‍ती मिळविण्‍यासाठी पूजाविधीतील ‘या’ वनस्‍पती आहेत प्रभावी ; जाणून घ्या\nरोज प्या फक्त २ चमचे आवळा ज्यूस, टाळता येतील ‘हे’ १० आजार, जाणून घ्या\nटाळी वाजवल्याने हृदय होते निरोगी, जाणून घ्या असेच आणखी महत्वाचे १० फायदे\n‘या’ ८ बॉडी पार्ट्सला स्‍पर्श होऊ नये म्‍हणून महिला घेतात काळजी, वाटते भीती\nगाढवीनीचे दूध घेतल्यास लठ्ठपणा होईल कमी, आकर्षक फिगरसाठी सुद्धा फायदेशीर, जाणून घ्या ‘हे’ 7 फायदे\nअपर लिपच्या केसांपासून कशी करावी सुटका जाणून घ्या विशेष टिप्स\nवर्गणीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यास अटक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात तब्बल अर्धा तास फोनवरुन चर्चा\n‘झेंडा’ बदलण्यापेक्षा ‘मन’ बदलावे, आठवलेंनी दिला…\n30 वर्षात माजी मंत्र्यांना जमलं नाही, पण आ.संदिप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यानं यश\nBJP वाले हिंदुत्वाचे मालक आहेत का , जितेंद्र आव्हाडांचा ‘सवाल’\n दिल्लीच्या ‘या’ 8 ठिकाणी घ्या Live परेड पाहण्याची खरी…\nपुण्याच्या ‘सनबर्न’ फेस्टिवलमध्ये ‘घातपात’ घडविण्याच्या…\n BJP च्या ‘या’ बड्या नेत्यानं दिले…\nमुलगी अलिया फर्निचरवाला आई पूजा बेदीच्या दुसर्‍या लग्नाबाबत…\nअभिनेत्री हिना पांचाळच्या बिकीनी फोटोमुळं सोशलवर…\n‘रणबीर’च्या ब्रेकअपच्या जखमेवर कॅटनं लावला…\n‘तो’ पाकिस्तानी युजर ‘किंग’ खानसाठी…\n‘डिप्रेशन’वर दीपिका पादुकोणचा ‘खोटा’…\nरेजमेंट हवालदाराचा युनिफार्म फाडला; एकाला अटक\nLIC मध्ये जमा असलेल्या तुमच्या पैशांवर वाढतेय…\nपुण्यात तडीपार गुन्हेगाराकडून फिल्मीस्टाईल कोयत्याने सपासप…\nया टिप्स वापरून मधुमेहावर करा नियंत्रण\n‘झेंडा’ बदलण्यापेक्षा ‘मन’ बदलावे,…\n30 वर्षात माजी मंत्र्यांना जमलं नाही, पण आ.संदिप क्षीरसागर…\nBJP वाले हिंदुत्वाचे मालक आहेत का \n दिल्लीच्या ‘या’ 8 ठिकाणी घ्या…\n‘शौकीन’ हार्दिक पंड्याकडं ‘इतक्या’…\n BJP च्या ‘या’ बड्या…\nमुलगी अलिया फर्निचरवाला आई पूजा बेदीच्या दुसर्‍या लग्नाबाबत…\nदेवेंद्र फडणवीस पुन्हा आले अन् विधिमंडळाच्या कॅलेंडरवर CM…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘झेंडा’ बदलण्यापेक्षा ‘मन’ बदलावे, आठवलेंनी दिला…\nसंविधानात बजेट ‘या’ शब्दचा उल्लेख देखील नाही, जाणून घ्या…\nठाकरे सरकारचा मोठा निर��णय राज्यातील 20 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या,…\nपुण्यातील त्या रिक्षाचालकाच्या ‘प्रमाणिक’पणाला…\nधुळे : खंडलाय गावातील विहिरीत हात-पाय बांधलेला मृतदेह आढळला, परिसरात…\nलोणी काळभोर येथे अष्टांगयोग शिबिराचे आयोजन\nसोनं पुन्हा ‘महागलं’ मात्र चांदी ‘उतरली’, जाणून घ्या आजचे दर\n‘मी 67 मधील बाळासाहेबांचा सैनिक’, जेष्ठ शिवसैनिकाचा ‘मनसे’ आशीर्वाद, कॉल रेकॉर्डिंग झालं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhovra.com/2011/04/blog-post_12.html", "date_download": "2020-01-23T13:14:03Z", "digest": "sha1:5GBC4STZYMUQG2WY2HCZWKHRUUJ2FX6T", "length": 9053, "nlines": 159, "source_domain": "www.bhovra.com", "title": "चैत्र नवरात्रोत्सव - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nठाण्यामध्ये गेले काही वर्षापासून चैत्र नवरात्रोत्सव साजरा होऊ लागला आहे. मी दर वर्षी हा नवरात्रोत्सवला भेट देऊन येतो. ठाण्याच्या जांभळी नाक्यावर असलेल्या ग्राउंड वर अगदी मासुंदा तलावाच्या (तलाव पाळी) समोर ह्या देवीचे आगमन होते. ह्या नवरात्रीचे वैशिष्ट्य म्हणजे ठाण्याच्या स्व. आनंद दिघे ह्यांनी चालू केलेल्या टेंभी नाक्यावरच्या देवी सारखे ह्या देवीचे रूप असते. अतिशय नाजूक आणि सुंदर अशी दिसणारी देवी बघून डोळ्याचे पारणेच फिटते. एवढे सालस आणि सुंदर रूप सारखे बघतच रहावेसे वाटते. तेथे येणारा प्रत्येकजण इतर सजावट सोडून फक्त देवीचे रूपच पाहत बसतो. येणारे प्रत्येक हात हे कॅमेरा मधून देवीचे फोटोच काढत असतात. मीही खूप वेगवेगळया अँगलने फोटो काढले.\nअतिशय सुंदर रोषणाई आणि सजावटीने जांभळी नाक्याचा परिसर झगमगून उठतो. विद्युत रोषणाईने आजूबाजूची झाडे, चौक, तलाव पाळी अगदी सुंदर दिसतात. देवीच्या मंडपाची पण सजावट अगदी उत्तम केलेली असते. देवीच्या पाठीमागे सुंदर फुलांची आरास केलेली असते. चैत्र प्रतिपदेपासून चालू होणारा हा उत्सव पुढील नऊ दिवस चालतो. ठाण्यातली राजकारणी माणसे काहीतरी चांगले काम करताहेत असे वाटले.\nदेवीचे आणि इतर सजावटीचे काही फोटो इथे जोडत आहे.\nनवचंडी यज्ञासाठी उभारलेला मंडप\nचौकात केलेली विद्युत रोषणाई\nदेवीचे आणि गोंधळीचे अतूट नाते असते.\nदेवीचे मनोहर, नाजूक रूपाचे वेगवेगळया कोनातून फोटो काढायचे प्रयत्न करावे लागले कारण देवीला पाया पडायला येणारे भक्तगण इतके होते कि त्यांच्यामुळे देवीचे फोटो काढायलाच मिळत नव्हते. खूप फोटो क्लिक केल्यावर हे मोजके काही फोटो चांगले मिळाले\nउदे ग अंबे उदे \nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\n\"मला ते हवंय\" शट..अप काही काय बोलत असतोस तू काही काय बोलत असतोस तू अग सिरियसली बोलतोय...मला उद्या माझ्या बर्थडे ला गिफ्ट म्हणून हवंय \nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nझोंबी | आनंद यादव\nझोंबी | आनंद यादव झोंबी हे लेखक आनंद यादव उर्फ आनंद रत्नाप्पा जकाते उर्फ आंद्या ह्यांचे आत्मचरित्र आहे.. सहसा मला आत्मचरित्र वाचाय...\nझाडाझडती | विश्वास पाटील\nझाडाझडती | विश्वास पाटील खूप दिवसांपूर्वी मित्राने सुचवलेले पुस्तक... कधी तरी वाचू ह्या विचाराने मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी नोंदवून ठेवलेल...\nWatercolor study/ जलरंगाचा अभ्यास\nSitting Girl / बसलेली मुलगीचे स्केच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhovra.com/2012/07/", "date_download": "2020-01-23T13:13:53Z", "digest": "sha1:3V6SXJZXUKI5Z77SE7U6PDGIWK47MOUW", "length": 62755, "nlines": 191, "source_domain": "www.bhovra.com", "title": "July 2012 - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nक्रित्येकदा मनात अनेक प्रश्न घोंघावत असतात. काही प्रश्न सहज सोपे असतात. तर काही कठीण असतात. काही प्रश्नाची उत्तरे माहित असून सुद्धा ते प्रश्न म्हणूनच राहतात. तर काहींची उत्तरेच सापडत नाहीत. काही प्रश्न सोडवल्यावर त्यांची उत्तरे सापडतात. तर काही प्रश्न सोडवत जाताना त्या अनुषंगाने अनेक प्रश्न उभे राहतात. काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आनंद मिळतो तर काही प्रश्नांची उत्तरे सोडवताना मनाला क्लेश होत राहतात. काहींची उत्तरे चुटकीसरशी मिळतात. तर काहींची उत्तरे शोधत अख्खे आयुष्य घालवावे लागते. काही प्रश्न आयुष्यातल्या चांगल्या आठवणी डोळ्यासमोर आणतात तर काही प्रश्न आयुष्यातल्या दु:खद प्रसंगांची आठवण करून देतात. काही प्रश्नांची उत्तरे माहित असतात पण त्याने मानसिक समाधान होत नाही तर काहींची उत्तरे माहित नसल्यामुळेच मानसिक समाधान मिळते. मी तर कधी कधी तर उत्तर मिळवण्याच्या नादात प्रश्न काय असतो तेच विसरून जातो.\nअसे अनेक बरे वाईट प्रश्न मनाच्या पातळीवर चांगल्या आणि वाईट मनाशी युद्ध करत असतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनात काहींची उत्तरे मिळतात. तर काही अनुत्तरीतच राहतात. असाच एकदा विचार करत असताना परत एक प्रश्न मनात उभा राहिला (पुनः प्रश्न). अश्या अनुत्तरीत प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळणारच नाहीत का असे प्रश्न माझ्यासारख्या अनेकांना पडत असतील. काहींनी त्यावर उत्तरे शोधायचा प्रयत्नही केला असेल तर काहींनी उत्तरे मिळवली सुद्धा असतील. मग विचार केला असे मनात उद्भवणारे प्रश्न ब्लॉगवरच का टाकू नये. कदाचित समविचारी कोणी असेल तर त्यांची उत्तरे तर मिळतील. काहींची उत्तरे शोधण्यात मदत तरी होईल.\nम्हणूनच ब्लॉग वर एक नवीन सदर चालू करायचा विचार केला \"असं का\". ह्या अनुषंगाने मनात येणारे सगळे प्रश्न निदान लिहून तरी ठेवता येतील. इतरांकडून उत्तरे मिळो अथवा न मिळो. कधीतरी आयुष्याच्या संध्याकाळी निवांत बसून परत तेच प्रश्न वाचून त्यांची उत्तरे भेटली कि नाही हे तर बघता येईल.\nत्याबरोबर अजून एक सदर चालू करायचा विचार आहे. \"रसग्रहण\"\nह्यात ज्या ज्या गोष्टी आवडतात, नावाडतात, मनाला भावतात किंवा भयंकर डोक्यात जातात. त्या सर्वांचे रसग्रहण करायचा विचार आहे. ह्यात खाद्य पदार्थ, एखादे हॉटेल, एखादा कार्यक्रम, प्रेक्षणीय स्थळ, चित्रपट, नट नटी, पुस्तके, खेळाडू इ. कश्या कश्यावरही विवेचन करायचे आहे. मराठी माणसाचा गुणधर्मच आहे ना नाही म्हटले तरी आपले मत मांडणारच. 'रसग्रहण' ह्या सदरा खाली हेच विवेचन करायचे आहे.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nमागील खेळ मांडियेला वरून पुढे...\nभिंगरीला तसेच हॉस्पिटलमधून घरी आणले होते. तिच्यावर काही उपचार करताच आले नाही. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिला आता बाळ झाल्यावरच उपाय करता येणार होते. नुसतेच हॉस्पिटलमध्ये ठेवून काय करणार म्हणून तिला डिस्चार्ज देण्यात आला. त्यादिवशी दसरा होता. मराठी तिथीनुसार तिचा वाढदिवस. तिला घरी आणले. केक वगैरे कापून तिचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न केले. पण दुखण्यामुळे ती बेजार झाली होती.\n(ही ब्लॉग पोस्ट समजण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी ह्या पोस्ट मागची इथे पार्श्वभूमी जरूर वाचा. तर ह्या पोस्टचा आस्वाद माझ्या जोडीने घेता येईल.)\nतिला घरी आणले तेव्हा ऑक्टोबरची सहा तारीख होती व आताशी तिला सातवा महिना चालू हो���ा. तिची डिलीव्हरीची तारीख अंदाजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे तिला कमीत कमी तीन महिने उपचार न करता राहावे लागणार होते. हे पुढील तीन महिने खूप कष्टदायक जाणारे होते. पोटात बाळ असल्याने ह्या काळात तिला खूप खायची इच्छा होत होती तिची भूक वाढत होती. पोटातल्या बाळाचीही भूक वाढत होती. पण तिच्या जबड्याचे ऑपरेशन झाले असल्यामुळे आणि पूर्ण दात व हिरड्यांना तारा व धातूचे चाप (clip) लावल्यामुळे तिला काही खाताच येणार नव्हते. कमीत कमी दोन महिने तिला जल पदार्थ आणि सूप खाऊनच राहावे लागणार होते.\nतिचे आणि पोटातल्या बाळाचे हाल बघवत नव्हते. पण तिच्या हातातही काही नव्हते अन आमच्या हातात ही काही नव्हते. जे घडतेय ते फक्त बघत राहणे हाच पर्याय समोर होता. ह्या काळात तिचे मन खूप उदास राहायचे दुखण्यामुळे सारखी रडत राहायची. समजूत काढून तरी किती काढणार तुझ्या रडण्याने पोटातील बाळावर वाईट परिणाम होतील एवढेच सांगून तिला शांत करता यायचे. होणाऱ्या बाळासाठी ती त्रास सहन करून गप्प राहायची.\nपुढच्या तीन महिन्यात चार पाच वेळा तिला लीलावती हॉस्पिटल मधील तिच्या डॉक्टर कडे घेऊन जावे लागले. तिला झालेल्या अपघात आणि तिच्या वर झालेले ऑपरेशन तसेच तिच्या बरगड्यांना झालेले फ्रॅक्चर यामुळे तिला डिलीव्हरीच्या वेळेस होणाऱ्या कळा सहन होणाऱ्या नव्हत्या. प्रसव वेदना सहन करायची तिची मानसिक तयारीही नव्हती. तिचे फ्रॅक्चर बघून तिच्या प्रसुती तज्ञाने (Gynecologist)-डॉ. रंजना धानू-ह्यांनी तिचे इलेक्ट्रोनिक सिजेरीयन करावे लागेल म्हणून सांगितले. डॉ. रंजना धानू ह्या लीलावती मधील नावाजलेली प्रसुतीतज्ञ आहेत. डॉ. रंजनाने आधीच सांगितले होते की तिने आतापर्यंत खूप त्रास सहन केला आहे. त्यात तिला प्रसव वेदना देण्यात अर्थ नाही. त्यामुळे तिच्या जीवाला धोकाही होऊ शकतो. आपण तिची इलेक्ट्रोनिक सिजेरीयन करूयात. त्याने तिला त्रास कमी होईल. शिवाय पोटावर टाकेसुद्धा दिसणार नाही. तिने असेही सुचवले की जर तुम्हाला ह्या हॉस्पिटलचा खर्च परवडणारा नसेल आणि तुम्हाला कुठे दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये जर तिची डिलीव्हरी करायची असेल तर कुठल्याही साध्या हॉस्पिटल मध्ये करू नका तिच्यासाठी मल्टी-स्पेशालिटी - सर्व साधनांनी युक्त असेच हॉस्पिटल निवडा.\nकौटुंबिक निर्णयात असे ठ���ले की तिला आधीच खूप त्रास झालेला आहे त्यामुळे बजेट जरी हलले असले तरी तिच्यावर उपचार हे लीलावती हॉस्पिटल मध्येच करायचे. लीलावती मध्ये २० हजार रुपये जमा (deposit) करायला सांगितले गेले आणि उरलेले पैसे तिच्या ऍडमिशन च्या वेळेला भरायला सांगितले. आम्ही सर्वजण डिसेंबर महिना कधी संपतो ह्याची वाट बघायला लागलो होतो. जानेवारी मध्ये येणाऱ्या नवीन बाळाची आणि तिच्या सही सलामत सुटकेची सर्वाना ओढ लागली होती. डिसेंबरच्या १० तारखेला तिला चेकअप साठी बोलावले होते. तिची अंतर्गत सोनोग्राफी केली गेली. डॉक्टर रंजनाने सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरशी फोनवर बोलून काही तरी बोलणी केली आणि नंतर आम्हाला सांगितले की तिची ह्या आठवड्यात सिजेरीअन करावे लागेल.\nआम्ही आश्चर्यचकित होऊन विचारले की, 'आम्हाला तर जानेवारी महिन्याची सात तारीख दिली होती. मग एवढ्या लवकर का \nडॉक्टर म्हणाले तिचे बाळाचे वजन डिलीवरी योग्य झाले आहे. बाळाने आपली दिशा बदलून डोके खाली केलेले आहे. तिला कधीही प्रसव वेदना चालू होऊ शकतील. रात्रीच्या वेळी अचानक प्रसव वेदना चालू झाल्या आणि जर तुम्हाला गाडी मिळाली तर तुम्ही तिला घरून हॉस्पिटल मध्ये आणेपर्यंत तिला खूप त्रास होऊ शकतो. दिवसा जर प्रसव वेदना चालू झाल्या तर ट्राफिक मधून येईपर्यंत तिला खूप त्रास होईल. तुम्ही पुढच्या आठवड्यातील एखादी तारीख ठरवा मला फोन वर कळवा आणि आदल्या दिवशी तिला हॉस्पिटल मध्ये भरती करा.\nअचानक एवढे सांगितल्यामुळे भिंगरी जरा घाबरून गेली. तिच्या साठी २०११ हे वर्ष चांगले नव्हते गेले. तिचा एवढा मोठा अपघात झाला होता. तिच्या आणि बाळाच्या जीवावर बेतले होते. देवाच्या कृपेने दोघेही ठीक होते पण तिला ह्या वर्षात बाळ नको होते. नवीन वर्षात नवीन सुरुवात व्हावी असे वाटत होते. बाळाच्या दृष्टीने सुद्धा त्याचे शाळेत वय लागताना वर्ष २०११ लागणार होते त्यामुळे तिला ते नको होते. तिने डॉक्टरला विचारले सुद्धा की माझी डिलीव्हरी पुढच्या महिन्यात नाही होऊ शकत का डॉक्टर ने तिला समजावले की ते किती धोकादायक आहे आणि ह्या महिन्यात आणि ह्या आठवड्यातच डिलीव्हरी करण्यास तिला मानसिक रित्या तयार केले.\nआता आमच्या कडे एक सुवर्णसंधी चालून आली होती की आमच्या होणाऱ्या बाळाची जन्मतारीख आणि चांगला दिवसवार निवडायची. तो मार्गशीष महिना होता. घरातल्यांनी भटजीला विचारून ही घेतले की कुठला दिवस चांगला आहे. त्यांनी सांगितले मार्गशीष संपेपर्यंत सर्वच दिवस चांगले आहेत. नक्की काय करायचे ते सुचत नव्हते. नोव्हेंबर महिना असता तर ११-११-११ ही तारीख तरी निवडता आली असती. रविवार ते शनिवार कुठला दिवस घ्यावा हा प्रश्न होता. सोमवारी जन्मलेली मुले हट्टी असतात हा अनुभव होता. मंगळवार चांगला होता. त्यादिवशी १३ तारीख होती. जन्मतारीख पण १३-१२-११ आली असती. पण एका खास मित्राचा-जिगरचा जन्मदिवस पण १३ डिसेंबर होता. तो दिवस पण नको होता. बुधवारी १४ डिसेंबर होती. त्यादिवशी संकष्टी होती. गणपतीचा चांगला वार होता. खूप विचारांती तोच दिवस निश्चित केला. पण नेमकी त्या दिवशी डॉक्टरला दुसऱ्या दोन केसेस एक्स्पेक्टेड होत्या. त्यांच्या डिलीव्हरी जर नेमक्या त्या दिवशी आल्या असत्या तर हिची डिलीव्हरी पुढे ढकलावी लागली असती. तसेच डॉक्टर ने ऑपरेशन रूमची उपलब्धता, तिचा रक्तदाब आणि तिची मनाची तयारी ह्या गोष्टी ही महत्वाच्या असतील हे नमूद केले.\nसाशंक मनाने तिला मंगळवारी संध्याकाळी हॉस्पिटल मध्ये भरती केले. बाजूच्या बेड वर एक मुसलमान स्त्री होती. तिचे तिसरे बाळ जन्मणार होते. तिला प्रसुती वेदना चालू झाल्या होत्या आणि ती भयंकर किंचाळत होती, रडत होती, नर्सेस, डॉक्टर कोणाचेच ऐकत नव्हती. जे हातात भेटेल ते फेकून देत होती. त्यामुळे भिंगरी अजूनच घाबरून गेली. रात्री पावणे एकच्या सुमारास बाजूच्या बाईला लेबर रूम (प्रसुती करण्याची खोली) मध्ये घेऊन गेली आणि तिच्या रूम मध्ये शांतता झाली. पण पुढील पंधरा मिनिटातच तिला बाळ झाले आणि तिला परत रूम मध्ये आणले गेले. ती बाई शांत झाली होती पण तिच्या बाळाने रडणे चालू केले होती. भिंगारीला रात्रभर झोप लागलीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता ऑपरेशन थियेटर उपलब्ध झाले होते. तिला सकाळीच बरोबर पावणे नऊला एक सलाईन लावून आणि एक इंजेक्शन देऊन आत मध्ये घेऊन गेले. ती जायच्या आधी पोटाला मिठी मारून घेतली कारण आता वर आलेले पोट दिसणार नव्हते...बाळ बाहेर येणार होता.\nतिला स्ट्रेचर वर घेऊन जाण्यापूर्वी आम्ही दोघेही खूप खुश होतो पण जशी तिला लेबर रूम मध्ये घेऊन गेले तसे मन उदास झाले. मनात एक भीतीचे तरंग उठून गेले. ती पण रुममध्ये आत जाईपर्यंत हात घट्ट पकडून होती. जाताना पण तिच्या मनावरची भीती आणि डोळ्यातले पाणी स्पष्ट दिसत होते. तिचे ऑपरेशन यशस्वी होईल ना बाळ चांगले असेल ना बाळ चांगले असेल ना अपघाताचे आणि उपचारांचे काही परिणाम तर नसतील ना झाले त्या बाळावर अपघाताचे आणि उपचारांचे काही परिणाम तर नसतील ना झाले त्या बाळावर खूप शंका मनात डोकावत होत्या आणि मन उगाच कासावीस होत होते. धमण्यातील रक्त जोरात पळू लागल्याचे जाणवू लागले होते. अंगावर काटे उभे राहत होते. हृदयाची धडधड वाढू लागली होती त्यांच्या ठोक्याच्या आवाज स्वत:च्या कानांना जाणवू लागला होता. आजूबाजूचे जग विसरून गेल्यासारखे झाले होते. समोर धावपळ करणारे नर्सेस, डॉक्टर दिसत होत्या पण मनापर्यंत पोहचत नव्हत्या. एक वेगळीच समाधी लागत होती. मनातले सगळे वाईट विचार बाजूला केले आणि लेबर रुमच्या बाहेर उभे राहून बाप बनण्याचा आनंद घ्यायला सुरुवात केली. मुलगा होणार की मुलगी खूप शंका मनात डोकावत होत्या आणि मन उगाच कासावीस होत होते. धमण्यातील रक्त जोरात पळू लागल्याचे जाणवू लागले होते. अंगावर काटे उभे राहत होते. हृदयाची धडधड वाढू लागली होती त्यांच्या ठोक्याच्या आवाज स्वत:च्या कानांना जाणवू लागला होता. आजूबाजूचे जग विसरून गेल्यासारखे झाले होते. समोर धावपळ करणारे नर्सेस, डॉक्टर दिसत होत्या पण मनापर्यंत पोहचत नव्हत्या. एक वेगळीच समाधी लागत होती. मनातले सगळे वाईट विचार बाजूला केले आणि लेबर रुमच्या बाहेर उभे राहून बाप बनण्याचा आनंद घ्यायला सुरुवात केली. मुलगा होणार की मुलगी दोघांसाठी नावे ठरवून ठेवली होती. कोणीही झाले असते तर आनंदच होणार होता. भिंगरीला मुलगा हवा होता. तिने देवाला त्या साठी खूप मस्के मारले होते. मला कोणीही चालले असते. फक्त बाप बनण्याचा आनंद उपभोगायचा होता. बस्स दोघांसाठी नावे ठरवून ठेवली होती. कोणीही झाले असते तर आनंदच होणार होता. भिंगरीला मुलगा हवा होता. तिने देवाला त्या साठी खूप मस्के मारले होते. मला कोणीही चालले असते. फक्त बाप बनण्याचा आनंद उपभोगायचा होता. बस्स स्व:ताच्या रक्तामांसाच्या गोळ्याला मिठीत घ्यायचे होते. जसे घड्याळाचे काटे पुढे सरकत होते तशी धडधड अजून वाढत होती.\nडॉ रंजनाला मदत करायला अजून एक डॉक्टर येणार होता. त्याला दुसऱ्या पेशंटची इमर्जन्सी आल्याने यायला एक तास उशीर लागला. सव्वा दहा वाजता तो डॉक्टर आला. तोपर्यंत जीव कासावीस व्हायला लागला होता. कधी एकदा ऑपरेशन होते आणि ���ाळाची व बायकोची सुटका होतेय असे झाले होते. मागच्या भेटीत तिने डॉ. रंजनाला विचारले होते की ऑपरेशन च्या वेळेस माझ्या नवऱ्याला सोबत घ्याल का तिने त्या वेळेस बघू असे सांगून उत्तर द्यायचे टाळले होते. आज ती यायच्या आधी तेथे असलेल्या डॉक्टरांना तिने मलाही ऑपरेशन थियेटर मध्ये घेऊन जाण्यासाठी हट्ट केला होता. पण डॉक्टरांनी तिला नाही म्हणून सांगितले. साडे दहा वाजता डॉ रंजना आल्या. ऑपरेशन थियेटर मध्ये जाण्याआधी त्यांनी मला भेटून काही घाबरायची गरज नाही सर्व ठीक होईल म्हणून सांगितले. मी त्यांना बाळाच्या जन्माची बरोबर वेळ नोंदवायला सांगितली त्यांनी 'हो नक्कीच तिने त्या वेळेस बघू असे सांगून उत्तर द्यायचे टाळले होते. आज ती यायच्या आधी तेथे असलेल्या डॉक्टरांना तिने मलाही ऑपरेशन थियेटर मध्ये घेऊन जाण्यासाठी हट्ट केला होता. पण डॉक्टरांनी तिला नाही म्हणून सांगितले. साडे दहा वाजता डॉ रंजना आल्या. ऑपरेशन थियेटर मध्ये जाण्याआधी त्यांनी मला भेटून काही घाबरायची गरज नाही सर्व ठीक होईल म्हणून सांगितले. मी त्यांना बाळाच्या जन्माची बरोबर वेळ नोंदवायला सांगितली त्यांनी 'हो नक्कीच' असे म्हणून ऑपरेशन थियेटर मध्ये निघून गेल्या. त्या तश्याच उलट पावली बाहेर आल्या नी म्हणाल्या, तुम्हाला ही यायचे आहे का ' असे म्हणून ऑपरेशन थियेटर मध्ये निघून गेल्या. त्या तश्याच उलट पावली बाहेर आल्या नी म्हणाल्या, तुम्हाला ही यायचे आहे का \nमला हे अनपेक्षितच होते. काय बोलायचे सुचलेच नाही. मी म्हटले, 'मी आलो तर चालेल का\nडॉक्टर म्हणाल्या, 'ते मी बघेन, पण तुम्हाला रक्त वगैरे बघून किंवा वासाने चक्कर वगैरे येणार नाही ना\nमी म्हटले,' माहित नाही, आधी कधी असे झाले नाही'\n(तसे मागे काही वर्षापूर्वी एकदा रक्त तपासायला गेलो होतो तेव्हा सुईने रक्त काढून घेतल्यावर रक्त बाहेर आले होते. ते बघून चक्कर आली होती.डॉक्टर ने काही तरी प्यायला दिले होते म्हणून चक्कर येऊन पडलो नाही)\nडॉक्टर म्हणाल्या, 'मग तुम्ही आत या.'\nमी माझ्या सोबत असलेल्या कुटुंबियांना सांगून आत गेलो. तिथे असलेल्या नर्सने परत बाहेर हाकलले व म्हणाली तुम्ही आत कसे आलात. आत मध्ये यायला परवानगी नाही. मी म्हणालो, 'मला डॉ रंजनाने यायला सांगितले आहे'. ती म्हणाली,'असे तुम्ही येऊ शकत नाही.तुम्ही बाहेर थांबा. मी विचारून सांगते.\nमी काय करणार बाहेर येऊन थांबलो.\nअर्ध्या तासाने त्याच नर्सने आतमध्ये यायला सांगितले. म्हणाली तुम्हाला डॉ. रंजना आतमध्ये बोलवत आहे. मी तिच्याकडे थोडे रागाने बघून बोललो. 'मग तुम्हाला आधीच सांगितले होते.....तुम्ही शहाणपणा करत होतात.' अर्थात हे सगळे मनातच बोललो. चेहऱ्यावर खोटे हास्य आणून तिला धन्यवाद म्हणालो. ती म्हणाली तुमचे मोबाईल, घड्याळ, पर्स सगळे बाहेर ठेवून या. परत बाहेर येऊन सगळे काढून ठेवून आत गेलो. मला तिने अंगावरचे सगळे कपडे काढून डॉक्टर वापरतात ते कपडे घालायला सांगितले. तोंडाला लावायला आणि केसांना घालायला मास्क दिला. मी तिची परवानगी घेऊन घड्याळ घालूनच ठेवले. बाळाचा जन्मवेळ बघायचा होता.\nतिने मला विचारले, 'रक्त बघून चक्कर नाही ना येणार. मी मानेनेच नाही बोललो.\nकपडे घालून झाल्यावर ती ऑपरेशन थियेटर मध्ये घेऊन गेली. जवळपास आठ ते नऊ डॉक्टर घाई गडबडीत आपापले काम करण्यात गुंग होते. भिंगरीला अनेस्थेशिया दिला होता. त्यामुळे पोटापासून पायापर्यंत सर्व भाग बधीर झाला होता. पण ती बेशुद्ध नव्हती. तिचा आणि तिच्या बाळाचा आंतरिक संपर्क तुटू नये म्हणून तिला पूर्ण बेशुद्ध केले नव्हते. तिच्या पोटावर लग्नात एक अंतरपाट धरतात तसा हिरवा जाड फडका किंवा चादर धरली होती. त्यामुळे तिला आपल्या पोटावर काय करतात ते दिसत नव्हते. तिला अनेस्थेशिया देणारी डॉक्टर तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूस उभी होती. तिथेच एक छोटे लोखंडी टेबल ठेवले होते व तिने मला खुणेनेच बसायला सांगितले.\nत्या अनेस्थेशिया देणाऱ्या डॉक्टर ने मला परत विचारले, 'ठीक आहे ना चक्कर नाही ना येत आहे.\nमी तसे अजून काही बघितलेच नव्हते. त्या हिरव्या कपड्या मागे काय चाललेय ते अजून दिसत नव्हते त्यामुळे मी सांगितले, 'मी ठीक आहे.'\nमला आत आलेले बघून भिंगरी खुश झाली आणि तिचा चेहरा हसरा झाला. ते बघून सगळे डॉक्टर तिला चिडवायला लागले, हम्म नवऱ्याला बघून बघा आता कशी खुश झालीय. इंजेक्शन देताना कशी रडायला आली होती.' हे सगळे तिचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी होते ते समजत होते. पण ती खुश झाल्यामुळे बहुतेक रक्त दाब नॉर्मल झाला. तिला ऑपरेशनला घेतल्यावर बहुतेक तिने डॉ रंजनाला परत माझ्याबद्दल विचारणा केली असल्यामुळे मला अर्ध्या तासाने परत बोलावले गेले होते.\nमी जाईपर्यंत डॉक्टरने तिच्या पोटावर काप मारून गर्भ पिशवी मोकळी करायला सुरु��ात केली होती. मी गेल्यावर पाचच मिनिटात तिने इतर डॉक्टरांना विचारले, 'Now, are you ready' (तुम्ही बाळाला बाहेर काढायला तयार आहात का' (तुम्ही बाळाला बाहेर काढायला तयार आहात का) सर्व डॉक्टरांनी हो म्हटल्यावर सर्वांनी तिच्याभोवती घोळका केला. भिंगरीचे अंग जोरजोरात हलु लागले. तिने माझा हात घट्ट पकडला. तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूस असणारया डॉक्टरने एक... दोन ....तीन करत तिच्या छातीपासून पोटाकडे खालच्या बाजूला धक्का द्यायला सुरुवात केली. धक्का देता देता तिने मला विचारले तुम्हाला बघायचे आहे का बाळाला बाहेर येताना) सर्व डॉक्टरांनी हो म्हटल्यावर सर्वांनी तिच्याभोवती घोळका केला. भिंगरीचे अंग जोरजोरात हलु लागले. तिने माझा हात घट्ट पकडला. तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूस असणारया डॉक्टरने एक... दोन ....तीन करत तिच्या छातीपासून पोटाकडे खालच्या बाजूला धक्का द्यायला सुरुवात केली. धक्का देता देता तिने मला विचारले तुम्हाला बघायचे आहे का बाळाला बाहेर येताना पण चक्कर येणार नसेल तर.\n('हा प्रश्न ऐकूनच मला चक्कर येणार आहे बहुतेकच' अर्थातच मनातल्या मनात पुटपुटलो.)\n'हो मला बघायला आवडेल. ती म्हणाली ठीक आहे तुम्ही उभे राहा. पण जर चक्कर सारखे काही वाटले तर सरळ बाहेर जाऊन बेड वर झोपून घ्यायचे.' मी म्हटले, 'ठीक आहे.'\nमी उठलो, एसी मध्ये असून सुद्धा घाम फुटायला लागला होता. मी बाप होणार होतो. आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण बघणार होतो. काय असेल मुलगा की मुलगी. थरथरत्या हाताने पडदा थोडा खाली करून बघितले. तिच्या अंगावर सफेद चादर होती. आणि पोट पूर्ण उघडे होते. पोटावर बेंबीच्या खूप खाली आडवा काप मारला होता. पोटाला आणि अंगावरच्या चादरीला खूप रक्त लागले होते. सर्व डॉक्टरांचे हॅँडग्लोवज रक्ताने माखले होये. मन घट्ट केले. तिचा हात घट्ट पकडला. डॉ रंजनाने आवाज दिला. चलो रेडी थरथरत्या हाताने पडदा थोडा खाली करून बघितले. तिच्या अंगावर सफेद चादर होती. आणि पोट पूर्ण उघडे होते. पोटावर बेंबीच्या खूप खाली आडवा काप मारला होता. पोटाला आणि अंगावरच्या चादरीला खूप रक्त लागले होते. सर्व डॉक्टरांचे हॅँडग्लोवज रक्ताने माखले होये. मन घट्ट केले. तिचा हात घट्ट पकडला. डॉ रंजनाने आवाज दिला. चलो रेडी. तिने पोटावरचा काप अजून फाकवून बाळाचे डोके बाहेर काढायला सुरुवात केली. रक्तात पूर्णपणे माखलेल्या बाळाचे डोके तिने दोन्ही हातात धरून हळू हळू बाहेर काढले आणि थोडा वेळ थांबली. गर्भापिशवीत असलेल्या पाण्यामुळे बाळ पूर्ण पांढरा फिक्कट झाला होता. त्याला बाहेर काढल्यावर अंगावरचे पाणी लगेच सुकून गेले आणि रक्ताच्या छोट्या छोट्या गाठी डोक्यावर, कुरळ्या केसांवर राहिल्या. मग बाजूच्या सर्व लेडीज डॉक्टरांनी तिच्या पोटाला सगळीकडून दाबायला सुरुवात केली. त्या बाळाला बाहेर यायला मदत करत होत्या. डॉ रंजनाने बाळाचे डोके दोन्ही हातात घट्ट पकडले आणि त्याला हळू हळू बाहेर खेचायला सुरुवात केली. बाळाचे खांदे बाहेर आले. पाठ दिसू लागली.\nत्याचे लाल रक्तात माखलेले अंग बाहेर येत होते आणि बाहेरच्या हवेवर ते सगळे सुखून बाळाचे अंग पांढरे फिक्कट पडत होते. पाठ बऱ्यापैकी बाहेर आल्यावर बाळाने पहिला ओंवा ओंवा चालू केले. त्याला पार्श्वभागावर फटके मारायचे गरजच नाही पडली. (वाचला बिचारा डॉक्टर नाहीतर माझ्या बाळाला फटका मारला म्हणून माझा मारच खाल्ला असता) मग डॉ रंजनाने परत त्याची मान दोन्ही हातात पकडली दुसऱ्या डॉक्टरने खांद्या खाली हात घालून हळू हळू बाळाला बाहेर खेचले. हे सर्व करताना त्याचे तोंड माझ्या विरुद्ध दिशेला होते. त्यामुळे त्याचा चेहरा दिसू शकला नाही. मला बाळाचे प्रथम मागचे डोके, नंतर पाठ नंतर पार्श्वभाग आणि नंतर पाय दिसले. पिशवीतल्या पाण्याने पूर्ण पांढरा फिक्कट झाला होता. बाहेर आल्यावर थंडी ने गारठून त्याने जोरजोरात रडायला सुरुवात केली.\nजसे त्याचे पाय पूर्ण बाहेर आले. तसे सर्व डॉक्टर एका सुरात ओरडले, \"Congratulations\". बाळाला बघून इतका आनंद झाला होता की आपोआप तोंडातून 'Thank you' बाहेर पडले. जसे बाळ पूर्ण बाहेर आले तसे मी हातातल्या घड्याळात किती वाजले ते बघितले. अकरा वाजून १ मिनिटे.(आज तक चा टाईम) पण तिथे आधीच एक मोठे डिजिटल घडयाळ भिंतीवर लावले होते. आणि एक डॉक्टर खास तिथेच उभी होती फक्त बरोबर टाईमिंग बघायला. तिथेच भिंतीवर बोर्ड होता तिथे आम्हा दोघांचे नाव लिहिले होते. वय लिहिले होते. आणि बाळाच्या जन्माच्या तारीख व वेळे साठी जागा होती. त्यांचा घड्याळाप्रमाणे बरोबर ११ वाजून १ सेकंद झाला होता. तो टाईम लगेच तिने बोर्ड वर लिहिला. मी म्हटले ठीक आहे त्यांचे टाईमिंग बरोबर असणार. सकाळी अकरा वाजून एक सेकंद.\nबाळाला बाहेर काढल्यावर त्याला बालरोग तज्ञ कडे हवाली करण्यात आले. आणि बाकीचे डॉक्टर तिच्या पिशवीतले इतर पाणी बाहेर काढायच्या मागे लागले. डॉ रंजनाने इतर डॉक्टरांना पटापट करण्यास सूचना दिली व पोट लवकर टाके घालून शिवण्यास सांगितले. मला खाली बसायला सांगितले गेले. पहिल्यांदाच मनुष्याच्या पोटात बघितले होते, पहिल्यांदाच बाप झालो होतो, पहिल्यांदाच बाळाचा जन्म बघितला होता. मी खाली बसलो. बायकोचा हात घट्ट पकडून तिचे अभिनंदन केले. पण आम्हा दोघांना काही समजत नव्हते की आम्हाला मुलगा झालाय की मुलगी बाजूला असलेल्या लेडी डॉक्टरला आम्ही विचारले तिला पण समजले नाही. ती म्हणाली थांबा सांगते विचारून.\nबालरोग तज्ञाने तिकडूनच आवाज दिला. की बाळ चांगले धडधाकट आहे. सव्वा तीन किलो वजन आहे. त्याचे वडील हवं असेल तर ५ मिनिटांनी इथे येऊन बघू शकतात. आमच्या बाजूच्या डॉक्टरने विचारले अरे मुलगा की मुलगी. तो म्हणाला, अगं मुलगा आहे. माझ्यापेक्षा बायको खुश झाली. तिला मुलगा पाहिजे होता. मागच्या संकष्टीला तिला स्वप्न पडले होते की तिला मुलगा झाला आहे आणि ह्या संकष्टी ला तिला मुलगा झाला होता.\nबालरोग तज्ञ निघताना मला सांगून गेला की तुम्ही आता बाळाला बघू शकतात. माझे हातपाय आनंदाने थरथरत होते. मी बाळा जवळ गेलो. त्याला गरम हवा येणाऱ्या हिटरखाली ठेवले होते. हिरव्या रंगाच्या कपड्यात गुंडाळले होते आणि तो ओंवा ओंवा करून रडत होता. त्याचा सुंदर चेहरा बघून माझ्या अंगावर सरासरीत काटा येऊन गेला.\nसर्वप्रथम हिरव्या चादरीतून बाहेर आलेले त्याचे पाय दिसले. सुंदर नाजूक गोरे गोरे पाय. रडण्या बरोबर थरथरत होते. डोळे अजून चिकटलेलेच होते. तसेच डोळे बंद करून तो रडत होता. रडता रडता डोळे उघडायचा प्रयत्न करत होता. पोटात असलेल्या अंधारामधून एकदम बाहेर आल्यावर डोळ्यावर पडणारा उजेड अजून सहन होत नव्हता. पण तरी सुद्धा डोळे उघडायचा प्रयत्न करत होता आणि ते होत नव्हते म्हणून परत रडत होता. पहिली नर्स (जीने मला बाहेर हाकलले होते.) माझ्याजवळ आली आणि म्हणाली तुम्ही हवे तर तुमचा कॅमेरा आणून फोटो काढू शकता पण फ्लॅश वापरू नका. 'मी ठीक आहे' म्हणून बाहेर गेलो व कॅमेरा घेऊन आलो.\nमाझ्या बाळाचे फोटो काढले. त्याचे पहिले रडणे रेकोर्ड केले. त्याची डोळे उघडायची पहिली लढाई पहिली. भले त्याच्या आईने त्याला नऊ महिने त्याला पोटात ठेवले असेल. पण ह्या जगात त्याचे स्वागत मी केले. आईच्या आधीही मला त्���ाला बघायला मिळाले. त्याची पहिली कृती रडणे आणि डोळे उघडणे हे मी स्वत: त्याच्या जवळ राहून अनुभवले. इथे लावलेला हा व्हिडीयो पहा.\nहा आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण होता. एवढा आनंद दहावी, बारावी पास झाल्यावर झाला नव्हता की नोकरीत कायम झाल्यावर सुद्धा झाला नव्हता. अगदी लग्नाआधी बायकोला प्रेमाची मागणी केल्यावर तिचा होकार आला होता त्याच्यापेक्षा ही आनंद नक्कीच जास्त होता. सहसा हे सुख आईच्या नशिबी जास्त येते. बाळाचे जन्म त्यांच्या शरीरातून होत असल्यामुळे त्यांना बाळाचे पहिले दर्शन होते. पहिला आवाज त्या ऐकतात. पण माझ्या नशिबाने तो आनंद मलापण अनुभवायला मिळाला. अगदी त्याच्या आईच्या आधीसुद्धा मला त्याला बघायला मिळाले हेच माझ्यासाठी खूप महत्वाचे होते.\nपरदेशात स्त्रीला डिलीव्हरी करायच्या वेळेस तिच्या नवऱ्याला घेऊन जातात. आपल्याकडे अजून तो ट्रेंड आला नाही आहे. काही मोठ्या मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नवऱ्याला बायकोच्या डिलीव्हरीच्या वेळेस ऑपरेशन थियेटर मध्ये परवानगी देतात. पण अजून म्हणावी तशी ही पद्धत प्रचलित झाली नाही आहे. माझ्या मित्राची बहिण परदेशातच स्थायिक आहे तिची डिलीव्हरी परदेशात झाली होती. तिच्या नवऱ्याला पण तिच्या डिलीव्हरीच्या वेळेला लेबर रूम मध्ये घेऊन गेले होते. तिथे मुलगा होणार की मुलगी हे आधीच समजले जाते. तिथे गर्भलिंगनिदान सरकारमान्य आहे. कारण तिथे आपल्या सारखे स्त्री भ्रुण हत्या होत नाही. इतकेच काय बाळाचे नाव ही त्यांना आधीच ठरवून हॉस्पिटल मध्ये सांगावे लागते. बाळाच्या आईला जेव्हा हॉस्पिटल मध्ये भरती केले जाते तेव्हा बाळाच्या नावाने सुद्धा फॉर्म भरला जातो. बेड (पाळणा) बुक केला जातो. बाळ जन्मल्यावर आई नॉर्मल होई पर्यंत बाळाला वेगळ्या खोलीत ठेवले जाते. पाच दिवस बाळ हॉस्पिटलच्या ताब्यात असते. हे करण्यामागचा उद्देश्य असा की त्याला कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये. फक्त दोन /तीन तासाच्या अंतराळाने आई ला भेटायला व अंगावरचे दुध भरवायला आईकडे आणले जाते. परत त्याला बाळांच्या रूम मध्ये ठेवले जाते. बाळ अदलाबदली होऊ नये म्हणून त्याच्या पायाचे ठसे घेऊन ते कॉम्पुटर मध्ये रजिस्टर केले जातात. वडिलांना पण काचेतूनच बघायला मिळते.\nपण नशीब आपल्याकडे ते एक चांगले आहे. बाळाचा जन्म झाल्यावर बाळ जर नॉर्मल असेल तर त्���ाला अर्ध्या एक तासात त्याच्या आई वडिलांकडे सोपवले जाते. नाहीतर पाच दिवस बाळाला फक्त बंद दरवाज्यातून बघत राहायचे म्हणजे खूप त्रास झाला असता. ती ताटातूट सहन नसती झाली. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे आपल्या इथे गर्भलिंगनिदान होत नाही (म्हणजे अधिकृतरीत्या तरी) त्यामुळे लेबर रुमच्या बाहेर राहून आता मुलगा होणर की मुलगी होणार हा आनंद, त्यातली भीती, चिंता काळजी आणि एक अनामिक ओढ हे सर्व सर्व काही अनुभवता येते. त्या ज्या काही भावना, उत्कंठा असतात त्या अवर्णनीय असतात.\nबायकोला पुढे लीलावती हॉस्पिटल मध्ये सहा दिवस ठेवले होते. मी सुद्धा सहा दिवस हॉस्पिटल मध्येच राहिलो होतो. जेवण,राहणे, अंघोळ सर्व काही हॉस्पिटलमध्येच होते. पुढील सहा दिवसात कमीत कमी १२ ते १५ डिलीव्हरी झाल्या होत्या पण त्यातील कोणालाच लेबर रूम मध्ये बोलावले नव्हते. मलाच कसे बोलावले ते आश्चर्य आहे. कदाचित भिंगरीला झालेल्या अपघातामुळे आणि तिने सहन केलेल्या त्रासामुळे डॉक्टरांनी मला आत मध्ये यायला परवानगी दिली असेल.\nकाहीही असो, डॉ रंजना मुळे मला आयुष्यातला एक सुंदर आणि दुर्मिळ अनुभव घेता आला. माझ्या मुलाचा जन्म होताना, त्याला या जगात येताना, पहिल्यांदाच रडताना, पहिल्यांदा इवलेसे डोळे उघडून या जगाला बघताना ह्या सर्व गोष्टींचा अनुभव जवळून घेता आला. काही मुली गर्भार असताना अगदी पाय पडून घसरल्यामुळे, किंवा गर्दीत पोटाला धक्का लागून गर्भपात झालेल्या बघितल्या आहेत. पण भिंगरीचा एवढा मोठा अपघात होऊन ती जवळपास १० फुट हवेत उडून रस्त्यावर तिच्या तोंडावर पडली, हनुवटी फुटली, मल्टीपल फ्रॅक्चर झाले पण तरी सुद्धा तिच्या पोटातल्या बाळाला काही झाले नाही. तो सहीसलामत या जगात आला, कदाचित पुढे येणारे दु:ख तो आधीच भोगून सर्व मागचे पुढचे हिशोब चुकता करून आला. एवढ्या मोठ्या अपघात आणि मृत्यूच्या चक्रव्यूहातून त्याने स्वत:ला आणि त्याच्या आईलाही वाचवले. कोण आहे तो अश्या शूर बाळाचे नाव काय ठेवले पाहिजे\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nमाझा विठ्ठल-- पहिला वॉलपेपर\nकाही महिन्यापूर्वी बनवलेला छोटा वॉलपेपर. विठ्ठल ह्या नावातच अशी काही वेगळी उर्जा आहे की नवीन काहीतरी करावेसे वाटते.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\n\"मला ते हवंय\" शट..अप काही काय बोलत असतोस तू काही काय बोलत असतोस तू अग सिरियसली बोलतोय...मला उद्या माझ्या बर्थडे ला गिफ्ट म्हणून हवंय \nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nझोंबी | आनंद यादव\nझोंबी | आनंद यादव झोंबी हे लेखक आनंद यादव उर्फ आनंद रत्नाप्पा जकाते उर्फ आंद्या ह्यांचे आत्मचरित्र आहे.. सहसा मला आत्मचरित्र वाचाय...\nझाडाझडती | विश्वास पाटील\nझाडाझडती | विश्वास पाटील खूप दिवसांपूर्वी मित्राने सुचवलेले पुस्तक... कधी तरी वाचू ह्या विचाराने मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी नोंदवून ठेवलेल...\nमाझा विठ्ठल-- पहिला वॉलपेपर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/juicer-mixer-grinder/cambridge-marvel-juicer-mixer-grinder-pink-price-pdD7cK.html", "date_download": "2020-01-23T13:15:35Z", "digest": "sha1:S6FUTR7CZ2X4HSPGEUB662YYVU26V2BY", "length": 10462, "nlines": 233, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "केम्ब्रिज मारवेल जुईचेर मिक्सर ग्राइंडर पिंक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nजुईचेर मिक्सर & ग्राइंडर\nकेम्ब्रिज जुईचेर मिक्सर & ग्राइंडर\nकेम्ब्रिज मारवेल जुईचेर मिक्सर ग्राइंडर पिंक\nकेम्ब्रिज मारवेल जुईचेर मिक्सर ग्राइंडर पिंक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकेम्ब्रिज मारवेल जुईचेर मिक्सर ग्राइंडर पिंक\nकेम्ब्रिज मारवेल जुईचेर मिक्सर ग्राइंडर पिंक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये केम्ब्रिज मारवेल जुईचेर मिक्सर ग्राइंडर पिंक किंमत ## आहे.\nकेम्ब्रिज मारवेल जुईचेर मिक्सर ग्राइंडर पिंक नवीनतम किंमत Oct 23, 2019वर प्राप्त होते\nकेम्ब्रिज मारवेल जुईचेर मिक्सर ग्राइंडर पिंकशोषकलुईस उपलब्ध आहे.\nकेम्ब्रिज मारवेल जुईचेर मिक्सर ग्राइंडर पिंक सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 2,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आ���े. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकेम्ब्रिज मारवेल जुईचेर मिक्सर ग्राइंडर पिंक दर नियमितपणे बदलते. कृपया केम्ब्रिज मारवेल जुईचेर मिक्सर ग्राइंडर पिंक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकेम्ब्रिज मारवेल जुईचेर मिक्सर ग्राइंडर पिंक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकेम्ब्रिज मारवेल जुईचेर मिक्सर ग्राइंडर पिंक वैशिष्ट्य\nनंबर ऑफ जर्स 3\nपॉवर कॉन्सुम्पशन 500 Watts\nतत्सम जुईचेर मिक्सर & ग्राइंडर\n( 66 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\nकेम्ब्रिज मारवेल जुईचेर मिक्सर ग्राइंडर पिंक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2020 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://puladeshpande.net/mumbai.php", "date_download": "2020-01-23T14:04:16Z", "digest": "sha1:XRLD6BXC3AOVM7DBF4AZM5DDEDUJ62FS", "length": 6538, "nlines": 14, "source_domain": "puladeshpande.net", "title": "साहित्यिक पु.ल.:मुंबईने मला काय दिले?", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nएक जानेवारी: एक संकल्प दिन \nमुंबईने मला काय दिले\nमी- एक नापास आजोबा\nमुंबईने मला काय दिले\nमाझा जन्म मुंबईत गावदेवीतल्या एका चाळीत झालेला असला तरी मी वाढलो पार्ल्यासारख्या मुंबईच्या उपनगरात. ह्या उपनगरी मुंबईने मला खूप काही दिले. मुख्यत: चाळीत दुर्लक्ष असलेली मोकळी हवा दिली. खेळायला मोकळी शेते दिली. पावसाळयात तिथे काकड्या, पडवळ, दोडक्यांचे मळे फुलायचे. गिरगावातच राहिलो असतो तर बैलांनी ओढलेले नांगर, बैलगाडी- वर लादलेल्या काकड्यांच्या राशी पाहायला मिळाल्या नसत्या. ट्रॅमवाली मुंबई आणि आमची उपनगरी मुंबई यात खूप फरक होता. आमच्या मुंबईवर ग्रामीण शिक्का होता. पावसाळयात पार्ल्यातल्या विहिरी तुडुंब भरायच्या आणि पारध्यांच्या, चित्र्यांच्या विहिरींवर पोहणाऱ्या पोरांचा दंगा सुरु व्हायचा. मुटका मारुन पाणी उडवून काठावरच्या पोरांना भिजविणे हा अत्यंत आवडता खेळ होता. हे सुख मुंबईच्या मुलांना नव्हतं. त्यांना चौपाटी होती, पण आम्हाला जुहूचा लांबलचक किनारा होता. स्टंपा, ब्याटी वगैरे गोष्टी परवडण्या सारख्या नव्हत्या. त्यामुळे खो, खो ,हुतुतू (याची त्याकाळी कबड्डी झाली नव्हती), आटयापाटया, विटीदांडू अशा बिनपैशाच्या खेळावर भर होता. हे देशी संस्कार घेऊन वाढत गेलेल्या मुलांपैकी आम्ही होतो. हाफपॅंट, बाहेर लोंबकळणारा शर्ट ही आम्हा सगळयांची वेशभूषा होती. इस्त्रीचे कपडे ही अनावश्यक गोष्ट वाटत होती. त्या मानाने मुंबईची पोरे फ़्याशनेबल. कोटबीट घालायची. त्यांच्या पोशाखाचा हेवा वाटत नव्हता असे नाही; पण स्वदेशीपणाचा अभिमान होता. महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या चळवळींचं विलेपार्ले हे मुख्य केंद्र होतं. तिथे सत्याग्रहांची छावणी होती. आज त्याच जागेवर बिस्किट फॅक्टरी आहे.\nमाझ्या विदयार्थिदशेतला बहुतेक काळ हा मुंबईतच गेला. त्यावेळी सार्वजनिक क्षेत्रातल्या दिग्गजांची भाषणे ऐकण्याचे भाग्य लाभले. माझे जीवन समृद्ध करणाऱ्या त्या मुंबईचे आताचे रुप पाहतांना मनाला यातना होतात. ज्या मुंबईत जगन्नाथ शंकरशेट, फिरोज शहा मेहता, डॉ.भाऊ दाजी लाड यांच्या सारख्या लोकाग्रणींनी जनजीवन सुखी व्हावं म्हणून आपलं आयुष्य वेचलं, त्या जुन्या मुंबईचा ताबा आता अफाट गर्दीने आणि सर्वच क्षेत्रांतल्या गुंडांनी घ्यावा हा दैवदुर्विलास म्हणावा लागेल.\n... अपूर्ण (-महाराष्ट्र टाइम्स, रविवार २३ जुलै १९९३)\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/veda/saam/sam-AD2.htm", "date_download": "2020-01-23T13:37:49Z", "digest": "sha1:HJJSZCF7G6EST4Z5SRC4VHSUISQIOITG", "length": 110200, "nlines": 492, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सामवेद - ऐन्द्र काण्ड - द्वितीयोऽध्यायः", "raw_content": "\nसामवेद - ऐन्द्र काण्ड - द्वितीयोऽध्यायः\nसामवेद - द्वितीय प्रपाठके - प्रथमार्ध\nशंयुर्बार्हस्पत्य ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nतद्वो गाय सुते सचा पुरुहूताय सत्वने शं यद्गवे न शाकिने ॥ ११५\nअरे मानवांनो, तुमच्या यज्���ांत अनेक भक्तांनी ज्यांचे आवाहन केले आहे, त्या अशुभांचा नाश करणार्‍या सर्वशक्तिमान् परमेश्वराची कीर्ति तुम्ही सर्व एकत्रितपणे गा.\nश्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nयस्ते नूनं शतक्रतविन्द्र द्युम्नितमो मदः तेन नूनं मदे मदेः ॥ ११६\nहे त्रिकालदर्शी परमेश्वरा, हे शेकडो विवेकी आविष्कारांच्या निर्मात्या, तुझ्या सर्वाधिक प्रशंसनीय कृपेने तू आम्हाला आनंदी राहण्यास आनंद उपभोगण्यास समर्थ कर.\nहर्यतः प्रगाथ ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nगाव उप वदावटे महि यज्ञस्य रप्सुदा उभा कर्णा हिरण्यया ॥ ११७\nहे परमेश्वरा, जेथे निर्विघ्न ध्यान करता येते अशा या निर्जन स्थळी तू मला वैदिक ज्ञानाचा उपदेश कर. कारण की तुझ्या भक्तांना सत्कृत्यात श्रेष्ठ सल्ला देणारा आहेस. तू तुझ्या वेदातील सत्यपूर्ण वाणीने माझे दोन्ही कान भरून टाक.\nश्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nअरमश्वाय गायत श्रुतकक्षारं गवे अरमिन्द्रस्य धाम्ने ॥ ११८\n१) हे वेदविद्या पारंगत विद्वाना, सनातन भगवंताची परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे तू उत्तमप्रकारे गा. वैदिक सूर्याची कीर्ति तू तुउअमप्रकारे गा. या ब्रह्मांड नायकाची स्तुति तू उत्तमप्रकारे गा.\nसुकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nतमिन्द्रं वाजयामसि महे वृत्राय हन्तवे स वृषा वृषभो भुवत् ॥ ११९\n१) या विश्वनाथाची, अशुभांचा नाश करावा म्हणून आम्ही मनःपूर्वक स्तुति करतो. तोच शांति आणि आनंदाची वृष्टी करणारा आहे. तो आमच्यावर शांतीचा वर्षाव करो.\n२) पराक्रमी पापावर आघात करण्यासाठी आम्ही आमच्या आत्म्याला सामर्थ्यसंपन्न बनवू. तो तेजस्वी नायक होवो.\nइन्द्रमातरो देवजामय ऋषिकाः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nत्वमिन्द्र बलादधि सहसो जात ओजसः त्वं सन्वृषन्वृषेदसि ॥ १२०\n शक्ति, विजय आणि सामर्थ्य यावर तुझे प्राकट्य अवलंबून आहे. हे महापराक्रमी वीरा, तूच आनंदाचा वर्षाव करणारा आहेस.\nइन्द्रमातरो देवजामय ऋषिकाः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\n चक्राण ओपशं दिवि ॥ १२१\n१) पृथ्वीला लाभदायक ठरतो आणि आकाशात ढग उत्पन्न होण्यास कारणीभूत ठरतो.\n२) वंदनीय परमेश्वर जो आकाशात उपस्थित असतो आणि पृथ्वीला परिभ्रमण करावयास लावतो तो त्याचे ध्यान केले असतां आत्म्याचा विकास साधण्यास त्यास सक्षम करतो.\nगोषक्‌यश्व सूक्तिनौ का���्वायनौ ऋषी - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nयदिन्द्राहं तथा त्वमीशीय वस्व एक इत् स्तोता मे गोसखा स्यात् ॥ १२२\nहे परमेश्वरा, मी जर तुझ्यासारखा सर्व ज्ञानरूपी संपत्तीचा एकमेव शासक, माझा आत्मा सर्व पृथ्वीचा परम सुहृद असलो तरीही मी तुझी स्तुति करीन.\nगोषक्‌यश्व सूक्तिनौ काण्वायनौ ऋषी - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nपन्यंपन्यमित्सोतार आ धावत मद्याय स्ॐअं वीराय शूराय ॥ १२३\nअरे उपासका, तूं उत्तम श्रेष्ठ भक्तीसह, ज्ञानोत्तर भक्तीसह तुला स्वतःला त्या परमेश्वराच्या चरणी समर्पित कर. त्यायोगे सर्व अशुभांचा नाश करणारा तो सर्वशक्तिमान्, वीर आणि शूर परमात्मा तुझ्यावर प्रसन्न होईल.\nमेधातिथि ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nइदं वसो सुतमन्धः पिबा सुपूर्णमुदरम् अनाभयिन्ररिमा ते ॥ १२४\n१) ही जीवात्म्या, ही स्वादिष्ट मधुर मधुर दैवी सुरा, ज्ञानोत्तर भक्तीरस आकंठ प्राशन कर. हे निर्भय मानवा सर्व अशुभांचा त्याग करून तुझे हृदय मंदिरच बनव.\n२) हे निर्मल परमेश्वरा, सृष्टि निर्माणकर्त्या, आम्ही तुला भक्तीने परिपूर्ण दैवी रस ज्यात ज्ञान मिसळलेले आहे असा अर्पण करीत आहो. तू त्याचा स्वीकार करून आमच्यावर उपकार कर, आम्हांला कृतार्थ कर.\nसुकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nउद्धेदभि श्रुतामघं वृषभं नर्यापसम् अस्तारमेषि सूर्य ॥ १२५\nअज्ञानरूपी अंधःकारास जो संपूर्ण नष्ट करतो, घालवतो, त्या दैवी सूर्या, जो प्रसिद्ध ज्ञानरूपी संपत्तिने युक्त आहे, आनंदाची वृष्टि करणारा आणि मानवांच्या हिताची कर्मे करून सर्व अशुभांना घालवून देणारा तो तुझी उपासना करतो, तुझी सेवा करतो.\nगुह्यकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nयदद्य कच्च वृत्रहन्नुदगा अभि सूर्य सर्वं तदिन्द्र ते वशे ॥ १२६\n१) हे अज्ञाननाशका, पापविनाशका, हे दैवी सूर्या या जगांत जे जे अस्तित्वात आहे ते ते हे परमेश्वरा, तुझ्या ताब्यांत आहे.\n२) ज्या वस्तूची तू तीव्र इच्छा करतोस ती वस्तू तुझ्या ताब्यात येते. समर्थ मनुष्य दृढ निश्चयाद्वारे त्याच्या हृदयात जे काही ठरवतो ते प्राप्त करतो.\nभरद्वाज ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nय आनयत्परावतः सुनीती तुर्वशं यदुम् इन्द्रः स नो युवा सखा ॥ १२७\n१) जे अज्ञानामुळे वाईट कर्मे करतात आणि दूर जातात त्यांना जो शक्तिमान पुरुष आपला तरुण उत्साही मित्र बनून त्��ाच्या न्यायी वर्तनाने पुन्हा आपल्याजवळ आणतो.\n२) हे परमेश्वरालाही लागू पडते. तो सर्वशक्तिमान परमेश्वर ताच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाने ज्या दुष्टांनी त्याच्याकडे पाठ फिरवलेली असते त्यांना योग्य मार्गावर आणतो आणि आपल्या भक्तात त्यांचे परिवर्तन घडवून आणतो. (वाल्याचा वाल्मीकि होतो)\nश्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nमा न इन्द्राभ्याऽऽ३ दिशः सूरो अक्तुष्वा यमत त्वा युजा वनेम तत् ॥ १२८\n कामासक्ति आणि इतर वाईट वासना किंवा दुष्ट प्रवृत्तीचे लोक यांच्याकडून कुठल्याही बाजूने रात्रीच्या एळी आम्ही घेरले जाऊ नये. (अध्यात्मिक दृष्ट्या अज्ञानाची काळोखी रात्र असा अर्थ होऊ शकतो). कधी वाईट कल्पना क्ंवा दुष्ट हृदयाच्या व्यक्ती आपल्याजवळ आल्याच तर, हे परमेश्वरा तुझ्या मदतीने किंवा तुझ्या सख्यत्वामुळे आम्ही त्यांच्यावर विजय प्राप्त कऊ शकू आणि त्यांचा नाशही करू शकू.\nमधुच्छ्न्दा ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nएन्द्र सानसिं रयिं सजित्वानं सदासहम् वर्षिष्ठमूतये भर ॥ १२९\n आमच्या संरक्षणासाठी तू भौतिक आणि अध्यात्मिक संपदा, आणि जिच्यायोगे आम्हां सर्वांना ज्यात सहभागी होता येईल असा आनंद आम्हाला दे, विजेत्याची नेहमी विजय मिळवून देणारी, भरपूर आणि सर्वोत्तम संपत्ति आमच्यासाठी तू आण.\nमधुच्छ्न्दा ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nइन्द्रं वयं महाधन इन्द्रमर्भे हवामहे युजं वृत्रेषु वज्रिणम् ॥ १३०\nमहायुद्धात (जे दुष्ट प्रवृत्तिबरोबर सतत चालू असते त्यात) आम्ही परमेश्वराचे आवाहन करतो. लहान युद्धाच्या वेळीही आम्ही त्याचेच आवाहन मदतीसाठी करतो. सर्व अशुभांचा आणि दुष्ट प्रवृत्तींच्या ब्यक्तींचा नाश करणारा तोच आपला मित्र आहे.\nत्रिशोक काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\n तत्राददिष्ट पौंस्यम् ॥ १३१\n१) या जगांत ज्ञानी महात्म्यांकडून राजा ज्ञान प्राप्त करतो आई त्यायोगे त्याच्या अनेक शत्रूंच्यावर विजय मिळवितो. या प्रकारे त्याच्या ठिकाणी पराक्रम आणि पौरुष यांचा विकास होतो.\n२) जेव्हां ज्ञानी भक्ताचे प्रेम भगवान स्वीकारतात आणि त्याच्यावरील हजारो संकटे वा विघ्ने दूर करतात तेव्हां सर्वत्र त्याच्या पराक्रमाचा प्रकाश पडतो.\nवसिष्ठ ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nवयमिन्द्र त्वायवोऽभि प्र नोनुमो वृषन् विद्धी त्���ा३स्य नो वसो ॥ १३२\nहे आमच्या सर्व उदात्त इच्छा पूर्ण करणार्‍या परमेश्वरा तुला प्राप्त करण्याच्या इच्छेने आम्ही तुला सर्व बाजूंनी, दिशांनी नमस्कार कततो. हे उत्तम परमेश्वरा, तू आमचे हे कृत्य आणि आमची इच्छा जाणतोस.\nत्रिशोक काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nआ घा ये अग्निमिन्धते स्तृणन्ति बर्हिरानुषक् येषामिन्द्रो युवा सखा ॥ १३३\nज्यांचा मित्र चिरतरूण परमेश्वर, ज्ञानाची ज्योतरूपी परमात्मा असतो, ते या प्रकारे सर्व लोकांचे या पृथ्वीवर नियमितपणे कल्याण करतात. ते त्यांच्या देहाचे बंधन तोडून मुक्ति प्राप्त करतात.\nत्रिशोक काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nभिन्धि विश्वा अप द्विषः परि बाधो जही मृधः वसु स्पार्हं तदा भर ॥ १३४\nहे परमेश्वरा, तू आमच्या सर्व शत्रूंना (अन्तरातील आणि बाहेरील) हाकलून लाव; आमच्या विकासाच्या मार्गावर विघ्ने आणणार्‍या शत्रूंना तू मारून टाक आणि आम्ही ज्या भौतिक व अध्यात्मिक संपत्तीची इच्छा करतो ती संपत्ति घेऊन या.\nकण्वोघोर ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nइहेव शृण्व एषां कशा हस्तेषु यद्वदान् नि यामं चित्रमृञ्जते ॥ १३५\n१) मला अगदी जवळच सैनिकांनी चाबूक ओढल्याचा कडाक्याचा आवाज ऐकू येत आहे. ते सैनिक मार्गाने जात असतामाच वैभव गोळा करीत आहेत.\n२) अध्यात्मिक स्पष्टिकरण : मी योगाभ्यास करण्यांत मग्न असतां अत्यंत आवश्यक असा श्वाछ्वासांचा आवाज ऐकतो. त्यांनी ॐ चा चाबूक त्यांच्या हातात धरलेला असतो. प्रणवच आश्चर्यकारक रीतीने सर्व विश्वार शासन करीत असतो. [श्वासोछ्वासावर ताबा मिळवता आला तर साधकास आश्चर्यकारक शक्ति प्राप्त होते. त्यावेळी त्याला अण्तरातील सूक्ष्म नाद, ज्याला योगाच्या परिभाषेत ’अनाहत नाद\" म्हणतात, तो ऐकू येऊ लागतो.]\nत्रिशोक काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nइम उ त्वा वि चक्षते सखाय इन्द्र स्ॐइनः पुष्टावन्तो यथा पशुम् ॥ १३६\nहे परमेश्वरा, आम्ही तुझे मित्र ज्ञानासह भक्तीने युक्त आहोत आणि चारा असलेले मानव जसे गायींच्या कळपाकडे प्रेमाने पाहतात तसे तुझ्याकडे पहात आहोत.\nकुसीदीकाण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nसमस्य मन्यवे विशो विश्वा नमन्त कृष्टयः समुद्रायेव सिन्धवः ॥ १३७\nभगवंताच्या ज्ञान, कीर्ति आणि थोरवी पुढे सर्व लोक नतमस्तक होत असतात. ज्याप्रमाणे नद्या सर्व प्रथम नतमस्तक होऊन सागराकडे धाव घेत असतात, अगदी त्याप्रमाणे.\nकुसीदीकाण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nदेवानामिदवो महत्तदा वृणीमहे वयम् \nआम्ही स्वतःमध्ये ते परम प्रेम, ज्ञान आणि पूर्णपणे, खर्‍या अर्थाने विद्वान ज्ञानी लोकांच्या संरक्षणाची निवड करीत असतो. कारण आमच्या विकासासाठी ते शांति आणि आनंदाचा पृथ्वीवर वर्षाव करीत असतात.\nमेधातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nस्ॐआनां स्वरणं कृणुहि ब्रह्मणस्पते कक्षीवन्तं य औशिजः ॥ १३९\nहे ज्ञानेश्वरा, मला, तुझ्या पुत्राला तू सर्वश्रेष्ठ, लोकप्रिय, उद्योगी, वैभवसंपन्न आणि ज्ञानाच्या प्रकाशाने युक्त अशा व्यक्तीप्रमाणे लोकांना मी आवडेन असा बनव.\nश्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nबोधन्मना इदस्तु नो वृत्रहा भूर्यासुतिः शृणोतु शक्र आशिषम् ॥ १४०\nज्ञान आणि भक्ति यांनी युक्त अशा तर्पणाने ज्याचा मानसन्मान केला गेला आहे असा तो पापविनाशक परमेश्वर आमचे मन उजळून टाको. त्या सर्वशक्तिमानाने आमची प्रार्थना ऐकावी.\nश्वाश्व आत्रेय ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nअद्य नो देव सवितः प्रजावत्सावीः सौभगम् परा दुःष्वप्न्यं सुव ॥ १४१\n तू आजच आम्हाला भरभराट आणि संतति प्रदान कर. तू दुःस्वप्ने, अज्ञान आणि आळस यांना दूर हाकलून दे.\nप्रगाथः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nक्वा३स्य वृषभो युवा तुविग्रीवो अनानतः ब्रह्मा कस्तं सपर्यति ॥ १४२\nजो सर्वांवर शांति आणि आनंदाचा वर्षाव करतो तो चिरतरुण, अनेक मुखे असलेला, दुर्जय परमेश्वर कोठे आहे सर्व वेद ज्याची आराधना करतात त्या सर्व वेदांचा ज्ञाता कोण आहे सर्व वेद ज्याची आराधना करतात त्या सर्व वेदांचा ज्ञाता कोण आहे त्या सनातन सर्वव्यापक परमेश्वराला जाण्य़्न घ्या, आणि त्याच्या पायाशी बसून सर्वव्यापक परमेश्वरासंबंधी सर्व त्याच्याकडून जाणून घ्या.\nवत्सः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nउपह्वरे गिरीणां सङ्‌गमे च नदीनाम् धिया विप्रो अजायत ॥ १४३\nजेथे पर्वतांच्या उतारावर निर्झर एकत्र भेटतात अशा निसर्गरम्य, शांत, एकांत स्थानी ध्यानाभ्यास आणि सत्कृत्ये केल्याने मनुष्य ज्ञानी बनतो.\nवत्सः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nप्र सम्राजं चर्षणीनामिन्द्रं स्तोता नव्यं गीर्भिः नरं नृषाहं मंहिष्ठम् ॥ १४४\nजो मानव जातीला अत्यंत पूज्य आहे, एकमेव सम्राट आहे, सर्वश्रेष्ठ जगन्नायक असून, अत्यंत उदार असून मानवांचे शासन करतो त्या परमेश्वराची वैदिक ऋचांच्याद्वारे स्तुति करा.\nमेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nअपादु शिप्रयन्धसः सुदक्षस्य प्रहोषिणः इन्द्रोरिन्द्रो यवाशिरः ॥ १४५\nकाम करण्यात तत्पर, वेगवान्, सनातन आणि सर्वशक्तिमान् परमेश्वरा, जे देतात आणि घेतात अशांच्या अति आवश्यक अशा विकसित शक्तीचे संरक्षण व्हावे अशी कृपा तू करतोस.\nमेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nइमा उ त्वा पुरुवसोऽभि प्र नोनवुर्गिरः गावो वत्सं न धेनवः ॥ १४६\nयथेष्ठ संपत्ति आणि त्याचाच्या ईश्वरा, दुभत्या गायींनी वासरांना पाहून हंबरावे त्याप्रमाणे या स्तुति स्त्रोत्राने तुझे आम्ही आवाहन करतो.\nगौतम रहूगण ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः\nअत्राह गोरमन्वत नाम त्वष्टुरपीच्यम् इत्था चन्द्रमसो गृहे ॥ १४७\nज्ञानी लोक चंद्राच्या महालात लपलेल्या सूर्यकिरणांना जाणतात, अर्थात् चंद्राला सूर्यापासून त्याचा प्रकाश प्राप्त होतो. त्याप्रमाणे आपणा सर्वांच्या आनंदी अंतःकरणातही परमात्म्याचा प्रकाश वास्तव्य करेत असतो. परमात्म्यामुळे, तो आनंदघन असल्यामुळे आपण आनंदीत होतो.\nपूतदक्ष ऋषिः - मरुतो देवता - गायत्री छन्दः\nयदिन्द्रो अनयद्रितो महीरपो वृषन्तमः तत्र पूषाभुवत्सचा ॥ १४८\nजेव्हां परमात्म्याने, आनंदाची, शाश्वत सुखाची वृष्टि करणार्‍या परमेश्वराने पाण्याचे प्रचंड प्रवाह पृथ्वीवर आणले तेव्हांच त्याने या विश्वाला आधार देण्याचे कामही केले.\nपूतदक्ष ऋषिः - मरुतो देवता - गायत्री छन्दः\nगौर्धयति मरुतां श्रवस्युर्माता मघोनाम्युक्ता वह्नी रथानाम् ॥ १४९\nअत्यंत आवश्यक अशा श्वासोछ्वासांची माता जिव्हा योगयज्ञात सहभागी होते तेव्हां ती टाळूतून जो अमृतस्राव होतो ते अमृत प्राशन करते आणि आनंदाचा अनुभव घेते. जेव्हां ती इंद्रियरूपी वाहनांशी जखडली जाते तेव्हां ती त्यांना त्यांच्या इच्छित ध्येयाप्रत घेऊन जाते (येथे खेचरी मुद्रेचा संबंध आहे).\nश्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nउप नो हरिभिः सुतं याहि मदानां पते उप नो हरिभिः सुतम् ॥ १५०\nहे अतिप्रसन्न आनंदघन परमेश्वरा, तू तुझ्या सर्व उपाधिंसह, गुणांसह आमच्या यज्ञात ये. त्या तुझ्या ��पाधि सर्व अंधःकाराचा आणि अशुभांचा नाश करतील. अथवा तुझ्या दिव्य अशा ज्ञान किरणांसह, हे दैवी सूर्या, तू ये. (आपण यज्ञ किंवा अन्य काही सत्कृत्ये करताना आपल्या अंतरबाह्य परमेश्वराचे अस्तित्व आहे याची जाणीव नेहमी ठेवली पाहिजे.)\nश्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nइष्टा होत्रा असृक्षतेन्द्रं वृधन्तो अध्वरे \nसात इंद्रियरूपी सात ऋषि (दोन डोळे, दोन नाकपुड्या, दोन कान आणि एक जीभ) ही विविध विषयांचे ज्ञान ग्रहण करून या जीवनांत आत्म्याची कीर्ति आणि शक्ति वाढवितात, आणि या जीवनरूपी यज्ञात जीवनाच्या अंतापर्यंत त्या शक्तिनुसार बलि (नैवेद्य) अर्पण करीत असतात. (हे वर्ण अध्यात्मिक यज्ञाचे आहे)\nवसः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nअहमिद्धि पितुष्परि मेधामृतस्य जग्रह अहं सूर्य इवाजनि ॥ १५२\nज्ञान आणि सत्याचा स्त्रोत असलेल्या परमपिता परमेश्वराकडून सखोल ज्ञान प्राप्त करून मी आता सूर्याप्रमाणे तेजस्वी झालो आहे आणि आता कोणाकडूनही पराभूत केला जाऊ शकत नाही.\nशुनःशेप ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nरेवतीर्नः सधमाद इन्द्रे सन्तु तुविवाजाः क्षुमन्तो याभिर्मदेम ॥ १५३\n१) आपल्या लोकांनी शक्तिसंपन्न, ज्ञानसंपन्न असावे. भगवंताच्या बाबतीत आज्ञाधारक असावे. एकमेकासोबत आनंद लुटावा, म्हणजे धनधान्य, समृद्धि आणि भक्तिभावाने समृद्ध झालो की आपण आनंद प्राप्त करू शकू.\n२) आमच्या गाई दूधदुभतेरूपी समृद्ध आणि शारिरीक दृष्ट्या धष्टपुष्ट असाव्या म्हणजे आपण आनंद साजरा करू.\nवामदेव ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nस्ॐअः पूषा च चेततुर्विश्वासां सुक्षितीनाम् देवत्रा रथ्योर्हिता ॥ १५४\nपरमेश्वर हा विश्वनिर्माता आणि सर्व प्राणीमात्रांचा आधार असून सर्व तेजस्वी वस्तूंना आणि ज्ञानी लोकांना व्यापून असतो. तो सर्व प्राणीमात्रांचा हितेच्छु सर्व अवस्थांमध्ये त्यांचे हित करतो. या दोन्ही रूपांत तोच असून तोच त्यांना ज्ञान देत असतो. ज्ञानी लोकांचा तोच संरक्षक असून शांति आणि आनंदाचा तो मूळ स्त्रोत असल्याने मन आणि जीवात्म्याचा उपकारकर्ताही तोच आहे.\nश्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nपान्तमा वो अन्धस इन्द्रमभि प्र गायत विश्वासाहं शतक्रतुं मंहिष्ठं चर्षणीनाम् ॥ १५५\n जो परमेश्वर तुम्हाला भौतिक आणि आध्यात्मिक अन्न पुरवितो, जो सर��वांना जिंकून घेतो, आश्चर्यजनक आणि शेवट नसलेल्या सत्कृत्याचा कर्ता, सर्व लोकांसाठी उदार दाता, सर्व ज्ञानी लोक ज्याचे पूजन करतात, त्या परमेशव्राची तुम्ही स्तुतिस्तोत्रे गा.\nवसिष्ठः ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nप्र व इन्द्राय मादनं हर्यश्वाय गायत सखायः स्ॐअपाव्ने ॥ १५६\n जो परमेश्वर सर्व अशुभांचा नाश करतो आणि सर्वव्यापिई असून ज्ञानोत्तर भक्तिरूपी अमृताचा स्वीकार करतो त्या परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी त्याची स्तुतिस्तोत्रे तुम्ही गा.\nमेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nवयमु त्वा तदिदर्था इन्द्र त्वायन्तः सखायः कण्वा उक्थेभिर्जरन्ते ॥ १५७\n आम्ही तुझी, फक्त तुझीच तीव्र अभिलाषा धरून, तुला जीवन वाहिलेले आम्ही तुझी आणि तुझीच याप्रकारे प्रार्थ करतो.\nअनुकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nइन्द्राय मद्वने सुतं परि ष्टोभन्तु नो गिरः अर्कमर्चन्तु कारवः ॥ १५८\nजो आनंदाचा दाता आहे त्या परमेश्वराची स्तुति आमची वाणी करो. जो परम आदरणीय त्या परमेश्वराची स्तुति भक्तांनी करावी.\nइरिम्विठिः कण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nअयं त इन्द्र स्ॐओ निपूतो अधि बर्हिषि एहीमस्य द्रवा पिब ॥ १५९\nयेथे माझ्या हृदयाकाशात तुझी शुद्ध ज्ञानोत्तर भक्ति वास करीत आहे. हे परमेश्वरा, तू त्वरेने इकडे ये आणि तिचा स्वीकार कर. किंवा हे परमेश्वरा, मी माझे जीवनच यज्ञरूपाने तुला अर्पण करीत आहे त्याचा तू स्वीकार कर.\nमधुछन्द ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\n जुहूमसि द्यविद्यवि ॥ १६०\nएखादी चांगली गाय तिची धार काढणार्‍याला साद घालते त्याप्रमाणे आम्ही दररोज सत्कर्मांचा कर्ता असलेल्या त्या परमेश्वरास आमच्या संरक्षणासाठी साद घालतो.\nत्रिशोक काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nअभि त्वा वृषभा सुते सुतं सृजामि पीतये तृम्पा व्यश्नुही मदम् ॥ १६१\nआमच्या शुभकामनांची पूर्ती करणार्‍या परमेश्वरा सोमरस, भक्तिरस जो ज्ञानमिश्रित आहे तो वाहू लागला आहे. मी भक्तिरूप अमृत तू प्राशन करावेस म्हणून तुझ्यापुढे सादर करीत आहे. तू तो प्राशन करून प्रसन्न हो आणि महान आनंदाचा उपभोग घे. (योगाच्या परिभाषेत जिला धर्ममेय समाधि म्हणतात त्या योगिक अवस्थेचे हे वर्णन आहे.)\nकुसीदीकाण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nय इन्द्र चमसेष्वा स्ॐअश्चमूषु ते सुतः पिबेदस्य त्वमीशिषे ॥ १६२\n तू सर्वांचा अखिल ब्रह्मांडाचा स्वामी आहेस. म्हणून तुझी कीर्ति जी बुद्धिमध्ये प्रकट होते, पृथ्वी आणि आकाशात प्रगट होते, तिचा तू उपभोग घे, आनंद लूट.\nशुनःशेप ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nयोगेयोगे तवस्तरं वाजेवाजे हवामहे सखाय इन्द्रमूतये ॥ १६३\nकुठल्याही शुभकार्याचा आरंभ करताना आणि प्रत्येक युद्धाच्या प्रसंगी अर्थात् दुष्ट प्रवृत्तीशी लढा देतांना किंवा बाह्य दुष्टांशी युद्धाच्या प्रसंगी, आम्ही तुला आमचा सुहृद म्हणून, आमचे संरक्षण करावेस म्हणून हे सर्व शक्तिमान् परमेश्वरा, आम्ही तुला आवाहन करीत आहोत, तुझ्याशी संभाषण साधू इच्छितो.\nमधुच्छन्दा ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nआ त्वेता नि षीदतेन्द्रमभि प्र गायत सखायः स्त्ॐअवाहसः ॥ १६४\nहे सहकार्‍यांनो, तुझी येथे या, खाली बसा, आणि त्या परमेश्वापुढे त्याची प्रसंसा करणार्‍या ऋचांचे गायन करा.\nविश्वामित्र ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nइदं ह्यन्वोजसा सुतं राधानां पते पिबा त्वा३स्य गिर्वणः ॥ १६५\n हा सोमरस ज्ञानयुक्त भक्तिरसामृत तुझ्यासाठी व्यक्त केला जात आहे. आध्यात्मिक शक्ति आणि प्रांजलपणाने आम्ही हे करीत आहोत. हे प्रशंसा करण्यास योग्य अशा तू, आमच्या या भाषणाचा , वाणीचा तू स्वीकार कर.\nमधुच्छन्दा ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nमहां इन्द्रः पुरश्च नो महित्वमस्तु वज्रिणे द्यौर्न प्रथिना शवः ॥ १६६\nजो सदैव आपल्या समोरच असतो आणि सर्व अशुभांचा गरजणार्‍या मेघांप्रमाणे नाश करओ, तो परमेश्वर थोरच आहे. आकाशाप्रमाणे त्याचा पराक्रमही विस्तीर्ण. विशाल आहे.\nकुसीदी काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nआ तू न इन्द्र क्षुमन्तं चित्रं ग्राभं सं गृभाय महाहस्ती दक्षिणेन ॥ १६७\nहे पराक्रमी बाहू असलेल्या पराक्रमी राजा, तू तुझ्या उजव्या हाताने आमच्यासाठी उत्तमोत्तम आणि स्वीकारण्यास अत्यंत योग्य अशी संपत्ति आणि पौष्टिक अन्न गोळा कर. (लाक्षणिक अर्थाने हे परमेश्वरास लागू पडते. उजवा हात याचा अर्थ मदत आणि शक्ति असा होतो)\nप्रियनेध ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nअभि प्र गोपतिं गिरेन्द्रमर्च यथा विदे सूनुं सत्यस्य सत्पतिम् ॥ १६८\n१) तुम्ही तुमच्या शब्दांनी त्या पराक्रमी राजाची, गायींच्या खिल्लाराचे पालनकर्त्याची, पृथ्वीच्या संरक्षकाची, सत्याच्या पुत्राची (मूर्तिमंत सत्याची) आणि सत्याच्या संरक्षकाची स्तुति करा.\n२) आत्म्यासंबंधीचा अर्थ असा - अरे मानवा, तुझ्या शब्दांनी, तुला खरे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून आत्म्याची, प्रकशांचा स्वामी असलेल्या आणि मूर्तिमंत सत्याची आणि सत्याच्या संरक्षकाची स्तुति कर.\nवामदेव ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nकया नश्चित्र आ भुवदूती सदावृधः सखा कया शचिष्ठया वृता ॥ १६९\nनेहमी आपल्या हिताची, कल्याणाची जो काळजी घेतो, तो आपला अद्‌भुत मित्र परमेश्वर आपल्यासाठी कुठले संरक्षण घेऊन येईल उत्कृष्ट ज्ञानासह कुठल्या पराक्रमी आचरणाने युक्त तो असेल (कं म्हणजे आनंद - आणि यातच प्रश्नाचे उत्तरही आहे. तो बरोबर आनंद आणि ज्यायोगे इतरांच्या आनंदात वृद्धि होईल असे आचरणयुक्त असा तो परमेश्वर असेल.)\nश्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nत्यमु वः सत्रासाहं विश्वासु गीर्ष्वायतम् आ च्यावयस्यूतये ॥ १७०\n तुझ्या संरक्षणासाठी जो मेहमी तुझ्या हृदयांत वास करतो त्या नेहमी जिंकणार्‍या सत्याच्या योगे सर्व वाईट दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणार्‍या व जो आपल्या सर्व श्ब्दात प्रवेश करतो, त्या परमेश्वराला तू जाणून घे, त्याचा अनुभव घे.\nमेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\n सनिं मेधामयासिषम् ॥ १७१\nचांगल्या आणि वाईट गोष्टीतील भेद ज्याने कळतो त्या ज्ञानासाठी, या आश्चर्यकारक पृथ्वीचा पति असलेल्या आणि आत्म्याचा परम सुहृद असलेल्या परमेश्वराची प्रार्थना करा.\nवामदेव ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nये ते पन्था अधो दिवो येभिर्व्यश्वमैरयः उत श्रोषन्तु नो भुवः ॥ १७२\nया आकाशातून ज्या मार्गाने तू वायु आणि सूर्य यांना गति देतोस ते सर्व आम्ही जाणू शकू असे हे परमेश्वरा, तू कर. या पृथ्वीवरील सर्व कोकांपर्यंत सर्व दिशांना आमचा संदेश ऐकू जाईल अशी तू कृपा कर.\nश्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nभद्रंभद्रं न आ भरेषमूर्जं शतक्रतो यदिन्द्र मृडयासि नः ॥ १७३\n तू सर्व उत्तमोत्तम वस्तू, म्हणजे अन्नधान्य, शुभ इच्छा, ज्ञान आणि सामर्थ्य आम्हाला दे. हे परमेश्वरा तू नेहमी आम्हाला आनंद देतोस आणि तू नेहमी आमच्यावर कृपा करतोस.\nपूतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nअस्ति स्ॐओ अयं सुतः पिबन्त्यस्य मरुतः उत स्वराजो अश्विना ॥ १७४\nहा येथे नुकताच पिळून काढलेला सोमरस (ज्ञान आणि भक्तीच्या मिश्रणाचा अमृतरस) तयार आहे. सूर्य आणि पृथ्वी किंवा पतीपत्‍नीप्रमाणे सद्‌गुणसंपन्न भक्त त्याचा एकत्रितपणे आस्वाद घेतात.\nदेवजामय इन्द्रमातर ऋषिका - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः\n वन्वानासः सुवीर्यम् ॥ १७५\nपुरुष आणि स्त्रिया जेव्हा कार्यतत्वपर आणि शुभकार्ये करण्यास इच्छुक असतात, तेव्हां नी हृदयस्थ परमेश्वराची स्तुति करावी आनि त्यांना ही कार्ये करण्यास परमेश्वराने उत्तम सामर्थ्य द्यावे म्हणून त्याची प्रार्थना करावी. (यामंद्राचे द्रष्टे स्त्रिया आहेत, म्हणून हे स्पष्ट आहे की स्त्रियांनाही वेदांचे अध्ययन करून त्यांचा प्रसार करण्याचा अधिकार आहे.)\nगोधा ऋषिका - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः\nन कि देवा इनीमसि न क्या योपयामसि मन्त्रश्रुत्यं चरामसि ॥ १७६\nआम्ही ज्ञानी पुरुष आणि स्त्रिया आहोत म्हणून आम्ही कधीही कुणाचा अपमान करीत नाही किंवा कुणाला दुखवतही नाही. तसेच आम्ही कुणाला मोहात पाडीत नाही किंवा अज्ञानात ठेवत नाही. वेदांच्या आज्ञांना अनुसरून आम्ही चालतो किंवा त्यांना अनुसरून वागतो. (सर्व स्त्रियांनी व पुरुषांनी वेदांच्या उदात्त उपदेशानुसार वागावे. त्याप्रमाणे आचरण न करतां नुसते अध्ययन करून चालणार नाही.)\nवामदेवो दध्यङ् ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः\n स्तुहि देवं सवितारम् ॥ १७७\nसर्व तमाचा, अंधकाराचा नाश करणार्‍या परमेश्वराचा साक्षात्कार होत असतो. हे सामवेद गायका, माझ्या आत्म्या तू स्वतःची ऊर्जा कधी व्यर्थ जाऊ देऊं नक्को; हे क्रियाशील, अनाक्रमक आत्म्या तू स्वतःची ऊर्जा कधी व्यर्थ जाऊ देऊं नक्को; हे क्रियाशील, अनाक्रमक आत्म्या जो आनंदाचा आणि प्रकाशाचा दाता आहे त्या परमेश्वराची स्तुति कर.\nप्रस्कण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः\nएषो उषा अपूर्व्या व्युच्चति प्रिया दिवः स्तुषे वामश्विना बृहत् ॥ १७८\n१) प्रियतम आत्म्याची, तेजस्वी आध्यात्मिक द्युति तिच्या प्रकाशाने दीपवून टाकत आहे. हे गुरो आणि प्रवचनकारा तुझ्या गुणांबद्दल मी तुझी भरभरून स्तुति करीत आहे. (हे वर्णन ’ज्योतिष्मती प्रज्ञा’ या योगिक अवस्थेचे असून हृदयाच्या केंद्रस्थानी मन एकाग्र केले असता ही अवस्था प्राप्त होते - योगदर्शन १-३६)\n२) आतां हा अत्यंत सुंदर उषःकाल येत आहे, हे स्त्रियांनो आणि पुरु���ांनो तुम्ही चंच्र सूर्याप्रमाणे आहात तुम्ही त्या परमेश्वराची भरभरून स्तुति करा.\nगौतम ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः\n जघान नवतीर्नव ॥ १७९\nपरमेश्वर, ज्याची शक्ती अमर्याद आहे तो त्याच्या पापविनाशक शक्तीने नऊ इंद्रियांच्या शक्तीचा नाश करतो. (पांच कर्मेंद्रिये, अंतःकरण चतुष्टय, मन, बुद्धी, चित्त, अहंकारादि) कारण ही इंद्रिये अशुभ विचार आणि दुष्कृत्ये करण्यांत मग्न असतात आणि म्हणून जो साधक ध्यानाभ्यास करतो त्याचे रक्षण करण्यांत असमर्थ असतात.\nमधुछन्दा ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः\nइन्द्रेहि मत्स्यन्धसो विश्वेभिः स्ॐअपर्वभिः महां अभिष्टिरोजसा ॥ १८०\n१) हे परमेश्वरा, तू ये आणि आध्यात्मिक ज्ञानोत्तर भक्तीचा, येथे जमलेल्या ब्राह्मणांनी तयार केलेला रस (सोमरस) सेवून प्रसन्न हो. तू तुझ्या अप्रमेय शक्तीने आमचा संरक्षक आहेस.\n तू प्रकट हो. तुझ्या शक्तीने जो उत्तम प्राणायामाद्वारे तेजाचा अर्कच असे सामर्थ्य होईल त्याने तू प्रसन्न हो. तू महान इच्छांनी परिपूर्ण आहेस.\nवामदेवो गौतम ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः\nआ तू न इन्द्र वृत्रहन्नस्माकमर्धमा गहि \nहे महापातकनाशना परमेश्वरा, तू ये हे परमेश्वरा, तू आमच्याजवळ ये. (आमच्या हृदयांत तुझा अनुभव आम्हांला येऊ दे. हे परम शक्तिमंता, तुझ्या परम शक्तिशाली संरक्षणाचा लाभ आम्हांला होऊं दे.\nवत्सः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः\nओजस्तदस्य तित्विष उभे यत्समवर्तयत् इन्द्रश्चर्मेव रोदसी ॥ १८२\nजेव्हां परमात्मा त्याच्या चर्मासारख्या आवरणाने पृथ्वी आणि आकाशाला व्यापून टाकतो तेव्हां त्याचा पराक्रम त्याच्या तेजाने आसमंत उजळून टाकतो.\nशुनःशेप ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः\nअयमु ते समतसि कपोत इव गर्भधिम् वचस्तच्चिन्न ओहसे ॥ १८३\nहा भक्त केवळ तुझाच आहे. ज्याप्रमाणे कपोत त्याच्या प्रियेकडे वळतो त्याप्रमाणे तू तुझ्या भक्ताला जवळ करतोस. त्याला जवळ ओढून घेतोस. हे प्रार्थनेकडेही लक्ष देतोस \nउलोवातायन ऋषिः - वायुर्देवता - गायत्री छन्दः\nवात आ वातु बेषजं शम्भु मयोभु नो हृदे प्र न अयूंषि तारिषत् ॥ १८४\nया विश्वाला फिरविणार्‍या सर्व शक्तिमान परमेश्वराने आमच्यावर शांतीदायक औषधीयुक्त त्याचा श्वास आमच्यावर सोडावा जो आमच्या हृदयास निरोगी आणि आनंदी बनवेल. त्याने आम्हांला दीर्घाय��षी करावे. (हे वर्णन शुद्ध हवेलाही लागू पडते की जिच्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य लाभून आरोग्याचा आणि आनंदाचा लाभ होतो.\nकण्वो घोर ऋषिः - वरुणमित्रार्यमणो देवता - गायत्री छन्दः\nयं रक्षन्ति प्रचेतसो वरुणो मित्रो अर्यमा न किः स दभ्यते जनः ॥ १८५\nज्याचे अति उत्कृष्ट ज्ञानी आणि सुहृद व न्यायी लोक रक्षण करतात त्याला कधीही कुठलीही इजा होऊ शकत नाही.\nवत्स ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः\nगव्यो षु णो यथा पुराश्वयोत रथया वरिवस्या महोनाम् ॥ १८६\n उत्तम वाणी, शक्ति, उत्तम आरोग्य, देहयष्टि आणि श्रेष्ठ सद्‌गुणा यांची प्राप्ती व्हावी म्हणून पूर्वीप्रमाणे तू परमेश्वराची उपासना कर.\nवत्स ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः\nइमास्त इन्द्र पृश्नयो घृतं दुहत आशिरम् एनामृतस्य पिप्युषीः ॥ १८७\n तू निर्माण केलेल्या सूर्याचे किरण पाणी शोषून घेतात आणि त्यामुळे पाऊस पडतो, किंवा या गायी लोणी, दूध इत्यादि दुग्धयुक्त वसू देतात, त्यायोगे त्या यज्ञाला सहाय्य करत असतात. लोकांमध्येही तेज उत्पन्न करण्यास त्या सहाय्य करोत.\n२) हे आत्म्या, गायी ज्याप्रमाणे पाणी पिऊन दूध देतात त्याप्रमाणे ही तुझी इंद्रिये ज्ञान प्राप्त करून तेज प्राप्त करून देतात.\nश्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः\nअया धिया च गव्यया पुरुणामन्पुरुष्टुत यत्स्ॐएस्ॐअ आभुवः ॥ १८८\nहे परमेश्वरा, तूच अत्यंत स्तुत्य आहेस, तुझी अनेक नावे आहेत, या आमच्या उदात्त वाणीने आणि इंद्रियांनी तू निर्मिलेल्या प्रयेक वस्तूंच्या द्वारा आमच्याकडे ये. शांत स्वभावाच्या प्रत्येक मनुष्याच्या हृदयांत अंतःकरणात तू प्रकट हो.\nमधुच्छन्दा वैश्वा ऋषिः - सरस्वती देवता - गायत्री छन्दः\nपावका नः सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती यज्ञं वष्टु धियावसुः ॥ १८९\nजी वैदिक वाणी आम्हाला पवित्र करते, आम्हांला ती पवित्र उदात्त जीवन जगण्याची शक्ति ज्ञानाद्वारे आणि आमच्या कृतीत आणि बुद्धीत प्रतिष्ठित होऊन, प्रदान करो.\nवामदेवो गौतम ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः\nक इमं नाहुषीष्वा इन्द्रं स्ॐअस्य तर्पयात् स नो वसून्या भरात् ॥ १९०\nसर्व मनुष्यामध्ये या विश्वेस्वराला, ज्ञानयुक्त भक्तिद्वारा कोण प्रसन्न करून घेतो आनंदघन असा परमेश्वरच आपल्याला सर्व भौतिक आणि आध्यात्मिक संपत्ति देत असतो म्हणून त्याला या प्रकारे प्रसन्न कर��न घ्यावे. (तो ज्ञानोत्तर भक्तिनेच प्रसन्न होत असतो.)\nहरिम्विठिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः\nआ याहि सुषुमा हि त इन्द्र स्ॐअं पिबा इमम् एदं बर्हिः सदो मम ॥ १९१\n ये, आम्ही ज्ञानोत्तर भक्तिरूपी सोमरस तुझ्यासाठी काढला आहे, त्याचा स्वीकार कर; आणि माझ्या पवित्र आणि उदात्त हृदयांत तू आसन ग्रहण अक्र आणि तेथेच निरंतर राहा. (माझ्या हृदयांत मला निरंतर तुझ्या अस्तित्वाची जाणीव होत राहावी.)\nवामदेव ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः\nमहि त्रीणामवरस्तु द्युक्षं मित्रस्यार्यम्णः दुराधर्षं वरुणस्य ॥ १९२\nखरा मित्र, न्यायी (निष्पक्षपाति न्यायी) आणि उत्तमोत्तम शिक्षकामध्येंही, गुरुमध्येंही सर्वोत्कृष्ट गुरु या तिघांचे संरक्षण हे श्रेष्ठ आणि अमूल्य असेच असते.\nकण्वो घोर ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः\nत्वावतः पुरूवसो वयमिन्द्र प्रणेतः स्मसि स्थातर्हरीणाम् ॥ १९३\nहे सर्वलोकनाथा, हे लक्ष्मीपते, हे श्रेष्ठ जगन्नायका, आमच्या मार्गदर्शक गुरो आम्ही केवळ तुझ्यासारख्यावरही अवलंबून आहोत तूच सर्व लोकांच्या हृदयात राहून त्यांना सत्कर्मे करण्याची प्रेरणा देत असतोस.\nप्रगाथ काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः\nउत्त्वा मन्दन्तु स्ॐआः कृणुष्व राधो अद्रिवः अव ब्रह्मद्विषो जहि ॥ १९४\nहे ब्रह्माण्डाची उत्पत्ति आणि लय करण्याचे सामर्थ्य असणार्‍या हे परमेश्वरा, शांत स्वभावाचे, तुझे भक्त तुला प्रसन्न करोत. तू आम्हांला भौतिक आणि आध्यात्मिक संपत्ति प्रदान कर. ज्ञानाच्या सर्व शत्रूंना तू दूर हाकलून दे.\nसामवेद - तृतीय प्रपाठके - प्रथमार्ध\nप्रगाथ काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः\nउत्त्वा मन्दन्तु स्ॐआः कृणुष्व राधो अद्रिवः अव ब्रह्मद्विषो जहि ॥ १९४\nहे ब्रह्माण्डाची उत्पत्ति आणि लय करण्याचे सामर्थ्य असणार्‍या हे परमेश्वरा, शांत स्वभावाचे, तुझे भक्त तुला प्रसन्न करोत. तू आम्हांला भौतिक आणि आध्यात्मिक संपत्ति प्रदान कर. ज्ञानाच्या सर्व शत्रूंना तू दूर हाकलून दे.\nविश्वामित्र ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nगिर्वणः पाहि नः सुतं मधोर्धाराभिरज्यसे इन्द्र त्वादातमिद्यशः ॥ १९५\nऋचांनी स्तुति करण्यास, आराधना करण्यास योग्य अशा परमेश्वरा, आमच्यामध्ये जे तुझे भक्त आहेत त्यांचे तू रक्षण कर. वैदिक ज्ञानाच्या अमृतमय प्रवाहा���ी आणि भक्तीने तुझे स्तवन केले जाते. ही सर्व कीर्ति, हे यश, संपत्ति, अन्नधान्य आणि जल ही सर्व तुझी भेट आहे. तू दिलेल्या या भेट वस्तू आहेत.\nवामदेव ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nसदा व इन्द्रश्चर्कृषदा उपो नु स सपर्यन् न देवो वृतः शूर इन्द्रः ॥ १९६\nपरमात्मा, परमेश्वर नेहमीच तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित करून घेत असतो. तो अत्यंत काळजीपूर्वक तुमचे रक्षण करतो. तो सर्वशक्तिमान, परमानंद देणारा परमेश्वर खरोखर लपलेला किंवा अदृश्य नाही. तो सदैवच तुमच्याबरोबर असतो.\nश्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nआ त्वा विशन्त्विन्दवः समुद्रमिव सिन्धवः न त्वामिन्द्राति रिच्यते ॥ १९७\n१) ज्याप्रमाणे नद्या समुद्राकडे वहात जातात त्याप्रमाणे आम्ही जी यज्ञादि शुभकर्मे करतो ती, हे परमेश्वरा, तुला समर्पित असावी. तुझ्यामध्ये प्रविष्ट होवोत. हे परमेश्वरा, तुझ्यहून उत्कृष्ट असे काहीच नाही.\n२) ध्यानाभ्यास करीत असता सर्व भक्त सर्वस्वी तुझ्याशी एकरूप होऊन जावोत. (जीवब्रह्मैक्य होवो).\nमधुच्छन्दा ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\n इन्द्रं वाणीरनूषत ॥ १९८\nसामदेवाचे गायन करणारांनी, त्यांच्या गायनाद्वारे परमेश्वराची कीर्ति वर्णन करावी. ऋग्वेद गाणारांनी मंत्रांच्या द्वारे त्या परमेश्वराची कीर्ति वर्णावी. अन्य साधकांनी उपासकांनी यजुर्वेदातील ऋचांनी आणि त्यांच्या पवित्र उच्चारांनी त्याचीच आराधना करावी.\nमधुच्छन्दा ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nइन्द्र इषे ददातु न ऋभुक्षणमृभुं रयिम् वाजी ददातु वाजिनम् ॥ १९९\nआमच्या भौतिक इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून परमेश्वराने आम्हाला अन्न द्यावे. त्या सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान, त्रिकालदर्शी, शांति आणि शाश्वत आनंद देणार्‍या परमेश्वराने आम्हाला त्याचे ज्ञान आणि आमध्या आध्यात्मिक अभिलाषांचे समाधान होईल असा आत्मसाक्षात्कार घडवून आमच्यावर कृपा करावी.\nगृत्समद ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nइन्द्रो अङ्‌ग महद्भयमभी षदप चुच्यवत् स हि स्थिरो विचर्षणिः ॥ २००\nखरोखर, परमेश्वर सर्वांवर विजय मिळवून महा भयंकर भयालाही दूर पळवून लावतो. कारण तो अचल आणि त्रिकालदर्शी, सर्वज्ञही आहे.\nभरद्वाज ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nइमा उ त्वा सुतेसुते नक्षन्ते गिर्वणो गिरः गावो वत्सं न धेनवः ॥ २���१\nआमच्या मंत्रोच्चाराने आराधना करण्यास योग्य अशा, हे परमेश्वरा, आमची ही पदे, त्यांतील ज्ञानयुक्त भक्तिरसाच्या सोमरसाच्या प्रत्येक घोटागणिक आम्ही त्यांना ओतत असता केवळ तुझ्याकडे येवोत. दुध देणार्‍या गायींचे कळप, खिल्लारे जशी त्यांच्या वासराकडे धा घेतात तशी उत्कंठतेने ती तुलाच समर्पित होवोत.\nभरद्वाज ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nइन्द्रा नु पूषणा वयं सख्याय स्वस्तये हुवेम वाजसातये ॥ २०२\nआम्ही परमेश्वरचे त्याच्या दोन उपाधिरहित संपत्तिचा स्वामी, आणि विश्वाचा अधार म्हणून त्याचे सख्यत्वासाठी, भरभराटीसाठी आणि ज्ञान व शक्ती प्रप्त व्हावी म्हणून आवाहन करीत आहोत.\nवामदेव ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nन कि इन्द्र त्वदुत्तरं न ज्यायो अस्ति वृत्रहन् न क्येवं यथा त्वम् ॥ २०३\nहे पातकांचा आणि अज्ञानाचा नाश करणार्‍या परमेश्वरा, तुझ्यापेक्षा उत्तम वाशक्तिमान कोणीच नाही. खरोखरच तुझ्यासारखे कोणीही नाही.\nत्रिशोकः काण्व ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nतरणिं वो जनानां त्रदं वाजस्य ग्ॐअतः समानमु प्र शंसिषम् ॥ २०४\nदुःखशोकादिच्या सागराऊन जो आम्हांला परतीरास घेऊन जातो त्या परमेश्वराची मी स्तुति करतो. तो ज्ञान, शक्ति आणि गायीची खिल्लारेरूपी संपत्तिचा निःपक्षपाती दाता आहे.\nत्रिशोकः काण्व ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nअसृग्रमिन्द्र ते गिरः प्रति त्वामुदहासत सजोषा वृषभं पतिम् ॥ २०५\nहे आमच्यावर प्रेम करणार्‍या, शांति आणि आनंदाची आमच्यावर वृष्टि करणार्‍या, आमचे रक्षण करणार्‍या परमेश्वरा, तुझी प्रशंसा करणारी स्तुतिस्तोत्रें विनासायास अगदी सहजच बाहेर पडून तुझ्याकडे येत असतात. प्रेमी पत्‍नी जशी तिच्या पौरुषसंपन्न पतीकडे यावी तशी ती स्तोत्रे उत्कंठतेने आणि प्रेमाने तुझ्याकडे येतात.\nकृत्सः काण्व ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nसुनीथो घा स मर्त्यो यं मरुतो यमर्यमा \nज्या मर्त्य मानवाचे ज्ञानी भक्त तसेच न्यायी आणि ज्यांच्या ठिकाणी जराही द्वेषादि नाही अशा प्रेमी व्यक्ती संरक्षण करतात, त्यालाच उत्तम मार्गदर्शन मिळते.\nत्रिशोकः काण्व ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nयद्वीडाविन्द्र यत्स्थिरे यत्पर्शाने पराभृतम् वसु स्पार्हं तदा भर ॥ २०७\nहे परमेश्वरा, ज्याचे आम्ही इच्छा करतो ते आध्यात्मिक आणि प्राकृतिक धन तू आम्हांला दे. सुद्ह्ढ, निश्चयी, सावध आणि बुद्धिमान लोकांजवळच असे धन असते. (म्हणजे आम्हालाही त्यांच्यासारखे कर.)\nसुकक्ष अङ्‌गिरस ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nश्रुतं वो वृत्रहन्तमं प्र शर्धं चर्षणीनाम् आशिषे राधसे महे ॥ २०८\nजो मानवाच्या पातकांचा आणि अज्ञानाचा नाश करतो त्या सर्वशक्तिमान परमेश्वराची मी माझ्या ठिकाणी अत्यंत दानशीलता आणि शुभ कामनांची पूर्ती व्हावी म्हणून प्रार्थना करतो.\nवामदेवो गौतम ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nअरं त इन्द्र श्रवसे गमेम शूर त्वावतः अरं शक्र परेमणि ॥ २०९\n आम्ही तुझ्या पराक्रमाची आराधना करतो. तुझ्यासारख्या महान कीर्तीवंतावर आम्ही अत्यंत प्रेम करतो. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझ्या थोरवीचे ध्यान करीत असता> आम्ही त्यात मग्न होऊन जावे. सखोल ध्यानाभ्यासायोगे आम्ही तुला पूर्णपणे जाणून घ्यावे. तुझा साक्षात्कार आम्हाला प्राप्त होवो.\nविश्वामित्र ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\n इन्द्र प्रातर्जुषस्व नः ॥ २१०\nहे परमेश्वरा, मी तुझा भक्त आहे. मी रोज सकाळी तुझे ध्यानात दंग असतो. हातांनी दानधर्म करत असतो आणि सत्कर्मे करण्यांत गुंतलेला असतो. माझ्या प्रतिज्ञांपासून मी कधी दूर जात नाही. माझे वचन मी नेहमी पाळतो आणि प्रामाणिकपणे, मनःपूर्वक तुझी प्रार्थना करतो म्हणून तू माझा स्वीकार कर.\nगोषुत्तयश्व सूक्तिनौ ऋषी - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nअपां फेनेन नमुचेः शिर इन्द्रोदवर्तयः विश्वा यदजय स्पृधः ॥ २११\n तू जेव्हां अंतरांतील शत्रूंच्यावर (आसक्ति, क्रोध, लोभ इ०) विजय मिळवशील तेव्हांच तू ज्ञानाची वृद्धि करून आणि पवित्र सत्कर्मे करून पातकांचा शिरच्छेद करू शकशील.\nवामदेवो गौतम ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nइमे त इन्द्र स्ॐआः सुतासो ये च सोत्वाः तेषां मत्स्व प्रभूवसो ॥ २१२\n ज्ञानयुक्त भक्तीचा रस तुझाच आहे. परम शांतीही तुझीच असून ती अद्याप प्रगट व्हावयाची आहे. ज्ञानरूपी राजविद्येच्या स्वामी, हे परमेश्वरा, तू त्याचा आनंद घे.\nश्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nतुभ्यं सुतासः स्ॐआः स्तीर्णं बर्हिर्विभावसो स्तोतृभ्य इन्द्र मृडय ॥ २१३\nहे जगदात्म्या, प्रकाशाच्या स्वामी, तुझ्यासाठी हा ज्ञानयुक्त सोमरस (भक्तिरस) कुटून तयार केला आहे आणि हृदयरूपी ���सनही तयार केले आहे. तुझ्या आराधकांवर, उपासकांवर तू कृपा कर.\nशुनःशेप ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nआ व इन्द्र कृविं यथा वाजयन्तः शतक्रतुम् मंहिष्ठं सिञ्च इन्दुभिः ॥ २१४\nशेतकरी जशी त्याच्या शेतांची मशागत करतो किंवा एकादा कामगार जसे त्याच्या यंत्राला वंगण घालतो त्याप्रमाणे हे अनेक कार्ये करणार्‍या सर्वज्ञा, आनंददात्या आणि परमपूज्य परमेश्वराला आम्ही, आम्हाला सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून स्तुति, याचना करून तुला त्यांच्या पुरांत बुडवून टाकतो. स्तुतिंचा वर्षाव तुझ्यावर करतो.\nश्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nअतश्चिदिन्द्र न उपा याहि शतवाजया इषा सहस्रवाजया ॥ २१५\nम्हणून हे परमेश्वरा, तू आध्यात्मिक भोजन घेऊन आमच्याजवळ ये म्हणजे त्यायोगे आम्हाला शेकडो नव्हे हजारो शक्ति प्राप्त होतील.\nत्रिशोक ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\nआ बुन्दं वृत्रहा ददे जातः पृच्चद्वि मातरम् क उग्राः के ह शृण्विरे ॥ २१६\nअज्ञानाचा नाश करणार्‍या आत्म्याचा हृदयात साक्षात्कार झाल्यावर तो विचारतो, तुझ्या शांतीचा भंग करणारे, तुझ्या उद्दिष्टाची हानी करणारे असे तुला त्रास देणारे तुझे भयंकर शत्रू कोण आहेत त्यांचा नाश केला जाईल \nमेधातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः\n साधः कृण्वन्तमवसे ॥ २१७\nज्याचे हात फार लांब आहेत, ज्याची खूप प्रशंसा केली जाते, जो आपल्या संरक्षणाचे काम पूर्ण करतो, त्याचे आपण आपले संरक्षण करण्यासाथी आवाहन करूया. (हा मंत्र परमेश्वरासही लागू पडतो, रूपकात्म अर्थाने आणि शब्दशः तो सद्‌गुणी उदात्त राजाला लागू पडतो.)\nगोतम ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nऋजुनीती नो वरुणो मित्रो नयति विद्वान् अर्यमा देवैः सजोषाः ॥ २१८\nसर्व अशुभांचा, पापांचा नाश करणारा, अत्यंत स्वीकारार्ह, सर्वांचा सुहृद आणि सव्रांना जाणणारा, न्यायी, सर्व सत्यप्रिय ज्ञानी महात्म्यावर सारखेच प्रेम करणारा परमेश्वर आम्हाला सरळ न्यायाच्या मार्गावर घेऊन जातो. (हे वर्णन जे लोक सर्वांशी मित्रत्त्वाने वागतात आणि न्याय करतात अशा संत महात्मे यांनाही लागू आहे. असेच लोक खरे उत्तम नेतृत्व करू शकतात.)\nब्रह्मातिथिः ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\n वि भानुं विश्वथातनत् ॥ २१९\nअत्यंत दूर आणि प्रकाशमान सूर्य ज्याप्रमाणे विविध वस्तू��ना प्रकाश देत असतो, त्याप्रमाणे अध्यात्मिक अरुणोदय, उषःकाल झाला की आत्मप्रभा प्रकट होते आणि ती सर्व बाजूला प्रकाशित करते.\nविश्वामित्र ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nआ नो मित्रावरुणा घृतैर्गव्यूतिमुक्षतम् मध्वा रजांसि सुक्रतू ॥ २२०\nहे उदात्त अध्यापका आणि उपदेशका, तुम्ही सर्वांशी मित्रत्त्वाने वागता, सर्वांना उत्तम ज्ञान देता, हे उत्कृष्ट सत्कर्मे करणार्‍या, तू आमच्या आध्यात्मिक मार्गावर तेजाचे सिंचक कर, आमचा मार्ग प्रकाशमय कर. आमच्यातील लालसेला तू ज्ञानाच्या मधाने शांत कर.\nप्रस्कण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nउदु त्ये सूनवो गिरः काष्ठा यज्ञेष्वत्‍नत वाश्रा अभिज्ञु यातवे ॥ २२१\nयज्ञात ऋचांच्या, मंत्रांच्या उच्चाराने सर्व वातावरण भरून जावो आणि सर्व दिशांना पसरो.\nविष्णुर्ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nइदं विष्णुर्वि चक्रमे त्रेधा नि दधे पदम् समूढमस्य पांसुले ॥ २२२\nपृथ्वी, मधला प्रदेश आणि आकाश यांनी युक्त सर्व विश्वास परमेश्वर व्यापून आहे. पण प्रत्येक अणू परमाणूमध्ये असलेले त्याचे रूप मात्र त्याने लपवून ठेवलेले आहे.\nमधातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\n अस्य रातौ सुतं पिब ॥ २२३\nहे परमेश्वरा, अत्यंत क्रुद्ध स्वभावाच्या दात्यापासून तू दूर निघून जातोस आणि जो तुला भक्ति आणि ज्ञानाचा नैवेद्य, आहुति अर्पण करतो त्याच्याजवळ तूं धाव घेतोस. त्याने तुला अर्पण केलेल्या भक्तिरसाचा तू उपभोग घे, रसास्वाद घे. (हा अर्थ उदात्त स्वभावाच्या राजाकडे लागू शकतो. जो नजराणे आणि भेटवस्तू आदि व्यावहारिक दृष्ट्या स्वीकारतो. पहिल्या ओळीवरून एवढे लक्षात घ्यायला हवे की आपण क्रोधावर विजय मिळवायला हवा.)\nवामदेव ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nकदु प्रचेतसे महे वचो देवाय शस्यते तदिध्यस्य वर्धनम् ॥ २२४\nएखादा शब्द मग तो कितीही लहान असला पण जर तो श्रेष्ठ आणि सर्वज्ञ भगवंतास उद्देशून त्याचा स्तुतिपर असला तर तो त्या भक्ताची उन्नति करतो.\nमेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nउक्थं च न शस्यमानं नागो रयिरा चिकेत न गायत्रं गीयमानम् ॥ २२५\nउत्कृष्ट गायकाने केलेली स्तुति आणि त्याने गायलेली गाणी सर्वज्ञ परमेश्वर जाणत नाही का निश्चितच तो ते उत्तमप्रकारे जाणतो.\nविश्वामित्र ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्र��� छन्दः\nइन्द्र उक्थेभिर्मन्दिष्ठो वाजानां च वाजपतिः हरिवान्त्सुतानां सखा ॥ २२६\nशक्ति देणार्‍या सर्व वस्तूंचा परमेश्वर स्वामी आहे. प्रामाणिकपणे प्रेमाने केलेल्या प्रशंसेने तो प्रसन्न होतो. त्याच्या सर्व पुत्रांचा तो मित्र परम सुहृद आहे आणि सर्व अशुभाम्चा नाश करण्यासाठी आवश्यक शक्तीने तो युक्त आहे.\nप्रियमेध ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nआ याह्युप नः सुतं वाजेभिर्मा हृणीयथाः महां इव युवजानिः ॥ २२७\nहे परमेश्वरा, आम्ही तर्पण केलेल्या भक्तीचा नैवेद्य ग्रहण करण्यास तू ज्ञानरूपी संपत्ति आणि सामर्थ्यासह ये. ज्याप्रमाणे उदात्त गृहस्थाश्रमी ज्याला सद्‌गुणी तरुण बायको असते तो तिच्या लहान सहान चुकांच्याकडे दुर्लभ करतो, त्याबद्दल कधीही तिच्यावर रागवत नाही त्याप्रमाणे हे परमेश्वरा, तूही आमच्यावर रागावू नको (आमचे अपराध क्षमा कर.)\nसुमित्र ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nकदा वसो स्तोत्रं हर्यत आ अव श्मशा रुधद्वाः दीर्घं सुतम् वाताप्याय ॥ २२८\n हे वेदांत पारंगत आहेत त्यांच्या, वेदांचे ज्ञान असणार्‍या शरीरातील जीवनप्रवाह तुम्ही कधी रोखू शकाल नाही केव्हांच नाही. जो प्राणायामद्वारा आपल्या श्वासावर ताबा मिळवतो त्याला तू दीर्घायुष्य प्रदान करतोस.\nमेधातिथिः ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nब्राह्मणादिन्द्र राधसः पिबा स्ॐअमृतूं रनु तवेदं सख्यमस्तृतम् ॥ २२९\n ज्ञानी लोकांचे अनुसरण करून तू भक्तीच्या आध्यात्मिक रस, जो ईश्वराची देणगी आहे सर्व ऋतूमध्ये प्राशन कर. ईश्वराशी असलेली तुझी मैत्रीही अजेय आणि अभेद्य आहे.\nमेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nवयं घा ते अपि स्मसि स्तोतार इन्द्र गिर्वणः त्वं नो जिन्व स्ॐअपाः ॥ २३०\nहे स्तुति करण्यास, वेदमंत्रांनी प्रशंसा करण्यास योग्य अशा परमेश्वरा आम्ही तुझी प्रशंसा करणारे गायक आहोत. आम्ही तुला ज्ञानयुक्त भक्तीचा नजराणा अर्पण करीत आहो त्याचा स्वीकार कर आणि आमच्यावर कृपा कर.\nविश्वामित्र ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nएन्द्र पृक्षु कासु चिन्नृम्णं तनूषु धेहि नः सत्राजिदुग्र पौंस्यम् ॥ २३१\n वाईट सवयी आणि दुर्जन यांच्या बरोबरच्या प्रत्येक भांडणांत आणि युद्धात लढण्यासाठी आम्हांला शारिरीक सामर्थ्य, पौरुष दे. हे परमेश्वरा आम्हांला नित्य विजय मिळावा म्��णून प्राकृतिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य देण्याची कृपा कर.\nश्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nएवा ह्यसि वीरयुरेवा शूर उत स्थिरः एवा ते राध्यं मनः ॥ २३२\nहे परमेश्वरा, तू शूरांचा मित्र आहेस, तू शक्तिमान नायक आहेस, म्हणून हे आदरणीय स्वभावाचे पूजन करून आणि तुझे ज्ञान प्राप्त करून घेऊ.\nइति ऐन्द्रकाण्डे द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/2019/03/04/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AA/", "date_download": "2020-01-23T13:32:05Z", "digest": "sha1:F3B6FZ5STFAJJYCYZ7N7EXWE56KVJSY5", "length": 14403, "nlines": 112, "source_domain": "jaihindbks.com", "title": "पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई. – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nसर्वोच्च न्यायालयाच्या सन २००६ च्या ऐतिहासिक हस्तक्षेपानंतर देशभरातील केंद्र व राज्य सरकारना सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींवर कारवाई करण्यासाठी राज्य व जिल्हा पातळीवर निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत तसेच पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे अधिकार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत व प्राधिकरणाकडे कशी तक्रार करावी याबाबत खालीलप्रमाणे लेख जाहीर करण्यात आला आहेच-\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\nतसेच अपरिहार्य कारणांमुळे वकील न नेमता आल्यास स्वतः वैयक्तिकरीत्या कशी याचिका दाखल करावी याबाबतही संघटनेतर्फे खालीलप्रमाणे लेख जाहीर करण्यात आला आहेच-\nवकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nहिंदी कानूनी मार्गदर्शन लेखों के लिए क्लिक करें\nमराठीतून कायद्यांबाबत मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nवरील लेखांत नमूद केलेप्रमाणे राज्य सरकारने राज्य तसेच प्रत्येक जिल्हा पातळीवर पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण न केल्यास त्यांच्यावर न्यायालयीन अवमाननेची कारवाई होऊ शकते. याच कारवाईस घाबरून राज्य सरकारने राज्य तसेच काही जिल्ह्यांत तत्काळ प्राधि���रणे नेमली मात्र इतर जिल्ह्यांत अद्यापही नेमलेले नाहीत. त्याबाबत संघटनेतर्फे जनतेस तक्रारी, जन आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात येत आहेच शिवाय संघटनेतर्फे याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तयारी झाली आहे.\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते-\nदरम्यान कित्येक नागरिकांना राज्यात तसेच जिल्ह्यात असलेल्या पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते माहित नाहीत. त्यासाठी शासनाने कोणत्याही वेबसाईटवर माहितीही दिलेली नाही शिवाय पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाची स्वतःची अशी वेबसाईटही देण्यात आलेली नाही. तरी संघटनेकडे तूर्तास खालील राज्य व काही जिल्ह्यांच्या पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते प्राप्त झाले असून ते जाहीर करीत आहोत-\nमराठी बातम्या- भ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी\nआता मराठी कायदे मार्गदर्शन विडीयोद्वारेही, आमचे YouTube चॅनेल जरूर Subscribe करा\nवाचा- व्यवसाय, कला, संगणक ई. क्षेत्रातील मराठी टीप्स \n१) महाराष्ट्र राज्य पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण-\n(सबंध महाराष्ट्रासाठी पोलीस अधीक्षक व वरील स्तराच्या अधिकारींविरोधात तक्रारीसाठी)-\n४था मजला, कुपरेज टेलिफोन एक्स्चेंज,\nमहर्षी कर्वे रोड, नरीमन पॉइंट, मुंबई, ४००२१\n२) विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे विभाग-\n१ ला मजला, अनंत हाईट्स, जाधव नगर,\nनांदेड सिटीच्या पुढे, सर्वे क्र.२९/२१९,\n३) विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, कोकण विभाग-\nसेक्टर १७, रोड पाली, कळंबोली पोलीस मुख्यालय,\nसदर माहिती मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रसाद तुळसकर यांच्या सौजन्याने दिली असून याबाबत राज्यातील इतर नागरिकांना त्यांच्या विभागातील विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे पत्ते उपलब्ध असल्यास त्यांनी ते खाली कमेंट करून जरूर कळवावेत असे आवाहन करण्यात येत आहे.\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याने कसे लढावे याबाबत आमच्या अत्यंत महत्वाच्या लेखांची एकत्रित मालिका वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-\nहा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.\nसंघटनेचे फेसबुक पेज लिंक-\nतसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद\nTagged भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मराठी बातम्या\nPrevious postपोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\nनिचे बॉक्समे अपना ई-मेल डालें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nहिंदी कानूनी मार्गदर्शन लेखों के लिए क्लिक करें\nमराठीतून कायद्यांबाबत मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nमराठी बातम्या- भ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी\nआता मराठी कायदे मार्गदर्शन विडीयोद्वारेही, आमचे YouTube चॅनेल जरूर Subscribe करा\nवाचा- व्यवसाय, कला, संगणक ई. क्षेत्रातील मराठी टीप्स \nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nमहाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९- महत्वाच्या तरतुदी\nतक्रार कशी करावी- न्यायालय व आयोग यांचेकडे याचिका नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\nथकीत वीजबिलासाठीही वीजजोड अथवा विज कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी सूचना बंधनकारक\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nमहाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/category/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2020-01-23T14:51:31Z", "digest": "sha1:47FFVINIMAC5VWONDUTPV7ERKRD6Q2TM", "length": 3948, "nlines": 89, "source_domain": "kalamnaama.com", "title": "मुलाखतनामा – Kalamnaama", "raw_content": "\nभिखु इदाते सरसंघचालक होणार का\nसनातन : अतिरेकी संघटनेचं आव्हान\nश्याम मानव मुलाखत भाग 3\n फेसबुक, व्हॉटसअपचं स्वातंत्र्य धोक्यात\nपिश्शाच्च – भूताची भानगड काय\nप्रा. श्याम मानवांना भूत लागलं होतं. कसं काढलं हे\nप्रख्यात माणसंच अंधश्रद्धा पसरवतात…\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला ६ वर्ष पूर्ण ह\nकाश्मिरच्या पाठीत सरकारी खंजीर\nकाश्मिरबा���त सरकारचं धोरण भेदभावाचं आहे. आम्ही इथल्\nकाश्मिरच्या पाठीत सरकारी खंजीर\nकाश्मिरबाबत सरकारचं धोरण भेदभावाचं आहे. आम्ही इथल्\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/the-possibility-of-rain-in-the-state-during-the-first-week-of-july-madhavan-rajivan/", "date_download": "2020-01-23T13:42:05Z", "digest": "sha1:ZCPPLFXDEMJG2JAKUKBAF22Q7KBQCXJ5", "length": 7359, "nlines": 97, "source_domain": "krushinama.com", "title": "जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता - माधवन राजीवन", "raw_content": "\nजुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता – माधवन राजीवन\nआज (ता. २७) कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. महाराष्ट्रात १९७२ नंतर उशिराने २० जून रोजी मॉन्सून पोचला. मॉन्सूनने मंगळवारी संपूर्ण राज्य व्यापल्यानंतर बुधवारी (ता. २६) कोणतीही प्रगती केली नाही. वायव्य, तसेच उत्तर भारतातील राज्यांमध्ये १ ते ३ जुलैपर्यंत मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. यातच हवामान विभागाने ३० जून रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत दिले आहे.\nमॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्याने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (१ ते ६ जुलै) राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी बुधवारी (ता. २६) ट्विटद्वारे दिली.\nभारतीय हवामान खाते केंद्रातील पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. त्याच मंत्रालयाचे सचिव असलेल्या राजीवन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, यंदा देशात मॉन्सून उशिरा दाखल झाला. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून मॉन्सूनची सातत्याने प्रगती होत आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या पोषक वातारणामुळे पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मॉन्सून सक्रिय होईल.\nआश्वासनावर जगविणाऱ्या या ���रकारला धडा शिकवणार – रविकांत तुपकर\nझाडे लावणे हा स्वर्गात जाण्याचा समृद्धी मार्ग आहे – सुधीर मुनगंटीवार\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nखानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर\nआरोग्य • मुख्य बातम्या • विशेष लेख\nथंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nआरोग्य • मुख्य बातम्या • विशेष लेख\nजाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……\nतंत्रज्ञान • मुख्य बातम्या\nव्हॅट्सअ‍ॅपमध्ये डार्क मोड सुरू करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स\nआरोग्य • मुख्य बातम्या\n‘या’ 5 पदार्थांनी वाढवा शरिरातील ब्लड प्लेटलेट्स\nशेतकरी कर्जमाफीच्या लिंकवर कॅन्डी क्रश ; सहकार आयुक्त निलंबित\nखानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर\nथंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nजाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2020-01-23T13:48:42Z", "digest": "sha1:X6NRKO4TIJQLLS6CX24FRQXYVY7UIHFM", "length": 2467, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पोप अलेक्झांडर पहिला - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपोप अलेक्झांडर पहिला (लॅटिन: ALEXANDER; - इ.स. ११५) हा रोममधील कॅथलिक चर्चचा बिशप व सहावा पोप होता.\nअलेक्झांडर नाव असणारे इतर पोप\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nहे सुद्धा पहासंपादन करा\nइ.स. १०६ – इ.स. ११५ पुढील:\nLast edited on ६ सप्टेंबर २०१७, at १०:२७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/monsoon-breaking-record-record-mahabaleshwar-3-thousand-mm-across/", "date_download": "2020-01-23T15:05:24Z", "digest": "sha1:IM6DR6ED5MFDQY56POT7VJLVVUIXO55S", "length": 34093, "nlines": 414, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Monsoon Breaking Record Of Record, Mahabaleshwar 3 Thousand Mm Across | मान्सून मोडतोय रेकॉर्डचेही रेकॉर्ड, महाबळेश्वर ३ हजार मिमी पार | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nशिखर शिंगणापूर अतिक्रमणाच्या विळख्यात : यात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांची होऊ शकते गैरसोय\nऑलिम्पिकमध्ये कुस्तीतूनच दोन-तीन पदके : कुस्तीपटू गीता फोगाट\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमल���जावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\nअंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीचा मार्ग मोकळा\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\n...म्हणून मनसेचा झेंडा बदलला राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंज��निअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nमान्सून मोडतोय रेकॉर्डचेही रेकॉर्ड, महाबळेश्वर ३ हजार मिमी पार\nमान्सून मोडतोय रेकॉर्डचेही रेकॉर्ड, महाबळेश्वर ३ हजार मिमी पार\nमहाबळेश्वर येथील वेधशाळेत शुक्रवारी आॅगस्ट महिन्यातील ३ हजार मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली असून, अद्याप अर्धा आॅगस्ट शिल्लक आहे.\nमान्सून मोडतोय रेकॉर्डचेही रेकॉर्ड, महाबळेश्वर ३ हजार मिमी पार\nमुंबई : महाबळेश्वर येथील वेधशाळेत शुक्रवारी आॅगस्ट महिन्यातील ३ हजार मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली असून, अद्याप अर्धा आॅगस्ट शिल्लक आहे. दुसरीकडे देशात सर्वाधिक पावसाची नोंद मध्य महाराष्ट्रात झाली असून, मुंबईचा विचार करता १६ आॅगस्टपर्यंत मुंबईत २ हजार ४९०.४ मिलीमीटर पाऊस पडला आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१८ साली १६ आॅगस्टपर्यंत मुंबईत २ हजार १९ पूर्णांक ३ मिमी पाऊस पडला होता. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी आजपर्यंत मुंबईत सुमारे पाचशे मिलीमीटर एवढा अधिकचा पाऊस झाला आहे.\n८ ते १४ आॅगस्टदरम्यानच्या आकडेवारीनुसार, उत्तर पश्चिम भारतात सर्वसाधारणरीत्या ४९.८ मिलीमीटर पावसाची नोंद होते. प्रत्यक्षात या वेळी ती ३८.८ मिमी एवढी झाली आहे. याचा अर्थ सर्वसाधारणरीत्या कमी पाऊस झाला असून, हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार तो २२ टक्के उणे आहे. मध्य भारतात सर्वसाधारणरीत्या ७२.६ मिमी पाऊस होतो. प्रत्यक्षात या वेळी तो १४७.५ मिमी झाला आहे. हा पाऊस १०३ टक्के एवढा अधिकचा पाऊस आहे. दक्षिण द्वीपकल्प भागात सर्वसाधारणरीत्या ४६.२ मिमी पाऊस पडतो. या वेळी ९६.८ मिमी पाऊस पडला असून, हा १०९ टक्के अधिकचा पाऊस आहे. पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात सर्वसाधारणपणे ८०.२ मिमी पाऊस पडतो. या वेळी तो ५५.४ मिमी पडला आहे. हा पाऊस ३१ टक्के उणे आहे.\n१ जून ते १६ आॅगस्टदरम्यान राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि सिक्कीम या राज्यात ६० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.\nकोकण, गोव्यातही चांगला पाऊस\n१ जून ते १६ आॅगस्टदरम्यान उपविभागीय रचनेनुसार मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. त्याखालोखाल कोकण-गोवा, उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटक, सौराष्ट्र आणि कच्छ, गुजरात विभाग, पश्चिम मध्य महाराष्ट्र, पूर्व राजस्थानमध्ये उत्तम पाऊस झाला आहे.\nअनुकूल हवामानाने मान्सूनचा जोर वाढला\n८ ते १४ आॅगस्टदरम्यान संपूर्ण देशात सर्वसाधारणरीत्या ६१.६ मिलीमीटर पावसाची नोंद होते. प्रत्यक्षात मात्र अनुकूल हवामानामुळे या काळात पाऊस चांगला बरसला आहे. परिणामी, या कालावधीत ८९.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस ४५ टक्के एवढा अधिकचा पाऊस आहे.\n२००९ सालच्या आॅगस्ट महिन्यात सर्वांत कमी पाऊस\nमहाबळेश्वर येथील वेधशाळेत शुक्रवारी आॅगस्ट महिन्यातील ३ हजार मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. तंतोतंत हा आकडा ३ हजार पूर्णांक ७ मिलीमीटर एवढा आहे. महत्त्वाचे म्हणजे अद्याप अर्धा आॅगस्ट महिना बाकी आहे. १९९२ सालापासून आतापर्यंतच्या नोंदी तपासल्या असता २००९ सालच्या आॅगस्ट महिन्यात सर्वांत कमी म्हणजे ६१४.४ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला होता. २००४ सालच्या आॅगस्ट महिन्यात ३ हजार ९६ मिलीमीटर पाऊस नोंदविला होता.\nआदित्य ठाकरेंच्या 'त्या' निर्णयाचे अजिंक्य रहाणेकडून कौतुक...\nमनसे महाअधिवेशन : नवीन झेंडा घेऊ हाती...\nमहाराष्ट्राच्या अथर्व आणि देवेशला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’\nशरद पवार हेच राजकारणातील ‘चाणक्य’ अन् ‘चंद्रगुप्त’ही - नाना पाटेकर\n‘महापोर्टल’च्या प्रक्रियेला स्थगितीम��ळे पोलीस भरती रखडली\nपाच हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या गावांसाठी हवी भरीव निधीची तरतूद - पोपटराव पवार\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/pustkachepaan/", "date_download": "2020-01-23T13:24:27Z", "digest": "sha1:SEDQZKC6G4MXJOG2ZXJGDMABOHZRAZOU", "length": 14309, "nlines": 258, "source_domain": "www.loksatta.com", "title": "| Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nकुठलीही पूर्वसूचना न देता, एखादा शकुन किंवा लक्षणसुद्धा न दाखवता हे अगदी शक्य आहे.\nपुनीत म्हणजे पवित्र, निर्मळ.\nएक सिद्धहस्त पटकथा लेखक म्हणून ते ख्यातनाम झाले आणि अचानक त्यांच्या जीवननाटय़ाचा पडदा कायमचा पडला.\n‘रंगीत कपडे व्यक्तिमत्त्वाला उठाव आणतात. त्यामुळं कापड उद्योगात कापड रंगवण्याला खूप महत्त्व आहे\nआपल्या आसपास असलेल्या प्रत्येक क्षेत्रात सध्या एक समान गोष्ट आढळते, ती म्हणजे मूल्यांचा ऱ्हास.\nडोपामाइनचं तंत्र उलगडत शेवटी अतुल पांडे आणि उत्तरा यांच्यातील प्रेमकहाणीचं रहस्य या कथेच्या शेवटी समोर येतं.\nसमृद्ध अमराठी रंगभूमीचा परिचय\nमुंबईची गोष्ट मात्र थोडी वेगळी आहे. मुंबई हे एकतर कॉस्मोपोलिटन शहर.\nचित्रकर्ती स्वप्नजा देसाई अहेर यांच्या किनाऱ्यावरल्या होडीशी दोस्ती होऊन आपण पान उलटू लागतो.\nशालेय जीवनात विंदा कोल्हापुरला असताना वार लावून जेवत असत.\nहायबरनेशनचे तत्त्व एका वेगळ्या अंगाने उलगडण्यात आले असून त्याला रहस्य व ���ोमांचकतेची छटा आहे.\nदलवाईंच्या विचार व कार्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आस्थेने दखल घेतली जात आहे.\nघडलेल्या, घडवलेल्या माणसांची गोष्ट\nदापोली-दाभोळ रस्त्यावर, दापोलीपासून १२ किलोमीटरवर चिखलगाव आहे.\n‘द गर्ल फ्रॉम फॉरिन’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका सादिया शेपर्ड.\nप्रेमकथा म्हटलं की सहसा कुणाच्याही डोळ्यांसमोर हिंदी सिनेमांच्या ग्लॅमरस कहाण्या येतात.\nनिसर्गाचा तजेला देणाऱ्या ‘रानगोष्टी’\nशहरी जनतेचा विशेषत: तरुणांचा रानाशी आणि निसर्गाशी संबंध अभावानेच येतो.\nप्रारंभी अपरिचित वाटणारी ही संस्कृती एका आंतरिक धाग्यानं भारतीय संस्कृतीशी जोडलेली आहे.\nप्राचीन भारत : उत्कृष्ट संदर्भग्रंथ\nलयस्थापत्याचासुद्धा अशाच प्रकारे धावता आढावा त्यांनी घेतला आहे.\nखद्योतो द्योतते तावद् यवन्नोदयते शशी उदिते तु सहस्रांशौ न खद्योतो न चन्द्रमा:\nभारतीय विचार परंपरेमध्ये विविध तत्त्वज्ञांचे असलेले योगदान त्यांनी पुस्तकातून अचूकपणे स्पष्ट केले आहे.\nमधुमेह मुठीत ठेवण्याचा मंत्र\nभारतातील मधुमेहींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढतच आहे.\nआज आपण जगभरातील पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतो.\nएखादी चमकदार कल्पना घेऊन शब्दांशी केलेल्या खेळालाच लोक कविता समजायला लागले.\nही गोष्ट आहे तीन ब्रिटिश मुलींची. त्यांच्याभोवती गुंफल्या गेलेल्या नातेसंबंधांची.\nआपण शाळेत शिकतो की साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\nमाझ्यासाठी गुजराती सं��्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AB%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-01-23T15:42:48Z", "digest": "sha1:VXBDW54JYTNJGVIUBKUM3MY6JVCLIWNG", "length": 4143, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १०५८ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १०५८ मधील मृत्यू\n\"इ.स. १०५८ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०४:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/shammi-kapoor-death-anniversary-unknown-facts-and-personal-life/", "date_download": "2020-01-23T14:00:25Z", "digest": "sha1:2RCQHD5VTWAG4RNH5XH4PWM4ZDDFTYPI", "length": 32213, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shammi Kapoor Death Anniversary Unknown Facts And Personal Life | Death Anniversary: या अभिनेत्रीमुळे शम्मी कपूर यांनी हाती घेतला होता बिअरचा प्याला, हे होते कारण | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ जानेवारी २०२०\nमाजी क्रिकेटर प्रशांत वैद्य यांची मालमत्ता जप्त\nआळंदीतील इंद्रायणी नदी स्वच्छ करणार, आदित्य ठाकरेंचं आश्वासन\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nमुंबईचा डॉन मन्या सुर्वे माझा भाऊ होता; नाना पाटेकरांनी सांगितलं 'नातं'\nमेट्रोचे हरित पाऊल : मेट्रो स्टेशनवर सांडपाण्याचा पुन्हा उपयोग\nआळंदीतील इंद्रायणी नदी स्वच्छ करणार, आदित्य ठाकरेंचं आश्वासन\n'हे' खपवून घेणार नाही, पंकजांचा पालकमंत्री धनंजय मुडेंना थेट इशारा\nआत्मा पवित्र करण्यासाठी भोंदूबाबाने गायिकेला नग्न होण्यास सांगितले\nखालच्या पातळीवरील 'राज'कारण, मनसे अधिवेशनाला 'महावितरणचा शॉक'\nयुवक काँग्रेसने श्रद्धा, सबुरी व सातत्य ठेवून काम करावे : बाळासाहेब थोरात\nचाहत्याच्या प्रश्नांवर उत्तर देताना शाहरुख खान म्हणतो,'बस आप दुआ में याद रखना'\n लहानपणी माझ्यावर बलात्कार झाला ���ोता...; ‘अर्जुन रेड्डी’च्या अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा\nमराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी बनली पोलीस अधिकारी, जाणून घ्या याबद्दल\nShabana Azmi's Health : शबाना आझमी यांच्या तब्येतीत सुधारणा, पण कधी मिळणार डिस्चार्ज...\n'लाल दुपट्टे वाली' फेम अभिनेत्री बॉलिवूडपासून आहे गायब, आता दिसते खूप ग्लॅमरस\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nपोटावर झोपल्यामुळे शरीराला उद्भवतोय 'या' समस्यांचा धोका\nतुमच्या 'या' चुकांमध्ये केसांना केलेले हायलाईट आणि रंग लगेच निघून केस होतात खराब\nयादगार हनिमूनसाठी बेस्ट ठरू शकेल 'हे' डेस्टिनेशन, पुन्हा पुन्हा जायची होईल इच्छा\nतुमचा बॉयफ्रेंड अजूनही एक्स गर्लफ्रेंडशी बोलतो का हे कसं ओळखाल\nसंगीतकार विश्वकांत महेशकर यांचं निधन\nखेलो इंडियामध्ये सलग दुसऱ्या वर्षीही २५६ पदकांसह महाराष्ट्र अव्वल\nदिल्लीत उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा कँडल मार्च\nस्वयंघोषित बाबा नित्यानंदविरोधात इंटरपोलची ब्ल्यू कॉर्नर नोटीस\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nघोडबंदर येथील मगरीला पकडण्यात यश; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचारासाठी दाखल\nभारताच्या महिला खेळाडूवर प्राणघातक हल्ला; तीन आरोपींना अटक\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात; नियंत्रण कक्षाची केली पाहणी\nअकोला: दोन वर्षांच्या चिमुकलीची हत्या करून आईची आत्महत्या\nनांदेड: बिलोली विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी सय्यद रसूल अटकेत\nमनसेच्या नवीन झेंड्याबाबत आर. आर. पाटील फाऊंडेशनची मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार\nमोदी सरकारनं रोजगार निर्मितीसाठी उचललं पाऊल रिक्त पदांसाठी लवकरच होणार भरती\nगडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील येणापूरजवळच्या जंगलात वाघाने केली गोऱ्ह्याची शिकार, गावकरी दहशतीत\nअकोला: राष्ट्रीय महामार्गावर कुरुमजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nकेरळ : वायनाडमध्ये 30 जानेवारीला सीएएविरोधातील रॅलीत काँग्रेसच्या राहुल गांधी संबोधित करणार आहेत.\nसंगीतकार विश्वकांत महेशकर यांचं निधन\nखेलो इंडियामध��ये सलग दुसऱ्या वर्षीही २५६ पदकांसह महाराष्ट्र अव्वल\nदिल्लीत उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा कँडल मार्च\nस्वयंघोषित बाबा नित्यानंदविरोधात इंटरपोलची ब्ल्यू कॉर्नर नोटीस\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nघोडबंदर येथील मगरीला पकडण्यात यश; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचारासाठी दाखल\nभारताच्या महिला खेळाडूवर प्राणघातक हल्ला; तीन आरोपींना अटक\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात; नियंत्रण कक्षाची केली पाहणी\nअकोला: दोन वर्षांच्या चिमुकलीची हत्या करून आईची आत्महत्या\nनांदेड: बिलोली विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी सय्यद रसूल अटकेत\nमनसेच्या नवीन झेंड्याबाबत आर. आर. पाटील फाऊंडेशनची मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार\nमोदी सरकारनं रोजगार निर्मितीसाठी उचललं पाऊल रिक्त पदांसाठी लवकरच होणार भरती\nगडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील येणापूरजवळच्या जंगलात वाघाने केली गोऱ्ह्याची शिकार, गावकरी दहशतीत\nअकोला: राष्ट्रीय महामार्गावर कुरुमजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nकेरळ : वायनाडमध्ये 30 जानेवारीला सीएएविरोधातील रॅलीत काँग्रेसच्या राहुल गांधी संबोधित करणार आहेत.\nAll post in लाइव न्यूज़\nDeath Anniversary: या अभिनेत्रीमुळे शम्मी कपूर यांनी हाती घेतला होता बिअरचा प्याला, हे होते कारण\nDeath Anniversary: या अभिनेत्रीमुळे शम्मी कपूर यांनी हाती घेतला होता बिअरचा प्याला, हे होते कारण\nदेखणा चेहरा, भुरे डोळे, कपाळावर रूळणारे केस असा एक बॉलिवूडचा हँडसम हिरो म्हणजे, अभिनेते शम्मी कपूर. शम्मी कपूर आज आपल्यात नाहीत.\nDeath Anniversary: या अभिनेत्रीमुळे शम्मी कपूर यांनी हाती घेतला होता बिअरचा प्याला, हे होते कारण\nDeath Anniversary: या अभिनेत्रीमुळे शम्मी कपूर यांनी हाती घेतला होता बिअरचा प्याला, हे होते कारण\nDeath Anniversary: या अभिनेत्रीमुळे शम्मी कपूर यांनी हाती घेतला होता बिअरचा प्याला, हे होते कारण\nDeath Anniversary: या अभिनेत्रीमुळे शम्मी कपूर यांनी हाती घेतला होता बिअरचा प्याला, हे होते कारण\nDeath Anniversary: या अभिनेत्रीमुळे शम्मी कपूर यांनी हाती घेतला होता बिअरचा प्याला, हे होते कारण\nठळक मुद्दे 1957 साली प्रदर्शित झालेल्या ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटामुळे शम्मी यांना ख-या अर्थाने यश मिळाले.\nदेखणा चेहरा, भुरे डोळे, कपाळावर रूळणारे केस असा एक बॉलिवूडचा हँडसम हिरो म्हणजे, अभिनेते शम्मी कपूर.शम्मी कपूर आज आपल्यात नाहीत. 2011 मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे 14 ऑगस्टला शम्मी कपूर यांनी जगाला अलविदा केले होते. शम्मी कपूर यांनी केवळ आपल्या शानदार अभिनयामुळेच नाही तर आपल्या खास डान्सिंग स्टाईलनेही प्रेक्षकांची मने जिंकलीत.\nफ्री स्टाईल डान्स ही त्यांची खासियत होती. त्यामुळेच अख्ख्या फिल्मी करिअरमध्ये त्यांना कधीही कोरियोग्राफरची गरज पडली नाही. ते स्वत:च्या स्टेप्स स्वत: बसवत. त्यांच्या या डान्स शैलीमुळे त्यांना ‘डान्सिंग हिरो’ या नावानेही ओळखले जाऊ लागले.\n1953 साली ‘जीवन ज्योती’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या काळत शम्मी कपूर यांचे वजन अतिशय कमी होते. सडपातळ देहयष्टीच्या शम्मी कपूर यांना पाहून एकदा मधुबाला यांनी त्यांना वजन वाढवण्याचा सल्ला दिला होता. ‘तुला पाहून मी तुझी हिरोईन आहे, असे मला वाटत नाही. माझ्या मते तुला वजन वाढवायला हवे,’ असे मधुबाला शम्मी कपूर यांना म्हणाल्या. मग काय मधुबालाच्या या शब्दांचा शम्मी कपूर यांच्यावर असा काही प्रभाव झाला की, त्यांनी वजन वाढवण्याचा निश्चय केला.\nएका मुलाखतीत शम्मी कपूर यांनी याबद्दल सांगितले होते. ‘मधुबाला यांचा तो सल्ला माझ्यासाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे मी बिअर प्यायला सुरुवात केली. वजन वाढवण्याचा हा एकच पर्याय मला त्यावेळी सुचला होता,’ असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले होते.\nसुरुवातीच्या काळात शम्मी कपूर खास ओळख निर्माण करू शकले नाहीत. याचदरम्यान ‘तुमसा नहीं देखा’ हा सिनेमा त्यांना ऑफर झाला. हा सिनेमा हिट व्हावा यासाठी शम्मी कपूर यांनी जीवतोड मेहनत केली. कारण, हा चित्रपट चालला नाही तर करिअर संपले हे ते जाणून होते. यासाठी त्यांनी आपले लूकही बदलले. क्लिन शेव, नवी हेअरकट या सगळ्यांचा परिणाम म्हणजे, चित्रपट हिट झाला. केवळ इतकेच नाही तर शम्मी कपूर यांची हेअरस्टाईल नवी स्टाईल स्टेटमेंट बनली. 1957 साली प्रदर्शित झालेल्या ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटामुळे शम्मी यांना ख-या अर्थाने यश मिळाले. यानंतर 1959 साली आलेल्या ‘दिल देके देखो’ या चित्रपटामुळे एक खेळकर प्लेबॉय अशी त्यांची इमेज बनली. 1961 सालच्या ‘जंगली’ या चित्रपटामुळे त्यांची ही इमेज आणखीच दृढ झाली. त्यानंतर त्���ांनी अशाच धाटणीचे अनेक चित्रपट केलेत.\nBirthday Special : दुस-या लग्नासाठी शम्मी कपूर यांनी ठेवली होती ही अट, घाबरले होते कुटुंबीय\nशम्मी कपूर यांचा मुलगा एकेकाळी स्वत: लोड करायचा ट्रक, म्हणून सोडले फिल्मी करिअर\nBirth Anniversary : शम्मी कपूर यांनी ‘या’ अभिनेत्रीला केले होते प्रपोज, नकारानंतर घेतली होती ‘ही’ शपथ\nचाहत्याच्या प्रश्नांवर उत्तर देताना शाहरुख खान म्हणतो,'बस आप दुआ में याद रखना'\n'लाल दुपट्टे वाली' फेम अभिनेत्री बॉलिवूडपासून आहे गायब, आता दिसते खूप ग्लॅमरस\nShabana Azmi's Health : शबाना आझमी यांच्या तब्येतीत सुधारणा, पण कधी मिळणार डिस्चार्ज...\nअक्षय कुमारने तोडले बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड, मानधनाचा आकडा ऐकून तुमचे डोळे पडतील पांढरे\n लहानपणी माझ्यावर बलात्कार झाला होता...; ‘अर्जुन रेड्डी’च्या अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा\nहे फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही पडाल सारा तेंडुलकरच्या प्रेमात, बॉलिवूड बालांना देतेय टक्कर\nTanhaji Review : डोळ्याचे पारणे फेडणारा चित्रपट10 January 2020\nChhapaak Movie Review: जगण्याची उमेद देणारा ‘छपाक’\nDhurala Film Review : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा धुरळा03 January 2020\nGood Newwz Review : कॉमेडी पण संवेदनशील, असा आहे अक्षय-करिनाचा 'गुडन्यूज'27 December 2019\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nनागरिकत्व सुधारणा विधेयकभारत विरुद्ध न्यूझीलंडशिर्डीतानाजीऑस्ट्रेलियन ओपनमनसेडोनाल्ड ट्रम्पदिल्ली निवडणूकछपाकशिवसेना\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nकाय शिकले रोहित पवार शरद पवारांकडून\nमी होणार सुपरस्टारच्या मंचावर अवतरली ड्रीम गर्ल दिपीका पदुकोण\nधनंजय मुंडेंना परत कसं आणलं\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nतुमच्या 'या' चुकांमध्ये केसांना केलेले हायलाईट आणि रंग लगेच निघून केस होतात खराब\nअमृता खानविलकरच्या हॉट इ���्स्टाग्राम फोटोंचा धुमाकूळ, बघाल तर बघतच राहाल\nकाही सुंदर आणि काही विचित्र दिसणारी 'ही' १० झाडे आजही लोकांसाठी बनून आहेत रहस्य\n'या' भारतीय दाम्पत्याचा अमेरिकेत आहे आलिशान बंगला, पाहा फोटो\nसोनाली कुलकर्णीचा हा बोल्ड अंदाज पाहून उडेल तुमचा होश\nअजब नवरीची गजब कहाणी; लग्नासाठी ठेवलेली 'ही' अट पाहून पाहुणेमंडळी काढतायेत पळ\nहे बॉलिवूड कलाकार बालपणी इतके क्यूट दिसत होते यावर तुमचा विश्वासही बसणार नाही\nवन डेत जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजानं केलं प्रेयसीला हटके प्रपोज\nमुंबईचा डॉन मन्या सुर्वे माझा भाऊ होता; नाना पाटेकरांनी सांगितलं 'नातं'\nमेट्रोचे हरित पाऊल : मेट्रो स्टेशनवर सांडपाण्याचा पुन्हा उपयोग\nडायघर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दिव्यांग मुलाची आईवडिलांशी भेट\nयावल येथे कृषी कार्यालयात ७० लाखांचा अपहार\nविदर्भ साहित्य संघाचे आयोजन : राज्यस्तरीय साहित्य-संस्कृती महोत्सव यंदा चंद्रपुरात\n'हे' खपवून घेणार नाही, पंकजांचा पालकमंत्री धनंजय मुडेंना थेट इशारा\nमुंबईचा डॉन मन्या सुर्वे माझा भाऊ होता; नाना पाटेकरांनी सांगितलं 'नातं'\nखेलो इंडियामध्ये सलग दुसऱ्या वर्षीही २५६ पदकांसह महाराष्ट्र अव्वल\nसात दिवसांत फाशीची अंमलबजावणी व्हावी; मोदी सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका\n मोदी सरकारच्या काळात बुडित खात्यात गेलेल्या कर्जात दुपटीनं वाढ\nसरकार आमचं ऐकत नाही; भाजपा आमदाराचा थेट राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/sona-mohpatra-anu-malik-gutter-rat/", "date_download": "2020-01-23T14:33:48Z", "digest": "sha1:4VWRQQOSZHECPOFNSTBA3Z3OQS4Q3LEB", "length": 10757, "nlines": 131, "source_domain": "www.saamana.com", "title": "sona mohpatra-anu malik- gutter rat | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक व नेत्यांची गर्दी\nLIVE – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भव्य सत्कार सोहळा\nबीडमध्ये बेपत्ता मुलांचे मृतदेह विहिरीत आढळले, कुटुंबियांनी हत्येचा आरोप केल्याने खळबळ\nनिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागण्यांसाठी मागण्यांसाठी मूक निदर्शने\nजम्मू-कश्मिरचे विशेषाधिकार हंगामी, कलम 370 पुन्हा आणणे शक्य नाही; केंद्र सरकारने…\n केसांची लांबी 6 फूट 3 इंच, हिंदुस्थानी तरुणीची गिनीज बुकात…\nपाच मुलांची आजी असलेल्या महिलेचे 22 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध\nसुपर… अवघ्या 1 रुपयात मिळणार 1 जीबी डेटा\n नेटकरी म्हणतात हा तर हॉलिवूड स्टार\nबलात्काऱ्यासोबत लग्न करा, नव्या विधेयकावरून गोंधळ\nडोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा आळवला ‘कश्मीर राग’, हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची तयारी\nतरुणाच्या मानेच्या आरपार गेला मासा, पाहा हे धक्कादायक फोटो\nबिग बॉस मधील ‘या’ अभिनेत्रीने केले पाचव्यांदा लग्न\n अंगाई गात आईने केली तीन मुलांची हत्या\nअन् व्यस्त वेळापत्रकामुळे विराट कोहली भडकला, एक दिवस असा येईल…\n#INDvsNZ हिंदुस्थानचा न्यूझीलंड दौरा, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nदिल्लीवर मुंबई भारी, टीम इंडियाच्या संघात एकाचवेळी पाच ‘मुंबईकर’\nन्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी संघ जाहीर, धवनच्या जागी ‘या’ 2 खेळाडूला…\n‘टीम इंडिया’चा 29 चेंडूंत विजय, युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा\nदोन ट्रक चालकांचे अपहरण करुन लुटले, अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल\nकविता – कायमच स्मरणात राहतील\nसामना अग्रलेख – सूर्यप्रताप : महापुरुषाला साष्टांग दंडवत\nओळखून दाखवा ‘या’ प्रसिद्ध कलाकाराला, ऋषी कपूर यांनी दिले चॅलेंज\nबिग बॉस मधील ‘या’ अभिनेत्रीने केले पाचव्यांदा लग्न\n‘खतरों के खिलाडी’ मध्ये झळकणार मराठी अभिनेत्री\nPhoto- नारळ पाणी प्या आणि ठणठणीत रहा, वाचा फायदे\nPhoto – कॉफीत दालचिनी टाकून पिण्याचे ‘हे’ फायदे माहिती का\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\nशेतकऱ्यांपुढील नवे आव्हान – हवामान बदलाचे संकट\nटिवल्या-बावल्या – आनंदाचा ठेवा हरपला\nया गायिकेने अनू मलिकला म्हटले ‘गटारातला उंदीर’\nशिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक व नेत्यांची गर्दी\nजम्मू-कश्मिरचे विशेषाधिकार हंगामी, कलम 370 पुन्हा आणणे शक्य नाही; केंद्र सरकारने...\nLIVE – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भव्य सत्कार सोहळा\nदोन ट्रक चालकांचे अपहरण करुन लुटले, अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल\nबलात्काऱ्यासोबत लग्न करा, नव्या विधेयकावरून गोंधळ\n केसांची लांबी 6 फूट 3 इंच, हिंदुस्थानी तरुणीची गिनीज बुकात...\nपाच मुलांची आजी असलेल्या महिलेचे 22 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध\nसुपर… अवघ्या 1 रुपयात मिळणार 1 जीबी डेटा\n नेटकरी म्हणतात हा तर हॉलिवूड स्टार\nबीडमध्ये बेपत्ता मुलांचे मृतदेह विहिरीत आढळले, कुटुंबियांनी हत्येचा आरोप केल्याने खळबळ\nनिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागण्यांसाठी मागण्यांसाठी मूक निदर्शने\nआसाममध्ये 644 दहशतवाद्यांनी केले आत्मसमर्पण\nअन् व्यस्त वेळापत्रकामुळे विराट कोहली भडकला, एक दिवस असा येईल…\n‘निर्भया’च्या आरोपींना भर चौकात फाशी द्या, कंगना रणौतची संतप्त प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार व्यवस्थित चालणार, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://avakashvedh.com/khagolshastradnya/bhaskaraachaarya.html", "date_download": "2020-01-23T14:01:22Z", "digest": "sha1:XOGGVNM6T3X5ZLSFF7475KMDKZ2TKQKM", "length": 36725, "nlines": 163, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nमहान भारतीय खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य ह्याचा जन्म शके १०३६ ( इ. स. १११४ ) मध्ये झाला.\nभास्कराचार्याचे सर्व शिक्षण त्याचे वडील मोरेश्वर यांच्याजवळ झाले. ते स्वतः एक पारंगत खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी करणग्रंथ व जातकग्रंथ लिहिले. ज्ञानसंपन्न वडिलांच्या सानिध्यात भास्कराचार्यावर चांगले संस्कार झाले व तो विविध शास्त्रांत निष्णात झाला.\nभास्कराचार्य हा विज्जलवीड येथे राहणारा. सह्याद्री पर्वता���वळील व गोदावरीच्या उत्तरेकडील विज्जलवीड हे आपले वास्तव्यस्थान असल्याचे भास्कराचार्य म्हणतो. हे विज्जलवीड म्हणजे सध्याच्या अहमदनगरच्या ( याचे पूर्वीचे नाव अंबानगर असल्याचे काही संशोधकांचे म्हणणे आहे ) पूर्वेस ८० कि. मी. अंतरावरील बीड नव्हे, किंवा १८५७ मध्ये अकबराच्या आज्ञेवरून झालेल्या 'लीलावती' ग्रंथाच्या पर्शियन भाषेतील भाषांतरात उल्लेखिलेले सोलापूर जवळचे बेदरही नव्हे. ही दोन्ही गावे सह्याद्री पर्वताजवळही नाहीत व गोदावरीच्या उत्तरेसही नाहीत. पूर्व खानदेशात ( आता जिल्हा जळगाव ) चाळीसगावपासून १६ कि. मी. अंतरावर असलेले पाटणे हे गाव विज्जलवाडी असावे किंवा ह्या गावाच्या आसपास ते गाव असावे असा पाटणे गावच्या देवीमंदिरात असलेल्या शिलालेखावरुनतर्क करता येतो.\nभास्कराचार्याने 'सिद्धांतशिरोमणी' व 'करणकुतुहल' असे खगोलीय गणितावरील दोन ग्रंथ लिहिले. सिद्धांतशिरोमणी च्या ग्रहगणित व गोल ह्या दोन अध्यायावर त्याने स्वतःच भाष्य केले आहे. 'भास्कर व्यवहार' नामक मुहूर्तग्रंथही त्याचाच असावा. त्या शिवाय विवाहपटल हा ग्रंथही त्याचाच असावा असा एक तर्क आहे. इ. स. ११५० मध्ये भास्कराचार्याने सिद्धांतशिरोमणी हा ग्रंथ लिहिला. त्यावेळी त्याचे वय छत्तीस वर्षाचे होते. ह्या ग्रंथात चार विभाग आहेत. - लीलावती, बीजगणित, गणिताध्याय आणि गोलाध्याय.\n'लीलावती' हा अंकगणित व महत्वमापन ह्यावरील एक स्वतंत्र ग्रंथच आहे असे म्हटले पाहिजे. सुंदर उदाहरणांच्या द्वारा गणितासारखा क्लिष्ट विषय भास्कराचार्याने अगदी सुबोध केला आहे. ह्याचे एक उदाहरणच पाहा :\nअस्ती स्तंभतले बिलं तदुपरी क्रिडाशिखंडी स्थितः \nस्तंभे हस्तनवोच्छिते त्रिगुणितस्तंभ प्रमाणांतरे ॥\nदृष्ट वाही बिलमारंजतमपतत् तिर्यक स सस्योपरी \nक्षिप्रं ब्रूही तयोर्बिलात्कतिमितैः साम्येन गत्योर्युतिः ॥\n- 'एका खांबाच्या तळाशी सापाचे बीळ होते व त्या खांबाच्या वरच्या टोकावर एक पाळीव मोर बसलेला होता. खांब नऊ हात उंच होता. त्याच्या तिप्पट म्हणजे बिळापासून सत्तावीस हात अंतरावरून एक साप बिळाकडून जात असता मोराने पाहिला तेव्हा त्याने सापाच्याच गतीने तिरप्या दिशेत झेप घेऊन त्याला बिळापासून काही अंतरावर पकडले. तर हे अंतर किती ते सांग. '\nह्याचे उत्तर खांबापासून बारा हातांवर असे येते. मोराचे गमन काटकोन त��रिकोणाच्या कर्णरेषेने पंधरा हात झाले असे समजून हे उत्तर येते. तथापि मोराचा गमन मार्ग ही वर्तुळ परिघाहून निराळ्या प्रकारची एक वक्र रेषा होते. हा अत्यंत महत्त्वाचा गणितविचार प्रथमच भास्कराचार्याने मांडला.\nबीजगणित विभागात एकवर्ण समीकरणे, अनेकवर्ण समीकरणे, एकानेकवर्णवर्गादी समीकरणे असे विषय आहेत.\nगणिताध्यायात व गोलाध्यायात खगोलीय गणिताचा समावेश आहे. गणिताध्यायात ग्रहगणित आहे व गोलाध्यायात ग्रहगणिताध्यायातील सर्व विषयांची उपपत्ती, त्रैलोक्य, संख्यावर्णन, यंत्राध्याय ह्या विषयांचे विवेचन आहे.\nभास्कराचार्याचे उपपत्तीविवेचन कौशल्य अप्रतिम होते. लल्ल, आर्यभट, या खगोल शास्त्रज्ञांच्या उपपत्ती विषयक चूका त्याने उघडकीस आणल्या. लल्लाच्या वेळेस पृथ्वी गोल असून ध्रृवाचा उन्नतांस हा विषुववृत्तापासून स्थलाच्या अंतराएवढा आहे ही गोष्ट ठाऊक होती. त्यावरून कोणत्या ठिकाणी कोणत्या राशी नेहमी उदय पावल्या असतील ह्याचे अचूक उत्तर गणित देऊ शकते. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट भास्कराचार्याने ओळखली. यासारखी खगोलशास्त्रांनी केवळ कल्पनेने काढलेली उत्तरे भास्कराचार्याने दुरुस्त केली. भास्कराचार्यांची गोलपृष्ठफळ = परिघ x व्यास हे सिद्ध करण्याची पद्धती अद्ययावत आहे. ह्या पद्धतीत संकलित संकलनाचे (Integral calculus) बीज सापडते. गतीफल हे केंद्राच्या कोटीज्येच्या प्रमाणात असते. हा सिद्धांत त्यास ठाऊक होता. गती ही केंद्राच्या भूजज्येच्या प्रमाणात असते. त्यावरून भास्कराचार्याला d sin x / dx = Cox eosx हा सूक्ष्मकलनातील (Differential calculus) सिद्धांत ज्ञात होता हे लक्षात येते.\nपृथ्वी आसाभोवती फिरते ती विषुववृत्तात फिरते. क्रांतीवृत्तात फिरत नाही. ह्यामुळे क्रांतीवृत्ताचे ३० अंश क्षितिजावर येण्याचा जो वेळ लागतो तितकाच नेहमी विषुववृत्ताचे ३० अंश क्षितिजावर येण्यास लागतो असे नाही. ह्यासंबंधीच्या संस्कारास भास्कराचार्य उदयांतर असे म्हणतो. त्याचे स्पष्टीकरण 'सिद्धांतशिरोमणी' त केलेले आहे.\nभारतीयशास्त्रज्ञांनी पृथ्वीविषयक विवेचन करताना म्हटले आहे की, विश्वाच्या मध्यभागी पृथ्वी निराधार असून तिच्याभोवती सर्व ग्रह परिभ्रमण करतात. परंतु ग्रह, नक्षत्रे पृथ्वीप्रमाणे जड गोल आहेत ही कल्पना प्राचीन खगोलविदांना नव्हती. आकाशातील ग्रह, नक्षत्रे कोणत्या आधाराने आहे��� त्याविषयी कोठेही स्पष्टीकरण नाही. आर्यभटासारखे खगोलशास्त्रज्ञ प्रवाहवायूने ग्रह नक्षत्रे गतिमान झाली आहेत असे प्रतिपादन करतात.\nभास्कराचार्याला पृथ्वीच्या अंगी असलेल्या आकर्षणशक्तीची कल्पना होती. भास्कराचार्याच्या गोलाध्यायातील 'भुवनकोष' प्रकरणातील हा श्लोक पाहा :\nआकृष्टशक्तिश्च मही, तया यत खस्थं गुरू स्वाभिमुखं स्वशक्त्या \nआकृष्यते तत्पततीव भाती समे समन्तात क्व पतत्वियं खे ॥\n- 'पृथ्वीला आकर्षणशक्ती आहे. तीच्या साहाय्याने ती आकाशातील ज्या जड वस्तूस आपणाकडे खेचून घेते ती पडत आहे असे भासते पण पृथ्वीच्या सर्व बाजूंनी आकाश पसरलेले आहे ( आकाशाचे परिमाण सर्वत्र सारखी आहे. ) तर पृथ्वी कोणत्या बाजूस पडू शकेल\n(अर्थात पृथ्वी कोणाकडेच झुकू शकणार नाही. भास्कराचार्य भूकेंद्रवादी खगोलविद होता.)\nभास्कराचार्य हा न्यूटनचा महान गणिती होता. पृथ्वीच्या अंगी असलेल्या आकर्षणशक्तीविषयी त्याला कल्पना होती हे खरे; परंतु प्रेरणा = प्रवेग xपिंड ह्या सूत्राची मात्र त्यास कल्पना नव्हती.\nचंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या घनछायेत जातो. त्यावेळी घनछायेची कड बिंबावर वर्तुळाकार दिसते. त्यावरून घनछायेची त्रिज्या भास्कराचार्याने मोजली व ती चंद्रबिंबाच्या त्रिज्येच्या सुमारे तीन पट आहे ही गोष्ट सिद्ध केली. अशा प्रकारे भास्कराचार्याने चंद्रग्रहणात भूच्छायामापन केले.\nभास्कराचार्याने ध्रुवस्थानी मेरुची कल्पना करून सप्तलोक, सप्तसागर ह्यांची पुराणातील वर्णनाप्रमाणे वैशिष्ट्ये सांगितली. प्रत्येक खगोलवेत्याच्या ह्या वर्णनात भिन्नता दिसून येते. भास्कराचार्याच्या मते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बारा योजने ( सुमारे ६० मैल ) वायूचे वेष्टन आहे. ह्या भागात ढग, वीज हे सृष्टीचमत्कार घडून येतात. भास्कराचार्याच्या ग्रंथात बरोबर अर्धशतका पूर्वी प्रसिद्ध झालेल्या अरबी पंडिताच्या अल्हाझेनच्या ग्रंथात दिलेल्या उंचीपेक्षा भास्कराचार्याने दिलेली उंची जास्त आहे व अद्ययावत उंचीशी ती बरीचशी मिळती-जुळती अशी आहे. भास्कराचार्याने गणित करून ही उंची काढली असावी असे वाटते.\nभास्कराचार्याने यंत्राध्यायात मुख्यात नऊ यंत्राचे वर्णन केलेले आहे. चक्र, चाप, तुरीय, गोल, नाडीवलय, घटिका, शंकू, फलक आणि यष्टी ही ती नऊ यंत्रे होत. चक्रयंत्र, चापयंत्र व तुरीययंत��र यांचा उपयोग प्रामुख्याने वेधासाठी होतो. गोलयंत्रावरून ब्रम्हांडगोलाची रचना कळून येते. घटिकायंत्राने कालमापन केले जाते. यष्टियंत्र सूर्याचे स्थान दाखवते. नाडीवलय यंत्राचा उपयोग तारा विषुववृत्ताच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस किती अंशावर आहे हे काढण्यासाठी होतो. चापयंत्राचा उपयोग दोन ताऱ्यातील अंशात्मक अंतर मोजण्यासाठी होतो.\nयंत्राध्यायाशिवाय भास्कराचार्याचे यंत्रविषयक विवेचनाचा 'सर्वतोभद्रयंत्र' हा ग्रंथ लिहिला. भास्कराचार्यानंतर होऊन गेलेल्या महेद्रसरी ( इ. स. १३७८ ) ह्याने 'यंत्रराज', पद्मनाभाने ( इ. स. १३९८ ) 'ध्रुवभ्रमयंत्र', चक्रधराने ( इ. स. १५७८ ) 'यंत्रचिंतामणी' आणि गणेश दैवज्ञाने ( इ. स. १४७८ ) 'प्रतोदयंत्र' हे ग्रंथ लिहिले.\nप्राचीन काळी आकाशनिरीक्षणासाठी भारतात राजांच्या आश्रयाखाली काही ठिकाणी वेधशाळा बांधल्या गेल्या. राजा जयसिंहाने इ. स. १६९३ मध्ये दिल्ली ( जंतरमंतर ), काशी ( मानमंडेल ) व जयपूर येथे वेधशाळा बांधल्या. उज्जयिनी येथील श्री शिवाजी वेधशाळा ग्वाल्हेरच्या शिंदे राजाने एका शतकापूर्वी बांधली. ह्या वेधशाळेत काही यंत्रे आहेत. त्याचेच विवेचन 'सिद्धांतशिरोमणी' त आढळते.\nसम्राटयंत्र : हे यंत्र दिल्ली, काशी, जयपूर व उज्जयिनी येथील वेधशाळांत आहे. हे छायायंत्र ( Sundial) असून ते वेळ दाखवीत नाही तर त्याच्या साहाय्याने ताऱ्याची क्रांती ( Declination) काढता येते. सम्राटयंत्राने सूर्याची क्रांती नर्तनकाल निघतो. सूर्याच्या क्रांतीवरून सूर्याचे सायन भोगांश गणिताने काढवे लागतात. कोणत्याही ग्रहाच्या क्रांतीवृत्तीय स्थानाच्या क्रांतीवरून याचे सायन भोगांश ह्याच पद्धतीने निघतील. विषुववृत्त ज्ञात असेल तर त्यात नर्तनकाल मिळवून विषुवांश मिळू शकतील.\nरामयंत्र : रामयंत्राच्या साहाय्याने ताऱ्याचे उन्नतांश व दिगंश काढता येतात. मध्यभागी एक खांब असून त्याच्या भोवती सारख्या अंतरावर स्तंभ आहेत. ह्या स्तंभांना मधल्या खांबाशी जोडणारे त्रिज्यारुप बांधकाम आहे. त्यावर ९०० पासून ४५० पर्यंत खुणा आहेत व स्तंभावर ४५० पासून ०० पर्यंत खुणा आहेत. दिशांग क्रांतीपासून उन्नतांश काढण्याची रीत भास्कराचार्याच्या 'सिद्धांतशिरोमणी' त दिलेली आहे. ह्या पद्धतीने उन्नतांश व दिगंश दिले असता क्रांती काढणे शक्य होते.\nदक्षिणोदक भित्तीयंत्र : दक्षिणोत्तर ��िशेने बांधलेली भिंत असे या यंत्राचे स्वरूप आहे. ग्रह या भिंतीला ओलांडून जात असतात त्यांचे उन्नतांश काढण्यास या यंत्राचा उपयोग होतो. सूर्याची मध्यान्हक्रांती काढण्यास विशेष उपयोग होतो.\nजयप्रकाश यंत्र : हे यंत्र म्हणजे आकाशाची एक प्रतिकृती आहे. खगोलीय गणित शिकण्यासाठी ते उपयुक्त आहे. या यंत्रात राशी आदींचा अहोरात्रवृत्ते व लग्नराशिवलये काढलेली आहेत. त्यावरून ताऱ्याची आकाशातील जागा कळू शकते.\nजयप्रकाश यंत्रासारखे कपीलयंत्र हे एक यंत्र दिल्ली येथे आहे. त्याशिवाय क्रांतीचक्र, दिशांगचक्र, क्रांतीवलय, राशीवलय अशी लहान मोठी यंत्रे ह्या वेधशाळांतून दिसतात. ती उपयुक्त आहेत यात शंका नाही. सर्व प्राचीन वेधशाळांत जयपूरची वेधशाळा आजही सुस्थितीत आहे.\nसूर्याची दक्षिणोत्तर अयने क्रांतिकवृत्ताच्या ज्या बिंदूजवळ येतात ते संपात बिंदू होत. हे बिंदू मागे सरकतात. हे चलन सूर्याच्या अयनावरून प्रथम समजून आल्यामुळे त्यास अयनचलन असे संबोधिले गेले. भास्कराचार्याने ह्या अयनचलनास संपातचलन हेच नाव दिले आहे. आज त्यास विषुवचलन असे म्हटले जाते. प्राचीन भारतीय सिद्धान्तात त्यासंबंधी कोणताही उल्लेख नाही. आजच्या सूर्यादी पाच सिद्धान्तात परमअयनांश २७ मानले असून संपात मूलस्थाच्या पूर्वेस व पश्चिमेस २७ अंश जातो असे मानले आहे. ब्रम्हगुप्तविषयी भास्कराचार्य म्हणतो ब्रम्हगुप्तच्यावेळी अयनांश फार थोडे असल्यामुळे त्यास ते वेधाने कळले नाहीत. अयनगतीचे ज्ञान भारतीयांना केव्हा झाले 'मूलसिद्धांत' 'प्रथमार्यसिद्धांत' व 'पंचसिद्धांतीका' ह्या इ. स. ५०५ पूर्वीच्या ग्रंथात अयनगतीविषयक विचार नाहीत. भास्कराचार्याच्या मते ब्रम्हगुप्तपूर्वीच्या विष्णूचंद्राच्या ग्रंथात तो होता. इ. स. ५७८ च्या सुमारास अयनगतीच्या विचारास प्रारंभ झाला व इ. स. ८७८ च्या अगोदर अयनगतीचे सूक्ष्म ज्ञान झाले असे दिसून येते. अयनगती व शून्य अयनांश वर्षासंबंधात भास्कराचार्य म्हणतो की छायेवरुन सूर्याचे भोग काढून अयनरवी काढावा म्हणजे सायनरवी व ग्रंथावरून आलेला रवी ह्यांच्यामधील अंतर अयनांश होतील.\nप्रज्ञावंत भास्कराचार्य हा दृक्प्रत्ययवादी खगोलशास्त्रज्ञ होता. आकाशात दिसून येणारी ग्रहणे, युती ह्यांसारखे आविष्कार पंचांगातील वेळेप्रमाणे होत नसतील ती सुधारली पाहिजेत असे त्याचे स्पष्ट मत होते. ग्रहणकालात चंद्र-सूर्याला राहू व केतू हे राक्षस गिळतात ह्या कल्पनेस भास्कराचार्याने विरोध केला. पृथ्वी व चंद्र यांच्या छायांनीच ग्रहणे लागतात हे त्याने आवर्जून सांगितले. असा महान प्रज्ञावंत भास्कराचार्य दुसरा ७९ व्या वर्षी इ. स. ११९३ मध्ये दिवंगत झाला.\nभारतीय खगोलशास्त्रज्ञांनी खगोलशास्त्राच्या विकासास फार मोठा हातभार लावलेला आहे. आर्यभट, ब्रम्हगुप्त, भास्कराचार्य ह्यांच्या ग्रंथांची अरबी भाषेत भाषांतरे झाली. भास्कराचार्याच्या लीलावतीची भाषांतरे कोलब्रुक, जेम्स टेलर ह्यांनी इंग्रजी भाषेत केली आहेत. अरबी भाषेतील व इंग्रजी भाषेतील भारतीय ग्रंथ पाश्चात्य खगोलशास्त्रज्ञांना मिळाले. ग्रहगणित करावयास लागणारे अंकगणित व बीजगणित ह्या ग्रंथावरून ते शिकले. केप्लर आदींना मोठमोठे गुणाकार हिंदू अंकगणिताच्याच आधारे करणे शक्य झाले. हे ऋण पाश्चात्य पंडितांनीही मान्य केले आहे. ह्या प्रगतीबरोबरच भौतिकशास्त्राच्या इतर अंगात भारतीयांची फारशी प्रगती झाली नाही. त्यामुळे दुर्बिणीसारख्या वेधोपयोगी यंत्राचा शोध लागू शकला नाही व ज्या वेळी युरोपात दुर्बिणीचा शोध लागला यापूर्वी भारत पारतंत्र झाला. त्यामुळे ह्या शोधांचा उपयोग भारतीयांना करून घेता आला नाही व पूर्वप्राप्त खगोलशास्त्राच्या ज्ञानात अधिक भर पडू शकली नाही.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-01-23T14:03:01Z", "digest": "sha1:IKN3CUBZTBUF4LYQ6NGPJW7EN7DMANWE", "length": 4645, "nlines": 71, "source_domain": "hwmarathi.in", "title": "सातरा – HW Marathi", "raw_content": "\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nFeatured २००० रुपयांची निवडणुकांमध्ये वाटायला आणली का \nसातारा | राज्यात एकही उमेदवार लोकसभेच्या रिंगणात नसतानाही राज्यातील विरोधी पक्षांच्या प्रचाराचे केंद्रबिंदू ठरलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (एप्रिल१७) साताऱ्यात तोफ डागली. नांदेड, सोलापूर, इचलकरंजीनंतर...\nAmit ShahBjpfeaturedLok Sabha ElectionsMNSNarendra ModiNominationRaj Thackeraysataraअमित शहानरेंद्र मोदीनोटाबंदीभाजपमनसेराज ठाकरेलोकसभा निवडणूकसातरा\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nमनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात\nRaj Thackeray MNS | मनसेच्या नवे पर्वाचा शुभारंभ, अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nमनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात\nRaj Thackeray MNS | मनसेच्या नवे पर्वाचा शुभारंभ, अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2019/02/tcddnin-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2020-01-23T13:16:45Z", "digest": "sha1:BXGGOFCZSSSFD3DTAXAII3ZZOXFYERIG", "length": 31362, "nlines": 376, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "टीसीडीडीच्या नवीन सरव्यवस्थापकांनी शिवास येथे पहिली भेट दिली RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[23 / 01 / 2020] नॅशनल फ्रेट वॅगनच्या उत्पादनात सेंट्रल शिव\t58 शिव\n[23 / 01 / 2020] सकार्याची गरज ही गरची वाहतूक नाही तर शहरी रेल्वे व्यवस्था आहे\t54 Sakarya\n[23 / 01 / 2020] अंकारा शिव वायएचटी प्रकल्प परिवहन मंत्रालयाच्या पाठोपाठ\tएक्सएमएक्स अंकारा\n[23 / 01 / 2020] डोमेस्टिक इलेक्ट्रिक कॅरिजच्या मागे मंत्री वरंक पास\t34 इस्तंबूल\n[23 / 01 / 2020] महापौर canज़कन: बोलू हाय स्पीड ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक असल्यास मी अंकाराकडे जाईन\t14 बोलू\nघरतुर्कीसेंट्रल अनातोलिया क्षेत्र58 शिवटीसीडीडीच्या नवीन महाव्यवस्थापकांनी शिवास प्रथम भेट दिली\nटीसीडीडीच्या नवीन महाव्यवस्थापकांनी शिवास प्रथम भेट दिली\n26 / 02 / 2019 58 शिव, सेंट्रल अनातोलिया क्षेत्र, इंटरसिटी रेल्वे सिस्टम्स, या रेल्वेमुळे, सामान्य, फास्ट ट्रेन, मथळा, तुर्की\ntcddnin नवीन जेनेरिक कर्मचारी राजधानी प्रथम भेट दिली\nपरिवहन आणि पायाभूत सुविधा मंत्री मेहमेट काहित तुर्हान, टीसीडीडीचे महानिदेशक İsa Apaydınअली इहसान उगुन यांना त्यांच्या जागी प्रॉक्सी म्हणून नियुक्त करण्यात आले होते, त्यांनी शिवास भेट दिली.\nगेल्या आठवड्यात ट्रान्सपोर्ट आणि इन्फ्रास्ट्रक्चर मंत्री मेहमेट काहित तुर्हान यांनी निलंबित केलेल्या टीसीडीडी ऑपरेशन्सचे महाप्रबंधक. İsa Apaydınप्रॉक्सीने नियुक्त केलेल्या अली इहसान यूगुन याने शिवमधील चालू प्रकल्पांचे परीक्षण केले.\nकामाच्या पहिल्या भेटीनंतर सिव्हसच्या ट्रिपचे जनरल डायरेक्टर, अंकारा-शिवस हाय स्पीड ट्रेन लाइन आणि ससमुन-कालिन (शिवस) यांनी रेल्वे लाइन शोधली.\nबांधकाम स्थळाच्या तपासणीदरम्यान महाव्यवस्थापक उगुन-अंकारा-शिवस हाय स्पीड रेल्वे मार्गाने राज्यपाल सलीह अयहान यांच्यासोबत होते. महाव्यवस्थापक उयगुन आणि राज्यपाल अयहान यांना या प्रकल्पातील ताजी परिस्थितीबद्दल प्राधिकरणांकडून माहिती मिळाली.\nकाम अंतःकरणाशिवाय सुरू राहील\nअंकारा-शिव हाई स्पीड ट्रेनच्या महत्त्वचा संदर्भ देत, उयगुन उईगुन म्हणाले: \"आमच्या देशाच्या पूर्व-पश्चिम रेल्वे मार्गाने आमच्या हाय स्पीड रेल्वे मार्गाचा एक सर्वात महत्वाचा दुवा आहे. हे सिल्क रेल्वेची सुरूवात देखील आहे. पूर्ण झाल्यावर आम्ही शक्य तितक्या लवकर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपले कार्य दिवस आणि रात्री चालू ठेवू, जे अंकारा आणि शिवा यांच्या दरम्यानच्या एक्सएमएक्स तासांमध्ये प्रवास वेळ कमी करेल. \"\nचाचणी ड्रायव्हमध्ये भाग घेतला\nटीसीडीडी उईगुन, ससमुन-कालीन (शिव) रेल्वे लाइनचे उपमहाव्यवस्थापक देखील तपासले गेले. साइटवर बांधकाम कार्याच्या शेवटी, योग्य साइटची तपासणी करून, यिलिझेलि स्टेशन स्टेशन कंट्रोल सेंटर आणि सुबासी स्टेशनने कार्यस्थळाविषयी माहिती दिली. पहिल्या वेळेस सिग्नल टेस्ट ड्राईव्हने लाइनच्या सेक्शनमध्ये सिग्नल वर्क पूर्ण केले. सिग्नल वर्क, डेप्युटी जनरल मॅनेजर यूगुन यांनी या रेषेच्या बांधकामाची आठवण करून दिली की युरोपियन युनियन फंडचा वापर रेल्वे मार्गाने केला जातो.\nटीसीडीडी युगुनचे कार्यकारी महाप्रबंधक, टीसीडीडी 4. प्रादेशिक निदेशालयाच्या कर्मचार्यांसह देखील भेटले. एरिया मॅनेजर मुस्तफा कोरुकू यांना योग्य प्रकल्पांच्या नवीनतम स्थितीबद्दल माहिती मिळाली, शिव हा महत्त्वाचा छेदनबिंदू आहे. (Sivasira मध्ये)\nफेसबुक वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nट्विटर वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nदुवा साधलेल्या दुव्यावर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nव्हाट्सएप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nस्काईप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nटेलीग्राम वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nPinterest वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nTumblr वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआपल्या मित्रासह ई-मेल मार्गे शेअर करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nमुद्रित करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nतत्सम रेल्वे रोड आणि केबल कार न्यूज:\nफिआटा डिप्लोमा प्रशिक्षण सहभागींनी त्यांचे पहिले फील्ड मार्केटला भेट दिली\nतुर्की परिवहन - आपण 3. असाधारण सामान्य विधानसभा\nशिव डेमर्सपोर क्लब आयोजित सामान्य महासभा\nटीसीडीडी फाऊंडेशनचे नवीन व्यवस्थापन प्रथम बैठक आयोजित\nतुर्की पहिल्या ड्रायव्हर भुयारी रेल्वे इस्तंबूल मध्ये मोहीम चालते आहे\nट्रान्सपोर्टेशनपार्क, ऑटिझम पेशंट अलीचे स्वप्न साकार झाले\nटीसीडीडीचे नवीन सरव्यवस्थापक अली anहसन यांना मंजुरी मिळाली\nटीसीडीडीच्या ब्लॉक ट्रेनने 2012 मध्ये 25,7 दशलक्ष टन मालवाहतूक केली\nचिनी प्रतिनिधिमंडळाने टीसीडीडीसोबत एक बैठक आयोजित केली\nटीसीडीडी आणि सर्बियन रेल्वेने द्विपक्षीय बैठक आयोजित केली\nपरिवहन अधिकारी-सेन यांनी टीसीडीडी क्षेत्रीय संघटनेच्या बैठकीचे एक्सएनयूएमएक्स आयोजित केले\nटीसीडीडी जनरल मॅनेजर सालेमन करमन यांची खास मुलाखत: हाय-स्पीड ट्रेन एक स्वप्न होते,…\nटीसीडीडीचे नवीन महाप्रबंधक İsa Apaydın नियुक्त (फोटो गॅलरी)\nटीसीडीडीचे नवीन महाप्रबंधक कामावर सुरु होते\nगेफ्को ग्रुपने त्याच्या इतिहासातील सर्वोच्च खंड प्राप्त केला आहे\nथेट अलीशी संपर्क साधा\nअंकारा-इझीर रेल्वे मैदानात सुधारणा\nअंकारा-इझीर हाय स्पीड रेल्वे\nअंकारा-इझीर हाय स्पीड ट्रेन लाइन\nअंकारा-शिवस हाय स्पीड ट्रेन लाइन\nससमुन - कलिन रेल्वे लाइन\nYıldızeli स्टेशन नियंत्रण केंद्र\nहाय स्पीड ट्रेनवर प्रवासी गॅरंटी\nआयईटीटी ते अटतर्क विमानतळ पासून विनामूल्य ट्रान्सफर लाइन\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा\nनॅशनल फ्रेट वॅगनच्या उत्पादनात सेंट्रल शिव\nमहिलांसाठी सबवे मेट्रो चालविणार्‍या पुरुषांसाठी पोलिस गॅन्टलेट\nसकार्याची गरज ही गरची वाहतूक नाही तर शहरी रेल्वे व्यवस्था आहे\nहाय-स्पीड ट्रेनमुळे डर्बेंट एक महत्त्वपूर्ण स्की रिसॉर्ट बनेल\nअंकारा शिव वायएचटी प्रकल्प परिवहन मंत्रालयाच्या पाठोपाठ\nडोमेस्टिक इलेक्ट्रिक कॅरिजच्या मागे मंत्री वरंक पास\nमहापौर canज़कन: बोलू हाय स्पीड ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक असल्यास मी अंकाराकडे जाईन\nसीएचपीच्या Çकॅरॅझर वायएचटी बॉनमनने वेजवाढीला प्रतिसाद दिला\nटीसीडीडीने वायएचटी तिकिटांसाठी 300 टक्के भाडे तिकिटे नाकारली\nव्हॅन इस्केले कोस्टल रोड रेल्वेमध्ये रूपांतरित झाले\nटॅगॅड प्रेसिडेंट ओहोलोः आम्ही उद्योग आणि कृषी फोकससह वाढले पाहिजे\nइझमिट ते आखाती मार्गांसाठी मार्गांची व्यवस्था\nअंकारा शिवास हाय स्पीड ट्रेन प्रकल्प लवकर उन्हाळ्यात पूर्ण झाला\nआज इतिहासात: 23 जानेवारी 1890 रुमेली रेल्वे\n«\tजानेवारी 2020 »\nनिविदा सूचना: लाकडी ब्रिज, लाकडी ओळ आणि लाकडी कात्री क्रॉस बीम\nप्राप्तीची सूचनाः उलुकाला येनिस लाइन येथील प्लॅटफॉर्म टाचवरील कंटाळवाण्या ढीग\nखरेदीची सूचनाः मुक्त बाजारातून सक्रिय विद्युत खरेदी\nनिविदा सूचना: पूल आणि ग्रिल मजबूत करणे\nरेल्वे क्षेत्रात गुंतवणूक सुरक्षित करणे\nनिविदा सूचना: टाटवण पियर राईट लाईन रोडचे नूतनीकरण\nनिविदा सूचना: वसंत क्लॅंप खरेदी केली जाईल\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t29\nव्यवसाय सदस्यांची वार्षिक बैठक\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t29\nनिविदा सूचना: मालत्या-inkतीनकाया मार्गावरील महामार्ग ओव्हरपास\nब्लॉक बी निविदा निकालाचे प्रशिक्षण आणि मनोरंजन सुविधा सुधारणे\n22 डीबीएम क्षेत्रात टिल्ट आणि हेक्टोमीटर प्लेट\nअरिफये पामुकोवा लाइन येथे अंडरपास व ओव्हरपास ब्रिजचे बांधकाम\nस्वीडन वरबर्ग बोगदा डिझाइन काम निविदा निकाल\nओलपास पास उलुकाला बोझाकप्रि लाइन लाइन किमी: 55 + 185\nकॉन्ट्रॅक्ट आयटी कर्मचार्‍यांची भरती करण्यासाठी वाणिज्य मंत्रालय\nपरिवहन मंत्रालय अपंग व माजी बळींची तोंडी परीक्षा निकाल\nवेस्टर्न मेडिटेरियन डेव्हलपमेंट एजन्सी कर्मचारी भरती करेल\nदक्षिण मारमार विकास यंत्रणा कर्मचारी भरती करेल\nTŞVASAŞ 20 सतत भरती तोंडी परीक्षा घोषणा\nहाय-स्पीड ट्रेनमुळे डर्बेंट एक महत्त्वपूर्ण स्की रिसॉर्ट बनेल\nŞıamba Festival हिम उत्सव रविवारी सुरू होते\nERÜ आणि Erciyes Aş दरम्यान शिखर परिषदेत करिअर प्रोटोकॉलवर स्वाक्षरी झाली आहे\nसापांका केबल कार प्रकल्प जिथे त��� गेला तेथून सुरू आहे\nमेसुडीये हिम उत्सव अनेक कार्यक्रम पार पाडला\nडोमेस्टिक इलेक्ट्रिक कॅरिजच्या मागे मंत्री वरंक पास\nइझमिट ते आखाती मार्गांसाठी मार्गांची व्यवस्था\nरशियन अभ्यास मध्ये शिपिंग मार्गदर्शक\nकडाक्याच्या थंडीत बसचा आश्रय घेणा The्या कुत्र्याने आतल्या प्रवाशांना शांत केले\nकार विस्तृतसह DZDENİZ फेरी फेरी\nमहिलांसाठी सबवे मेट्रो चालविणार्‍या पुरुषांसाठी पोलिस गॅन्टलेट\nअंकारा शिव वायएचटी प्रकल्प परिवहन मंत्रालयाच्या पाठोपाठ\nघरगुती ऑटोमोबाईल स्वायत्त ड्रायव्हिंग ट्रान्सफॉर्मेशनसाठी उपयुक्त ठरेल\nइस्तंबूल अदालारला कॅरेज वेस्टमधून सोडण्यात आले\nअध्यक्ष एर्दोआन यांना गॅलाटापोर्ट प्रकल्पाची माहिती मिळाली\nTÜBİTAK ने हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक कार विकसित केल्या\nघरगुती ऑटोमोबाईल स्वायत्त ड्रायव्हिंग ट्रान्सफॉर्मेशनसाठी उपयुक्त ठरेल\nघरगुती ऑटोमोबाईलसाठी तांत्रिक कर्मचार्‍यांच्या गरजा भागविणारी शाळा निश्चित केली गेली आहे\nघरगुती ऑटोमोबाईल BUTEKOM सह गियर वाढवेल\nमहत्वाची गोष्ट म्हणजे घरगुती मोटारींचे उत्पादन करणे नव्हे तर विक्री नेटवर्क योग्यप्रकारे स्थापित करणे होय\nचिन्हे प्रोटोकॉल तुर्की मध्ये येणारे बॉल विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवास संबंधित\nटीसीडीडी कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी जाहिरातीतील नाणी खात्यात जमा केली जातात\nटीसीडीडी विकल्याचा आरोप प्रत्युत्तर खाजगीकरण हा मुद्दा नाही\nTŞVASAŞ 20 सतत भरती तोंडी परीक्षा घोषणा\nइस्तंबूलमध्ये ओईएफ परीक्षा दिवसासाठी वाहतूक\nTÜBİTAK ने हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक कार विकसित केल्या\nकेआयए इलेक्ट्रिक वाहन हलवा\nसेकंड हँड व्हेईकलमधील रेग्युलेशनची तारीख पुन्हा वाढविण्यात आली आहे\nस्वायत्त ड्रायव्हिंगसाठी स्थानिक ऑटोमोबाईल्स इंटरनेटवरून अद्ययावत केली जाऊ शकतात\nघरगुती ऑटोमोबाईलसाठी तांत्रिक कर्मचार्‍यांच्या गरजा भागविणारी शाळा निश्चित केली गेली आहे\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nध्वजांकित करा / इझमिर - तुर्की\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी टाइम टेबल आणि टाइम्स (एक्सएनयूएमएक्स. डिसेंम्बर. एक्सएनयूएमएक्स)\nकोन्या अंकारा वायएचटी सबस्क्���िप्शन फी 194 टक्क्यांनी वाढली\nअंकारा शिव वायएचटी लाइनमधील बॅलॅस्ट समस्या 60 किलोमीटर रेल काढली\nपूर्व एक्सप्रेस तिकीट किंमती 2020\nडेनिझली इझमीर ट्रेन टाइम्स नकाशा आणि तिकिट किंमती\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nHalkalı गेबेझ मार्मारे मॅप स्टॉप आणि इंटीग्रेटेड लाइन्स\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nमजकूर पाठविण्यात अयशस्वी - आपले ई-मेल पत्ते तपासा\nईमेल तपासणी अयशस्वी झाली, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nक्षमस्व, आपला ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://samartharamdas400.blogspot.com/2013/12/blog-post.html", "date_download": "2020-01-23T13:16:58Z", "digest": "sha1:V4GA3TL254VMSHT7Z2VGPN5HK5U6R7WI", "length": 5584, "nlines": 101, "source_domain": "samartharamdas400.blogspot.com", "title": "समर्थ रामदास - साहित्य : श्लोक २०३", "raw_content": "\nमना सर्वही संग सोडूनि द्यावा\nअती आदरे सज्जनाचा धरावा॥\nजयाचेनि संगे महादुःख भंगे\nजनी साधनेवीण सन्मार्ग लागे॥२०३॥\nजय जय रघुवीर समर्थ \nमना सर्व ही संग सोडुनि द्यावा |\nअती आदरे सज्जनाचा धरावा ||\nजयाचेनि संगे महादु:ख भंगे |\nजनी साधने वीण सन्मार्ग लागे ||२०३||\nअरे मन सारे संग तू छोड दे ना |\nबडे आदर से सज्जन संग ले ना ||\nजिस संग से रे महा दु:ख जाते |\nउसी सन्मार्ग पर तु ही चला जा रे ||२०३||\nअर्थ....... श्री समर्थ राम दास स्वामी जी कहते है कि हे मानव मन इस देह प्रपंच का संग छोड देना चाहिये | सदैव अत्यंत आदर के साथ सज्जन व्यक्तियो के साथ व्यवहार करना चाहिये | क्योंकि सज्जन लोगों की संगति से बडे बडे दु:ख भी दूर हो जाते है | हे मानव इस देह प्रपंच का संग छोड देना चाहिये | सदैव अत्यंत आदर के साथ सज्जन व्यक्तियो के साथ व्यवहार करना चाहिये | क्योंकि सज्जन लोगों की संगति से बडे बडे दु:ख भी दूर हो जाते है | हे मानव साधना [अभ्यास] के बिना सन्मार्ग की प्राप्ति नहीं होती है | अत: सन्मार्ग के लिये सतत संत , सज्जनों की स��गति मे रहना चाहिये |\nहे मना ,सर्व संग सोड .संग कशाचा संग देहाचा ,देहाच्या अनुषंगाने येणा-या माझ्या घरादाराचा ,व्यवसायाचा ,कुटुंबाचा ,लोभ ,मोह ,माया ,मत्सर ,क्रोध या सर्वांचा संग सोड असे समर्थ म्हणतात .या संगाने माणूस अनेक प्रकारची दुख: भोगतो .त्यातून तो स्वत:ला सोडवू शकत नाही म्हणून हे मना संग सोड .संग कोणाचा धरायचा –सज्जनांचा सज्जन संगतीने संसाराचे महादू:ख दूर होते .कारण संत सज्जन हे आनंदाचे निधान असतात .संत आनंदाचे स्थळ ,केवळ सुख संतोषाचे मूळ असतात .संत विश्रांतीची विश्रांती | संत तृप्तीची निजतृप्ती | नांतरी भक्तीची फलश्रुती | ते हे संत || १-५-१६ ||\nम्हणूनच समर्थ संत संग धरायला सांगतात .संत सहवासात आपोआपच साधाना घडते . मग वेगळी साधना करावी लागत नाही .सन्मार्ग सापडतो .राघवाचा पंथ सापडतो .\nसमर्थ सहित्य - संदर्भासाठीची संकेतस्थळे \nसमर्थ साहित्याची गंगोत्री - आमचा मुख्य मठ\nश्री समर्थ रामदासस्वामी -चरित्र आणि कार्य (डॉ. माधवी महाजन)\nशंका समाधान - सौ सुवर्णा लेले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/4/12/Arduino-Project.aspx", "date_download": "2020-01-23T14:59:38Z", "digest": "sha1:3N6EUMNSV6IHSRKTPJMOK5TLBSP7A7NE", "length": 4050, "nlines": 51, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "आरडूइनो प्रकल्प", "raw_content": "\nजग खूप पुढे चाललंय नाही सगळीकडे खूप स्पर्धा वाढली आहे आणि माणसाच्या बुद्धिमत्तेपेक्षा Artificial Intelligence म्हणजेच AI याला महत्त्व येत चालले आहे. मला या विषयाचे एवढे आकर्षण वाटायला लागले की, माझ्या मोठ्या भावाकडून मी ते शिकायला सुरुवात केली. २०१६ मध्ये आम्ही शाळेतल्या १० मुलांच्या ग्रुपने रोबोटिक्सच्या First Lego League या नॅशनल लेव्हलच्या मॅचमध्ये दिल्लीला भाग घेतला होता. त्यात आम्हाला Rising Star Award मिळाल्यामुळे माझा इंटरेस्ट अजूनच वाढला. या विषयात शिकण्यासारखे ऐवढे आहे की शिकण्यासाठी आयुष्य कमी पडेल. ते शिकता शिकता याचे रूपांतर माझ्या छंदात कधी झाले हे मला कळलेच नाही.\nमी सध्या Ardiouno नावाचे एक controlling board शिकत आहे. बोर्ड शिकतानाच मी त्यावर अनेक प्रकल्प करतो. ते प्रकल्प बघून माझ्या आईला, असे वाटले की याचा व्हिडीओ बनवून यू ट्यूबवर टाकावा त्यातून मग माझे “Learn Ardiouno with fun in marathi” हे चॅनेल सुरू झाले. पहिल्याच झटक्यात मला चॅनल सुरू करून दिले खरे, पण त्याला प्रोत्साहन मात्र माझ्या वर्गातल्या मित्रांनी आणि शिक्षकांनी दिले.\nअशा प्रकारे मा���्या चॅनेलसाठी अनेक व्हिडिओज बनवताना माझ्या छंदातून मला खूप आनंद मिळतो.\n- अमेय प्रमोद परदेशी\n8 वी यलो हाऊस\nन्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशाला\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/843219", "date_download": "2020-01-23T14:04:08Z", "digest": "sha1:JQHXZSRUCVUHMNPCR4GL6NAATHNUTKUU", "length": 1974, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बार्गन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बार्गन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०३:०३, ३ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती\n१० बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n२१:१३, २८ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n०३:०३, ३ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/zpelectionresults-congress-ncp-seizes-nagpur-zp-250712", "date_download": "2020-01-23T14:28:16Z", "digest": "sha1:LVR4YUDAWQ7YRGB3OEKYHPFRQKNAA2V7", "length": 20372, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "#ZPElectionResults : कॉंग्रेस-राष्ट्रवादीने केले नागपूर झेडपी काबीज | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\n#ZPElectionResults : कॉंग्रेस-राष्ट्रवादीने केले नागपूर झेडपी काबीज\nगुरुवार, 9 जानेवारी 2020\nनील केदार यांनी त्यांच्या सावनेर मतदारसंघासह रामटेक व कामठी मतदारसंघाची जबाबदारी घेतली होती. या निवडणुकीसाठी त्यांनी संपूर्ण जिल्हा पालथा घातला. त्यात अपेक्षित यश मिळाले आहे. सावनेरसह ते कळमेश्‍वर, रामटेक, पारशिवनी, कामठी, मौदा व नागपूर ग्रामीणमध्ये कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर ग्रामीण तालुक्‍यात कॉंग्रेसने सहापैकी पाच जागांवर विजय मिळविला.\nनागपूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने भाजपचा धुव्वा उडवत सुमारे साडेसात वर्षांनंतर जिल्हा परिषदेत जोरदार पुनरागमन केले. कॉंग्रेसने सर्वाधिक 30 तर राष्ट्रवादीने 10 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. सत्ताधारी भाजपला फक्त 15 जागांवर समाधान मानावे लागले. या निकालाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मोठा धक्का बसला आहे. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आपल्या सावनेर मतदारसंघातील सर्व 9 जिल्हा परिषद व 18 पंचायत समिती जागांवर विजय मिळवून आपली ताकद दाखविली. दुसरीकडे स्वतंत्र लढणाऱ्या शिवसेनेची मात्र वाताहत झाली.\nहे वाचाच - खिल्ला-या बैलांची गाडी गेली थेट न्यायालयात\nसुनील केदार यांनी त्यांच्या सावनेर मतदारसंघासह रामटेक व कामठी मतदारसंघाची जबाबदारी घेतली होती. या निवडणुकीसाठी त्यांनी संपूर्ण जिल्हा पालथा घातला. त्यात अपेक्षित यश मिळाले आहे. सावनेरसह ते कळमेश्‍वर, रामटेक, पारशिवनी, कामठी, मौदा व नागपूर ग्रामीणमध्ये कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर ग्रामीण तालुक्‍यात कॉंग्रेसने सहापैकी पाच जागांवर विजय मिळविला. अध्यक्षपदासाठी राखीव असलेले दोन जिल्हा परिषद सर्कल याच तालुक्‍यात आहेत. याशिवाय रामटेक, पारशिवनी, मौदा तालुक्‍यात तीन तर कामठी तालुक्‍यात दोन जिल्हा परिषद सर्कलमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. सावनेर व कळमेश्‍वरमध्ये एकही जागा कॉंग्रेस वगळता इतर पक्षाला मिळविता आली नाही. केळवदमधून माजी विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी भाजपचे गिरीश मोवाडे यांचा पराभव केला. वलनी सर्कलमधून प्रकाश खापरे विजयी झाले, त्यांनी भाजपचे अरुण सिंग व राष्ट्रवादीचे किशोर चौधरी यांचा पराभव केला.\nउमरेड मतदारसंघात कॉंग्रेसचे आमदार राजू पारवे व जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी प्रचार केला होता. कॉंग्रेसला उमरेडमध्ये तीन, भिवापूरमध्ये दोन जागा मिळवीत कॉंग्रेसने शक्ती दाखवून दिली. महाआघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला कुही तालुक्‍यातील मांढळमधून विजय मिळवला. कुही तालुक्‍यात बंडखोरीचा फटका कॉंग्रेसला बसला. येथील तीन जागा कॉंग्रेसला गमावाव्या लागल्या. नरखेड तालुक्‍यातील जलालखेडा येथून कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याने माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांचेही वजन कायम राहिले.\nकाटोल तालुक्‍यातील राष्ट्रवादीने एक जागा शेकापसाठी सोडली होती. येथून शेकापचे समीर उमप निवडून आले. मात्र, कोंढाळीची जागा राष्ट्रवादीकडून भाजपने हिसकावली. कोंढाळीत राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर बंडखोरी झाली होती. राष्ट्रवादी 2 व शेकाप 1 अशा तीन जागा काटोलमध्ये आघाडीच्या खात्यात आल्या. नरखेड तालुक्‍यात तीन जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आल्याने चारही जागा आघाडीकडे आहेत.\nकुही तालुक्‍यात भाजपने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करून तीन जागा जिंकल्या. येथील बंडखोरी शमविण्यासाठी बावनकुळे यांनी पुढाकार घेतला होता. भाजपचे सावनेर, कळमेश्‍वर, नरखेड, हिंगणा, नागपूर ग्रामीण तालुक्‍यात नुकसान झाले. बेला सर्कलमधून अपक्ष वंदना बालपांडे विजयी झाल्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत कॉंग्रेसला 11 जागा तर राष्ट्रवादीला तीन जागांचा फायदा झाला आहे. भाजपला सहा जागांचे नुकसान झाले. तर शिवसेनेला 7 जागा गमवाव्या लागल्या. सेनेचा एकच सदस्य निवडून आला आहे. बसपने यावेळी जिल्हा परिषद निवडणूक लढविली नाही. मागील निवडणुकीत बसपच्या तीन जागा होत्या.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘स्पेशल’च्या नावाखाली ‘पॅसेंजर’ची सुविधा\nनांदेड ः नांदेड-औरंगाबाद नावाने स्पेशल रेल्वे सुरू करून प्रवाशांना दिलासा दिल्याचे रेल्वे प्रशासन भासवित असले तरी ही ‘स्पेशल’ रेल्वे टिकीट दर आणि...\nशनीपासून राहा तीन राशींच्या लोकांनी सावध\nनवीन वर्ष सुरू झाले आहे, परंतु 2020 या वर्षात शनीच्या अर्धशतकामुळे तीन राशींवर अधिक परिणाम दिसणार आहे. याबद्दल ज्योतिषशास्त्र काय सांगते, पाहा...\nउत्तमराव करपे यांचे पुण्यात निधन\nनगर : नगर व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमराव गंगाधर करपे (वय 62) यांचे आज सकाळी पुण्यात अल्प आजाराने निधन...\nनागपूरकरांनो ऐका, लवकरच स्वच्छ होणार आपली नागनदी\nनागपूर : नागनदी खरोखरच शुद्ध होणार, स्वच्छ पाणी वाहणार, घाणही दिसणार नाही हे स्वप्नवत वाटत असले तरी ते प्रत्यक्षात साकार होणार आहे. नागनदी शुद्धीकरण...\nचहाची क्रेझ वाढते अशी\nनांदेड : मोठ्या शहरात प्रसिद्ध झालेल्या गोष्टीचे अनुकरण नंतर इतर शहरातही होत असते. त्यामुळे आता इतर शहरातही मॉल, विविध कंपन्यांच्या दुकाना सोबतच...\nUnion Budget 2020 : शेतात रक्त ओकणारा शेतकरी सुखी होईल का\nनागपूर : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना जास्त भाव दिले तर त्यामुळे पैशाची किंमत कमी होते. म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या किंमती कमी करणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंट���\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2018/05/may-5-in-history.html", "date_download": "2020-01-23T13:39:48Z", "digest": "sha1:TDY5CPCABZJLKF63XNUEKEGWMQGQDZKX", "length": 63574, "nlines": 1280, "source_domain": "www.marathimati.com", "title": "५ मे दिनविशेष", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\n0 0 संपादक ५ मे, २०१८ संपादन\n५ मे दिनविशेष - [5 May in History] दिनांक ५ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.\nदिनांक ५ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस\nत्र्यंबक बापूजी ठोंबरे: (१३ ऑगस्ट १८९० - ५ मे १९१८) त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ बालकवी हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. इ.स. १९०७ मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी ठोंबऱ्यांना बालकवी ही पदवी दिली.\nभारतीय आगमन दिन: गुयाना, १८३८ पासून.\nमुक्ति दिन: डेन्मार्क, नेदरलँड्स, इथियोपिया.\nबाल दिन: जपान, दक्षिण कोरिया.\nसिंको दे मायो: मेक्सिको, अमेरिका.\nठळक घटना / घडामोडी\n१८९३: न्यूयॉर्क शेरबाजाराचा निर्देशांक कोसळला. देशभर मंदीस सुरुवात.\n१९०१: विष्णू दिगंबर पलुस्करबुवा यांनी लाहोर येथे गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.\n१९४४: महात्मा गांधींची तुरुंगातून सुटका.\n१४७९: शिखांचे तिसरे गुरू गुरू अमर दास.\n१८१८: कार्ल मार्क्स, जर्मन तत्त्वज्ञानी.\n१९११: प्रितलाता वडेदार, भारतीय शिक्षक व कार्यकर्ते.\n१९१६: ज्ञानी झैलसिंग, भारतीय राष्ट्रपती.\n१९८९: लक्ष्मी राय तमिळ अभिनेत्री.\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन\n१८२१: नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट.\n१९१८: त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ ‘बालकवी’, मराठीतील प्रसिध्द कवी.\n१९४३: रामकृष्णबुवा वझे, गायक नट, गायनगुरु.\n१९४५: ग. स. मराठे, महाराष्ट्राचे पहिले विमा गणिती.\n२०००: वि. मा. कुलकर्णी, मुलांच्या समस्यांचे अभ्यासक व समाजशास्त्रज्ञ.\n२००६: नौशाद अली, ज्येष्ठ संगीत दिगदर्शक.\n२०१२: सुरेंद्रनाथ, भारतीय क्रिकेटपटू.\n२०१७: लीला सेठ, दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश.\nतारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा\n१ २ ३ ४ ५ ६\n७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९ ३०\nआज दिनदर्शिका दिनविशेष मराठीमाती मे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...\nतुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन\n/fa-calendar-week/ आठवड्यातील लोकप्रिय लेखन$type=list\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - [Raigad Fort] २९०० फूट उं...\nआई - मराठी कविता\nहर्षद खंदारे यांची आईची कविता कुणीच नाही माझे आई करूणेचे तळहात पोरके आई आकांत श्वासांत, शांतता कुजबुज टाळे माझे आई ना शुन्य आसपास, क...\nदिनांक २२ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस शाह जहान - (५ जानेवारी १५९२ - २...\nजे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - [Raigad Fort] २९०० फूट उं...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअंधश्रद्धेच्या कविता,6,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,15,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,4,अनुराधा फाटक,38,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,601,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,422,आईच्या कविता,15,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,8,आज,401,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,9,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,6,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,22,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,11,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,11,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,40,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काव्य संग्रह,3,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,4,किशोर चलाख,3,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,36,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,234,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,20,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,1,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,52,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,8,निखिल पवार,1,निसर्ग कविता,10,नोव्हेंबर,30,न्याहारी,33,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,188,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,6,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,9,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवासाच्या कविता,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,62,प्रेरणादायी कविता,13,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बा भ बोरकर,1,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,6,भक्ती कविता,1,भाज्या,19,भाताचे प्रकार,9,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,29,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,44,मराठी कविता,351,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,26,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,3,मराठी प्रेम कथा,4,मराठी भयकथा,39,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,8,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,376,मसाले,12,महाराष्ट्र,261,महाराष्ट्र फोटो,7,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,16,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,13,माझं मत,1,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,10,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,1,यशवंत दंडगव्हाळ,16,यादव सिंगनजुडे,2,योगेश कर्डीले,1,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित साठे,13,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,8,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,32,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,2,विवेक जोशी,1,विशेष,44,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,18,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,5,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,4,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,9,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,3,संतोष सेलुकर,1,संदेश ढगे,37,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कृती,122,सचिन पोटे,6,सचिन माळी,1,सण-उत्सव,12,सणासुदीचे पदार्थ,32,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,46,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,96,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,181,स्वाती दळवी,6,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,35,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: ५ मे दिनविशेष\n५ मे दिनविशेष - [5 May in History] दिनांक ५ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यति���ी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/nirbhaya-gangrape-tihar-officials-15-volunteers-hanging-guilty/", "date_download": "2020-01-23T13:15:45Z", "digest": "sha1:YJM5QH4KNJJ77DOISGXNKR5QKSG5IPRW", "length": 14948, "nlines": 153, "source_domain": "www.saamana.com", "title": "#Nirbhayagangrape : आम्ही जल्लादाचे काम करायला तयार, जगभरातून तुरुंग प्रशासनाला पत्र | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीडमध्ये बेपत्ता मुलांचे मृतदेह विहिरीत आढळले, कुटुंबियांनी हत्येचा आरोप केल्याने खळबळ\nनिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागण्यांसाठी मागण्यांसाठी मूक निदर्शने\n‘निर्भया’च्या आरोपींना भर चौकात फाशी द्या, कंगना रणौतची संतप्त प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार व्यवस्थित चालणार, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास\n केसांची लांबी 6 फूट 3 इंच, हिंदुस्थानी तरुणीची गिनीज बुकात…\nपाच मुलांची आजी असलेल्या महिलेचे 22 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध\nसुपर… अवघ्या 1 रुपयात मिळणार 1 जीबी डेटा\n नेटकरी म्हणतात हा तर हॉलिवूड स्टार\nआसाममध्ये 644 दहशतवाद्यांनी केले आत्मसमर्पण\nबलात्काऱ्यासोबत लग्न करा, नव्या विधेयकावरून गोंधळ\nडोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा आळवला ‘कश्���ीर राग’, हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची तयारी\nतरुणाच्या मानेच्या आरपार गेला मासा, पाहा हे धक्कादायक फोटो\nबिग बॉस मधील ‘या’ अभिनेत्रीने केले पाचव्यांदा लग्न\n अंगाई गात आईने केली तीन मुलांची हत्या\nअन् व्यस्त वेळापत्रकामुळे विराट कोहली भडकला, एक दिवस असा येईल…\n#INDvsNZ हिंदुस्थानचा न्यूझीलंड दौरा, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nदिल्लीवर मुंबई भारी, टीम इंडियाच्या संघात एकाचवेळी पाच ‘मुंबईकर’\nन्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी संघ जाहीर, धवनच्या जागी ‘या’ 2 खेळाडूला…\n‘टीम इंडिया’चा 29 चेंडूंत विजय, युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा\nदोन ट्रक चालकांचे अपहरण करुन लुटले, अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल\nकविता – कायमच स्मरणात राहतील\nसामना अग्रलेख – सूर्यप्रताप : महापुरुषाला साष्टांग दंडवत\nओळखून दाखवा ‘या’ प्रसिद्ध कलाकाराला, ऋषी कपूर यांनी दिले चॅलेंज\nबिग बॉस मधील ‘या’ अभिनेत्रीने केले पाचव्यांदा लग्न\n‘खतरों के खिलाडी’ मध्ये झळकणार मराठी अभिनेत्री\nPhoto- नारळ पाणी प्या आणि ठणठणीत रहा, वाचा फायदे\nPhoto – कॉफीत दालचिनी टाकून पिण्याचे ‘हे’ फायदे माहिती का\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\nशेतकऱ्यांपुढील नवे आव्हान – हवामान बदलाचे संकट\nटिवल्या-बावल्या – आनंदाचा ठेवा हरपला\n#Nirbhayagangrape : आम्ही जल्लादाचे काम करायला तयार, जगभरातून तुरुंग प्रशासनाला पत्र\nनिर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना 16 डिसेंबरला फासावर लटकवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यासाठी तिहार तुरुंगात ट्रायल देखील झाल्याचे समजते. त्यामुळे त्या नराधमांना फासावर लटकविण्यासाठी जल्लादाचे काम करण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले आहेत. तिहार तुरुंग प्रशासनाला जगभरातून पत्रं येत असल्याचे समजते.\nनिर्भया सामूहिक बलात्कार – सर्व दोषींना 16 डिसेंबरला फाशी\nहिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तिहार तुरुंग प्रशासनाला मुंबई, अहमदाबाद, तामिळनाडू, केरळ, गुरुग्राम, दिल्ली तसेच लंडन व अमेरिकेवरून लोकांची पत्रं आली आहेत. एकून 15 जणांनी या प्रकरणातील दोषींना फासावर लटकविण्यासाठी जल्लादाचे काम करण्याची तयारी दर्शविली आहे. यातील दोन जण हे लंडनचे असून एक अमेरिकेत��ल नागरिक आहे. मात्र तुरुंग प्रशासनाने त्यांची मागणी फेटाळली असून जल्लादाचे काम करण्यासाठी बाहेरील व्यक्तीची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.\nदिल्लीच्या हवेने मरतोच आहोत, आणखी फाशी कशाला निर्भयाच्या दोषीची सुप्रीम कोर्टाकडे पुनर्विचार याचिका\nयेत्या 16 डिसेंबरला निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाला सात वर्ष पूर्ण होत आहेत. नुकत्याच झालेल्या हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरनंतर निर्भयाचे दोषी पवन गुप्ता, अक्षय ठाकूर, विनय शर्मा, मुकेश सिंग यांना फासावर लटकवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.\nदोन ट्रक चालकांचे अपहरण करुन लुटले, अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल\nबलात्काऱ्यासोबत लग्न करा, नव्या विधेयकावरून गोंधळ\n केसांची लांबी 6 फूट 3 इंच, हिंदुस्थानी तरुणीची गिनीज बुकात...\nपाच मुलांची आजी असलेल्या महिलेचे 22 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध\nसुपर… अवघ्या 1 रुपयात मिळणार 1 जीबी डेटा\n नेटकरी म्हणतात हा तर हॉलिवूड स्टार\nबीडमध्ये बेपत्ता मुलांचे मृतदेह विहिरीत आढळले, कुटुंबियांनी हत्येचा आरोप केल्याने खळबळ\nनिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागण्यांसाठी मागण्यांसाठी मूक निदर्शने\nआसाममध्ये 644 दहशतवाद्यांनी केले आत्मसमर्पण\nअन् व्यस्त वेळापत्रकामुळे विराट कोहली भडकला, एक दिवस असा येईल…\n‘निर्भया’च्या आरोपींना भर चौकात फाशी द्या, कंगना रणौतची संतप्त प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार व्यवस्थित चालणार, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास\nजिल्हाधिकारी कार्यालयातून प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या हद्दपार\nपतीचा पत्नीवर बलात्कार, कोर्टाकडून पतीची सुटका\nराज्यव्यापी महाअधिवेशनाच्या दिवशी मनसे नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश\nया बातम्या अवश्य वाचा\nदोन ट्रक चालकांचे अपहरण करुन लुटले, अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल\nबलात्काऱ्यासोबत लग्न करा, नव्या विधेयकावरून गोंधळ\n केसांची लांबी 6 फूट 3 इंच, हिंदुस्थानी तरुणीची गिनीज बुकात...\nपाच मुलांची आजी असलेल्या महिलेचे 22 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-283/", "date_download": "2020-01-23T15:09:43Z", "digest": "sha1:I2DOTEYJ7EIRKEBHHGQSFICPRQTVIMBJ", "length": 11371, "nlines": 128, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०४-०२-२०१९) – eNavakal\n»8:05 pm: मुंबई – गुढी पाढव्याला मनसे शिवतीर्थावर सभा घेणार\n»7:54 pm: मुंबई – महाअधिवेशन : घुसखोर पाकिस्तानी, बांग्लादेशींना बाहेर काढण्यासाठी ९ फेब्रुवारीला मनसेचा मोर्चा\n»7:10 pm: मुंबई – शिवसेनेच्या ‘वचनपूर्ती’ सोहळ्याला सुरुवात\n»5:54 pm: मुंबई – अमित ठाकरेंच्या राजकीय एन्ट्रीचे विरोधी पक्षांकडून स्वागत; रोहित पवार, विनोद तावडेंनी दिल्या शुभेच्छा\n»5:26 pm: कोलकाता – पुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपी कोलकातातून अटक; एटीएसची कारवाई\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०४-०२-२०१९)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (२९-०५-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१८-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (२०-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (२१-०६-२०१८)\n१० हजार उच्चशिक्षित तरुण साधू बनले\nगुप्टिलच्या जागी जिमी निशमला न्यूझीलंड संघात स्थान\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\n (१४-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस (०१-०८-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०५-२०१९)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०२-२०१९) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०२-०३-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस...\nजगातील प्रसिद्ध भव्य स्टेडीयम…\nलॉर्डस, लंडन या स्टेडियमला मोस्ट ब्युटीफुल स्टेडियम म्हणून ओळखले जाते. एका वेळी ३० हजार प्रेक्षक या स्टेडियममध्ये बसू शकतात. १८१४ साली स्थापना झालेल्या या...\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०९-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन...\nपुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे\nपुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...\nदेशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक���कादायक अहवाल\nनवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...\nआघाडीच्या बातम्या मुंबई राजकीय\nधर्माला नख लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईन – राज ठाकरे\nमुंबई – राज ठाकरे हे आपल्या पक्षाचा झेंडा बदलणार यावर अनेकांनी त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. याला उत्तर देताना राज यांनी आपण मराठी...\nभाजपकडून उद्धव ठाकरेंसह शरद पवार यांचे फोन टॅप\nमुंबई – राज्यात भाजप सत्त्तेत असताना विरोधीपक्षांचे फोन टॅप केले जात होते, असा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला होता. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे...\nहोतकरू कलाकारांसाठी मकरंद मानेंनी स्थापन केला बहुरुपी मंच\nमुंबई – चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना, या क्षेत्रात स्थिरावू पाहणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक दिग्दर्शक मकरंद माने, अभिनेता शशांक शेंडे आणि...\nराजमाता जिजाबाईंची यशोगाथा आता मोठ्या पडद्यावर\nमुंबई – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माता ‘जिजाबाई’… इतक्या जुजबी ओळखीत सीमित न होणारा प्रचंड इतिहास राजमाता ‘जिजाऊ’ या शब्दांत सामावलेला आहे...\nनिर्भया प्रकरणी डेथ वॉरंट देणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nनवी दिल्ली – निर्भया प्रकरणातील आरोपींना डेथ वॉरंट देणाऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोरा यांना एक वर्षासाठी प्रतिनियुक्तीच्या आधारावर अतिरिक्त रजिस्ट्रार म्हणून सर्वोच्च...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://granthpub.com/bookdetails.aspx?BookID=3400", "date_download": "2020-01-23T14:56:39Z", "digest": "sha1:XDSJB6V4PLWZK3MS2KBTYKJCAFBXGQXB", "length": 3968, "nlines": 22, "source_domain": "granthpub.com", "title": "Online Rental Library Aurangabad - Books at our doorstep", "raw_content": "\nकर्नाटकातील अग्रगण्य कादंबरीकार तत्वचिंतक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी महाभारतावर लिहिलेली ही महाकादंबरी. यात मूळ महाभारतातील आभाळाएवढ्या उंचीच्या पात्रांचे वास्तव रूप रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय संकल्पनेच्या प्रकाशझोतात महाभारताच्या व्यक्तिरेखांची संगती भैरप्पांनी लावली आहे. या कांदबरीमध्ये लेखकाने संज्ञा प्रवाहाचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. कादंबरीतील पात्रांच्या मनात येणारे विचार व्यक्त होता होता शेवटच्या एक दोन शब्दांबरोबर विचारांचा प्रवाह वेगळ्याच दिशेला वाहू लागतो. कुंती, भीष्म, द्रोणाचार्य यांच्यासारख्या दीर्घायुषी पात्रांच्या वाढत्या वयाचा 'फील’ देण्यासाठी त्यांच्या अवाढ्य आयुष्याला गवसणी घालण्यासाठी लेखकाने याचा अत्यंत चतुराईने आणि कलात्मकतेने वापर करून घेतला आहे. महाभारतातील दैवी चमत्कार, वर, शाप या गोष्टींना भैरप्पांनी संपूर्ण फाटा दिला आहे. व प्रत्येक घटना, प्रसंगांचा अत्यंत वस्तुनिष्ठ अर्थ लावून वेगळ्या दृष्टीकोनातून ही कथा मांडली आहे. आधुनिक समाजातील व्यक्तीस 'महाभारतातील व्यक्ती अशाच असल्या पाहिजेत’ असे या कादंबरीमुळे वाटू लागले. भैरप्पांनी शापांच्या, वरदानांच्या भक्कम पडद्याआड लपलेल्या माणसाचा घेतलेला शोध वाचकांना विचारप्रवण करणारा ठरला आहे. 'पर्व’ प्रसिद्ध झाल्यापासून या कादंबरीवर उलट सुलट अनेक चर्चा घडल्या, आरोप-प्रत्यारोप केले गेले. परंतू तरीही पर्व महाभारताची एक विलक्षण प्रत्ययकारी अनुभव देणारी कलाकृती ठरली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/_topic206.html", "date_download": "2020-01-23T13:37:39Z", "digest": "sha1:7I7V3AHDW73BR2HAGWKKUMBTVH5NXSKW", "length": 6042, "nlines": 59, "source_domain": "trekshitiz.com", "title": "कर्णेश्वर मंदिर , स� - India trekking forum - Sahyadri", "raw_content": "\nकर्णेश्वर मंदिर , स�\nगावाचे नाव :- संगमेश्वर\nजवळचे मोठे गाव :- चिपळूण.\nरत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर हे प्राचीन गाव आहे. घाटमाथ्यावरून कोकणात उतरणारे प्राचीन घाटमार्ग या परीसरात उतरत होते. त्यामुळे त्यांचे रक्षण करण्यासाठी या भागात प्रचितगड, भवानीगड, महिमतगड हे किल्ले बांधण्यात आले.\nचालुक्या़चा पुत्र कर्ण याची राजधानी कोल्हापूर येथे होती. त्याने इ.सनाच्या दुसर्‍या शतकात संगमेश्वर ही नगरी वसवली. या नगरीत शास्त्री, वरुणा आणि अलकनंदा या नद्यांच्या संगमावर कर्णेश्वराचे मंदिर बांधले. हे मंदिर हेमाडपंथी धाटणीचे आहे. मंदिर ४ फूट उंच जोत्यावर बांधलेले आहे. जोत्यावर फुलांची नक्षी काढलेली आहे. मंदिराचे गर्भगृह व प्रवेशमंडप असे दोन भाग असून प्रवेशमंडपाच्या बाहेरच्या भिंतीवर काही मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजूस (प्रवेशमंडप सोडून) कोणतेही कोरीव काम केलेले नाही. मंदिराच्या गर्भगृहात छताखाली शंकराची पिंड आहे. मंदिरासमोर दगडी दिपमाळ आहे. मंदिर परीसरात एक वैशिष्ट्यपूर्ण \"गध्देगाळ\" पाहायला मिळतो. या \"गध्देगाळावर वरच्या व खालच्या बाजूला देवनागरीत मजकूत लिहिलेला आहे.\nजाण्यासाठी :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (एन. एच. १७) ने चिपळूणहून संगमेश्वरकडे येताना संगमेश्वर एस. टी. स्थानकाच्या २ कि.मी. अलीकडे शास्त्री पूल लागतो. शास्त्री पूल ओलांडल्यावर लगेचच डावीकडे वळल्यास जो रस्ता सुरु होतो तेथून १ कि.मी. अंतरावर कसबा गाव लागते. तिथे \"जनता सहकारी बँक\" जवळ डावीकडे वळल्यास पुढे ३०० मीटर वर श्री कर्णेश्वर मंदिर आहे.\nआजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) प्रचितगड\n४) छ.संभाजी महाराज स्मारक\nसर्व किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ajit-pawar-takes-oath-dy-cm-maharashtra-government-cabinet-expansion-247833", "date_download": "2020-01-23T13:39:56Z", "digest": "sha1:MBATD3W2DTZBEDH7FYOPGKVWYEV5PBNY", "length": 25877, "nlines": 368, "source_domain": "www.esakal.com", "title": "सत्तासमतोलाचा विस्तार; युवा चेहऱ्यांनाही संधी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nसत्तासमतोलाचा विस्तार; युवा चेहऱ्यांनाही संधी\nमंगळवार, 31 डिसेंबर 2019\nमहाविकास आघाडीच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर आज मुहूर्त मिळाला. विधान भवनाच्या प्रांगणात आज राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी 26 कॅबिनेट; तर 10 राज्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. तिन्ही पक्षांनी एकही मंत्रिपद राखून न ठेवता मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार केला. शिवसेनेने मात्र पाच माजी मंत्र्यांना डच्चू देत, नव्या चेहऱ्यांना संधी दिली; तर मित्रपक्षांच्या तीन सदस्यांना मंत्रिमंडळात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला.\nमुंबई - महाविकास आघाडीच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर आज मुहूर्त मिळाला. विधान भवनाच्या प्रांगणात आज राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी 26 कॅबिनेट; तर 10 राज्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. तिन्ही पक्षांनी एकही मंत्रिपद राखून न ठेवता मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार केला. शिवसेनेने मात्र पाच माजी मंत्र्यांना डच्चू देत, नव्या चेहऱ्यांना संधी दिली; तर मित्रपक्षांच्या तीन सदस्यांना मंत्रिमंडळात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला.\nताज्या बा���म्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nविधान भवनाच्या प्रांगणातील या दिमाखदार सोहळ्याला महाविकास आघाडीचे शिल्पकार व \"राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यांच्यासोबत कॉंग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गेही उपस्थित होते. चित्रपट अभिनेते रितेश देशमुख हे बंधू अमित यांच्या शपथविधी सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.\nश्री. @AjitPawarSpeaks यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित#शपथविधी pic.twitter.com/4bPwYFHNhi\nशरद पवार अजित पवारांना म्हणाले, संधीचं सोनं करा\nउपमुख्यमंत्रिपदी पुन्हा अजित पवार यांचीच वर्णी लागली असून, \"राष्ट्रवादी'च्या मंत्र्यांमध्ये अजित पवार समर्थकांना योग्य न्याय दिल्याचे स्पष्ट झाले आहे.\nआजच्या या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांनी सामाजिक व प्रादेशिक समतोल साधत विस्तार केला. शिवसेनेने मुंबईतील पाच मंत्र्यांना सहभागी करत राजधानीला झुकते माप दिले. \"राष्ट्रवादी'ने पश्‍चिम महाराष्ट्राला तब्बल सात मंत्रिपदे बहाल केली. कॉंग्रेसने अपेक्षेप्रमाणे विदर्भाला सर्वाधिक चार मंत्रिपदे देत पक्षविस्ताराला संधीची दारे उघडल्याचे मानले जाते.\nश्री. @AshokChavanINC यांनी घेतली कॅबिनेटमंत्री पदाची शपथ. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदी उपस्थित#शपथविधी pic.twitter.com/7hRijuOr1m\nमंत्रिमंडळ विस्तारातील 36 नावे जाहीर; पाहा आहेत कोण-कोण\nआज शिवसेनेच्या 12, \"राष्ट्रवादी'च्या 14, तर कॉंग्रेसच्या 10 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामधे शिवसेनेने 07, कॉंग्रेस 05; तर \"राष्ट्रवादी'ने 5 नव्या चेहऱ्यांना संधी दिली.\nआजच्या मंत्रिमंडळ विस्तारात तीन महिला मंत्र्यांना संधी मिळाली. यामध्ये \"राष्ट्रवादी'च्या आदिती तटकरे, कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर व वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे. शिवसेनेतून मात्र महिला सदस्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही.\nदरम्यान, मंत्रिमंडळात मराठा समाजातून शिवसेनेने 8, राष्ट्रवादीने 8; तर कॉंग्रेसने 7 जणांचा समावेश केला. बौद्ध समाजातून कॉंग्रेसने 2 व \"राष्ट्रवादी'ने एकाला संधी दिली. आदिवासी समाजातून केवळ एकच मंत्रिपद लाभले असून कॉंग्रेसचे के. सी. पाडवी हे एकमेव आदिवासी समाजाचा मंत्रिमंडळातील चेहरा राहणार आहेत. मुस्लिम समाजातून तिन्ही पक्षांनी मिळून चार मंत्रिपदे दिली आहेत. ओबीसी समाजातील आठ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यामधे सर्वाधिक 06 जणांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. कॉंग्रेस व शिवसेनेने प्रत्येक एका आमदाराला मंत्रिपदाची संधी दिली.\nमुख्यमंत्री - उद्धव ठाकरे, शिवसेना\nउपमुख्यमंत्री - अजित पवार, राष्ट्रवादी\n. एकनाथ शिंदे, शिवसेना\n. सुभाष देसाई, शिवसेना\n. बाळासाहेब थोरात, कॉंग्रेस\n. नितीन राऊत, कॉंग्रेस\n. जयंत पाटील, राष्ट्रवादी\n. छगन भुजबळ, राष्ट्रवादी\n. अशोक चव्हाण, कॉंग्रेस\n. दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी\n. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी\n. विजय वडेट्टीवार, कॉंग्रेस\n. अनिल देशमुख, राष्ट्रवादी\n. हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी\n. वर्षा गायकवाड, कॉंग्रेस\n. डॉ. राजेंद्र शिंगाणे, राष्ट्रवादी\n. नवाब मलिक, राष्ट्रवादी\n. राजेश टोपे, राष्ट्रवादी\n. सुनील केदार, कॉंग्रेस\n. संजय राठोड, शिवसेना\n. गुलाबराव पाटील, शिवसेना\n. अमित देशमुख, कॉंग्रेस\n. दादा भुसे, शिवसेना\n. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी\n. संदिपान भुमरे, शिवसेना\n. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी\n. यशोमती ठाकूर, कॉंग्रेस\n. अनिल परब, शिवसेना\n. उदय सामंत, शिवसेना\n. के. सी. पाडवी, कॉंग्रेस\n. शंकरराव गडाख, अपक्ष\n. असलम शेख, कॉंग्रेस\n. आदित्य ठाकरे, शिवसेना\n. अब्दुल सत्तार, शिवसेना\n. सतेज ऊर्फ बंटी पाटील, कॉंग्रेस\n. शंभूराजे देसाई, शिवसेना\n. बच्चू कडू, प्रहार जनशक्ती पार्टी\n. विश्वजित कदम, कॉंग्रेस\n. दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी\n. अदिती तटकरे, राष्ट्रवादी\n. संजय बनसोडे, राष्ट्रवादी\n. प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी\n. राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष\nविधान परिषदेतील केवळ दोघेच\nमंत्रिमंडळ विस्तारात विधानसभेतून विजयी झालेल्या बहुतांश आमदारांनाच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. तिन्ही पक्षांनी विधान परिषदेतील आमदारांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात यश मिळवले असून केवळ शिवसेनेचे अनिल परब व कॉंग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील या दोनच विधान परिषद सदस्यांना मंत्रिपद मिळाले आहे.\nश्री. @Dwalsepatil यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित#शपथविधी pic.twitter.com/X3QMYbAmXQ\nश्री. @dhananjay_munde यांनी घेतली कॅबिनेटमंत्री पदाची शपथ. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित#शपथविधी pic.twitter.com/2WyiGcdxvq\nश्री. विजय वडेट्टीवार यांनी घेतली कॅबिनेटमंत्री पदाची शपथ. राज्यपाल @BSKoshyari यांनी दिली शपथ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित#शपथविधी pic.twitter.com/bQryXF4sEb\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयोगी आदित्यनाथ म्हणजे मच्छर; दलवाई\nऔरंगाबाद- \"\"खोटे बोला आणि द्वेष करा, हेच संस्कार यांना शाखेतून दिले जातात. महात्मा गांधी, पंडित नेहरूंनी मोठ्या मेहनतीने देश घडविला....\nहे अति झालं... कुणी आवरा साईबाबांना ट्रोल करणाऱ्यांना\nनगर : परभणी जिल्ह्यातील पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यापासून साईभक्तांमध्ये संभ्रमावस्था झाली...\nपाथरीतील साई संस्थांन विश्वस्तांचा खंडपीठमध्ये जाण्याचा निर्णय\nपाथरी (जि. परभणी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वादावर पडदा टाका’ अशी भूमिका घेतल्यानंतर साई संस्थानच्या विश्वस्तांची गुरुवारी (ता. २३) तातडीने...\nपाणी प्रश्‍नावर पंकजा मुंडे यांचे सोमवारी औरंगाबादेत उपोषण\nऔरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्‍नासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे माजी मंत्री, भाजपा नेत्या...\nतुकाराम मुंढे इफेक्ट, दहाच्या ठोक्याला कार्यालयात पोहोचायला लागले मनपा कर्मचारी\nनागपूर : राज्यातील युतीची सत्ता गेली आणि महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासूनच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात तुकाराम मुंढे...\nपुण्यातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष वाय-फायसह सज्ज\nपुणे : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष' 20 जानेवारीपासून सुरु करण्यात आला असून, या कक्षामध्ये संगणक व वाय फाय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेट��ंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vachakpatre-news/readers-response-116-1275085/", "date_download": "2020-01-23T14:12:26Z", "digest": "sha1:YUJAAG5NU3EN7TQVLX2ETH4WNUIA5B4S", "length": 18592, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Readers response | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nबादरायण संबंध जोडू नका\nबादरायण संबंध जोडू नका\nदि. १५ जुलच्या अंकातील ‘अन्यथा डाळ शिजणे कठीण’ हे पत्र वाचले.\nदि. १५ जुलच्या अंकातील ‘अन्यथा डाळ शिजणे कठीण’ हे पत्र वाचले. एक जागरूक गृहिणी म्हणून पत्र लेखिकेला मत मांडण्याचा अधिकार निश्चित आहे परंतु पुढच्या निवडणुकीत भाजपची डाळ शिजणे कठीण, असे मत व्यक्त करणे योग्य वाटले नाही. विद्यमान शासनाला सत्तेवर येऊन दीड वर्ष झाले, अजून साडेतीन वर्षे बाकी आहेत. मतदार नागरिक आता जागरूक झाले आहेत. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदार राजाने आपला सजगपणा दाखवून निष्क्रिय लोकप्रतिनिधींना आणि पक्षांना त्यांची जागा दाखवून दिली. मतदाराना विद्यमान सरकारची कामगिरी पसंत न पडल्यास योग्य तो निर्णय घेण्यास मतदार समर्थ आहेत. डाळीच्या विषयावरून भाजपला संधी मिळणार नाही, असे मत मांडणे म्हणजे बादरायण संबंध जोडण्याचा प्रकार झाला. मृणालताई, अहिल्याबाई यांची कामगिरी प्रशंसनीय होतीच परंतु त्याचबरोबर रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे, रामभाऊ नाईक, अण्णा जोशी, गोपीनाथ मुंडे, स्वत: मुख्यमंत्री फडणवीस या व इतर अनेक भाजपच्या आमदारांनी विधानसभेत जागरूक लोकप्रतिनिधी कसे असावेत ते दाखवून दिले आहे हे सर्वश्रुत आहे.\n– अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण (ई-मेलवरून).\nदि. ३ जूनच्या अंकातील ‘रोजगार हमीचा प्रायव्हेट प्रयत्न’ हा लेख वाचून कौतुक वाटले. कारण सरकार दुष्काळग्रस्तांसाठी काय करते आहे हा धोशा लावत बसण्यापेक्षा आपण काय करू शकतो हा विचार महत्त्वाचा असतो. आज विरोधी पक्ष व काही संघटनाप्रमुख फक्त शासनावर तोफा डागीत आहेत. पण हे एक पक्ष म्हणून किंवा संघटना म्हणून त्यांनी काय केले प्रत्येक गोष्टीचे फक्त राजकारण करणे एवढे एक उद्दिष्ट आजकालच्या राजकारणात उरले आहे. या सर्व पक्षांना व संघटनांना खरोखर दुष्काळग्रस्तांची कणव आहे तर मग प्रत्येक पक्ष आपल्या निधीतून काही कोटी रुपये का देत नाही प्रत्येक गोष्टीचे फक्त राजकारण करणे एवढे एक उद्दिष्ट आजकालच्या राजकारणात उरले आहे. या सर्व पक्षांना व संघटनांना खरोखर दुष्काळग्रस्तांची कणव आहे तर मग प्रत्येक पक्ष आपल्या निधीतून काही कोटी रुपये का देत नाही प्रत्येक आमदार-खासदारांना दरवर्षी दोन -दोन कोटी निधी मिळतो. खरे तर या निधीची फक्त खिरापत वाटली जाते. या वर्षी सर्वच आमदार-खासदारांनी हा निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापरला तर काय हरकत आहे प्रत्येक आमदार-खासदारांना दरवर्षी दोन -दोन कोटी निधी मिळतो. खरे तर या निधीची फक्त खिरापत वाटली जाते. या वर्षी सर्वच आमदार-खासदारांनी हा निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापरला तर काय हरकत आहे महाराष्ट्रात अनेक श्रीमंत उद्योगपती, सिनेकलाकार, क्रिकेटपटू, नोकरदारवर्ग इतर व्यावसायिक आहेत. त्यांनी प्रत्येकी आपला वाटा उचलला तर कितीतरी मोठा निधी उभा राहील व असे झाले तर सामान्य माणसेही यात सामील होतील व यामुळे दुष्काळाच्या सर्व समस्या सुटणार नाहीत, पण शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळेल. आत्महत्या टळू शकतील.\n– डॉ. अनिल. सोहोनी, दोंडाईचा (धुळे).\nअनेक सदरांपैकीच ‘इंटिरियर’ हे सदरही वाचनीय असतं. यात मांडलेले छोटे-मोठे मुद्दे अगदी पटण्यासारखे असतात. सध्या सुरू असलेली रंगांची मालिका अतिशय आकर्षक आहे. मुळातच रंगांविषयी अनेकांना उत्सुकता असते. त्यातही घरसजावट करताना रंगांचा विचार अतिशय गांभीर्याने केला जातो. त्यातच वैशाली आर्चिक त्यांच्या लेखातून रंगांचं महत्त्व, त्यांचे स्वभाव, प्रवृत्ती मांडतात. कोणत्या खोलीला कोणता रंग आणि का द्यावा हे स्पष्ट करतात. रंग-४ या लेखात रंगांच्या मानसशास्त्राबद्दल चांगली माहिती दिली आहे. घरसजावट करतानाच्या टिप्सही लेखांमध्ये दिलेल्या असतात. नवीन घर घेतानाच नव्हे तर जुन्या किंवा सध्या असलेल्या घराच्या सजावटीसाठीही या लेखांमधील माहिती उपयुक्त ठरते.\n– संदीप वाघ, नाशिक.\n‘नीट फक्त टय़ूूशन उद्योग सुरू राहण्यासाठी’ हा साप्ताहिक ‘लोकप्रभा’ (१० जून) मधील ‘नीट’च्या निमित्ताने आलेला लेख वाचला. ते तसेच असणार असे वाटते, कारण खासगी क्लास म्हणजे पशांची चा��दी होय. म्हणूनच खासगी क्लासवर नियंत्रण ठेवणे हे सरकारचेच काम आहे. टय़ूशनचे वाढते पेव नियंत्रित करणे गरजेचे आहे.\n– धोंडिरामसिंह राजपूत, वैजापूर, जि औरंगाबाद.\n‘लोकप्रभा’चा कार्टून विशेष अंक छान होता. त्यामध्ये अ‍ॅनिमेटर्सच्या संदर्भात लेख होते. पण त्यात अ‍ॅनिमेटरची फक्त नावं नमूद केली आहेत. मला यात करिअर करायचे आहे. त्यामुळे त्यासंबंधी मार्गदर्शन हवे होते. तर त्यांचे संपर्क क्रमांक व पत्तेही दिले असते तर मार्गदर्शनाची दिशा मिळाली असती.\n– कस्तुरी नाईक (ई-मेलवरून).\n‘लोकप्रभा’मधील मेघना फडके यांचा पाण्याखालील दुनियेचे वर्णन करणारा लेख आवडला.\nनेहा महाजन यांचे सदर आवडले. असेच लिहीत राहा अशी त्यांना विनंती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nविराटने केलं पंतला धडकी भरवणारं वक्तव्य, म्हणाला...\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 संघटनांनीच शिस्त लावावी\n3 अन्यथा डाळ शिजणे कठीण\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vachakpatre-news/readers-response-123-1306516/", "date_download": "2020-01-23T14:01:06Z", "digest": "sha1:CZMHPKAWV72EP73ASDCIQN5D2KNRINQ2", "length": 21194, "nlines": 255, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Readers response | पण खंत तर उरतेच ना..? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nपण खंत तर उरतेच ना..\nपण खंत तर उरतेच ना..\nहॉकी संघाने दुबळ्या संघाविरोधात दोन विजय सोडले तर सुमार कामगिरी केली.\nदि. २६ ऑगस्टच्या ‘लोकप्रभा’त दीपा कर्माकरच्या यशाबद्दल लिहिताना शोभा डे यांच्यावर बरीच आगपाखड करण्यात आली आहे. मान्य आहे त्यांनी जाहीरपणे असे अशोभनीय विधान करावयास नको होते, पण वर्षांनुवर्षे भाग घेऊनही भारताला ऑलिम्पिकमध्ये फारसे यश मिळत नाही ही करोडो भारतीयांची खंत तर आहेच ना अगदी या ऑलिम्पिकमध्येसुद्धा दोन पदके व इतर एक-दोन जणांची अंतिम फेरीत जाण्याची कामगिरी हे सोडले तर इतर सगळे निराशाजनकच होते ना अगदी या ऑलिम्पिकमध्येसुद्धा दोन पदके व इतर एक-दोन जणांची अंतिम फेरीत जाण्याची कामगिरी हे सोडले तर इतर सगळे निराशाजनकच होते ना सानिया मिर्झा, नेहवाल, पेस, नारंग, बिंद्रा, राऊत या नामवंत नावांची कामगिरी अतिसामान्य होती. हॉकी संघाने दुबळ्या संघाविरोधात दोन विजय सोडले तर सुमार कामगिरी केली. खेळ म्हटला की जय-पराजय आले मान्य, पण असे किती वर्षे म्हणत राहावयाचे सानिया मिर्झा, नेहवाल, पेस, नारंग, बिंद्रा, राऊत या नामवंत नावांची कामगिरी अतिसामान्य होती. हॉकी संघाने दुबळ्या संघाविरोधात दोन विजय सोडले तर सुमार कामगिरी केली. खेळ म्हटला की जय-पराजय आले मान्य, पण असे किती वर्षे म्हणत राहावयाचे चीनने १९८० साली ऑलिम्पिकमध्ये प्रवेश केला, आज ते टॉप थ्रीमध्ये आहेत. इतर क्रीडा संघटना सतत क्रिकेटच्या नावाने खडे फोडतात, पण क्रिकेट आज एवढा लोकप्रिय का आहे, तर आमचा संघ जगात टॉपवर आहे. आमच्या अनेक खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात दबदबा आहे. अनेक विक्रम भारतीयांच्या नावे आहेत. क्रीडाप्रकारात सततचे राजकारण, लायकी नसलेले पदाधिकारी, खेळाडूंना योग्य मार्गदर्शन- सुविधा नसणे, ऐन वेळी हॉकीचा कर्णधार बदलला जातो, कुस्तीमध्ये मैदानाबाहेर कोर्टात लढाई चालते, कशी पदके मिळणार चीनने १९८० साली ऑलिम्पिकमध्ये प्रवेश केला, आज ते टॉप थ्रीमध्ये आहेत. इतर क्रीडा संघटना सतत क्रिकेटच्या नावाने खडे फोडतात, पण क्रिकेट आज एवढा लोकप्रिय का आहे, तर आमचा संघ जगात टॉपवर आहे. आमच्या अनेक खेळाडूंचा आंतरराष���ट्रीय क्षेत्रात दबदबा आहे. अनेक विक्रम भारतीयांच्या नावे आहेत. क्रीडाप्रकारात सततचे राजकारण, लायकी नसलेले पदाधिकारी, खेळाडूंना योग्य मार्गदर्शन- सुविधा नसणे, ऐन वेळी हॉकीचा कर्णधार बदलला जातो, कुस्तीमध्ये मैदानाबाहेर कोर्टात लढाई चालते, कशी पदके मिळणार शोभा डे यांच्यावर नुसती शाब्दिक टीका करण्याऐवजी खेळाडूंनी आपल्या मैदानावरील कौशल्याने मात केली असती तर अभिमान वाटला असता.\n– डॉ. अनिल सोहोनी, दोंडाईचा, धुळे.\n‘लोकप्रभा’चा ५ ऑगस्ट २०१६चा ऑलिम्पिक विशेष अंक वाचला. सा. ‘लोकप्रभा’चा खटाटोप निश्चितच प्रेरणादायी ठरेल यात वाद नाही. ऑलिम्पिक म्हणजे क्रीडा रसिकांसाठी एकप्रकारची पर्वणीच असते. हा खेळाचा महाकुंभ असतो. याचे रसग्रहण करत खिलाडू वृत्तीला दुजोरा मिळतो आणि ती सुखावते. त्यातच भर म्हणजे ‘लोकप्रभा’चा हा ऑलिम्पिक विशेष अंक होय. या अंकातील अध्र्या टक्क्याचा ऑलिम्पिक, चक दे, विलोभनीय क्रीडाविष्कार, वाद संपत नाहीत, पूर्वावलोकन सोबत मातृत्व हेच स्त्रीत्व आपले आगळेवेगळे महत्त्व प्रदान करणारे ठरले आहे.\nया अंकातील ‘होमरूल लीग आणि स्वराज्य’ हा स्मरणीय असा लेख. टिळकांनी स्वराज्यासाठी अख्खा वऱ्हाड यांत पिंजून काढला आणि पुढे गणेशोत्सव आणि शिवजयंतीला सुरुवात केली. मात्र याकरिता त्यांना नागपुरातून प्रेरणा मिळाली होती. नागपूरचे राजे खंडोजी भोसले ऊर्फ चिमणाबापू यांनी इ. स. १७५५ साली नागपुरात गणपतीची स्थापना केली होती. बंगालच्या स्वारीहून विजय मिळवून परत येत पावेतो त्यांच्या कुळाच्या गणपतीचे विसर्जन झाले होते. विजयाचा आनंद साजरा करण्यााठी त्यांनी गणपतींची स्थापना केली. हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात आला. या गणपतीची मूर्ती १२ हातांची आणि २१ फुटांची होती. टिळक स्वातंत्र्यासाठी लढा देताना नागपुरास येऊन भोसले परिवारास भेटले आणि खंडोजी महाराजांच्या दूरदृष्टीचा अभ्यास करून टिळकांनी या कुळाचारी गणपतीला सार्वजनिक स्वरूप दिल्याचे सांगतात.\n– संजय बर्वे, नागपूर.\nसाप्ताहिक ‘लोकप्रभा’च्या १९ ऑगस्ट २०१६ च्या अंकात सुहास जोशी यांचा ‘समाजमाध्यमवीरांची इयत्ता कोणती’ हा लेख प्रसिद्ध झाला. त्यात जम्मू-काश्मीर प्रश्नी समाजमाध्यमवीरांना काहीच माहीत नसते, तरी ते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत असतात, असा लेखकाचा आरोप आहे; परंतु लेखकाला ‘हिंदुस्थान मुर्दाबाद, पाकिस्तान झिंदाबाद’ या भारतविरोधी नाऱ्याबद्दल मात्र काहीच आक्षेप नाही, असे वाटते. जम्मू-काश्मीरप्रश्नी अनेकांचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. मीसुद्धा कधीच जम्मू-काश्मीरला गेलो नाही, तरीसुद्धा माझा जम्मू-काश्मीरप्रश्नी स्वत:चा दृष्टिकोन आहे. या विषयावर समाजमाध्यमात मी माझे मत वेळोवेळी मांडतो आहे. माझ्या मते जम्मू-काश्मीरचा प्रश्न विकास, कश्मिरीयतचा नाही, तो प्रश्न द्विराष्ट्रवाद विरुद्ध धर्मनिरपेक्षताचा आहे.\n– झेनझो कुरिटा, सोलापूर.\n‘जिओ इस्रो’ हा २३ सप्टेंबरच्या अंकातील मथितार्थ माहितीपूर्ण आहे. प्रसारमाध्यमं ही बहुतांशवेळा विज्ञान विषयक लेखांपासून दूरच असते. गणपती मिरवणूकांना प्रसिद्धी देणे वैज्ञानिक सफलेतेपेक्षा सोपे असते. वैज्ञानिक विषयांसाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. ‘लोकप्रभा’ हे विषय उत्तमप्रकारे हाताळते.\n– भाग्यश्री चाळके, मुंबई.\nगणपतीसंदर्भातील डॉ. मीनल कातरणीकर यांचा ‘वंदन विघ्नहर्त्यांला’ हा त्यांच्या ‘प्रेमाचे प्रयोग’ या सदरातील माहितीपूर्ण लेख अतिशय आवडला.\nअसे कार्यक्रम हवेतच का\nवर्षां राऊ त यांचा ‘स्वातंत्र्य प्रेक्षकांचे’ हा लेख खूप आवडला. पण मला एका मुद्दय़ावर मत मांडायचे आहे. प्रौढांसाठीच्या कार्यक्रमाची वेळ अकरानंतर असावी, असे त्यांचे मत आहे. यावर माझं मत असं की- रात्री फक्त प्रौढांचे कार्यक्रम पाहणाऱ्यांकडून हिंसा घडणार नाही असे आपण म्हणू शकतो का काही घरांतून रात्री अकरानंतर लहान मुले चोरून असे कार्यक्रम पाहणार नाहीत हे कशावरून काही घरांतून रात्री अकरानंतर लहान मुले चोरून असे कार्यक्रम पाहणार नाहीत हे कशावरून हल्ली मुलांना कोणते कार्यक्रम कुठे असतात, कधी असतात याची सविस्तर माहिती असते. यातून मला असे सुचवायचे आहे की असे हिंसात्मक, भावना चाळवणारे, मनाला संभ्रम उत्पन्न करणारे कार्यक्रम दाखवलेच पाहिजेत का हल्ली मुलांना कोणते कार्यक्रम कुठे असतात, कधी असतात याची सविस्तर माहिती असते. यातून मला असे सुचवायचे आहे की असे हिंसात्मक, भावना चाळवणारे, मनाला संभ्रम उत्पन्न करणारे कार्यक्रम दाखवलेच पाहिजेत का त्यातून खरंच प्रेक्षक लोकांचा फायदा होतोय का त्यातून खरंच प्रेक्षक लोकांचा फायदा होतोय का का आणि कुणाचा होतोय हे तपासायचे कुणी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, गुरुवार, २३ जानेवारी २०२०\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 म्हणून गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थीला…\n2 सेल्फीचा सुवर्णमध्य हवा\n3 गोरक्षण तळमळ की नुसतीच चळवळ\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2016/04/blog-post_65.html", "date_download": "2020-01-23T15:21:28Z", "digest": "sha1:LYFRMC4K53AEHKTDVCVNU7JAAZRLAZ2A", "length": 15379, "nlines": 60, "source_domain": "www.berkya.com", "title": "ऐसी दिवानगी,देखी नही कहीं... ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्र��ारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nशनिवार, ९ एप्रिल, २०१६\nऐसी दिवानगी,देखी नही कहीं...\n५:१३ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nऔरंगाबाद - महाराष्ट्राच्या मानबिंदूचे प्रादेशिक वृत्त विभाग प्रमुख अर्थात दिवाणजीमुळे संपादकभाऊ चांगलेच अडचणीत आले आहेत.हे दिवाणजी कामाऐवजी संपादक भाऊंची चापलूसी अर्थात तळवे चाटून चाड्याचुगल्या करत असल्याने अनेक कर्मचारी भाऊंच्या विरोधात गेले आहेत,त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मानबिंदूच्या सर्व घडामोडी,हालचाली आणि इतर माहिती आपले जुने स्नेही रंगिला औरंगाबादीला देत असल्यामुळे शेठजीही अडचणीत येण्याची शक्यता आहे.\nहे दिवाणजी पुर्वी मुंबईला असताना,रंगिला औरंगाबादीचे खास दिवाण होते.तेथेही असेच तळवे चाटत होते.आता सोलापूर व्हाया जळगावहून आलेल्या संपादक भाऊंचे तळवे चाटण्यात मश्गुल आहेत.काम कमी आणि चापलूसी जास्त करण्यात हे दिवाणजी कुप्रसिध्द आहेत.ते कर्मचा-यांच्या चाड्या चुगल्या करत असल्याने अनेकजण भाऊच्या विरोधात गेले आहेत.त्यांनी केलेल्या कारनाम्याच्या काही गोष्टी शेठजीच्या कानावर गेल्या आहेत.त्यामुळे संपादकभाऊ चांगलेच अडचणीत आले आहेत.मध्यंतरी झालेल्या हेल्मेट प्रकरणामुळे संपादकभाऊ चांगलेच अडचणीत सापडले होते.आता दिवाणजीमुळे आणखी अडचणीत आले आहेत.\nहे दिवाणजी महाराष्ट्राच्या मानबिंदूमधील सर्व घडामोडी आणि इत्थंभूत माहिती पद्मश्रीच्या पेपरमध्ये खिचपत पडलेल्या आपल्या जुन्या वरिष्ठांना अर्थात रंगिला औरंगाबादीला कळवत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये ठेवलेल्या दिवाणाच्या भरोश्यावर रंगिला औरंगाबादी सर्व घडामोडी,माहिती पद्मश्रींना रंगवून सांगत असल्याने पद्श्री जाम खूश आहेत.रंगिला औरंगाबादीमुळे मुंबईमधील अनेकजण सोडून गेले,नविन माणसे यायला तयार नाहीत,परंतु पद्मश्री रंगिला औरंगाबादीला काढायला तयार नाहीत.त्याचे ऐकमेव कारण आहे,दिवाणजीमार्फत रंगिला औरंगाबादीला कळणा-या महाराष्ट्राच्या मानबिंदूमधील घडामोडी \nत्यामुळेच म्हणू वाटत आहे,ऐसी दिवानगी,देखी नहीं कहीं \nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुढारी, पुण्यनगरी संपादकाविरुद्ध पोस्को अंर्तगत गुन्हा दाखल\nभिवंडी - पोस्को अंतर्गत दाखल झालेल्या बाल अत्याचार प्रकरणाची बातमी देताना पीडित सात वर्षाच्या मुलीचे नाव आणि फोटो वृत्तपत्रात प्रसिद्ध ...\nकौशल्यांतून आव्हानांवर मात शक्‍य : अभिजित पवार\nपरिषदेत जाहिरात एजन्सीच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन पुणे: \"तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलाप्रमाणे कौशल्ये आत्मसात करायला हवीत. ही कौश...\nअशोक पानवलकर 'मटा' मधून निवृत्त\nमुंबई - महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीमधील शिकाऊ उपसंपादक ते आठ आवृत्त्यांचा कार्यकारी संपादक ( मुख्य संपादक ) असा प्रवास करून अश...\nलोकमतने अखेर माफी मागितली \nपुणे - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त लेख लिहून आपल्या अक्कलेचे दिवाळे वाजवणाऱ्या 'लोकमत\u0003...\nभले तरी देवू कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी\nभले तरी देवू कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी नाठाळाच्या माथी हाणू काठी असे संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे.सांप्रत बेरक्या कोणत्याही एका पत्रकाराच्या आ...\nझी २४ ता�� रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांची धक्काबुक्की\nउस्मानाबाद - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झी २४ तास रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याने राज्यातील अनेक पत्...\nराज्यभरात युट्युब चॅनलचा सुळसुळाट\nबोगस पत्रकारांच्या संख्येत प्रचंड वाढ पावसाळ्यात कश्या पावसाळी छत्र्या उगवतात तश्या निवडणूक आली की, बंद पडलेले साप्ताहिक पुन्हा ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-01-23T14:42:46Z", "digest": "sha1:YH4MIO3B7N25QLOSLHIE5DMV7DT6NVMZ", "length": 4138, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जालना जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► जालना जिल्ह्यातील गावे‎ (१२ प)\n► जालना‎ (४ प)\n► जालना जिल्ह्यातील तालुके‎ (७ प)\n► जालना जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके‎ (१ प)\n► जालना जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ‎ (५ प)\n\"जालना जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २००७ रोजी २३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sadha-sopa.com/katha/taicayaasaathai-kadhaica-yaenaara-naahai", "date_download": "2020-01-23T13:39:54Z", "digest": "sha1:6WCST6X23HQF7YSMAU6CIXMD4HVFM4RY", "length": 4920, "nlines": 69, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "तिच्यासाठी कधीच येणार नाही | साधं... सोपं...", "raw_content": "\nतिच्यासाठी कधीच येणार नाही\nतिच्यासाठी कधीच येणार नाही\n\"मॉमला ऍडमिट केलंय डॅड, येऊ शकशील का\n\"लाखदा सांगितलं होतं तिला, एवढं पिऊ नको म्हणून\"\n\"तू सोडून गेलास म्हणूनच प्यायला लागली होती ना\n\"डोन्ट यू ब्लेम मी नाऊ. बारा वर्षं झाली मी सोडून जाऊन. आयुष्यभर ती मलाच ब्लेम करत रहाणार आहे का\n\"डॅड प्लीज स्टॉप इट. तू येऊ शकशील का\n\"हॉस्पिटलला बिलं माझ्या नावावर पाठवायला सांग. सेटल होतील\"\n\"इट्स नॉट अबाऊट मनी डॅम इट. ती घरात कोसळल्यापासून तुझं नाव घेतीये. आत्ता बेशुद्ध असतानाही फक्त तुझंच नाव घेतीये.\"\n\"हं, माझं नाव घेतीये आता खूप उशीर झालाय असं नाही का वाटत आता खूप उशीर झालाय असं नाही का वाटत\n\"तिला शेवटचं 'सॉरी' म्हणायची संधी पण देणार नाहीयेस का\n\"तुला माहित नाही तिनी काय केलंय ते\"\n\"माहित आहे. मला सांगितलं तिनी.\"\n\"मला माहित आहे की तू माझा खरा डॅड नाहीयेस. मला हेही माहित आहे की तिच्या अफेअर बद्दल तुला कळलं म्हणून तू तिला आणि मलाही सोडून गेलास. लांब राहूनही तू सतत माझी काळजी घेतलीस. ह्याचं तिला फार गिल्ट आहे डॅड. तिला तुला सॉरी म्हणायचं आहे. एकदाच, शेवटचं, येशील का रे प्लीज\n\"तिच्यासाठी कधीच येणार नाही. पण तुझ्यासाठी येतो.\"\nआयुष्यात पुन्हा रंग भरण्यासाठी\nआजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/crime-and-investigation-1136917/", "date_download": "2020-01-23T13:37:51Z", "digest": "sha1:L6RAQGGLXIGZWLWFICJVGX7B62E7J6ZR", "length": 20519, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पैशांच्या मोहा पायी महिलेचा बळी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nपैशांच्या मोहा पायी महिलेचा बळी\nपैशांच्या मोहा पायी महिलेचा बळी\nसहा महिन्यांपूर्वीची घटना. फेब्रुवारी महिना असल्याने थंडीचे ��िवस होते. बदलापूरजवळील ग्रामीण भागात व मुख्यत्वे बारवी धरण परिसरात खूप हिरवळ व जंगल असल्याने कोरडय़ा हवेमुळे बोचरी\nसहा महिन्यांपूर्वीची घटना. फेब्रुवारी महिना असल्याने थंडीचे दिवस होते. बदलापूरजवळील ग्रामीण भागात व मुख्यत्वे बारवी धरण परिसरात खूप हिरवळ व जंगल असल्याने कोरडय़ा हवेमुळे बोचरी थंडी जाणवत होती. अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात येणाऱ्या येथील चांदप गावात सकाळच्या वेळी ग्रामस्थ लगबगीने कामाला जात होते. परंतु १२ फेब्रुवारीच्या त्या थंडगार दिवशी गावातून बाहेर पडताना जवळील जंगलात कोरडय़ा हवेबरोबर उग्र वासही येत होता. अखेर दुपारी दोनच्या सुमारास काहींना शंका आल्याने त्यांनी कुळगाव ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होताच त्यांनी पाहिले असता जंगलात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत एका नाल्याजवळ पडला होता. महिलेचा चेहरा दगडाने ठेचला असल्याने पोलिसांना मृतदेहाची ओळख पटविणे शक्य नव्हते. त्यामुळे सायंकाळी उशिरा पोलिसांनी फिर्याद दाखल केली.दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आजूबाजूच्या पोलीस स्थानकांमधले मिसिंग रजिस्टर तपासण्यास सुरुवात केली. या तपासणीत बदलापूर शहर पश्चिम पोलीस स्थानकाच्या मिसिंग रजिस्टरमध्ये एक महिला ६ फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याचे कळून आले. कुळगाव पोलिसांनी तात्काळ त्या महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधला व त्यांना मृत महिलेचे प्रथम कपडे व मृतदेह दाखविण्यात आले. महिलेच्या मुलाने ही आपली आई असल्याचे पोलिसांना सांगितले. त्या मुलाला खूप धक्का बसून तो जागीच कोसळला होता. मेघना सावकारे (नाव बदलले आहे) असे त्या महिलेचे नाव असून ६ ऑक्टोबरला बदलापूर रेल्वे स्थानकात आईला सोडायला गेलो होतो, ती ठाण्याला जाणार होती, असे मुलाने पोलिसांना सांगितले. मात्र ६ तारखेला आई घरी न आल्याने ९ तारखेला हरवल्याची तक्रार पोलिसात दिली. पोलिसांनी महिलेचा मोबाइल क्रमांक मुलाकडून मिळवत फोनची माहिती तपासली. त्यात ६ तारखेला सायंकाळी एका अनोळखी क्रमांकावरून चार ते पाच वेळा फोन आल्याचे पोलिसांना आढळले. त्यांनी त्या क्रमांकाची माहिती मिळवताच तो मंगेश ठाकूर (नाव बदलले आहे) नावाच्या १७ वर्षीय तरुणाचा मोबाइल क्रमांक होता मात्र तो पोलिसांच्या हाती सापडला नाही. १९ तारखेला तो बदलापूर सोडून गेल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांची शंका अखेर खरी ठरत होती. या दरम्यान, मंगेश ज्यांच्या संपर्कात होता, त्यांच्या क्रमांकाची माहिती मिळवताच त्यांचे मोबाइल उत्तर प्रदेशातील स्थान दाखवत असल्याचे पोलिसांना कळून आले. मंगेशचा २० वर्षीय मित्र रमेश पवार (नाव बदलले आहे) व १७ वर्षीय परप्रांतीय मित्र संतोष यादव (नाव बदलले आहे) हे उत्तर प्रदेशात होते आणि मंगेश त्यांच्या संपर्कात होता. लागलीच पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले. मात्र उत्तर प्रदेशात मोबाइलचे लोकेशन सापडल्याच्या ठिकाणी पोलिसांना कुणीच सापडले नाही आणि नंतर रमेशच्या मोबाइलचे लोकेशन मिळणेही बंद झाले होते. पोलिसांना त्यामुळे तपासात पुढे जाणे आता अवघड झाले होते.एके दिवशी अचानकच पोलिसांनी सहज रमेशचे लोकेशन तपासले असता, ते कर्नाटक-आंध्र सीमेवरील नेल्लूर जिल्ह्य़ातील एका जंगलात दिसत होते. पोलिसांनी पुन्हा त्यांचा तपास करण्याचे ठरवले व कर्नाटक-आंध्र सीमेवरील घनदाट जंगलात जाण्याचा निश्चय केला. पोलीस साध्या वेशात एका खासगी गाडीने त्या जंगलात पोहोचले. जंगलात एका मोठय़ा धरणाचे काम सुरू असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी तेथील एका ठेकेदाराला विश्वासात घेतले आणि माहिती सांगितली. ठेकेदाराने सहकार्य करण्याचे सांगून आमच्या बांधकामाच्या ठिकाणी आठ दिवसांपूर्वी दोन कामगार महाराष्ट्रातून आल्याचे सांगितले. पोलिसांची शंका खरी ठरली, मंगेशचे मित्र रमेश व संतोष तेथेच होते. पोलिसांना ठेकेदाराने पुरवलेली एक गाडी व माणसाला घेऊन त्यांनी बांधकामाचे स्थळ गाठले. तेथील अभियंत्याला सांगून तेथे असणाऱ्या सर्व कामगारांना पोलीस असलेल्या गाडीजवळ बोलविण्यात आले. बरेच कामगार तेथे आले. मात्र दोन जण सगळ्यात मागे उभे होते. पोलीसही गाडीतून उतरलेले नव्हते. अभियंत्याला सांगून त्या दोघांना गाडीजवळ बोलवण्यात आले. ते गाडीजवळ येताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना गाडीत घातले व मराठीतून संवाद सुरू केला. त्या अनोळखी घनदाट जंगलात आपल्याशी एका गाडीतून आलेली माणसे मराठीतून बोलत आहेत, हे कळल्यावर रमेश आणि संतोषच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले होते. त्यांना बदलापूरला कुळगाव पोलीस स्थानकात आणताच त्यांनी गुन्ह्य़ाची कबुली दिली व मुख्य आरोपी मंगेश असल्याचेही सांगितले. मंगेश तो���र्यंत प्रथम नांदेड व नंतर अकोल्याला पळून गेला होता. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले व त्यानेही तेव्हा गुन्ह्याची कबुली दिली.मंगेश स्वत नळदुरुस्तीची कामे करीत होता. त्याने ३५ वर्षीय मेघना सावकारेंच्या घरी यापूर्वी नळदुरुस्तीची कामे केली होती. त्यामुळे त्यांचा मेघना यांच्याशी चांगला परिचय होता. ६ तारखेला त्याने मेघना यांना त्याचा मित्र संतोष याच्या वाढदिवशी येण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार मेघना या मंगेशचे मित्र रमेश व संतोष यांच्यासोबत निघाल्या होत्या. बारवी धरणापासून जवळ असलेल्या चांदप गावाजवळ एके ठिकाणी थांबून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. तेथे दारू पिऊन तर्र झालेल्या मंगेशने दारूची बाटली मेघना यांच्या डोक्यात फोडली व त्या खाली पडल्या. त्यानंतर एक मोठा दगड तीन ते चार वेळा मेघना यांच्या डोक्यात घालून मंगेशने त्यांची निर्घृण हत्या केली व त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन, अंगठय़ा, मोबाइल, तीन हजार रुपये, पर्स आदी घेतले व त्यांचा मृतदेह एका नाल्यात टाकून दिला. निव्वळ काही पैशांसाठी या अल्पवयीन मुलांनी मेघना यांची हत्या केली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 अंबरनाथच्या समस्यांमध्ये दिवसागणिक वाढ\n2 धार्मिक पुस्तकांचा अमूल्य साठा\n3 बेशिस्त नागरीकरणामुळे पर्यावरणाचा बळी\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्��� वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/grilinctus-cd-p37112527", "date_download": "2020-01-23T13:11:42Z", "digest": "sha1:ZJHVEZS47VU35BDUJIZZ3C7J5O47GER6", "length": 16519, "nlines": 268, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Grilinctus Cd in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nGrilinctus Cd खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें परागज ज्वर (एलर्जिक राइनाइटिस) सर्दी जुकाम खांसी नाक बहना\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Grilinctus Cd घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Grilinctus Cdचा वापर सुरक्षित आहे काय\nGrilinctus Cd गर्भावस्थेत घेण्यास सुरक्षित आहे.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Grilinctus Cdचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांसाठी Grilinctus Cd च्या सुरक्षिततेविषयी माहिती उपलब्ध नाही आहे, कारण या संदर्भात शास्त्रीय संशोधन होणे अजून बाकी आहे.\nGrilinctus Cdचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nGrilinctus Cd च्या दुष्परिणामांचा मूत्रपिंड वर क्वचितच परिणाम होतो.\nGrilinctus Cdचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वर Grilinctus Cd चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nGrilinctus Cdचा हृदयावरील परिणाम काय आहे\nGrilinctus Cd हे हृदय साठी क्वचितच हानिकारक आहे.\nGrilinctus Cd खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Grilinctus Cd घेऊ नये -\nGrilinctus Cd हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Grilinctus Cd चे तुम्हाला सवय लागणार नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nGrilinctus Cd घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चालवू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Grilinctus Cd तुम्हाला पेंगुळलेले ���नविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Grilinctus Cd घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nGrilinctus Cd मानसिक विकारांना बरे करण्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.\nआहार आणि Grilinctus Cd दरम्यान अभिक्रिया\nGrilinctus Cd आहाराबरोबर घेण्याच्या दुष्परिणामांवर कोणतेही संशोधन उपलब्ध नाही आहे.\nअल्कोहोल आणि Grilinctus Cd दरम्यान अभिक्रिया\nGrilinctus Cd बरोबर अल्कोहोल घेण्याने तुमच्या आरोग्यावर तीव्र हानिकारक परिणाम होऊ शकतो.\nGrilinctus Cd के लिए सारे विकल्प देखें\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Grilinctus Cd घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Grilinctus Cd याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Grilinctus Cd च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Grilinctus Cd चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Grilinctus Cd चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://isabelny.com/4-google-analytics", "date_download": "2020-01-23T14:21:07Z", "digest": "sha1:7ZXUPRZ6BIS5EHVPAP3NC5R557WRAL66", "length": 8730, "nlines": 23, "source_domain": "isabelny.com", "title": "Google Analytics संदर्भ बहिष्कार - Semalt एक्सर्ट तर्फे सर्व आणि अधिक", "raw_content": "\nGoogle Analytics संदर्भ बहिष्कार - Semalt एक्सर्ट तर्फे सर्व आणि अधिक\nGoogle Analytics हे सर्व प्रकारचे रहदारी स्रोत ट्रॅक करण्यासाठी सर्वात बलशाली व सर्वसमावेशक साधनांपैकी एक आहे असे म्हणणे चुकीचे आहे असे नाही. आपल्या साइटवर येणार्या अभ्यागता हे वास्तविक लोक असतात, थोड्याच दिवसांमध्ये आपल्या वेबसाइटवर हानी पोहोचवू शकतात अशा बॉट आणि बोटनेट नसल्याचे सुनिश्चित करते. आपण सोशल मीडिया वेबसाईट, जाहिराती, ई-मेल मार्केटिंग किंवा सर्च इंजिनमधील थेट रहदारी यांच्यामार्फत रहदारी व्युत्पन्न करु शकता. यासाठी तुम्हाला मोठ्या संख्येने लोक आकर्षित करण्यासाठी आकर्षक आणि माहितीपूर्ण मजकूर लिहिणे आणि सोशल मिडिया साइट्सवर आपला दुवा घालावा लागेल - arizona appraisers license.\nGoogle Analytics ची मूलतत्त्वे समजून घेणे सोपे असताना, आपण आपल्या व्यवसायाच्या स्वरूपावर आधारित साइट कसे कॉन्फिगर करावे त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. Google ने आपल्या वापरकर्त्यांना बरेच टिपा, युक्त्या आणि माहिती दिली आहे आणि ऑनलाइन ट्यूटोरियलमधून जाणून घेण्यासाठी ही चांगली गोष्ट आहे खरेतर, आम्ही सर्व चॅनेल आणि त्यांच्या प्रणाली कॉन्फिगर आणि पुन्हा कॉन्फिगर करू शकतो.\nजेसन एडलर, Semaltेट च्या ग्राहक यशस्वी व्यवस्थापकाने येथे रेफरल बहिष्कार कसे कार्य केले, कोणत्या प्रकारचे डोमेन काढणे आवश्यक आहे आणि रेफरल बहिष्कार सूची कसे कॉन्फिगर करावे याबद्दल येथे बोलले आहे.\nGoogle Analytics संदर्भ वर्जित कार्य कसे करते\nGoogle Analytics रेफरल बहिष्कार तंतोतंतपणे कार्य करते तसेच Google ने याचे वर्णन केले आहे. आपल्या रेफरल अहवालामधील बर्याच डोमेनमधून रेकॉर्ड केलेल्या रहदारी वगळेल..याचा अर्थ आपण त्या स्रोतांकडून रहदारी व्युत्पन्न करू शकत नाही. जेव्हा आपण रेफरल पर्यायामध्ये आपली सेटिंग्ज समायोजित करता तेव्हा प्रक्रिया कार्य करते आणि जेथे दृश्ये प्राप्त करू इच्छित नाहीत त्या डोमेनला अवरोधित करा. आपल्या रेफरलमधील दुवे जोडून आपल्या साइटला दर्जेदार वाहतूक मिळेल याची खात्री होईल आणि त्यांचे स्रोत कायदेशीर आहेत आपल्या वेबसाइटवर किती सत्रे आहेत हे निर्धारित करणे देखील महत्त्वाचे आहे. याचा अर्थ असा की जर आपण काही डोमेनमधून रहदारी वगळली तर त्या लिंकवरील अभ्यागता आपल्या साइट्स उघडण्यासाठी सक्षम राहणार नाहीत. उदाहरणार्थ, जर आपल्या साइटचा यूआरएल abc.com असेल, तर तुम्ही Google Analytics Referral Exclusions list सक्रिय करू शकता. सोशल मीडियाच्या विशेषतः फेसबुक आणि ट्विटरच्या अभ्यागतांना आपली वेबसाइट उभी राहील, परंतु त्यांच्या भेटी आपल्या AdSense कम���ईच्या दिशेने मोजल्या जाणार नाहीत.\nकोणते डोमेन वगळले जावे\nआपण अशा सर्व डोमेन वगळायला हवेत जे गैर-अस्सल किंवा खराब वाटतात. काही डोमेन आपल्याला वगळण्यात येतील तेव्हा काही प्रकरणे आहेत. सर्व प्रथम, आपण सर्व अपरिचित, तीस-पक्षीय डोमेन आणि त्यांचे संलग्न दुवे तपासा आणि ब्लॉक करावे. जर त्या तृतीय-पक्षीय दुवे लोक आपल्या वेबसाइटवर जातील, तर ते आपल्यासाठी कोणतीही समस्या निर्माण करू शकणार नाहीत. हे सर्व तृतीय-पक्ष वेबसाइट्स आणि डोमेन नावे लागू होते. आपल्याला त्यांचे कायदेशीरपणा आणि सत्यता यावर विश्वास ठेवावा लागेल अन्यथा धोका घेण्याची आवश्यकता नाही. आपण एकाधिक दुव्यांसह डोमेन अवरोधित करणे देखील आवश्यक आहे. जर आपल्या वेबसाइटवर अतिथी पोस्टच्या स्वरूपात मोठ्या संख्येने साइट्सचे दुवे आहेत, तर आपण त्यांच्यात नेव्हिगेट करावे आणि कोणती साइट योग्य आहेत याची तपासणी करा. अप्रतिरोधक दिसणारे सर्व डोमेन इंटरनेटवर सुरक्षित राहण्यासाठी अवरोधित केले जावे.\nGoogle Analytics संदर्भ बहिष्कार कॉन्फिगर करा\nआपण आपल्या रेफरल बहिष्कार सूचीमध्ये नवीन डोमेन नावे जोडून Google Analytics रेफरल बहिष्कार कॉन्फिगर करावे. त्यासाठी, आपण त्या सर्व डोमेनची एक सूची बनवू आणि Google Analytics च्या प्रशासक विभागात त्यांचे दुवे अक्षम करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/617179", "date_download": "2020-01-23T14:35:08Z", "digest": "sha1:CADOQL4IG33FMJOYT43DWRY67CWSODJB", "length": 2103, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"रॅले, नॉर्थ कॅरोलिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"रॅले, नॉर्थ कॅरोलिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nरॅले, नॉर्थ कॅरोलिना (संपादन)\n१२:०८, १९ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती\n२०:०७, २५ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n१२:०८, १९ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trackerblogger-news/traekking-on-hargad-fort-1172984/", "date_download": "2020-01-23T14:36:54Z", "digest": "sha1:7O4CTFRAQKRU6Y2WVF2PAWNCXIQYIHNX", "length": 47079, "nlines": 266, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हरगड बोलतो तेव्हा.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nरतनगडाचे आणि डावीकडे डोलबारी रांगेतल्या माझ्या दोन भावंडांचे, मोरा-मुल्हेरचे पहिले दर्शन होते.\nइथल्या रक्तपाताचा, इथल्या युद्धजन्य परिस्थितींचा, कधीकाळी शांततेत नांदत असलेल्या आणि ऐश्वर्यसंपन्न राजवटींचा मूक साक्षीदार मी. डोलबारी रांगेतला साल्हेर-सालोटय़ानंतर सर्वात उंच डोंगरही मीच. बाजूलाच उभारलेल्या दोन धाकटय़ा भावांची साथ असली तरी इकडे वळणारी मानवी पावले दुर्मीळच.\n या चार शब्दांतच नाशिक जिल्ह्यच्या या भूभागाचा इतिहास डोळ्यांसमोरून तरळून जातो. काही शब्दांत एक विशिष्ट जादू असते. तो शब्द उच्चारला की इतिहास-भूगोलासोबत त्याचे वर्तमानही खुणावते. इथले डोंगर जेवढे उंच, तेवढाच या मातीचा इतिहासही गगनाला भिडलेला. किंबहुना त्याहीपेक्षा उंच. जेवढा तुम्ही वाचलेला, तुमच्या माहितीतला, कुणी तुम्हाला सांगितलेला, तुम्ही ऐकलेला, त्याहीपेक्षा जास्त मी अनुभवलेला. खरे तर माझ्यापेक्षा तो कुणाला माहीतही नसणार. इथे नांदलेल्या राजवटींपेक्षा जास्त उन्हाळे-पावसाळे झेललेला आणि इथल्या मोठमोठय़ा राजकीय संक्रमणाचा साक्षीदार मी इथल्या रक्तपाताचा, इथल्या युद्धजन्य परिस्थितींचा, कधीकाळी शांततेत नांदत असलेल्या आणि ऐश्वर्यसंपन्न राजवटींचा मूक साक्षीदार मी. डोलबारी रांगेतला साल्हेर-सालोटय़ानंतर सर्वात उंच डोंगर मी. बाजूलाच उभारलेल्या दोन धाकटय़ा भावांची साथ असली तरी इकडे वळणारी मानवी पावले दुर्मीळच. असो, ही माझ्यासाठी रोजचीच व्यथा. पण आज मला बोलायचेय, हा अबोलपणा सोडायचाय. कोणी ऐकेल का इथल्या रक्तपाताचा, इथल्या युद्धजन्य परिस्थितींचा, कधीकाळी शांततेत नांदत असलेल्या आणि ऐश्वर्यसंपन्न राजवटींचा मूक साक्षीदार मी. डोलबारी रांगेतला साल्हेर-सालोटय़ानंतर सर्वात उंच डोंगर मी. बाजूलाच उभारलेल्या दोन धाकटय़ा भावांची साथ असली तरी इकडे वळणारी मानवी पावले दुर्मीळच. असो, ही माझ्यासाठी रोजचीच व्यथा. पण आज मला बोलायचेय, हा अबोलपणा सोडायचाय. कोणी ऐकेल का त्यासाठी तुम्हाला वाट थोडी वाकडी करावी लागेल, माझ्या जवळ यावे लागेल. चला येताय ना मग त्यासाठी तुम्ह��ला वाट थोडी वाकडी करावी लागेल, माझ्या जवळ यावे लागेल. चला येताय ना मग माझ्याकडे येण्याचा रस्ताही तसा आडवळणाचा. नाशिकच्या वायव्येस साक्री-नंदुरबारकडे जाणाऱ्या गाडीरस्त्यावर ताहराबाद शहर वसलेले आहे. हे शहर पण आताचे नव्हे, सतराव्या शतकात मुघल सरदार मुहम्मद ताहिर याने वसवलेले. ताहिर हा, माझा धाकटा भाऊ मुघलांच्या ताब्यात असतानाचा पहिला किल्लेदार. मुहम्मद ताहिर आणि त्याच्या सोबतीला असणाऱ्या सरदाराने बागलाणवर हल्ला चढवला तेव्हा राजा बहिर्जी याचे राज्य होते. युद्धात आपला पराभव होणार हे दिसत असताना त्याने औरंगजेबाशी तह करून मुघल मनसबदारी स्वीकारली आणि साडेतीनशे वर्षे हिंदुराष्ट्र म्हणून उदयास आलेले ऐश्वर्यसंपन्न बागलाण अखेर मुघलांच्या ताब्यात गेले. इथे इतिहास भरपूर आहे, काळ-वेळ-जागा जमून आली की सांगेनच. तूर्तास ताहराबादवरून गाडी डावीकडे वळली की चार कोसांवर मुल्हेरवाडी हे एक ऐतिहासिक तसेच पौराणिक महत्त्व असलेले शहर वसलेले आहे. या रस्त्यावरूनच उजवीकडे सेलबारी रांगेतील मांगी-तुंगी अन् न्हावी-रतनगडाचे आणि डावीकडे डोलबारी रांगेतल्या माझ्या दोन भावंडांचे, मोरा-मुल्हेरचे पहिले दर्शन होते. मोरागडाचा कातळकडा लक्ष वेधून घेतो. पण तोपर्यंत मी दृष्टिक्षेपात येत नाही. त्यासाठी मुल्हेरवाडीच गाठावी लागते.\n वर्तमानात गावाच्या चौकातली गजबज तुमचे स्वागत करते. सकाळी सकाळी दुकाने उघडण्याची घाई करणाऱ्या वाण्यांपासून ते उकळलेल्या तेलाच्या कढईत वडे सोडणाऱ्या हातगाडीवाल्यांपर्यंत, सगळे जण लगीनघाईत असतात. पण आतापेक्षाही जास्त गजबजलेली मुल्हेरवाडी मी अनुभवलेली आहे. थोडे पुढे आलात की दोन्ही बाजूंचे थोडेच उरलेले जुनाट वाडे तुमचे लक्ष वेधून घेतील. हे वाडे फार सुंदर. नक्षीकाम केलेले. दारे-खिडक्या बघून माझ्यासोबत तुम्हीही इतिहासात हरवून जाल. तेवढय़ात एखाद्या वाडय़ासमोर तुम्हाला एखादी मुलगी अंगणात झाडू मारताना दिसते तेव्हा इथे घडलेल्या भूतकाळातील आठवणींनी मीही गदगदून जातो. मुल्हेरवाडीची ही बाजारपेठ एके काळी ऐश्वर्यसंपन्न म्हणून इतिहासप्रसिद्ध होती. सुरतेपासून दक्षिणेस जोडलेला व्यापारी मार्ग हा येथून जात असे. बाजारपेठेबरोबरच इथली टांकसाळही प्रसिद्ध होती. गुजरातच्या सुलतानाने मुल्हेर त्याच्या आधिपत्यात असताना महमुदी रुपये पाडले होते. तसेच मुल्हेरी तलवार मुठीसाठीही मुल्हेरवाडी प्रसिद्ध होती. हा झाला इतिहास, पण मुल्हेरवाडी ही काय काल-परवाची नव्हे. त्याहीआधी या वाडीचे अस्तित्व रत्नपूर म्हणून महाभारतात मिळते. महाभारतकालीन मयूरध्वज राजा इथे नांदत होता. त्याच्याच नावावरून रत्नपूरच्या या किल्ल्याला मयूरपूर असे नाव पडले आणि पुढे अपभ्रंश होत होत मुल्हेर हे नाव रूढ झाले. हाच माझा सर्वात धाकटा भाऊ. एके काळी बागलाणची शान असलेले रत्नपूर/ मुल्हेरवाडी, आता मात्र महाराष्ट्रातले कुठल्या तरी कोपऱ्यात वसलेले छोटेसे गाव म्हणून लोकांना माहीत आहे, तसेही आता इकडे फिरकणार कोण इथली मुल्हेरी मूठ राहिली नाही किंवा बाजारपेठही नाही. आता दृष्टीस पडतो तो इथला राब राब राबणारा शेतकरी. कामगार, आदिवासी वर्ग. जिभेवर बागलाणी, फार प्रेमळ लोक. असो, तूर्तास नव्याने बांधलेला डांबरी रस्ता आणि दुतर्फा घाणीचा सडा चुकवत तुम्ही चाला. पायथ्यापासून माझ्यापर्यंत पोहोचण्याची वाट तशी मळलेली नसल्याने वाडीतून वाटाडय़ा घेणे सोयीस्कर.\nगजबजलेली वाडी मागे टाकली की डाव्या बाजूला टेकडावर एक मंदिर लक्ष वेधून घेते आणि उजव्या बाजूला एक जुनाट बांधकाम. ही कुणा एका मुघल अधिकाऱ्याची कबर आहे. ही वास्तू बरीच मोठी आहे, कळसाला गोल घुमट आहे. अशा बऱ्याच खुणा इथला भूतकाळ सांगण्याचा प्रयत्न करतात, फक्त ऐकण्याची आपली तयारी असावी लागते. थोडे पुढे सरकलो की माझ्यासोबतच माझ्या भावंडांचे तुम्हाला दर्शन होईल. आमचे त्रिकुट, अगदी एका सरळ रेषेत. मी हरगड उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूस एकजीव झालेले मोरा-मुल्हेर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूस एकजीव झालेले मोरा-मुल्हेर कशी वाटली ही पहिली भेट कशी वाटली ही पहिली भेट हो. मला माहीत आहे, अगदी आडवाटेलाच आहे. पण तुम्ही जसे-जसे जवळ याल तसे कळत जाईल, जेवढी वाटली तेवढी वाट वाकडी नक्कीच नाही..’’\nडांबरी रस्ता संपला. पुढय़ात पावसाळी पाणी अडवून बांधलेला बंधारा, मला दोन वर्षांपूर्वीची बागलाण मोहीम आठवून गेला. तेव्हा करायचा राहिलेला हरगड आता स्वत:हून बोलू लागला होता. पहाटे नाशिकवरून निघालो तोच हरगडाने मनावरचा ताबा घेत कथन सुरू केलं. त्याची ही दुर्गव्यथा ऐकतच आमची पायगाडी, एका आंब्याच्या झाडाजवळ थबकली. हरगडाच्या कथेला एक स्वल्पविराम देऊन विश्रांती घ्यायचं ठरवलं. यथेच्छ पोटोब�� उरकला. मुल्हेर-मोरागडाचा उभा ताशीव कडा आणि उजवीकडच्या हरगडाचा ओबडधोबड आकार एकदम आव्हान देऊन गेला. स्वच्छ निळ्या आकाशात त्रिकुट मात्र उठून दिसत होतं. नारायणरावही संथगतीने मैदानात उतरत होते. पाठीमागे सेलबारी रांगेतील मांगी-तुंगीही साद घालत होते. तूर्तास लक्ष्य डोलबारी. उदरभरण आटोपून चढाईला लागलो. हरगड परत बोलू लागला.\n‘‘आंब्याच्या झाडापासून मजपर्यंत पोहोचायला तुम्ही एकतर मुल्हेरमाचीवर येऊ शकता किंवा मुल्हेर आणि माझ्यामधली जी खिंड दिसते, तिथपर्यंत सरळ उजवीकडील वाट धरू शकता. पण थोरला असलो तरीही माझे महत्त्व हे माझ्या धाकटय़ा भावामुळेच मुल्हेरमुळेच, त्यामुळे माचीवर आलात तर फार बरे. ही वाट तशी मळलेली, त्यामुळे चुकण्याचा संभव नाहीच. तसेच तुम्ही पुढे चालत राहिला की एकामागून एक अशा तीन दरवाजांचा संच तुमचं स्वागत करतो. पैकी पहिल्या दोन दरवाजांच्या कमानी पूर्णत: जमीनदोस्त झालेल्या आहेत, पडझड झालेले बुरूज आणि तट एवढेच काय ते शिल्लक. तिसरा दरवाजा मात्र चांगल्या स्थितीत आढळतो. थोडय़ाफार झाडोऱ्या वाटेतून साधारण पाऊण तासात तुम्ही मुल्हेरमाची गाठता. तिसऱ्या दरवाजाला लागूनच निघालेल्या तटबंदीने मुल्हेरमाची संरक्षित आहे, पण त्यावर आता झाडी वाढलेली आहे. पुढय़ात तुमची नजर खिळवून ठेवतो तो गणेश तलाव आणि काठावर वसलेलं गणेश मंदिर अन् त्याच्याहीमागे पहारेकऱ्यासारखा गगनाला भिडलेला मी. आता तलावातलं पाणी जरी खराब असलं तरी गतकाळातील इथला राबता तुम्हाला काय सांगू एकेकाळी इथल्या गणेश मंदिरात देवाधीपतींचा दिवसरात्र चाललेला जप अजूनही माझ्या कानात घुमतो आहे. तेव्हा आतासारखी झाडी वाढलेली नव्हती. दृष्ट लागण्यासारखी संपन्न नगरी इथे नांदत होती. बागलाणचा राजा बहीरमशहा आणि त्याची राजधानी मुल्हेरवाडी. या माचीवर या पराक्रमी राजाचा भव्यदिव्य असा राजवाडा होता.\nमहासत्तेला साजेशी अशी ऐश्वर्यसंपन्न नगरी आणि त्यात उठून दिसणारा राजवाडा या माचीवर वसलेला होता. याच राजवाडय़ाचे अवशेष म्हणजे चौथरा आता शिल्लक आहे, बाकी इतिहासजमा. आता तुमच्या त्या वनविभागाने इथे वृक्षारोपण करून अधे-मधे विश्रांतीची सोय करून ठेवलीये. असो, काही क्षणातच तुम्ही सोमेश्वर मंदिरात पोहोचता. मंदिरात मयूरध्वजापासूनचा वंशावळ फलक लावलेला आहे. आजूबाजूला भरपूर झाडी असल्याने जाग��� फार प्रसन्न वाटते. आंब्याची, पिंपळाची मोठ-मोठी झाडे तुम्हाला इथे खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. गतकाळात इथे शिवाची आराधना चालत असली तरी तूर्तास त्यात खंड पडलेला नाहीये. एका जटाधारी बाबाचं वास्तव्य असल्यामुळे पूजेचा दरवळ आणि स्वच्छतेचा वास इथे घुमत असतो. मंदिरामागे मुल्हेरचा बालेकिल्ला खुणावत असतो. उभ्या ताशीव कडय़ात कोरलेलं हनुमान शिल्प लक्ष वेधून घेतं. मोरागडाचा दगडात कोरलेला दरवाजाही साद घालत असतो.’’\nआम्ही पोहोचलो तेव्हा साधुबाबा मंदिरावरून माची न्याहाळीत बसले होते, पाठीवरच्या सॅक जड होत्या. हरगड आटोपून मुक्कामाला इथेच यायचं तर सॅक कशाला पाहिजे\n‘‘अहो बाबा, बॅगा ठेवू का इथे\n‘‘रख दो बेटा. बस अपना कीमती सामान साथ लेकर जाना, और अच्छेसे बांध के जाना. नही तो ये बंदर छोडेंगे नही कुछ.’’\n‘‘बाबा, आपके खोली मे रखे\n‘‘नही, नही बाहर रखना है तो रखो, नही तो साथ मे लेके जाओ. वहा, मुझे रहने के लिये जगह नही’’ जणू आम्ही बॅगा टाकून त्या खोलीवर कब्जाच करणार होतो. सुदैवाने मंदिरात एक प्लास्टिकचा रिकामा ड्रम मिळाला अन् त्यात आमच्या सॅक कोंबून पायगाडी एकदाची चालती झाली. मागच्या पानावरून पुढे हरगड पुन्हा बोलता झाला.\n‘‘चला, इथून निघालो की झाडीतली छोटी पायवाट तुम्हाला माझ्याकडे घेऊन येते. वाटेत मुल्हेरमाचीवरील हत्ती आणि मोती तलावातल्या मधुर पाण्याने तुमच्या पाणपिशव्या भरून घ्या, कारण माथ्यावर पोहोचेपर्यंतमध्ये पाणी नाही. पायवाटेने चालत आला की उत्तरेस कमालीच्या ढासळलेल्या अवस्थेत एक दरवाजा आहे, तो ओलांडला की तुमचा प्रवेश माझ्या हद्दीत झाला म्हणून समजायचे आणि चालत सुटायचे, थोडय़ाच वेळात खिंड दिसेल जी, वाडीतून खुणावत असते. येथून पलीकडे नरकोल आणि शेजारील बंधाऱ्याचे सुंदर दर्शन होते. नरकोल गावातून येणारी वाटही आपल्याला इथे भेटते. सपाटीला चालत गेलो की पुढय़ात एक भलामोठा वृक्ष आपली वाट पाहत असतो, त्याच्या सावलीत किंचित विसावून उजवीकडे चढाईला लागायचे. समोर दिसणारी नाळेसारखी वाट आपल्याला चढायची असते. किल्ल्यावर पोहोचायला ही एकच वाट नसून अजून दोन आहेत, माथा गाठला की सांगेनच. तूर्तास छोटय़ा-मोठय़ा दगडांच्या राशी पायाखाली तुडवणे हा एकच पर्याय. जसे-जसे पुढे जाल तसातसा मोरा-मुल्हेर आपलं रूपडं नजर करीत असतो. या वाटेत, माथ्यावर पोहोचेपर्यंत तीन दरवाजे लागतात. दुर्दैवाने तिघांचीही अवस्था दयनीय आहे. बुरुज कसेबसे तग धरून आहेत. पहिला दरवाजा ओलांडला की कडय़ात विसावलेल्या हनुमंताचे दर्शन घेऊन पुढे चढत राहायचे. तिसऱ्या दरवाजातून तुम्ही एकदम माझ्या खांद्यावरच येऊन पोहोचता. अगदी वर दिसणारे निळेभोर आकाशही ठेंगणे झालेले असणार. चला आता मी तुम्हाला माझी सैर घडवून आणतो.\nपुढय़ातल्या महादेवाच्या मंदिरापासून सुरुवात करूया. ऊन-वारा झेलत उभं राहिलेलं गडावरचं हे एकमेव बांधकाम. त्यासमोरच उभ्या अवस्थेतला मारुतीराया आणि त्याच्याच पुढय़ात एक भलामोठा तोफगोळा आपली उत्सुकता वाढवतं. अर्थातच माझ्या एका खांद्यावर एक ऐतिहासिक खूण दडलेली आहे, ती आपण बघूच. तूर्तास मंदिरामागचं विस्तृत पठार तुमच्या पायांना मोकळं करून चालत राहा. महामूर पावसाने तृप्त झालेली झुडपे, उन्हामुळे करपून सोनेरी रंगात न्हाऊन निघाली आहे. ती तुडवत, चहुबाजूंचा बागलाण नजरेत भरवत इतिहासाचा मागोवा घेऊ . मुल्हेरसारखं बांधकाम माझ्या अंगावर नव्हतं, जो काय राबता तो मुल्हेरमाचीवर. पण इथल्या पडक्या अवशेषांवरून थोडीफार वर्दळ होती, हे सिद्ध होतं. मुल्हेर ही बागलाणची राजधानी आणि मी त्याचा रक्षकदुर्ग. मला घडवलाय तो बागुलवंशीय पिढय़ांनी. राजा बहीरमशहाच्या कारकीर्दीतली एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. मुघलांच्या ताब्यात जाण्याअगोदर बहीरमशहाच्या अमात्यपदी असलेल्या काशीराजांवर औरंगजेबाशी फितूर झाल्याचा आळ आला, पण त्यात काही तथ्य नाही हे नंतरच्या काळात सिद्ध झाले. काशीराजांना पुन्हा अमात्यपद देण्यात आलं, पण त्यांनी ते नाकारून राजकारण सोडलं आणि इथे येऊन गणेशाची आराधना करू लागले. नंतरच्या काळात बागलाण मुघलांच्या ताब्यात गेला. मुल्हेरच्या सोबतीला माझ्यावरही परकीयांचा अंमल सुरू झाला, तो पुढची चाळीस वर्षे. त्यानंतर मात्र कमाल झाली. १६७२ मध्ये शिवरायांच्या प्रतापराव आणि मोरोपंत पिंगळे या दोन मराठा सरदारांनी मला स्वराज्यात दाखल करून घेतले. आणि पुन्हा एकदा माझ्या मस्तकावर भगवा डौलाने फडकू लागला. एकोणिसाव्या शतकात, बाकीच्या किल्ल्यांप्रमाणे माझ्यावरही इंग्रजाळलेला वरवंटा फिरायला विसरला नाही. तूर्तास पडक्या भिंती, वाडे आणि उद्ध्वस्त दरवाजे एवढाच काय तो माझा वर्तमान. असो, काळाच्या ओघात हे आलंच.\nउजवीकडे हरणबारी आणि चहुबाजूंनी ���ोंगरांची ओळखपाळख आटोपून शेवटच्या टोकापर्यंत गेलो की, दूरवर अस्पष्ट अशा साल्हेर अन् सालोटय़ाचं दर्शन होतं. ही दोघं डोलबारी रांगेचे मानकरी, आमचे थोरले बंधू. येथून अगदी भीमाच्या बोटांपासून संपूर्ण परिसर डोळ्यात भरतो. इथल्या कातळात कोरलेल्या टाक्यातले पाणी पोटात रिचवून परतीला लागायचे. वाटेत तलावाचे घडीव बांधकाम लक्ष वेधून घेते, पण कोरडा. त्याच्यापलीकडे मात्र एक चोरदरवाजा आणि त्यातून खाली उतरू शकलो तर अजून एक दरवाजा. पण खालच्या दरवाजापर्यंतची वाट पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. तो बघून आपण परत मंदिराकडे वळूयात. मघाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या खांद्यावर एक ऐतिहासिक खूण आहे, जी मला मुल्हेर गडाचा संरक्षक दुर्ग म्हणून सिद्ध करते, ती म्हणजे १२ फुटी हजारबगादी तोफ या तोफेच्या माऱ्यात मुल्हेरमाचीच नव्हे तर समोरच्या मुल्हेरवाडीपर्यंतचा भाग येतो. मिश्रधातूंची ही तोफ अगदी योग्य जागी ठेवली आहे, कारण माझी उंची जास्त असल्याने मुल्हेरचा बालेकिल्लाही या तोफेमुळे एकदम सुरक्षित आहे. तोफेसमोरच तिला फिरवण्यासाठीची सोय केलेली आढळते. तोफेचं कौतुक करून उजवीकडे थोडं खाली उतरलात की अजूनही बांधकाम मजबूत असलेला महादरवाजा तुम्हाला स्तिमित करून सोडेल, याची खात्री देतो.’’ एवढं बोलून हरगड अंतर्धान पावला.\nउद्ध्वस्त देवडय़ांचे चौथरे, खाली उतरत जाणाऱ्या खणखणीत पायऱ्या आणि टिकून राहिलेलं बऱ्यापैकी दरवाजाचं बांधकाम हे बघून दिल तो एकदम खूश हो गया. कमाल हरगडाची सफर सार्थकी लागल्याचा आनंद गगनात मावत नव्हता. नक्षीदार कमान, रेखीव दगडी बांधकाम याचं कितीतरी वेळ आम्ही निरीक्षण करत होतो. वरच्या देवडय़ांमध्ये एक शिलालेखदेखील आढळतो. ही वास्तू अजूनही टिकून असली तरीही बाजूच्या झाडांची मुळे दगडांमध्ये घुसली आहे, त्यामुळे दरवाजाला फार मोठा धोका निर्माण झालाय. वेळेवर लक्ष नाही दिलं तर हरगडावरील सुस्थितीतलं हे एकमेव बांधकाम जमीनदोस्त व्हायला वेळ नाही लागणार. आणि ह्य दरवाजा-मुळेच गडावरील सावलीचं हे एकमेव ठिकाण. त्यामुळे पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना चांगलाच वाव मिळाला होता. घरून आणलेल्या थालीपीठावर ताव मारून आम्ही उतरायला सुरुवात केली.\nहा महादरवाजा असल्यामुळे गतकाळात गडावर येण्याचा हा राजमार्ग होता, पण आता वाट बरीच निसरडी आणि पायऱ्या तुटलेल्या असल्याने वापरात नाही. पण सोबतीला असलेल्या मुल्हेरवाडीतल्या राजूदादाने वाट असल्याची हमी देऊन आम्हाला मागे-मागे येण्याचा सल्ला दिला. आम्ही सुरुवात तर केली, पण थोडय़ाच वेळात या राजमार्गाने रंग दाखवायला सुरुवात केली. मात्र हळूहळू, सावध पावले टाकत, कुठे झाडीचा आधार घेत एकदाचं आम्ही खालच्या सपाटीला लागलो तेव्हा हुश्श करीत दगडावर बसकणच मांडली. समोरच्या डोंगरधारेवरची ही वाट आम्ही उतरून आलो, याचंच कौतुक वाटून गेलं. नारायणराव पश्चिमेकडे कलत होते, आमचं या मोहिमेतलं आजचं लक्ष्य संपलं होतं. बऱ्याच दिवसांपासून मनात घर करून राहिलेलं बागलाणचं हे उपेक्षित दुर्गलेणं एकदाचं सर झालं. एकंदरीत दिवस सत्कारणी लागला. सोमेश्वर मंदिरात पोहोचेपर्यंत माचीवरील रामेश्वर मंदिर, अस्ताव्यस्त पडलेली एक तोफ, गुप्त दरवाजा, विहिरी, इत्यादी बघून झालं.\nगणेश मंदिरात पोहोचलो तेव्हा अंधार पडायला सुरुवात झाली होती. चूल पेटली. चुलीत भाजलेल्या वांग्यांचा खमंग दरवाळायला लागला, तव्यावरील भाकरीही खरपूस भाजल्या जाऊ लागल्या. चुलीतून बाहेर काढलेल्या निखाऱ्यावर पापड पुटपुटत होते, कोशिंबिरीचा तडकाही लाजवाब. भरीस भर म्हणून तव्यावरची मीठ घालून केलेली ढोबळ मिरची. क्या बात है सई, जियो रोहनने मंदिरातल्या पणत्यांमध्ये तेल ओतून गाभारा उजळवून टाकला. मी आणि अमीन आळीपाळीने चुलीतला जाळ सारखा करत होतो. पण प्रसंगी डोळ्यातून पाणी काढून चुलीत मारलेली फुंकर वाया थोडीही ना जाणार. दिवस संपल्यावर आमच्या पुढय़ात होते साग्रसंगीत जेवणाचे रसरशीत ताट आणि सोबतीला होते आशाताईंचे नक्षत्रांचे देणे अन् गाभाऱ्यातला मिणमिणता प्रकाश रोहनने मंदिरातल्या पणत्यांमध्ये तेल ओतून गाभारा उजळवून टाकला. मी आणि अमीन आळीपाळीने चुलीतला जाळ सारखा करत होतो. पण प्रसंगी डोळ्यातून पाणी काढून चुलीत मारलेली फुंकर वाया थोडीही ना जाणार. दिवस संपल्यावर आमच्या पुढय़ात होते साग्रसंगीत जेवणाचे रसरशीत ताट आणि सोबतीला होते आशाताईंचे नक्षत्रांचे देणे अन् गाभाऱ्यातला मिणमिणता प्रकाश अजून काय हवंय आयुष्यात\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nट्रेकिंग गिअर्स : मोसमानुसार पेहराव\nट्रेकिंग गिअर्स : दोराची करामत\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोल��� भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n3 आमचेही मंदिर पर्यटन\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/SAMIDHA/7.aspx", "date_download": "2020-01-23T14:42:03Z", "digest": "sha1:4ER6AD6GTPYBAMROY76JB3QAFJ3762JY", "length": 24054, "nlines": 201, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SAMIDHA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nएका शहरात हरिजनवाडा जाळला गेला. त्यात दोन माणसं मृत्युमुखी पडली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना अनेक गावांमधून घडत गेल्या. ही घटना लेखक रणजित देसाई यांच्या मनाला व्यथित करून गेली. त्यांनी गावोगाव फिरून अशा घडलेल्या घटनांचे तपशील मिळवले आणि त्यातून साकार झाली ’समिधा’... सामाजिक विषमता, जातिवाद यांनी समाज पोखरून टाकला आहे. अनेक निष्पापांचे जीवन यातून उद्ध्वस्त झाले आहे. अशा उद्ध्वस्त मनांची व्यथा मांडणारी कादंबरी ’समिधा.’\nआजपर्यंत मी वाचलेली विलक्षण अशी कादंबरी म्हणजे समिधा... अस्पृष्यतेवर केलेले जळजळीत भाष्य म्हणजे समिधा... मे 2016 मध्ये मी रणजीत देसाईंच्या शेकरा, बारी,समिधा,लक्षवेध,पावनखिंड,प्रतीक्षा या कादंबर्या सलग 4 दिवसांत वाचल्या होत्या पण त्यात मनाला भावल्यात्या दोनच कादंबर्या- प्रतीक्षा आणि समिधा... ...Read more\n`अस्पृश्यता` हा हिंदू धर्माला लागलेला कलंक. त्यामुळे दलितांवर नेहमीच अपमानीत जीवन जगण्याची वेळ आली. शहरापेक्षा ग्रामीण भागातील दलितांना अधिक अडचणींना तोंड द्यावे लागले. परंपरागत अन्याय-अत्याचाराला विरोध करणार्या दलितांना कोणत्या प्रकारच्या संकटांना ामोरे जावे लागते याचे प्रभावी चित्रण `समिधा`मध्ये आढळते. \"समिधा\"वाचून सुचलेले थोडे..... \"पापींच्या जगात जळणारी समिधा वेचित चालले मी वणव्यातला निखारा धर्माचा कलंकी अस्पृश्य नाव देती माणूस जन्मताही अवहेलना करीती लाचार हे जीवन कसा गुजारा करावा वेचित चालले मी, वणव्यातला निखारा बाईची अब्रु लुटली निर्दोष सारी सुचली खऱ्या ची मान झुकली खोटे मानाने हसती निर्दयी माणसात कंठ सत्याला फुटेना वेचित चालले मी, वणव्यातला निखारा उद्ध्वस्त करा सारे घरदार ही जाळा संपवून आम्हा तुम्ही शांती द्या जीवाला अपमानी जगण्याचा राहिला तिटकारा वेचित चालले मी, वणव्यातला निखारा स्वातंत्र्य आणि समता पुस्तकाची भाषा ह्या समाजात नसे हक्क आणि जागा पापींच्या जगात जळणारी मी समिधा वेचित चालले मी, वणव्यातला निखारा\" ...Read more\nशंकर पाटील यांच्या गावाकडच्या खुसखुशीत कथा. तऱ्हेवाईक, इरसाल माणसं या कथांमधून आपल्याला भेटतात. अर्धली आणि मागणी या दोन कथा मात्र गंभीर, हृदयस्पर्शी आहेत.\n- संजय वैशंपायन, 21/1/2020\nआशयाने परिपूर्ण रिक्त कथासंग्रह भारतातून अमेरिकेत स्थायिक होऊन पुढची पिढी हाताशी आणि तरी भारतीयत्वाची नाळ तुटत नाही हेच खरं आणि अशाच प्रकारच्या भावना व विचार मूळच्या रत्नागिरीकर मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर, यांनी त्यांच्या स्वतंत्रपणे प्रकाशित झालेल्या‘रिक्त` या कथासंग्रहामधील कथांमधून मांडल्या आहेत. लेखिकेचा ‘मेल्टिंग पॉ` हा पहिला कथासंग्रह. त्याची फार मोठी चर्चा झाली होती. कोमसापचा लेखिकेचा पुरस्कारही या पुस्तकाच्या मध्यमातील सृजनासाठी लेखिकेला प्राप्त झाला आहे. यामुळे ‘रिक्त` या संग्रहातून मोठ्या अपेक्षा होत्याच आणि त्या पूर्ण होतात, असंच म्हणावं लागेल. मुखपृष्ठ पाहताच यामधील कथा नव्या युगाच्या, नव्या धाटणीच्या असणार असंच वाटतं. ‘रिक्त` कथासंग्रहातील कथाविषय, पात्र, घटना, काळ यांचे निराळे संदर्भ घेऊन येतात आणि त्यामुळेच दीर्घ काळ मनात रेंगाळत राहतात. पात्रांचा कथेतील घटनांबद्दल स्वत:चा दृष्टीकोन हेही कथांचं वैशिष्ट्य. वाटेत घडलेल्या घटनेने बदललेलं आयुष्य, आईच्या निधनानंतर परदेशातून आलेली ती, स्वत:ची ओळख पटलेल्या दोन मुलींमुळे त्यांच्या घरात उठलेलं वादळ, मुलीवर आपल्या हातून अन्याय झाला हे अखेर तिच्यासमोर कबूल करणारे वडील, शाळकरी मुलाला त्याच्या पालकांनीच शाळेत प्रवेश घ्यावा असं वाटायला लागणारं वास्तव, जातिभेद करायचा नाही, या निश्चयाने वेगळं पाऊल उचलणारी तरुणी, आई-वडिलांच्या घटस्फोटाचं सावट मनावर असताना लग्न केलेली युवती, समाजसेवेच्या अनुभवातून झालेली द्विधा मन:स्थिती, अनाथ मुलासाठी एका तरुणीने उचललेलं अनोखं पाऊल, घरातील ‘फूकट` गेलेला मुलगा, अशा असंख्य विषयांमधून व्यक्तिरेखांचं बारीक निरीक्षण कथेतील पात्रापात्रांतून डोकावत राहतं. सारीच पात्रं वाचकाला अलगद त्या त्या काळात नेऊन सोडतात, कथेतील काळाशी, वातावरणाशी वाचक नकळत एकरूप होऊन जातो. ‘रिक्त` कथासंग्रहातील प्रत्येक कथा ‘पुढे काय’ ही उत्कंठा वाढवणारी आणि पुढील कथेबद्दल उत्सुकता ताणणारी आहे; पण पहिल्याच ‘पाश’ या कथेमध्ये निखळ कोकणातील धोपेश्वरमधील कुटुंबाची घरातील सदस्यांमुळे झालेली परवड आणि नंतर ते रक्ताच्या नात्यांचे पाश तुटताना व तोडताना झालेली तडफड फार उत्कटपणे मांडली आहे. हा कथासंग्रह १३ भरगच्च कथांचा आहे. यामुळे सर्वच कथांबद्दल स्वतंत्रपणे लिहिणे शक्य होणार नाही; परंतु त्यातील उल्लेखनीय ‘अमरचा दिवस’ टिपिकल झोपडपट्टीतील वातावरणात वाढणार्या मुलांची घुसमट, प्रगतीची आस अन् परीस्थितीचा तणाव ही संपूर्ण मध्यमवर्गीय वाचकाला अनभिज्ञ परिस्थिती मांडण्यात व त्यातील काळीज पिळवटून टाकणारी वस्तुस्थिती अत्यंत प्रखर तीव्रतेने शब्दबद्ध करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. मोगरेबार्इंच्या रूपाने सुशेगात मध्यमवर्गीय स्थिती आणि सुटू न शकणार्या परिस्थितीच्या प्रश्नांची उकल शोधणार्या मंगलातार्इंच्या भांबावलेपणाची मांडणी सुरेखच साधली आहे. ‘संभ्रम’चा कथाविषय, खरंतर लेखिकेचं प्रोफाईल पाहिलं तर अनवट वाटणारा. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मानवी गिनीपिग्ज उपलब्ध करून देण्याचा वेगळा व्यापार, त्यातील प्रश्न आणि सज्जन मनाला पडणारे प्रश्न फार धाडसाने मांडण्यात आले आहेत. कथा जरी मीना- चेतनची असली तरी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आक्रमणात माणसांचा प्रयोग म्हणून वापर करण्याच्या प्रवृत्तीचा फायदा घेणाNयांचा उद्योग कथापटावर मांडण्यात आला आहे. ‘समाधान’ ही कथा ५५ ते ७० या कालखंडातील असल्याचे निश्चितपणे वाटते. अशा पाश्र्वभूमीवर कमू, गीता���, आबा या व्यक्तिरेखा थोडक्या लेखनात अतिशय समर्थपणे लेखिका उभ्या करते. वर्षाला बावन्न चित्रपट सावत्र मुलीला दाखवणारी गीताई आणि सावत्र मुलीची आत्या सुधा यांचे नातेसंबंध, त्यांची अपरिहार्यता उभी करण्याचे शिवधनुष्य लेखिकेने समर्थपणे पेलले आहे. भरगच्च आशयमूल्य असणार्या १३ कथा समाविष्ट असणार्या या कथासंग्रहाचं नाव ‘रिक्त’ का, याचं उत्तर या संग्रहातील शेवटची कथा ‘रिक्त’ हे आहे. वयात येणार्या अमिताकडे सगळ कुटुंब लक्ष देत असूनही शाळेतील मुलांचं चिडवणं मनाला लागतं आणि मनोरुग्ण व्हावं अशा परिसीमेने अमिता अन्न उलटून टाकणं, अवाजवी एरोबिक्स करते. युरोपात राहण्याचे भारतीयांवर होणारे मानसिक परिणाम बारीक बारीक कंगोर्यासह समर्थपणे मांडणारी कथा म्हणजे ‘रिक्त.’ खरंतर संग्रहातील सर्वच कथा परिपूर्ण आहेत; परंतु लेखिकेच्या मते यातील परमोच्च कथा ‘रिक्त’ असावी आणि त्यामुळेच संग्रहाला ‘रिक्त’ नाव दिलं असावं. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक अतिशय व्यावसायिक पद्धतीने प्रकाशित केलं आहे. सुरेख मुखपृष्ठ, छान टाईप व कागद देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचा वापरल्याने वाचताना बरं वाटतं. लेखिकेच्या निरीक्षणाचा, स्मरणाचा आणि सगळा एकत्रित परिणाम देणारं लिखाण फार आश्वासक आणि साहित्य जगात उज्ज्वल भवितव्य निश्चित करणारं आहे. खरंतर संग्रहातीलच एखाद्या कथेचं नाव संपूर्ण कथासंग्रहाला देण्याऐवजी स्वतंत्र ओळख ठरावी, असं नाव देणं गरजेचं वाटतं आणि बर्याच कथा या छोटी कादंबरी होण्याच्या जवळपास असल्याने भविष्यात लेखिकेने आपल्या शैलीमधील कादंबरी लेखनाचा टप्पा गाठावा, असं वाटणं साहजिकच एकंदरीत काय, तर भरगच्च आशयाचा ‘रिक्त’ कथासंग्रह आपल्या संग्रहात हवाच. आणि हो, पुन: वाचताना देखील कंटाळा नाही येत एकंदरीत काय, तर भरगच्च आशयाचा ‘रिक्त’ कथासंग्रह आपल्या संग्रहात हवाच. आणि हो, पुन: वाचताना देखील कंटाळा नाही येत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tusharkute.net/2010/03/blog-post_6908.html", "date_download": "2020-01-23T15:21:36Z", "digest": "sha1:AZPAMT335QJT27B6QFLXTCJLVQDX22ZC", "length": 22208, "nlines": 199, "source_domain": "www.tusharkute.net", "title": "विज्ञानेश्वरी: मराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम", "raw_content": "\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nसकाळी कॉ���ेजला येताना रोज स्टॉपवर बसची वाट पाहत असायचो. आमच्या इथली मराठी माध्यमाची शाळा भरण्याची हीच वेळ होती. त्यामुळे, रोज सकाळच्या वेळेस शाळेत जाणारी मुले पाहायला मिळायची. परिसरातले कामगार सायकलवर वा चालत त्यांच्या मुलांना शाळेत घालायला येत असत. तर काही मुले-मुली सायकलवर शाळेत जाताना दिसायची. याच कालावधीमध्ये शहरातल्या इंग्रजी माध्यमातल्या ’इंटरनॅशनल स्कूल’च्या गाड्या फिरताना दिसायच्या. त्या तर अगदी हाय-फाय. त्यांचे यूनिफॉर्म तर एखाद्या कॉलेजच्याही वर होते. या मुलांना सोडायला आलेल्या आई-वडिलांवरून त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज़ यायचा. याउलट मराठी माध्यमातल्या शाळांतील मुलांची परिस्थिती होती. त्यांच्या यूनिफॉर्म (गणवेश) मधील रंगातील विविधतेवरूनच सर्व काही समजून जायचे... काहीचा गणवेश तर फाटलेला दिसायचा. तरीही ती मुले उत्साहाने शाळेत जात होती.\nरोज मला एका सायकलवर मोठी बहिण व तीचा लहान भाऊ मराठी माध्यमाच्या शाळेत जाताना दिसत होती. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र रोज तोच उत्साह दिसायचा. ’इंटरनॅशनल स्कूल’च्या मुलांकडे ही मुले ढूंकूनेही पाहत नसत. स्कूलच्या मुलांच्या नट्ट्यापट्ट्याकडे त्यांच्या आयांचे बारकाईने लक्ष होते. कारण, स्टॉपवर येईपर्यंत त्या आपल्या मुलांच्या केसांवरूनच हात फिरवत असायच्या. पण, शाळेतील मुली मात्र विस्कटलेल्या केसांनीच ज्ञान मिळविण्यासाठी शाळेत जात होत्या. अशावेळी मनात निरनिराळ्या विचारांची गर्दी व्हायची. व मराठी आणि इंग्रजी माध्यमातील फरक समोर दिसून यायचा.\nआजकाल पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी भयंकर ’जागरूक’ झालेले आहेत. म्हणूनच ते आपल्या पाल्याच्या ’उज्ज्वल’ भवितव्यासाठी त्याला हाय-फाय इंटरनॅशनल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. कारण, आपला मुलगा-मुलगी तिथे शिकून मोठ्ठा व्हावा ही त्यांची अपेक्षा असते. एका अर्थाने मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून कुणाचे भले होत नाही, याची आज सर्वांना खात्री झाली आहे. कारण, या शाळेत शिकून त्यांनी स्वत:नीच कोणते दिवे लावलेले नसतात. आज मराठी व इंग्रजी माध्यमामध्ये गरिब व श्रीमंत हा एक मोठा फरक बनू लागला आहे.\nमराठी माध्यमांच्या शाळांबद्दल आपल्या समाजात जो मोठा गैरसमज आहे, तो दूर होणे गरजेचे आहे. मातृभाषेचे शिक्षण हे केव्हाही उत्तमच असे डॉ. कलाम व जयं�� नारळीकर यांनीही म्हटले आहे. मातृभाषेतून शिक्षण घेऊनच मनुष्य खऱ्या अर्थाने ’ज्ञान’ मिळवू शकतो. स्वभाषेतून शिकलेल्या व परभाषेतून शिकलेल्यांमधील ज्ञानातला फरक लगेच समजून येतो. पण, ह्या गोष्टी समजून घेतील ते आजचे पालक कसले...\nइंग्रजीचे कोणाला वावडे नसावे. ती जरूर शिकावी पण प्राथमिक शिक्षणात ज्ञानभाषा म्हणून नव्हे. प्राथमिक ज्ञानभाषा ही मातृभाषाच असायला हवी. आपले सरकार कितीही मोठा आव आणत असले तरी त्यांनी मातृभाषेला शिक्षणातून बाजुला सारण्याचाच प्रयत्न चालवला आहे. मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत चालल्या आहेत, याची त्यांना बिल्कुल चिंता नाही. ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून रट्टा मारणारी रद्दी बाहेर पडते, अशा शाळांना मोठ्या प्रमाणात मान्यता मिळत आहेत कारण तिथे त्यांना अनुदान द्यावे लागत नाही. अगदी ग्रामीण भागातही या शाळा मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. या मुलांना स्वत:चे नाव इंग्रजीत व्यवस्थित लिहिता येत नाही, ती इंग्रजी काय बोलणार. आमच्या खेड्याच्या भागातही इंग्रजीचे लोण पसरले आहे. चौथीपर्यंत मुलांना आपण आजवर काय शिकलो तेच समजत नाही. ’जॉनी जॉनी एस पप्पा..’ च्या पुढे ते काय म्हणतं हे त्याचे त्यालाच समजत नाही. पप्पा मात्र मोठ्या कौतुकाने आपल्या मुलाचे कौतिक मित्रांना सांगत असतो. उलट आमच्या मराठी माध्यमाची मुले छान बडबडगीते म्हणून दाखवितात. त्यात त्यांना निदान कळते तरी की आपण काय म्हणतोय ते...\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nयह है अपनी शिक्षा...\nलाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी\nआता कमीत कमी आठवी पास\nउर्दू ही केवळ मुस्लिमांचीच भाषा आहे का\nगुरूजींनी सोडविले विद्यार्थ्यांचे पेपर\nपावसात भिजलेली ती रात्र\nपुण्यात राहण्याचा पहिला अनुभव\nफोडा आणि राज्य करा\nबिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी\nमंत्र्याचा मुलगा, दारू आणि अपघात\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nमराठी साहित्य परिषदेची परिक्षा\nरंगीबेरंगी प्रेमकथा: क्षणभर विश्रांती\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी\nलेऊनी स्त्रीरूप भूलवी नटरंग... नटरंग... नटरंग\nवृत्तपत्रातील माझे पहिले नाव\nहरिश्चंद्र म्हणतात लेकाचे मला\nहिंदीत ढापलेले मराठी चित्रपट\nहुप्पा... हुय्या: एक फॅन्टासी\nदै. पुण्यनगरी, पुणे दि. १३ नोव्हेंबर २०१९ -\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\nगुगलचा मराठी भाषेव�� आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन… यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महाराष्...\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nमस्तानीची कबर, पाबळ - सन 2006 मध्ये सर्वप्रथम पाबळला जाण्याचा योग आला होता. त्याच वेळेस पहिल्यांदा पाबळ गावात मस्तानीची कबर आहे, असे समजले. परंतु, तेव्हा भेट दिली नव्हती. मागील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.tusharkute.net/2010/05/blog-post_5750.html", "date_download": "2020-01-23T15:18:15Z", "digest": "sha1:UY2YMU2PNUEDUDIX5BCX3J6Z4AK54B3T", "length": 18552, "nlines": 190, "source_domain": "www.tusharkute.net", "title": "विज्ञानेश्वरी: पाऱ्याचा उच्चांक", "raw_content": "\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥\nमे महिन्यामध्ये भारतातील उष्म्यात मोठ्या प्रमाणत वाढ झाली. ही वाढ इतकी आहे की आत्तापर्यंत उष्माघाताने मृत्यू पडलेल्यांची संख्या ही हजाराच्या घरात गेली आहे. आपल्या विदर्भामध्ये कालच २६ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. शिवाय मागच्या काही दिवसांमध्ये विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मृत्यू पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.\nया महिन्यामध्ये विदर्भातील बहुतांश ठिकाणी अधिकतम सरासरी तापमान हे ४५ अंशाच्या वरतीच राहिले आहे. याचवेळी मुंबईचे तापमान हे ३५ च्या वर होते तर पश्चिम महाराष्ट्राचे तापमान ४० च्या वरती होते. विदर्भातील ४५ अंशाचा उष्मा म्हणजे उन्हाचा कहर करणारा आहे. आपण इथे ४० च्या वर तापमान गेल्यावर घामाने भिजून जातो तिथे ४५ अंशात तापमान गेल्यावर काय परिस्थिती होईल, याची कल्पना करता येऊ शकते. गुजरातमध्येही सरासरी अधिकतम तापमान हे ४५ वर बहुतांश ठिकाणी राहिले होते. तिथे मृत्यू पावलेल्यांची संख्या ही १५० च्या घरात पोहोचली आहे. उन्हाचा असा कहर चालू असताना तरी आता सर्वजण मान्सूनची आतूरतेने वाट पाहत आहेत.\nग्लोबल वॉर्मिंगच्या दुष्परिनामांचे चित्रण सध्या चालू झाले असल्याचे दिसू लागले आहे. पृथ्वीवर वातावरणात ॠतूंमध्ये होणारा बदल हा ग्लोबल वॉर्मिंगचीच परिणीती असल्याचे दिसून येते. हिवाळ्यामध्ये कडाक्याची थंडी तर उन्हाळ्यात कडाक्याचा उष्मा ही ग्लोबल वॉर्मिंगची लक्षणे आहेत. उद्या अशा प्रकारच्या ॠतूबदलामुळे पाऊसही वेळेवर पडेल की नाही ते सांगता येत नाही. मागच्या पावसाळ्यामध्ये पावसाचा लहरीपणा आपण अनुभवला. अजुनही जून उजाडला नसल्याने पावसाची प्रगती सांगता येत नाही. अंदमानात मान्सून धडकल्याचे वृत्त आले. मध्येच ’लैला’ नावाच्या वादळाने दक्षिण भारतात उन्हाळ्यातच पूरपरिस्थिती निर्माण केली. त्यात बऱ्याच जणांचा मृत्यू झाला. पूर्वी निसर्गाचा कोप जितका भयानक नव्हता तितका आज होऊ लागल्याचे दिसते.\nया सर्व घटनांना मानव स्वत: जबाबदार आहे. पृथ्वीवरच्या वातावरण बदलावर त्यानेच स्वत:च्या कृतीने नियंत्रण आणायला हवे. अन्यथा येणारा काळ खूप भयंकर असणार आहे, हेच निसर्ग सध्या आपल्याला पटवून सांगत आहे...\nहुप्पा... हुय्या: एक फॅन्टासी\nआता कमीत कमी आठवी पास...\nताज़िराते हिंद... दफ़ा ३०२ के तहत...\nहिंदीत ढापलेले मराठी चित्रपट\nआता कमीत कमी आठवी पास\nउर्दू ही केवळ मुस्लिमांचीच भाषा आहे का\nगुरूजींनी सोडविले विद्यार्थ्यांचे पेपर\nपावसात भिजलेली ती रात्र\nपुण्यात राहण्याचा पहिला अनुभव\nफोडा आणि राज्य करा\nबिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी\nमंत्र्याचा मुलगा, दारू आणि अपघात\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nमराठी साहित्य परिषदेची परिक्षा\nरंगीबेरंगी प्रेमकथा: क्षणभर विश्रांती\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी\nलेऊनी स्त्रीरूप भूलवी नटरंग... नटरंग... नटरंग\nवृत्तपत्रातील माझे पहिले नाव\nहरिश्चंद्र म्हणतात लेकाचे मला\nहिंदीत ढापलेले मराठी चित्रपट\nहुप्पा... हुय्या: एक फॅन्टासी\nदै. पुण्यनगरी, पुणे दि. १३ नोव्हेंबर २०१९ -\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\nगुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन… यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महाराष्...\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nमस्तानीची कबर, पाबळ - सन 2006 मध्ये सर्वप्रथम पाबळला जाण्याचा योग आला होता. त्याच वेळेस पहिल्यांदा पाबळ गावात मस्तानीची कबर आहे, असे समजले. परंतु, तेव्हा भेट दिली नव्हती. मागील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://celebrity.astrosage.com/mr/faryd-mondragon-horoscope.asp", "date_download": "2020-01-23T13:53:20Z", "digest": "sha1:BTJPYQUEO4T6SAK5WX3CWX6OWVR3EZNH", "length": 8771, "nlines": 137, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "फॅरड मॉन्ड्रॅगन जन्म तारखेची कुंडली | फॅरड मॉन्ड्रॅगन 2020 ची कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » फॅरड मॉन्ड्रॅगन जन्मपत्रिका\nवर्णमाला द्वारे ब्राउझ करा:\nरेखांश: 76 W 34\nज्योतिष अक्षांश: 3 N 24\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nफॅरड मॉन्ड्रॅगन प्रेम जन्मपत्रिका\nफॅरड मॉन्ड्रॅगन व्यवसाय जन्मपत्रिका\nफॅरड मॉन्ड्रॅगन जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nफॅरड मॉन्ड्रॅगन 2020 जन्मपत्रिका\nफॅरड मॉन्ड्रॅगन ज्योतिष अहवाल\nफॅरड मॉन्ड्रॅगन फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nफॅरड मॉन्ड्रॅगनच्या कुंडली बद्दल अधिक वाचा\nफॅरड मॉन्ड्रॅगन 2020 जन्मपत्रिका\nसुरुवातीपासूनच तुम्हाला मोठ्या प्रमाणावर लाभ आणि संपत्ती मिळे. सट्टा, लॉटरी किंवा शेअर्समधून हा फायदा होईल. तुमच्या सगळ्या व्यवहारांसाठी मित्र आणि शुभचिंतकांची मदत आणि सहकार्य मिळे. उद्योगात केलेल्या व्यवहारातून तुम्ही चांगला आर्थिक नफा कमवाल. तुम्हाला हुद्दा आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. तुम्हाला लोकांकडून आदर मिळेल आणि या काळात तुम्ही रुचकल जेवणाचा आस्वाद घ्याल.\nपुढे वाचा फॅरड मॉन्ड्रॅगन 2020 जन्मपत्रिका\nफॅरड मॉन्ड्रॅगन जन्म आलेख/ कुंडली/ जन्म कुंडली\nजन्माच्या वेळी (कुंडली, जन्म कुंडली म्हणून ओळखले जाणारे) जन्मभ्रंश हे स्वर्गाचा नकाशा आहे. फॅरड मॉन्ड्रॅगन चा जन्म नकाशा आपल्याला फॅरड मॉन्ड्रॅगन चे ग्रहस्थाने, दास, राशी नकाशा आणि राशि चिन्ह दर्शवेल. यामुळे आपल्याला 'अॅस्ट्रोसेज क्लाउडमध्ये' मध्ये फॅरड मॉन्ड्रॅगन चे तपशीलवार संशोधन आणि विश्लेषण करून कुंडली उघडण्यास अनुमती मिळेल.\nपुढे वाचा फॅरड मॉन्ड्रॅगन जन्म आलेख\nफॅरड मॉन्ड्रॅगन साठी ज्योतिष अहवाल पहा -\nफॅरड मॉन्ड्रॅगन मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nफॅरड मॉन्ड्रॅगन शनि साडेसाती अहवाल\nफॅरड मॉन्ड्रॅगन दशा फल अहवाल\nफॅरड मॉन्ड्रॅगन पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गु��्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2020-01-23T14:32:44Z", "digest": "sha1:VIRCHF6B55XEJN263YJYHHNZT2X5YXJP", "length": 12538, "nlines": 69, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दालन:भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभूगोल ही पृथ्वी, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील व भूगर्भातील वैशिष्ट्यांचा, तसेच पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि या सर्वांतील परस्पर आंतरक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. भूगोलाच्या मानवी भूगोल व भौतिक भूगोल अश्या दोन ढोबळ उपशाखा आहेत. या दोन्ही उपशाखांमध्ये पर्यावरण आणि जीवावरण यांच्या निर्मितीचा अभ्यास होतो. मानवी दृष्टिकोनातून मानवाचा प्रभाव व मानवाचे पृथ्वीवरील महत्त्व यांचा अभ्यास करणे हे मानवी भूगोलाच्या उपशाखेचे उद्देश्य असते, तर भौतिक भूगोलाच्या उपशाखेत पर्यावरण, वातावरण, वनस्पती, जीवन, माती, जल आणि भूरचना हे सर्व कश्या प्रकारे एकमेकांवर प्रभाव टाकतात यांचा अभ्यास केला जातो.\nस्पेन (स्पॅनिश:(España)एस्पान्या) (IPA|es'paɲa), अधिकृत नाव स्पेनचे राजतंत्र (स्पॅनिश:Reino de España रेइनो दे एस्पान्या) हा दक्षिण युरोप मधील एक देश आहे. स्पॅनिश घटनेत स्पेनच्या अधिकृत नावासंबंधी कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. स्पेनसंदर्भात बोलताना साधारणत: एस्पान्या (España), स्पेन (Spain), स्पॅनिश राज्य (Estado español, एस्तादो एस्पान्योल), स्पॅनिश राष्ट्र (Nación española, नेसियॉन एसपान्योला) असा उल्लेख केला जातो. इ.स. १९८४ मध्ये स्पेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने \"आंतरराष्ट्रीय करारांमध्ये स्पेनचा स्पेन किंवा स्पेनचे प्रजातंत्र यांपैकी कोणताही उल्लेख अधिकृत समजला जाईल\" अशी घोषणा केली. स्पेनच्या अखत्यारित भूमध्य समुद्रातील बालेआरिक व कॅनेरी बेटे आणि अटलांटिक समुद्रातील काही बेटे तसेच उत्तर आफ्रिकेतील काही भूभाग आहे. स्पेनच्या उत्तरेस बिस्के, दक्षिणेस व पूर्वेस भूमध्य समुद्र आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर असून ह्या देशाच्या सीमा पश्चिमेस पोर्तुगाल, पूर्वेस फ्रान्स व आंदोरा आणि दक्षिणेस मोरोक्को व जिब्राल्टर यांना लागून आहेत. फ्रान्सनंतर स्पेन हा पश्चिम युरोपमधला दुसरा मोठा व इबेरियन द्वीपकल्पातील तीन देशांपैकी सर्वात मोठा देश आहे.\nस्पेनमध्ये अध्यक्षीय लोकशाही असून हा देश युरोपीय महासंघाचा १९८६ पासून सभासद आहे. हा देश आर्थिकदृष्ट्या विकसित असून स्पॅनिश अर्थव्यवस्था जगात आठव्या आणि युरोपीय महासंघात पाचव्या क्रमांकावर आहे.\nक्षेत्रफळाच्या हिशोबात स्पेन हा जगात ५१व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. ५,०४,७८२ किमी² क्षेत्रफळाचा हा देश आकारमानाने तुर्कमेनिस्तानाइतका असून अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यापेक्षा मोठा आहे. इबेरियन द्वीपकल्पाचा ८४% भाग स्पेनने व्यापलेला आहे.\nतांत्रिकदृष्ट्या स्पेन लोकशाही देश असला तरी वस्तुतः तो संवैधानिक राजेशाही प्रकारात मोडतो. राजेपद वंशपरंपरागत असून सत्ता द्विगृही संसदेच्या (कोर्तेस जनरालेस) हातात आहे. राष्ट्राध्यक्ष सर्वसत्ताधिकारी असून त्याला मंत्रीमंडळ कारभारात मदत करते. संसदीय निवडणुकांनतर राजा राष्ट्राध्यक्षपदासाठी संसदसदस्यांच्या संमतीने त्यातील एका सदस्याची निवड करतो.\nसंसदेचे कनिष्ठ गृह, जेथे कायदे केले जातात, ३५० सदस्यांचे काँग्रेसो दि लॉस दिप्युतादोस आहे. हे गृह भारताच्या लोकसभेसारखे आहे व त्यातील सदस्यांची निवड थेट गुप्त मतदानाने देशातील प्रजा करते. वरिष्ठ गृह (राज्यसभासमान) २५९ सदस्यांचे सेनादो असून त्यातील २०८ सदस्यांची निवड थेट होते तर ५१ इतर सदस्यांची नेमणूक प्रत्येक राज्यातील विधानसभा करते. दोन्ही गृहांची मुदत चार वर्षे असते.\nहे आपणास माहीत आहे काय\n...मृत समुद्र भौगोलिक दृष्ट्या तळे आहे.\nमानवी भूगोल: राजकीय भूगोल · देश\nभौतिक भूगोल: भौगोलिक रचना · हवामानशास्त्र · भूगर्भशास्त्र · समुद्र\nआफ्रिका: उत्तर आफ्रिका | पश्चिम आफ्रिका | पूर्व आफ्रिका | मगरिब | मध्य आफ्रिका | दक्षिणी आफ्रिका | वायव्य आफ्रिका\nअमेरिका: उत्तर अमेरिका | कॅरिबियन | दक्षिण अमेरिका | मध्य अमेरिका\nयुरेशिया: अतिपूर्व | अनातोलिया | अरबी द्वीपकल्प | आग्नेय आशिया | आशिया | उत्तर आशिया | उत्तर युरोप | कॉकेशस | दक्षिण युरोप | पश्चिम आशिया | पश्चिम युरोप | पूर्व आशिया | पूर्व युरोप | बाल्कन | बाल्टिक प्रदेश | बेनेलक्स | ब्रिटिश बेटे | भारतीय उपखंड | भूमध्य सागर | मध्य आशिया | मध्य युरोप | युरोप | स्कँडिनेव्हिया\nओशनिया: ऑस्ट्रेलेशिया | प्रशांत परीघ | पॉलिनेशिया | मायक्रोनेशिया | मेलानेशिया\nध्रुवीय प्रदेश: अंटार्क्टिक | आर्क्टिक\nतुम्ही काय करू शकता\nआपण भूगोल विषयातील रसिक, अभ्यासक, शिक्षक, लेखक अथवा वाचक ��सल्यास आपले येथे स्वागत आहे. भूगोलविषयक लेखांच्या विस्तारीकरणाचे व अन्य संबंधित कामांचे सहयोगी पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी विकिपीडिया:विकिप्रकल्प भूगोल हा विकिप्रकल्प चालवला जात आहे. या विकिप्रकल्पात सहभागी होऊन आपण अन्य उत्सुक सदस्यांच्या साथीने नवीन लेख तयार करू शकता, तसेच विस्ताराच्या प्रतीक्षेत असलेल्या लेखांमध्ये भर घालू शकता.\nनवीन सदस्यांना विनंती :कृपया मराठी विकिपीडियावर आपले सदस्य खाते उघडावे आणि अधिक माहिती आणि मदती करिता विकिपीडिया:चावडी येथे भेट द्यावी.\nहवे असलेले नवीन साचे\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at ०४:५३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/blog/mumbai/accusations-evidence-modern-style-changing-raj-work/", "date_download": "2020-01-23T14:18:54Z", "digest": "sha1:6EONKQU5R7565IZDC55EN237GM5UGESQ", "length": 29380, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Accusations With Evidence; Modern Style Of Changing 'Raj' Work! | पुराव्यासह आरोप; बदलत्या 'राज'कारणाची आधुनिक शैली! | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० जानेवारी २०२०\nनागपुरातील आयटी पार्क फूटपाथवरील अतिक्रमणाचा सफाया\nपाकिस्तानमधल्या पत्रकाराचं भन्नाट रिपोर्टिंग; फोटो पाहून खो-खो हसाल\n वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून ठाण्यात मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न\nपंकजा मुंडेंच्या शुभेच्छा स्विकारताना धनुभाऊंनी लगावला खोचक टोला\nनागपूर विभागातील पावणेतीन लाख शेतकरी होणार कर्जमुक्त\nपंकजा मुंडेंच्या शुभेच्छा स्विकारताना धनुभाऊंनी लगावला खोचक टोला\nमुख्यमंत्री, अजय देवगण उद्या सोबत पाहणार तान्हाजी\nसंभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी पोलीसांनी गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करावा - मुख्यमंत्री\nझेंडा हटला, उरलं केवळ इंजिन, मनसेच्या नवीन झेंड्याचं अनावरण\n...म्हणून मुंबईतलं मरिन ड्राइव्ह ठरतंय पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण\n राणी मुखर्जीचा ड्रेस बघून लोकांना आठवले ‘बप्पी दा’, पण का\nबिग बॉसची एक्स कंटेस्टंट झाली अधिक बोल्ड, सेक्सी फोटोने वेधले लक्ष\n पाहा,आयुषमान खुराणाचा नवा अवतार\n पद्मा लक्ष्मीने बिकिनी फोटो शेअर करत सांगितले वय, चाहते हैराण\nनागराज मंजुळेच्या बहुप्रतिक्षीत 'झुंड' सिनेमाचं पोस्टर आऊट, बिग बी दिसणार 'या' भूमिकेत\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्क���ऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nमशरूम खाण्याचे फायदे वाचाल तर आवडत नसेल तरी मशरूम खाल...\nनको उडीद डाळ ना पीठ भिजवण्याची कटकट ; काही मिनिटात होतील घावणे फटाफट\nअनेक महिलांच्या चर्चेत असणारा सेक्स-प्रूफ मेकअप, जाणून घ्या कसा आहे...\n मग 'या' शहरांना नक्की द्या भेट\nहनिमूनसाठी बेस्ट ठरेल 'रोमॅन्टिक आयलॅण्ड', पार्टनरला खूश करण्यासाठी बेस्ट ऑप्शन\nशेतकऱ्यांसाठी महाविकासाकडे विरोधात रस्त्यावर उतरेन; राजू शेट्टींचा इशारा\nनवी दिल्ली - अयोध्या प्रकरणातील निकालासंदर्भात पीस पार्टी उद्या सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार\n क्रिकेटमधला आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू तुम्ही पाहिला का; व्हिडीओ वायरल...\nयवतमाळ- शिर कापून खून झालेल्या त्या महिलेवर अखेर अंत्यसंस्कार\nउद्या मुख्यमंत्री आणि अजय देवगण प्लाझा चित्रपटगृहात एकत्र तान्हाजी पाहणार\n4, 4, 4, 6, 6, 4b... कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात धावांचा विक्रम\nभाजपाचा मित्रपक्ष अकाली दल दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार नाही\n८० चेंडूंत ८० धावा चालतात, पण...; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा स्टीव्ह स्मिथला चिमटा\nनागपूर- पाच दिवसांच्या मुक्कामानंतर 'जयजगत' शांती पदयात्रा सेवाग्रामकडे रवाना\nस्क्वेअरकट असो किंवा हेअरकट, विराट कोहलीचं आहे लयभारी...\nक्रिकेट क्रमवारी : कोहली अव्वल, पण भारताच्या 'या' फलंदाजाकडून आहे त्याला धोका...\nरिषभ पंतसाठी भारताच्या संघाचे दरवाजे बंद; कर्णधार कोहली म्हणाला...\nकर्नाटक - मंगळुरु विमानतळावर स्फोटकाची बॅग ठेवणारा सीसीटीव्हीत कैद\nमिलिंद शंभरकर यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला\nन्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताला मोठा धक्का; 'हा' स्टार वेगवान गोलंदाज झाला जखमी\nशेतकऱ्यांसाठी महाविकासाकडे विरोधात रस्त्यावर उतरेन; राजू शेट्टींचा इशारा\nनवी दिल्ली - अयोध्या प्रकरणातील निकालासंदर्भात पीस पार्टी उद्या सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार\n क्रिकेटमधला आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू तुम्ही पाहिला का; व्हिडीओ वायरल...\nयवतमाळ- शिर कापून खून झालेल्या त्या महिलेवर अखेर अंत्यसंस्कार\nउद्या मुख्यमंत्री आणि अजय देवगण प्लाझा चित्रपटगृहात एक���्र तान्हाजी पाहणार\n4, 4, 4, 6, 6, 4b... कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात धावांचा विक्रम\nभाजपाचा मित्रपक्ष अकाली दल दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार नाही\n८० चेंडूंत ८० धावा चालतात, पण...; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा स्टीव्ह स्मिथला चिमटा\nनागपूर- पाच दिवसांच्या मुक्कामानंतर 'जयजगत' शांती पदयात्रा सेवाग्रामकडे रवाना\nस्क्वेअरकट असो किंवा हेअरकट, विराट कोहलीचं आहे लयभारी...\nक्रिकेट क्रमवारी : कोहली अव्वल, पण भारताच्या 'या' फलंदाजाकडून आहे त्याला धोका...\nरिषभ पंतसाठी भारताच्या संघाचे दरवाजे बंद; कर्णधार कोहली म्हणाला...\nकर्नाटक - मंगळुरु विमानतळावर स्फोटकाची बॅग ठेवणारा सीसीटीव्हीत कैद\nमिलिंद शंभरकर यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला\nन्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताला मोठा धक्का; 'हा' स्टार वेगवान गोलंदाज झाला जखमी\nAll post in लाइव न्यूज़\nपुराव्यासह आरोप; बदलत्या 'राज'कारणाची आधुनिक शैली\n | पुराव्यासह आरोप; बदलत्या 'राज'कारणाची आधुनिक शैली\nपुराव्यासह आरोप; बदलत्या 'राज'कारणाची आधुनिक शैली\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेलं भाषण हे अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणाचं उत्तम उदाहरण आहे. एखाद्या राजकीय पक्षाकडून आणि त्या पक्षाच्या नेत्यांकडून असाच प्रकारच्या भाषणाची अपेक्षा असते.\nपुराव्यासह आरोप; बदलत्या 'राज'कारणाची आधुनिक शैली\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेलं भाषण हे अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणाचं उत्तम उदाहरण आहे. एखाद्या राजकीय पक्षाकडून आणि त्या पक्षाच्या नेत्यांकडून असाच प्रकारच्या भाषणाची अपेक्षा असते. राज यांच्या भाषणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या भाषणाची आणि त्यांनी डंका वाजवलेल्या कामाची पोलखोल करणं हे हल्लीच्या राजकारणात बहुदा पहिल्यांदा घडत असेल.\nराजकीय पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात. एकमेकांचे मुद्दे खोडून लोकांच्या मनावर आपली छाप पाडणं हे उत्कृष्ट वक्त्याचं भाषण कौशल्य असतं. शेवटी काविळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं तसं राज ठाकरेंचा विरोध करणा-यांना त्यांचे भाषण मनोरंजन म्हणून दिसणार यात शंका नाही. देशाच्या लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जितका महत्त्वाचा असतो तितकाच विरोधी पक्ष महत्त्वाचा असणं गरजेचे असते. सरका���च्या योजनेची, नरेंद्र मोदींच्या भाषणाचे व्हिडिओ पुरावे देऊन राज ठाकरे यांनी सरकारवर आणि भाजपावर जोरदार टीका केली.\nखरंतर देशातील सगळ्याचं राजकीय पक्षांनी भाषण करताना एकमेकांचे मुद्दे खोडून काढले पाहिजे. मात्र देशभक्ती, लोकांच्या भावनांशी खेळून अनेक पक्ष आणि नेते स्वतःची राजकीय पोळी भाजतात. राज ठाकरे यांच्या भाषणाची शैली बदलतेय. टीका करताना त्याचे पुरावे, कागदपत्रांचे दाखले, व्हिडिओ दाखवून लोकांशी संवाद साधतायेत. त्यामुळे देशाच्या बदलत्या राजकारणामध्ये ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह आहे.\nशेवटी इतकंच राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे हीच अपेक्षा सत्ताधारी पक्षाकडून आहे. जर या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे अथवा भाजपा नेत्यांकडे नसतील तर राज यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात ते धन्यता मानतील हे नक्की\nझेंडा हटला, उरलं केवळ इंजिन, मनसेच्या नवीन झेंड्याचं अनावरण\nसर्वात जास्त राग कोणाचा येतो, राज ठाकरे की नारायण राणे; आदित्य ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर\n''सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट''\n'राज ठाकरेंनी संजय राऊत यांना लोकप्रभामधून सामनामध्ये आणलं नसतं तर...'\n'राज ठाकरेंनी संजय राऊत यांना लोकप्रभामधून सामनामध्ये आणलं नसतं तर...'\nनरेंद्र मोदींपासून अजितदादा अन् राज ठाकरेंना संजय राऊत यांचा मोलाचा सल्ला, म्हणतात...\nपंकजा मुंडेंच्या शुभेच्छा स्विकारताना धनुभाऊंनी लगावला खोचक टोला\nमुख्यमंत्री, अजय देवगण उद्या सोबत पाहणार तान्हाजी\nसंभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी पोलीसांनी गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करावा - मुख्यमंत्री\nझेंडा हटला, उरलं केवळ इंजिन, मनसेच्या नवीन झेंड्याचं अनावरण\nपृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर शिवसेनेने केला खुलासा\nVideo: जितेंद्र आव्हाडांची वादग्रस्त टीका; जेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे पाय चाटत होता तेव्हा...\nशिर्डीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाखेलो इंडियाजेएनयूछपाकइस्रोमनसेतानाजीआज के शिवाजी नरेंद्र मोदीशिवसेना\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्य��ंना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nकाय शिकले रोहित पवार शरद पवारांकडून\nमी होणार सुपरस्टारच्या मंचावर अवतरली ड्रीम गर्ल दिपीका पदुकोण\nधनंजय मुंडेंना परत कसं आणलं\nदिपीकाने भूमिका घेतली इतरांनीही घ्यावी\nरिंकुला पतंग उडवताना पाहिलंय का\nIran - US News : फेसबुक पोस्टमुळे गमावला जॉब\nपाकिस्तानमधल्या पत्रकाराचं भन्नाट रिपोर्टिंग; फोटो पाहून खो-खो हसाल\nस्क्वेअरकट असो किंवा हेअरकट, विराट कोहलीचं आहे लयभारी...\nनिप्पल्सबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nइराक, कुवैतच्या GDP पेक्षा 'या' कुटुंबीयांची संपत्ती अधिक\nजान्हवी कपूरचा लाल साडीतील हॉट अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ...\n मग 'या' शहरांना नक्की द्या भेट\n...म्हणून मुंबईतलं मरिन ड्राइव्ह ठरतंय पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण\nबिझनेस करण्यासाठी वय नव्हे तर इच्छाशक्तीची गरज; वाचा आजी-आजोबांची यशस्वी गाथा\nअभिनेत्री अनन्या पांडेचा इंडो-वेस्टर्न लुक बघून बसेल तुम्हाला 440 व्होल्टचा झटका\nबजेट 2020: श्रीमंतांच्या नाराजीमुळे 2019 मध्ये मोदी सरकारने 'यू-टर्न' घेतला होता\n वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून ठाण्यात मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न\nपंकजा मुंडेंच्या शुभेच्छा स्विकारताना धनुभाऊंनी लगावला खोचक टोला\nनागपूर विभागातील पावणेतीन लाख शेतकरी होणार कर्जमुक्त\nलग्नाचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला सात वर्षांची शिक्षा\nमुख्यमंत्री, अजय देवगण उद्या सोबत पाहणार तान्हाजी\nपृथ्वीराज चव्हाणांकडे नवी जबाबदारी; काँग्रेसच्या महत्त्वाच्या समितीत मानाचं स्थान\nमुख्यमंत्री, अजय देवगण उद्या सोबत पाहणार तान्हाजी\nहिंदू दाम्पत्याचं मशिदीत लग्न, वऱ्हाडी जेवले अन् कन्यादानही झालं\nझेंडा हटला, उरलं केवळ इंजिन, मनसेच्या नवीन झेंड्याचं अनावरण\n क्रिकेटमधला आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू तुम्ही पाहिला का; व्हिडीओ वायरल...\nपंकजा मुंडेंच्या शुभेच्छा स्विकारताना धनुभाऊंनी लगावला खोचक टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/uncategorized/page/29", "date_download": "2020-01-23T14:34:14Z", "digest": "sha1:BR2NGNGHG7SAQC7ZONMFC45YB7S4ZQSK", "length": 9807, "nlines": 34, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Top News Archives - Page 29 of 1270 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nआखातातील 10 लाख भारतीयांवर संकटाचे ढग\nअमेरिका-इराणमधील तणावात प्रचंड भर : भारतीयांच्या चिंता वाढल्या, केंद्र सरकार सतर्क वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अमेरिका आणि इराणमधील तणाव सातत्याने वाढत असल्याने युद्धाची भीती निर्माण झाली आहे. इराणचा जनरल कासिम सुलेमानी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेल्यावर दोन्ही देशांकडून आक्रमक पावले उचलली जात आहेत. तीन दशकांनी पहिल्यांदाच इराण-इराक समवेत पूर्ण मध्यपूर्वेत राहत असलेल्या भारतीयांवरही संकटाचे ढग घोंगावू लागले आहेत. तीन दशकांपूर्वी ...Full Article\nनिवारा केंद्रातील सर्व मुली जिवंत\nमुजफ्फरपूर प्रकरणी सीबीआयची स्पष्टोक्ती : सर्वोच्च न्यायालयाला दिली माहिती नवी दिल्ली बिहारच्या मुजफ्फरपूर निवारा केंद्रातील कुठल्याच मुलीची हत्या झालेली नाही. निवारा केंद्रात राहत असलेल्या सर्व 35 मुली जिवंत आढळून ...Full Article\nटायरची चोरी करणाऱया पोलिसासह तिघांवर गुन्हा\nप्रतिनिधी/सोलापूर बेकायदा वाळूची वाहतूक करणारे ट्रक काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर ते ट्रक जुनी पोलीस वसाहतीच्या आवारात उभे करण्यात आले होते. दरम्यान, या ट्रकचे सुमारे 40 हजार रुपये ...Full Article\nकेंद्र सरकार विरोधात कर्मचाऱयांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nप्रतिनिधी/सांगली केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्ह विविध कामगार संघटनांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्याने सर्वसामान्यांची गोची झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मोर्चामुळे दोन तास वाहतूक ...Full Article\nउस्मानाबाद जिल्हा परिषदेवर ‘कमळ’ फुलले\nप्रतिनिधी/उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बंडखोरी करत तानाजी सावंत यांनी आमदार ठाकूर व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजपाला साथ दिली. भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी ...Full Article\nभारत बंदला संमिश्र प्रतिसाद\nप्रतिनिधी/कोल्हापूर कोल्हापुरात बुधवारी देशव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंद काळात विविध संघटनांनी विविध मागण्यांसाठी मोर्चे काढले. बुधवारी दिवसभरात 10 मोर्चे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. त्यामुळे बुधवार ‘मोर्चावार’ ठरला. जिल्हय़ात य��� ...Full Article\nइराणवर आर्थिक निर्बध आणणार : ट्रम्प\nऑनलाईन टीम/वॉशिंग्टन इराण आणि अमेरिकेत सध्या युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्याला प्रतिउत्तर देत इराणने आज इराकमधील अमेरिकी लष्कराच्या तळावर क्षेपणास्त्र हल्ला चढवला. या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ...Full Article\nकर्मचारी घोटाळेबाजांना धडा शिकवणार\nपिंपरी / प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाच्या माजी पदाधिकाऱयांनी महासंघाकडून केल्या जाणाऱया प्रत्येक कामात स्वार्थ पाहिला. कर्मचाऱयांनी दुजाभावाची वागणूक दिली. कामगार भवन, पालखी, पेन्शन, धन्वंतरी योजना, पतसंस्था, दिवाळी ...Full Article\nवसतीगृहातील 45 विद्यार्थिनींना अन्न विषबाधा\nप्रतिनिधी, बेळगाव नेहरुनगर येथील मॅट्रीकपुर्व विद्यार्थी वसतीगृहातील 45 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. यापैकी 20 हून अधिक विद्यार्थिनींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असून या घटनेने एकच खळबळ माजली ...Full Article\nइराण-अमेरिका संकट : एअर इंडियाने विमान प्रवासाचे मार्ग बदलले\nऑनलाइन टीम / मुंबई : एअर इंडियानं बुधवारी इराणमधून युरोपात जाणाऱया सर्व विमानाचे मार्ग बदलले आहेत. इराणमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. अशातच बुधवारी सुलेमानीच्या हल्ल्याचा सूड घेत इराणनं इराकमधील ...Full Article\n2020 मध्ये तेजीची संधी \nयंदाचं 2020 हे वर्ष बांधकाम क्षेत्राच्या अपेक्षा वाढवणारं असून चांगली प्रगती साधेल … Full article\n‘स्वदेशे पुज्यते राजा, विद्वान सर्वत्र पुज्यते.’ पेजावर अधोक्षज मठाचे महामठाधिपती श्री स्वामी …\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/central-railway-motorman-stops-train-urinate-tracks-video-viral/", "date_download": "2020-01-23T15:07:11Z", "digest": "sha1:GDUKVUCKRHRYL4GNZGBBQP6HNJ4U53TY", "length": 31456, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Central Railway Motorman Stops Train To Urinate On The Tracks Video Viral | लोकल थांबवून मोटरमनची रुळांवरच लघुशंका; व्हिडीओ व्हायरल | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nशिखर शिंगणापूर अतिक्रमणाच्��ा विळख्यात : यात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांची होऊ शकते गैरसोय\nऑलिम्पिकमध्ये कुस्तीतूनच दोन-तीन पदके : कुस्तीपटू गीता फोगाट\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\nअंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीचा मार्ग मोकळा\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\n...म्हणून मनसेचा झेंडा बदलला राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी ���राठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nलोकल थांबवून मोटरमनची रुळांवरच लघुशंका; व्हिडीओ व्हायरल\nलोकल थांबवून मोटरमनची रुळांवरच लघुशंका; व्हिडीओ व्हायरल\nसोशल मीडियावर संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया\nलोकल थांबवून मोटरमनची रुळांवरच लघुशंका; व्हिडीओ व्हायरल\nमुंबई : सीएसएमटीकडे निघालेल्या लोकलमधून उतरुन मोटरमनने लोकलसमोरच लघुशंका उरकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांदरम्यान हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी काहींनी मोटरमनवर कारवाईची मागणी केली. तर लघुशंका ही नैसर्गिक नसल्यानं कारवाईची तरतूद नसल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं.\nउल्हासनगर रेल्वे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल काल दुपारी अडीचच्या सुमारास रवाना झाली. मात्र श्रीराम चौक उड्डाणपुलाजवळ अचानक लोकल थांबली. सिग्नल नसतानाही लोकल थांबवण्यात आल्यानं दरवाज्यात उभ्या ���सलेल्या अनेक प्रवाशांना आश्चर्य वाटलं. लोकल थांबवल्यानंतर मोटरमन खाली उतरला. लोकलच्या अगदी समोरच त्यानं लघुशंका केली. यानंतर मोटरमन लोकलमध्ये चढला आणि त्यानं लोकल सुरू केली.\nहा संपूर्ण प्रकार एका स्थानिक पत्रकारानं कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काहींनी याबद्दल संताप व्यक्त केला. तर अनेकांनी इतक्या लांब पल्ल्याच्या गाड्या चालवत असलेल्या मोटरमननं अशा वेळी करावं तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला. कर्जत, कसारा, खोपोलीपर्यंत गाड्या नेणाऱ्या मोटरमनची अवस्था प्रवाशांना समजून घ्यावी. प्रवाशांना जो त्रास होतो, तोच मोटरमनलादेखील होतो, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रियांची संख्या जास्त आहे.\nlocalCSMTulhasnagarcentral railwayलोकलछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसउल्हासनगरमध्य रेल्वे\nपूर्ववैमनस्यातून हत्या केलेल्या सहा आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखून करून पळून जाणाऱ्या उल्हासनगरच्या चौघांना पकडले, धुळे एलसीबीची कारवाई\nउल्हासनगर पालिका : व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या नगरसेवकांची सुनावणी\nबारबाहेर तरुणाची शस्त्राने सपासप वार करून हत्या, दोन संशयितांना अटक\nMumbai Train Update : पाटणा एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nदेशातील 'ही' रेल्वे स्थानके पर्यटनस्थाळापेक्षाही आहेत सुंदर\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\n��ाजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nएक दिवसाचा डबेवाला, रोहित पवारांचा चर्चगेट ते दादर 'लोकल' प्रवास\nVideo: नवी कोरी एमजी हेक्टर भररस्त्यात पेटली; मुंबईनंतर दिल्लीत थरार\n‘महांकाली’च्या मालमत्तेवरही दोन बँकांचा दावा; थकीत कर्ज\nपुनर्वसन होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बि-हाड मांडण्याचा श्रमजीवींचा निर्धार\nशिखर शिंगणापूर अतिक्रमणाच्या विळख्यात : यात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांची होऊ शकते गैरसोय\n...म्हणून मनसेचा झेंडा बदलला राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/pune/onion-40-rupees-kg-due-effect-sangli-kolhapur-flood/", "date_download": "2020-01-23T14:29:41Z", "digest": "sha1:VO2A7OCCTLQFUB462CS6MW6NVGZ72KKZ", "length": 30444, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Onion 40 Rupees Kg Due To Effect Of Sangli, Kolhapur Flood | सांगली, कोल्हापूरच्या पूराचा फटका; कांदा ४० रुपये किलो | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असल���ला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nसांगली, कोल्हापूरच्या पूराचा फटका; कांदा ४० रुपये किलो\nसांगली, कोल्हापूरच्या पूराचा फटका; कांदा ४० रुपये किलो\nआठ दिवसांपूर्वी पुण्यातील गुलटेकडी मार्केटयार्डात १४ ते १६ रुपये किलो दराने कांदा मिळत होता.\nसांगली, कोल्हापूरच्या पूराचा फटका; कांदा ४० रुपये किलो\nठळक मुद्देआठ दिवसांत किलोमागे २० रुपयांची वाढसध्या दररोज मार्केट यार्डमध्ये ८० ते १०० ट्रक कांदा विक्रीसाठी\nपुणे : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पूराचा प्रचंड मोठा फटका शेती मालाला बसला असला आहे. परिणामी कांद्याचे दर एका आठवड्यात किलोमागे तब्बल २० ते २४ रुपयांनी वाढले आहेत. आठ दिवसांपूर्वी पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात १४ ते १६ रुपये किलो दराने कांदा मिळत होता. यामध्ये वाढ होऊन आता कांद्याचे दर ३४ ते ४० रुपये किलोपर्यंत वाढले आहे. भविष्यात यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी केली.\nजुलै महिन्यात सांगली, कोल्हापूरसह, पुणे, नगर आणि नाशिक या कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे या भागातील कांदा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये प्रामुख्याने पुणे, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या भागातून कांदा विक्रीसाठी बाजारात येतो. परंतु अतिवृष्टीमुळे ही आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सध्या दररोज मार्केट यार्डमध्ये ८० ते १०० ट्रक कांदा विक्रीसाठी येत आहे. घाऊक बाजारात दहा किलो कांद्यास १८० ते २२० रुपये दर मिळत आहे. मागील आठवड्यात हाच दर १४० ते १६० रूपयांवर होता. राज्यातील पूरस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर कांद्याची आवक हळूहळू स्थिर होऊ लागली आहे. परंतु यंदा कांद्याचे दर तेजीत राहण्याची शक्यता कांद्याचे व्यापारी राजेंद्र कोरपे यांनी दिली.\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\nसंगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण आजच्या काळाची गरज : महेश काळे\nहॉलमार्कच्या नियमात फसले दागिने\nस्वप्न पडली नसती तर माणसाला वेड लागलं असतं...\nसामाजिक उपक्रमांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nएस.टी. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे धरणे आंदोलन\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\nसंगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण आजच्या काळाची गरज : महेश काळे\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\nस्वप्न पडली नसती तर माणसाला वेड लागलं असतं...\nसर्वसामान्यांचे प्रश्न हीच प्राथमिकता : शेखर गायकवाड\nस्वारगेट स्थानकात असा घडला प्रकार की सर्वच एसटी कर्मचारी झाले आश्चर्यचकीत\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B8", "date_download": "2020-01-23T13:15:03Z", "digest": "sha1:R5A2PGDFMJQCGY2FXT6R2SLRACX5CEST", "length": 3234, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हिपोक्रेटस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(हिप्पोक्रेटस या पानावरून पुनर्निर्देशित)\nकोसचा हिपोक्रेटस (ग्रीक: Ἱπποκράτης; अंदाजे इ.स. पूर्व ४६० - अंदाजे इ.स. पूर्व ३७०) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक प्राचीन ग्रीक वैद्य होता. वैद्यकशास्त्राच्या इतिहासामधील सर्वात थोर व्यक्तींपैकी एक हिपोक्रेटस हा पश्चिमात्य वैद्यकीय विद्येचा जनक समजला जातो. रोग्यांना तपासणे, रोगाचा इतिहास नोंद करून ठेवणे इत्यादी कला त्याने विकसत केल्या.त्याने दिलेली वैद्यकीय नीतीची शपथ हिपोक्रेटसची शपथ म्हणून ओळखली जाते.\nअंदाजे इ.स. पूर्व ४६०\nअंदाजे इ.स. पूर्व ३७०\n\"हिपोक्रेटस\" (इंग्लिश मजकूर). एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिका.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/jayashree-will-be-studying-after-one-and-half-years/", "date_download": "2020-01-23T13:37:28Z", "digest": "sha1:E7VH6A3EUSXH6BPDM7J74AD2SHUYRSLD", "length": 30167, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Jayashree Will Be Studying After One And A Half Years | जयश्री दीड वर्षानंतर शिक्षण घेणार | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nस्वच्छ सर्वेक्षणात सहा हजारांहून अधिक प्रतिसाद : रहिमतपूर आघाडीवर\nगुडविन ज्वेलर्सविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल\nऔरंगाबाद विमानतळावरून रोज होतेय ३ टन कार्गोचे ‘टेकऑफ’\n'तीन हजार रुपयांने काजू विकूनही शेतकऱ्यांना मात्र शंभर रुपयेच'\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nMNS Maha Adhiveshan Live: ...तर मनसेला सोबत घेऊ; भाजपा नेत्याकडून युतीचे संकेत\n भर कार्यक्रमात प्रियंकाने केला मनीष मल्होत्राचा ‘इन्सल्ट’; पाहणारे झाले थक्क\nसलमान खानची ही नायिका बनणार प्रभासची आई, पहिल्याच चित्रपटामुळे झाली होती फेमस\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर के��ा पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nहिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nAll post in लाइव न्यूज़\nजयश्री दीड वर्षानंतर शिक्षण घेणार\nजयश्री दीड वर्षानंतर शिक्षण घेणार\nमूळची उत्तर प्रदेशाची असणारी जयश्री (नाव बदलेले आहे) आई-वडिलांसोबत मुंबईत आली.\nजयश्री दीड वर्षानंतर शिक्षण घेणार\nमुंबई : मूळची उत्तर प्रदेशाची असणारी जयश्री (नाव बदलेले आहे) आई-वडिलांसोबत मुंबईत आली. आधी वडिलांना आणि मग आईला मुकलेली अनाथ जयश्री मुंबईतील बालरक्षकामुळे तब्ब्ल दीड वर्षानंतर पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आली. आई-वडिलाशिवाय असलेली जयश्री आता महापालिका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आठवी इयत्तेत शिकत आहे. बालरक्षक रामराव पवार यांनी तिला शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणण्यास पाठपुरावा केला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बालरक्षकांची निवड करण्यात आलेली आहे.\nराज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तब्ब्ल ३५ हजारांहून अधिक शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम बालरक्षकांनी केले आहे. यामध्ये मुंबईतील बालरक्षकांचा खारीचा वाटा आहे. जयश्री अशीच एक शाळाबाह्य विद्यार्थिनी होती़ आईवडील नसल्यामुळे तिच्या शिक्षण��त खंड पडला होता. तिचा संभाळ करणाऱ्या रविकांत यांची तिला शिकविण्याची इच्छा असूनही आवश्यक त्या बाबी पूर्ण करता येत नव्हत्या. रामराव पवार यांनी योग्य वेळी या गोष्टीचा पाठपुरावा करून\nजयश्रीला शाळेत दाखल होण्यास मदत केली.\nशिक्षणाच्या प्रवाहात येऊ इच्छिणाºया अशाच शाळाबाह्य मुलांच्या हक्काचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण व्हावे, यासाठी स्वातंत्र्य दिनी शाळांतून यासंबंधी जनजागृती करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. राज्यातील शाळांमध्ये १५ आॅगस्ट रोजी मुलांचे हक्क आणि सुरक्षितता यावर उपक्रम राबवावे लागणार आहेत. याविषयीचे आदेशच शालेय शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांना बजाविण्यात आले आहेत. राज्यातील शाळांमध्ये १५ आॅगस्ट रोजी मुलांचे हक्क आणि सुरक्षितता यावर उपक्रम राबवावे लागणार आहेत. याविषयीचे आदेशच शालेय शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांना बजाविण्यात आले आहेत.\nसर्व शाळांना मुलांची प्रभात फेरी काढावी लागणार आहे. या फेरीमध्ये मुलांचे हक्क व संरक्षण याबाबतच्या घोषणा व पोस्टरचा समावेश असणे आवश्यक आहे. ध्वजारोहण कार्यक्रमाच्या वेळी सर्व मान्यवरांनी शपथ घेण्याची गरज आहे.\nजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गावस्तरावरील शिक्षक, शासकीय कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांना शपथ घेण्याचे बंधन घालण्यात आले\nगुडविन ज्वेलर्सविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल\n१९६० साली ८३ विद्यार्थ्यांनी सुरुवात; आतापर्यंत घडविले उच्च दर्जाचे १६ हजार अभियंते\n'जीका'तील अभियंत्यांचा राजकारणाकडे नव्हे; व्यवसाय, उद्योग, नोकरीकडे ओढा\nशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने केली मराठवाड्याच्या विकासाची पायाभरणी\nVideo: नवी कोरी एमजी हेक्टर भररस्त्यात पेटली; मुंबईनंतर दिल्लीत थरार\nमंगेशच्या पाठिशी शिक्षणमंत्री, राज्यातील अनाथ मुलांनाही लवकरच शिष्यवृत्ती\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nMNS Maha Adhiveshan Live: ...तर मनसेला सोबत घेऊ; भाजपा नेत्याक���ून युतीचे संकेत\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nअमितच्या निवडीने आश्चर्य अन् अत्यानंद, 'राज'पुत्राला मायेचा प्रेमळ सल्ला\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nगुडविन ज्वेलर्सविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल\nस्वच्छ सर्वेक्षणात सहा हजारांहून अधिक प्रतिसाद : रहिमतपूर आघाडीवर\nऔरंगाबाद विमानतळावरून रोज होतेय ३ टन कार्गोचे ‘टेकऑफ’\n'तीन हजार रुपयांने काजू विकूनही शेतकऱ्यांना मात्र शंभर रुपयेच'\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nफडणवीस पुन्हा आले, विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री झाले\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/PRASTHAN/1131.aspx", "date_download": "2020-01-23T13:47:57Z", "digest": "sha1:USDCQE7Q7ZOJXW6IRIOVU2I2QNJMCKMF", "length": 27203, "nlines": 199, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "PRASTHAN", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nनिश्चल उभा हिमालयही असतो. हे सुख-दु:ख अंगावर चालून येतं. वादळासारखं व्यक्तिमत्त्वाच्या चिंध्या करत, पण एक लक्षात ठेव प्रणव, समुद्री वादळात जेव्हा जहाज अडकतं आणि कॅप्टन गोंधळतो, तेव्हा त्याला `आय ऑफ स्टॉर्म’ दाखवला जातो. त्या वादळाचा मध्यिंबदू म्हण. त्या मध्यिंबदूत नीरव शांतता असते. अगदी आश्चर्यकारकरित्या. जहाजाला त्या `आय ऑफ स्टॉर्म’मध्ये नेलं की जहाज सुरक्षित राहातं. तसंच अंतर्मनात एक कोपरा एवढा निश्चल, निवांत निर्माण करावा लागतो की आयुष्यात कितीही वादळं आली तरी त्या क्षणी मनाला त्या कोप-याचा आसरा घेता यायला हवा. असा कोपरा प्रयत्नानंच निर्माण करता येतो. स्वत:ला विसरून, विखरून, ध्यानात किंवा एखाद्या कामात. हे जीवनाचं रूप आहे.\nअंतःकरणाचा ठाव घेणारी कादंबरी… रेखा बैजल यांची ओळख कादंबरी, कथा, कथाकथन, चित्रपटांच्या लेखिका तसेच कवयित्री म्हणून मराठी वाचकाला आहे. प्रस्थान ही त्यांची नवी कादंबरी. गेल्या दहा वर्षात झालेले सामाजिक बदल, त्यात गुंतून गेलेली तरुण पिढी अनेक सुविधा असानाही मनात असणारी अस्वस्थता एकीकडे चंगळवादी मनोवृत्ती तर दुसरीकडे वेळ मिळत नसल्यामुळे होणारी भावनिक कोंडी या आणि अशा अनेक प्रश्नांसमोर तरुणपिढी हतबल होऊन उभी राहत आहे. विभक्त कुटुंबामुळे सामाजिक, कौटुंबिक आणि महत्त्वाचे म्हणजे मानसिक, भावनिक दबावाचा निचरा होण्याचे साधन संपुष्टात आले आहे. अशा परिस्थितीत भावनाशून्यता निर्माण होत होत ही पिढी केवळ भौतिकवादी होते आणि सहनशक्ती संपलेल्या या व्यक्ती आयुष्यात घटस्फोटासारख्या दुर्दैवाला सामोरी जावी लागते. काँटॅक्ट मॅरेज, वन पॅरेंटल सिस्टिम, क्रेश, वृद्धाश्रम हे कुटुंबव्यवस्थेत शिरलेले व्���ायरस असून कुटुंबव्यवस्था यामुळे संपुष्टात येते. या सगळ्या परिस्थितीत एखादी भावनिकदृष्ट्या तरल असणारी तसेच मानसिक गरजांची ओढ अधिक असणारी व्यक्ती सापडली तर तिची अवस्था कशी होईल याचे चित्रण प्रस्थान या कादंबरीत केले आहे. एकादृष्टीने असफल असली तरी सफल प्रेमाची ही प्रेमकथा आहे. यातील व्यक्तिरेखा ठळकपणे वाचकांसमोर येत जातात. प्रणव, मेघना, रोहन, वर्षा, मार्था यांच्या जीवनप्रवासाची एकाच वेळी सुस्थिरता आणि भावनिक पातळीवरची भयानकता स्पष्ट करत जातात. कादंबरीचे सार सांगताना मनातल्या घोंगावणाऱ्या वादळाला त्याचबरोबर अचल असणाऱ्या हिमालयाच्या शिखराला आपण कसे स्थान देतो यावरून व्यक्तीची ओळख घडते. सुख-दुःखं अशाच प्रकारे जीवनात चालून येत असतात. समुद्रात जहाज जेव्हा भरकटते तेव्हा कॅप्टन गोंधळतो. अशा गोंधळलेल्या परिस्थितीत त्याला आय ऑफ स्टॉर्म दाखवला जातो. हा वादळाचा केंद्रबिंदू त्याला दिसल्यावर एक गोष्ट लक्षात येते. त्या मध्यबिंदूत आश्चर्यकारक शांतता असते आणि तिथे जहाज नेले की ते सुरक्षित राहणार असते. असाच मनाचा एक कोपरा आपण निर्माण केला की, आयुष्यात कितीही वादळे आली तरी त्या कोपऱ्याचा आश्रय घेतला की, आपण ती वादळं समर्थपणे परतून लावू शकतो. परंतु, हा कोपरा प्रयत्नपूर्वक निर्माण करावा लागतो. रेख बैजल यांनी प्रस्थानमधून हा कोपरा अत्यंत नेटक्या स्वरूपात उभा केला असून जीवनाचे प्रतिबिंब त्यात पाहावे असेच आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या या कादंबरीस चंद्रमोहन कुलकर्णी यांचे तेवढेच समर्पक मुखपृष्ठ लाभले आहे. ...Read more\nकुटुंब व्यवस्थेचे व्हायरस… मुलांचं काय करायचं आई-वडिलांना कुठे ठेवायचं लाईफ पार्टनर कुठवर साथ देणार असे प्रश्न आता प्रत्येकाला भेडसावू लागले आहेत. सोबत संपन्नताही आहे. आर्थिक स्थैर्य आहे. या सगळ्या परिस्थितीत एखादी भावनिकदृष्ट्या तरल असणारी, मानसक गरजांची ओढ अधिक असणारी व्यक्ती सापडली तर तिची अवस्था कशी होईल याचं रेखाटन लेखिकेने या कादंबरीत केलेलं आहे. ही एक असफल असूनही सफल प्रेमकथा आहे. ...Read more\nगेल्या पिढीला जे आयुष्याच्या शेवटी मिळालं, ते आताच्या पिढीला सुरवातीलाच मिळतं, पण यातून वाढला आहे वेग आणि कमी झाला आहे परस्परांसाठीचा वेळ. यात एखादी तरल मनाची व्यक्ती सापडली, तर काय होईल याचं हे चित्रण केलं आहे रेखा बैजल या���नी.\nशंकर पाटील यांच्या गावाकडच्या खुसखुशीत कथा. तऱ्हेवाईक, इरसाल माणसं या कथांमधून आपल्याला भेटतात. अर्धली आणि मागणी या दोन कथा मात्र गंभीर, हृदयस्पर्शी आहेत.\n- संजय वैशंपायन, 21/1/2020\nआशयाने परिपूर्ण रिक्त कथासंग्रह भारतातून अमेरिकेत स्थायिक होऊन पुढची पिढी हाताशी आणि तरी भारतीयत्वाची नाळ तुटत नाही हेच खरं आणि अशाच प्रकारच्या भावना व विचार मूळच्या रत्नागिरीकर मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर, यांनी त्यांच्या स्वतंत्रपणे प्रकाशित झालेल्या‘रिक्त` या कथासंग्रहामधील कथांमधून मांडल्या आहेत. लेखिकेचा ‘मेल्टिंग पॉ` हा पहिला कथासंग्रह. त्याची फार मोठी चर्चा झाली होती. कोमसापचा लेखिकेचा पुरस्कारही या पुस्तकाच्या मध्यमातील सृजनासाठी लेखिकेला प्राप्त झाला आहे. यामुळे ‘रिक्त` या संग्रहातून मोठ्या अपेक्षा होत्याच आणि त्या पूर्ण होतात, असंच म्हणावं लागेल. मुखपृष्ठ पाहताच यामधील कथा नव्या युगाच्या, नव्या धाटणीच्या असणार असंच वाटतं. ‘रिक्त` कथासंग्रहातील कथाविषय, पात्र, घटना, काळ यांचे निराळे संदर्भ घेऊन येतात आणि त्यामुळेच दीर्घ काळ मनात रेंगाळत राहतात. पात्रांचा कथेतील घटनांबद्दल स्वत:चा दृष्टीकोन हेही कथांचं वैशिष्ट्य. वाटेत घडलेल्या घटनेने बदललेलं आयुष्य, आईच्या निधनानंतर परदेशातून आलेली ती, स्वत:ची ओळख पटलेल्या दोन मुलींमुळे त्यांच्या घरात उठलेलं वादळ, मुलीवर आपल्या हातून अन्याय झाला हे अखेर तिच्यासमोर कबूल करणारे वडील, शाळकरी मुलाला त्याच्या पालकांनीच शाळेत प्रवेश घ्यावा असं वाटायला लागणारं वास्तव, जातिभेद करायचा नाही, या निश्चयाने वेगळं पाऊल उचलणारी तरुणी, आई-वडिलांच्या घटस्फोटाचं सावट मनावर असताना लग्न केलेली युवती, समाजसेवेच्या अनुभवातून झालेली द्विधा मन:स्थिती, अनाथ मुलासाठी एका तरुणीने उचललेलं अनोखं पाऊल, घरातील ‘फूकट` गेलेला मुलगा, अशा असंख्य विषयांमधून व्यक्तिरेखांचं बारीक निरीक्षण कथेतील पात्रापात्रांतून डोकावत राहतं. सारीच पात्रं वाचकाला अलगद त्या त्या काळात नेऊन सोडतात, कथेतील काळाशी, वातावरणाशी वाचक नकळत एकरूप होऊन जातो. ‘रिक्त` कथासंग्रहातील प्रत्येक कथा ‘पुढे काय’ ही उत्कंठा वाढवणारी आणि पुढील कथेबद्दल उत्सुकता ताणणारी आहे; पण पहिल्याच ‘पाश’ या कथेमध्ये निखळ कोकणातील धोपेश्वरमधील कुटुंबाची घरातील सदस्यांमुळे झालेली परवड आणि नंतर ते रक्ताच्या नात्यांचे पाश तुटताना व तोडताना झालेली तडफड फार उत्कटपणे मांडली आहे. हा कथासंग्रह १३ भरगच्च कथांचा आहे. यामुळे सर्वच कथांबद्दल स्वतंत्रपणे लिहिणे शक्य होणार नाही; परंतु त्यातील उल्लेखनीय ‘अमरचा दिवस’ टिपिकल झोपडपट्टीतील वातावरणात वाढणार्या मुलांची घुसमट, प्रगतीची आस अन् परीस्थितीचा तणाव ही संपूर्ण मध्यमवर्गीय वाचकाला अनभिज्ञ परिस्थिती मांडण्यात व त्यातील काळीज पिळवटून टाकणारी वस्तुस्थिती अत्यंत प्रखर तीव्रतेने शब्दबद्ध करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. मोगरेबार्इंच्या रूपाने सुशेगात मध्यमवर्गीय स्थिती आणि सुटू न शकणार्या परिस्थितीच्या प्रश्नांची उकल शोधणार्या मंगलातार्इंच्या भांबावलेपणाची मांडणी सुरेखच साधली आहे. ‘संभ्रम’चा कथाविषय, खरंतर लेखिकेचं प्रोफाईल पाहिलं तर अनवट वाटणारा. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मानवी गिनीपिग्ज उपलब्ध करून देण्याचा वेगळा व्यापार, त्यातील प्रश्न आणि सज्जन मनाला पडणारे प्रश्न फार धाडसाने मांडण्यात आले आहेत. कथा जरी मीना- चेतनची असली तरी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आक्रमणात माणसांचा प्रयोग म्हणून वापर करण्याच्या प्रवृत्तीचा फायदा घेणाNयांचा उद्योग कथापटावर मांडण्यात आला आहे. ‘समाधान’ ही कथा ५५ ते ७० या कालखंडातील असल्याचे निश्चितपणे वाटते. अशा पाश्र्वभूमीवर कमू, गीताई, आबा या व्यक्तिरेखा थोडक्या लेखनात अतिशय समर्थपणे लेखिका उभ्या करते. वर्षाला बावन्न चित्रपट सावत्र मुलीला दाखवणारी गीताई आणि सावत्र मुलीची आत्या सुधा यांचे नातेसंबंध, त्यांची अपरिहार्यता उभी करण्याचे शिवधनुष्य लेखिकेने समर्थपणे पेलले आहे. भरगच्च आशयमूल्य असणार्या १३ कथा समाविष्ट असणार्या या कथासंग्रहाचं नाव ‘रिक्त’ का, याचं उत्तर या संग्रहातील शेवटची कथा ‘रिक्त’ हे आहे. वयात येणार्या अमिताकडे सगळ कुटुंब लक्ष देत असूनही शाळेतील मुलांचं चिडवणं मनाला लागतं आणि मनोरुग्ण व्हावं अशा परिसीमेने अमिता अन्न उलटून टाकणं, अवाजवी एरोबिक्स करते. युरोपात राहण्याचे भारतीयांवर होणारे मानसिक परिणाम बारीक बारीक कंगोर्यासह समर्थपणे मांडणारी कथा म्हणजे ‘रिक्त.’ खरंतर संग्रहातील सर्वच कथा परिपूर्ण आहेत; परंतु लेखिकेच्या मते यातील परमोच्च कथा ‘रिक्त�� असावी आणि त्यामुळेच संग्रहाला ‘रिक्त’ नाव दिलं असावं. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक अतिशय व्यावसायिक पद्धतीने प्रकाशित केलं आहे. सुरेख मुखपृष्ठ, छान टाईप व कागद देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचा वापरल्याने वाचताना बरं वाटतं. लेखिकेच्या निरीक्षणाचा, स्मरणाचा आणि सगळा एकत्रित परिणाम देणारं लिखाण फार आश्वासक आणि साहित्य जगात उज्ज्वल भवितव्य निश्चित करणारं आहे. खरंतर संग्रहातीलच एखाद्या कथेचं नाव संपूर्ण कथासंग्रहाला देण्याऐवजी स्वतंत्र ओळख ठरावी, असं नाव देणं गरजेचं वाटतं आणि बर्याच कथा या छोटी कादंबरी होण्याच्या जवळपास असल्याने भविष्यात लेखिकेने आपल्या शैलीमधील कादंबरी लेखनाचा टप्पा गाठावा, असं वाटणं साहजिकच एकंदरीत काय, तर भरगच्च आशयाचा ‘रिक्त’ कथासंग्रह आपल्या संग्रहात हवाच. आणि हो, पुन: वाचताना देखील कंटाळा नाही येत एकंदरीत काय, तर भरगच्च आशयाचा ‘रिक्त’ कथासंग्रह आपल्या संग्रहात हवाच. आणि हो, पुन: वाचताना देखील कंटाळा नाही येत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/08/blog-post_345.html", "date_download": "2020-01-23T14:07:43Z", "digest": "sha1:MA2LIEV7ICVKNIOYLTARJZV2UFQMCQFQ", "length": 4120, "nlines": 70, "source_domain": "www.idainik.com", "title": "नटराज मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण", "raw_content": "\nआपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...\nनटराज मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण\nसातारा : सातारा शहराच्या पूर्वेकडील सातारा-कोरेगाव मर्गावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील प्रसिद्ध असणाऱ्या नटराज मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारपासून ते मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर किमान शंभर ते दोनशे लहान मोठे-खड्डे पडली आहे. दररोज नटराज मंदिरात शेकडो भक्‍त दर्शनासाठी येत असतात. दिवसरात्र पडणाऱ्या पावसामुळे तो रस्ता खड्डेमय झाला आहे. काही महिन्यापूर्वी ग्रेड खडी टाकून खड्डे भरुन घेतले होते, परंतू या रस्त्यावरील सततच्या वर्दळीने पुन्हा जैसे थे अवस्था झाली आहे.\nनागरिकांना या रस्त्यावरून जाताना नकोसे झाले आहे. तसेच एखादे चारचाकी वाहन या रस्त्यातील खड्डयातून जोरात गेले तर बाजूला उभे असणाऱ्याच्या अंगावर चिखलाचे पाणी उडते. या मार्गावर असे खूप प्रकार होत असतात. त्यामुळे अनेक भक्‍तांमध्ये नाराजगी पसरली आहे. मंदिराच्या विश्वस्तानी खा. उदयनराजे भोस��े यांचेकडे मागणी करुन खासदार फंडातून हा संपूर्ण रस्ता व मंदिरा बाहेरील परिसर डांबरीकरण करून मिळावे असे अनेकदा मागणी केली होती. त्यावर खा. उदयनराजे भोसले यांनी हा रस्ता करुन देतो असा शब्दही दिला होता. पण त्यावर अजूनही काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भक्‍तगणांनी हा रस्ता लवकरात लवकर करावा अशी विनवनी मंदिरांच्या विश्वस्तांना सुद्धा केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/524013", "date_download": "2020-01-23T14:12:36Z", "digest": "sha1:NILRJEAIANG5GJ3IEOTM3KSTJSREKZ5W", "length": 2096, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बार्गन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बार्गन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:४६, २२ एप्रिल २०१० ची आवृत्ती\n२ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०२:४७, १६ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: war:Bergen, Norway)\n१९:४६, २२ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n'''बार्गन''' हे [[नॉर्वे]] देशातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/jalgaon/village-seva-association-responsible-not-doing-extra-work/", "date_download": "2020-01-23T15:10:02Z", "digest": "sha1:KQEEVBOPMDWYBYMEFO3B2SZJ2YECFMMP", "length": 31668, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Village Seva Association Is Responsible For Not Doing Extra Work | अतिरिक्त कामे न करण्यावर ग्रामसेवक संघटना ठाम | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nशिखर शिंगणापूर अतिक्रमणाच्या विळख्यात : यात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांची होऊ शकते गैरसोय\nऑलिम्पिकमध्ये कुस्तीतूनच दोन-तीन पदके : कुस्तीपटू गीता फोगाट\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\nअंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीचा मार्ग मोकळा\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\n...म्हणून मनसेचा झेंडा बदलला राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघ���नेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nअतिरिक्त कामे न करण्यावर ग्रामसेवक संघटना ठाम\nअतिरिक्त कामे न करण्यावर ग्रामसेवक संघटना ठाम\nजि़ प़ समोर धरणे: वेतनश्रेणीबाबत ठोस आश्वासनाशिवाय माघार न घेण्याचा पवित्रा\nअतिरिक्त कामे न करण्यावर ग्रामसेवक संघटना ठाम\nजळगाव : आधीच १५५ योजना राबविण्याची जबाबदारी असताना अनेक अतिरिक्त कामे सोपविली जातात, यामुळे मानसिक तणावात असल्याने आता अतिरिक्त कामे न करण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचे सांगत जोपर्यंत वेतनश्रेणीबाबत ठोस आश्वासने मिळत नाही, तोपर्यंत असहकार आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा राज्य ग्रामसेवक युनियन डी़ एऩ ईने घेतला आहे़\nसंघटनेतर्फे सहाशे ते सातशे ग्रामसेवकांनी जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडली़ ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी वेतनत्रृटी दूर व्हावी, राज्यभर सजे व पदे वाढ करणे, प्रवास भत्ता मंजूर करणे, पदवीधर ग्रामसेवक नेमणुका होणे या मागण्यांसाठी सकाळी दहा वाजेपासून हे आंदोलन करण्यात आले़ संघटनेला शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन पुकारण्यात आले आहे़ जनतेला वेठीस धरायचे नसल्याने कामबंद आंदोलन केले नाही, मात्र, शासनाने दखल न घेतल्यास काम बंद आंदोलन केले जाईल, तसेच फळबाग लागवड योजनेवर बहिष्कार टाकण्यात आल्याचे राज्य कोषाध्यक्ष संजय निकम यांनी सांगितले़ १६ आॅगस्ट रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन होणार असून जिल्हाभरातून मोठी उपस्थिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले़ यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोराडे, सरचिटणीस संजय भारंबे, उ��ाध्यक्ष अशोक खैरनार, कार्याध्यक्ष सी़ एम़ सोनवणे, महिला संघटक रूपाली साळुंखे, कल्याणी पाटील, मानद अध्यक्ष जी़ एम़ पवार, मानद सचिव गौतम वाडे व ग्रामसेवक उपस्थित होते़\nरक्षा खडसे यांचा पाठिंबा\nग्रामसेवकांच्या धरणे आंदोलनास खासदार रक्षा खडसे यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले़ आंदोलनाला जि़ प़ उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, महिला व बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, आरोग्य सभापती दिलीप पाटील आदींनी भेटी दिल्या़\nपुनर्वसन होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बि-हाड मांडण्याचा श्रमजीवींचा निर्धार\nमन्यारखेड्यात एकाच रात्री ४ घरात चोरी\nशिरसोली येथे तरुणीचा संशयास्पद मृत्यू\nयात्रेत दुकान मांडण्याआधीच काळाने घातला घाव\nकोल्हे यांचे आणखी दोन साथीदार अटकेत\nठेकेदार घुसले अन् ‘जलयुक्त शिवार’ला भ्रष्टाचाराची किड लागली\nआजपासून कानिफनाथ यांचा यात्रोत्सव\nमन्यारखेड्यात एकाच रात्री ४ घरात चोरी\nशिरसोली येथे तरुणीचा संशयास्पद मृत्यू\nयात्रेत दुकान मांडण्याआधीच काळाने घातला घाव\nकोल्हे यांचे आणखी दोन साथीदार अटकेत\nठेकेदार घुसले अन् ‘जलयुक्त शिवार’ला भ्रष्टाचाराची किड लागली\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालल��� असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nएक दिवसाचा डबेवाला, रोहित पवारांचा चर्चगेट ते दादर 'लोकल' प्रवास\nVideo: नवी कोरी एमजी हेक्टर भररस्त्यात पेटली; मुंबईनंतर दिल्लीत थरार\n‘महांकाली’च्या मालमत्तेवरही दोन बँकांचा दावा; थकीत कर्ज\nपुनर्वसन होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बि-हाड मांडण्याचा श्रमजीवींचा निर्धार\nशिखर शिंगणापूर अतिक्रमणाच्या विळख्यात : यात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांची होऊ शकते गैरसोय\n...म्हणून मनसेचा झेंडा बदलला राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/vardha/tell-pm-how-can-farmers-incomes-will-double/", "date_download": "2020-01-23T13:20:31Z", "digest": "sha1:JIHPMYFHWX5ZQBJLKIL5GQ7W2JNZ3JTX", "length": 29976, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Tell Pm ... How Can Farmers' Incomes Will Double? | सांगा पीएम साहेब...! शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार? | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nमडगाव होलसेल मासळी मार्केटातील किरकोळ विक्री पूर्णत: बंद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'जीका'तील अभियंत्यांचा राजकारणाकडे नव्हे; व्यवसाय, उद्योग, नोकरीकडे ओढा\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nस्वप्न पडली नसती तर माणसाला वेड लागलं असतं...\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nMNS Maha Adhiveshan Live: ...तर मनसेला सोबत घेऊ; भाजपा नेत्याकडून युतीचे संकेत\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\n भर कार्यक्रमात प्रियंकाने केला मनीष मल्होत्राचा ‘इन्सल्ट’; पाहणारे झाले थक्क\nसलमान खानची ही नायिका बनणार प्रभासची आई, पहिल्याच चित्रपटामुळे झाली होती फेमस\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nहिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंकजा मुंडे य���ंच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nआदित्य ठाकरेच्या 'त्या' निर्णयाचे अजिंक्य रहाणेकडून कौतुक...\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nआदित्य ठाकरेच्या 'त्या' निर्णयाचे अजिंक्य रहाणेकडून कौतुक...\nAll post in लाइव न्यूज़\n शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार\n | सांगा पीएम साहेब... शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार\n शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार\nसरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे करणार, असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.\n शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार\nठळक मुद्देविजय जावंधिया यांचा सवाल :���मेरिकेच्या कापूस व्यापारात मंदी\nवर्धा : सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याच्या बाता करीत आहे. परंतु हल्ली अमेरीकेच्या कापूस बाजारात ३० टक्केपर्यंत मंदी आली असून या स्थितीत सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे करणार, असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.\nभारत सरकारच्या कृषी मूल्य आयोगाने २०१८-१९ या वर्षात कापसाचा हमी भाव ५ हजार ४५० रुपये जाहीर केला होता. पण, यावर्षात रुपयाचे अवमुल्यन आणि सरकीच्या किंमतीमध्ये तेजी आल्याने शेतकऱ्यांना कापसाच्या हमी भावापेक्षा जास्त दर मिळाले. अमेरीकेच्या बाजारपेठेत रुईचे दर खुप जास्त वाढलेले नव्हते. ते २०११ पेक्षाही कमी ८० ते ९० सेंटे प्रती पाऊण्ड इतके होते. यानुसार ३५ किलो रुईची किंमत (७० रुपये प्रती डॉलरनुसार) ४ हजार ३१२ रुपये होते. त्यावर्षी ३ हजार ते ३ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल दराने सरकीची व्रिकी करण्यात आली. १ क्विंटल कापसापासून ६४ किलो सरकी मिळते. सरासरी ३० रुपये किलो सरकीच्या दराने १ हजार ९२० रुपये होतात. याचाच अर्थ असा की १ क्विंटल कापसापासून ४ हजार ३१२ रुपयाची रुई आणि १ हजार ९२० रुपयाची सरकी असे एकूण ६ हजार २३२ रुपये होतात. या पार्श्वभूमीवर विचार केल्यास यावर्षी २०१९-२० करीता कृषी मूल्य आयोगाने कापसाच्या हमी भावात केवळ १०० रुपये प्रती क्विंटल वाढ करुन ५ हजार ५५० रुपये केला आहे. आजच्या स्थितीत अमेरीकेच्या बाजारपेठेत रुईचे भाव ७० सेंट प्रती पाऊण्डपर्यंत खाली आले आहे. भारताचा रुपयाही ७० रुपयावर स्थिरावला आहे. जगभरात सोयाबीन ढेपीच्या दरातही मंदी आली आहे. परिणमी भारतात सरकी ढेपही मंदीच्या सावटात आहे. जेव्हा नवीन कापूस बाजारपेठेत येईल तेव्हा रुई आणि सरकीचे दर आणखी कमी होईल. त्यामुळे यावर्षी कापूस ५ हजार ५५० रुपयाच्या हमीभावातही विकल्या जाणार नाही. एकीकडे कापसाची आयात वाढत आहे. मागील वर्षी १५ लाख गाठी तर यावर्षी ३० लाखापेक्षा जास्त गाठी आयात करण्यात आल्या. कापूस आयातीवर कुठलाही कर नाही. अशा स्थितीत ६ हजार २०० ते ६ हजार ५०० रुपये दरात कापूस विकणारे शेतकरी ५ हजार २०० ते ५ हजार ५५० रुपयात कापूस विकेल तर त्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल, असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पत्रातून केला असून योग��य उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे.\nकर्जमुक्तीसाठी वऱ्हाडात हवे पाच हजार कोटी\nपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला पुन्हा खो\nअखेर राज्यात अडीच कोटी सातबारे झाले डिजिटल\nGood News; जळगावनंतर आता सोलापुरात होणार केळीचे क्लस्टर\nसाडेचार हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित\nआर्च, पायलट बंधाऱ्यांमुळे सिंचनात वाढ\nअंदोरी टी पॉंईट अपघातप्रवण स्थळाची खासदारांकडून पाहणी\nदारूबंदी हटविण्यावरून जिल्ह्यात मतभिन्नता\nशासकीय जमिनीवरील अतिक्रमणावर प्रशासन अनभिज्ञ\nदारुबंदीसाठी महिलांसह आमदार आक्रमक\nजि.प. मध्ये भाजपने राखला सामाजिक सलोखा\nकर्करोगापासून बचावासाठी स्त्रियांनी जागरूक राहावे\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्���ाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n१९६० साली ८३ विद्यार्थ्यांनी सुरुवात; आतापर्यंत घडविले उच्च दर्जाचे १६ हजार अभियंते\n'जीका'तील अभियंत्यांचा राजकारणाकडे नव्हे; व्यवसाय, उद्योग, नोकरीकडे ओढा\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nनाशकात शोभायात्रा काढून जागतिक कृषी महोत्सवाचे उद्घाटन\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा ; योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\nफडणवीस पुन्हा आले, विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री झाले\nमनसेच्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचा हात; भाजपा नेत्यानं सांगितलं वेगळंच 'राज'कारण\nपश्चिम बंगालमध्ये लपलेला 'तो' सामील होता सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात कटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://puladeshpande.net/spd.php", "date_download": "2020-01-23T14:48:36Z", "digest": "sha1:GCWYBSID7ZWWBPV5BXXQEFB5LFS3UT6M", "length": 10791, "nlines": 13, "source_domain": "puladeshpande.net", "title": "विचारप्रधान लेख:संकुचित प्रांतीयतेचे धोके !", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nआपण सारे भारतीय आहोत\n... जिथं एक देश म्हणून मानला तिथं काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुणीही कुणालाही परका नाही. शेवटी परका म्हणजे तरी कोण माझ्या घरात येऊन माझ्या सुखदु:खांशी, आशा-आकांक्षांशी जो निगिडत होत नाही तो माझ्या घरात येऊन माझ्या सुखदु:खांशी, आशा-आकांक्षांशी जो निगिडत होत नाही तो इंग्रज भारतीयांच्या सुख-दु:खांशी समरस होऊ शकत नव्हता म्हणून परका इंग्रज भारतीयांच्या सुख-दु:खांशी समरस होऊ शकत नव्हता म्हणून परका कानडी प्रांतात राहणारा पंजाबी किंवा महाराष्ट्रात राहणारा मल्याळी किंवा ओरिसात राहणारा मराठी आणि बंगालात राहणारा गुजराथी हे त्या त्या प्रांतातल्या लोकांच्या प्रेमाला पात्र हो���्यासाठी, त्यांच्या जीवनाशी समरस होण्याची, त्यांची भाषा, त्यांचे उत्सव, त्यांची आदराची स्थानं ह्यांच्याशी एकरुप होण्याची एवढीशीसुद्धा इच्छा न बाळगता केवळ स्वार्थ साधला जातो म्हणूनच तिथं येताहेत आणि येताना आपल्या जोडीला आपलेच सगेसोयरे घेऊन, इथल्यांना व्यापारउदीम, नोकरीधंद्यात प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहताहेत, असं त्या त्या लोकांना वाटलं, तर कटुता वाढीला लागल्याखेरीज कशी राहील कानडी प्रांतात राहणारा पंजाबी किंवा महाराष्ट्रात राहणारा मल्याळी किंवा ओरिसात राहणारा मराठी आणि बंगालात राहणारा गुजराथी हे त्या त्या प्रांतातल्या लोकांच्या प्रेमाला पात्र होण्यासाठी, त्यांच्या जीवनाशी समरस होण्याची, त्यांची भाषा, त्यांचे उत्सव, त्यांची आदराची स्थानं ह्यांच्याशी एकरुप होण्याची एवढीशीसुद्धा इच्छा न बाळगता केवळ स्वार्थ साधला जातो म्हणूनच तिथं येताहेत आणि येताना आपल्या जोडीला आपलेच सगेसोयरे घेऊन, इथल्यांना व्यापारउदीम, नोकरीधंद्यात प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहताहेत, असं त्या त्या लोकांना वाटलं, तर कटुता वाढीला लागल्याखेरीज कशी राहील माणूस रागावतो तो आपल्या हक्काच्या जागेवर. मग तो भावनेचा हक्कही चालेल. कुणाचं तरी आक्रमण, कुणाचा तरी 'ट्रेसपास' होतोय असं वाटलं की माणूस रागावतो. मग त्या रागावण्याला सार्वजनिक स्वरुप येतं. कुठलीही गोष्ट अति झाली म्हणजेच ती विषासारखी होते. लोकशाहीनं प्रांतीयतेविषयी पाळण्याच्या पथ्यांत, केवळ प्रांताविषयी दुराभिमान वाढीला लावणं हे जसं विषासारखं असेल, तसंच दुसऱ्या प्रांतातील लोकांवर अतिक्रमण केल्याची भावना त्यांना निर्माण होईल अशा स्वार्थी हेतूनं वागणं हेही तितकंच अन्यायाचं आहे. शेवटी पथ्य म्हणजे तरी काय माणूस रागावतो तो आपल्या हक्काच्या जागेवर. मग तो भावनेचा हक्कही चालेल. कुणाचं तरी आक्रमण, कुणाचा तरी 'ट्रेसपास' होतोय असं वाटलं की माणूस रागावतो. मग त्या रागावण्याला सार्वजनिक स्वरुप येतं. कुठलीही गोष्ट अति झाली म्हणजेच ती विषासारखी होते. लोकशाहीनं प्रांतीयतेविषयी पाळण्याच्या पथ्यांत, केवळ प्रांताविषयी दुराभिमान वाढीला लावणं हे जसं विषासारखं असेल, तसंच दुसऱ्या प्रांतातील लोकांवर अतिक्रमण केल्याची भावना त्यांना निर्माण होईल अशा स्वार्थी हेतूनं वागणं हेही तितकंच अन्यायाचं ���हे. शेवटी पथ्य म्हणजे तरी काय कुठल्याही गोष्टीत संयमानं वागणं. प्रांतीयता म्हणजे विष किंवा कीड मुळीच नाही. आपल्या प्रांतीय भाषा साहित्याच्या दृष्टीनं समृद्ध आहेत. त्यांची उपेक्षा होऊन चालणार नाही. देशाच्या नकाशावर रेघा ओढून विभागण्या करा म्हणणाऱ्यांना माणसं फक्त नकाशाच्याच हद्दीत वावरणारे नकाशाइतकेच निर्जीव ठिपके आहेत, असं वाटत असावं कुठल्याही गोष्टीत संयमानं वागणं. प्रांतीयता म्हणजे विष किंवा कीड मुळीच नाही. आपल्या प्रांतीय भाषा साहित्याच्या दृष्टीनं समृद्ध आहेत. त्यांची उपेक्षा होऊन चालणार नाही. देशाच्या नकाशावर रेघा ओढून विभागण्या करा म्हणणाऱ्यांना माणसं फक्त नकाशाच्याच हद्दीत वावरणारे नकाशाइतकेच निर्जीव ठिपके आहेत, असं वाटत असावं माणसाचा पिंड अनेक संस्कारांनी फुलला आहे. समान संस्कारांच्या माणसांची माणसांना ओढ आहे. त्यांतून ज्ञानाची आणि कलांची जोपासना होऊन जीवन सुंदर होतं. प्रांत म्हणजे काही रेव्हेन्यू खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या सोईसाठी केलेल तुकडे नव्हेत माणसाचा पिंड अनेक संस्कारांनी फुलला आहे. समान संस्कारांच्या माणसांची माणसांना ओढ आहे. त्यांतून ज्ञानाची आणि कलांची जोपासना होऊन जीवन सुंदर होतं. प्रांत म्हणजे काही रेव्हेन्यू खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या सोईसाठी केलेल तुकडे नव्हेत आपल्या देशातल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली ती योजना आहे. खेड्यांतल्या एका कोपऱ्यात राहणाऱ्याला आपल्या राज्यकर्त्या अधिकाऱ्यांशी धिटाईनं मातृभाषेत बोलून व्यवहार करता यावा, जी भाषा त्यानं कधी ऐकली नाही, तिच्यातून शिक्षण घेण्याची सक्ती करुन त्याला कायम अडाणी ठेवण्याच्या परिस्थितीतून त्याची मुक्तता व्हावी, यासाठी भाषावार प्रांत आवश्यक आहेत. पण एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात नोकरीधंद्यासाठी जाणाऱ्या लोकांनी आपण अन्य प्रांतीयांच्या अंत:करणावर, डोक्यावर आणि मुख्य म्हणजे पोटावर स्वत:च्या प्रांतीय अहंकारामुळं आणि स्वार्थानं आक्रमण करणार नाही, हे पथ्य पाळणं ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे. शेवटी दुसऱ्याची वेदना काय आहे, तो कां ओरडतो आहे, चळवळ करतो हे समजून घेणं आणि आपल्या वागणुकीतून त्याला दु:ख होतं आहे हे कळल्यावर आपली वागणूक बदलणं, हाच माणसामाणसांनी एकत्र येण्यासाठी शक्य असलेला एकमेव मार्ग आह���.\nया जगात सगळयांना नीट जगायला मिळावं, यासाठी पाळायचं हेच ते एकमेव पथ्य स्वार्थी माणसं ते पाळत नाहीत आणि समाजाला खिळखिळं करतात स्वार्थी माणसं ते पाळत नाहीत आणि समाजाला खिळखिळं करतात सुरुवातीला मी म्हणालो त्याप्रामाणं परस्परविरोधी प्रवृत्तींनी भरलेल्या या माणुस नामक वल्लीनं हा विरोध कमी कसा होईल, याचा विचार आणि आचार केला, तेव्हाच तो सुखानं जगू शकला आहे. देश आणि प्रांत यांत परस्परविरोध नसून हे परस्परपूरक आहेत, ह्या भावनेनं आपण सुदृढ होऊ. नाही तर पोट संपावर गेलं आणि हातापायांच्या काड्या झाल्याची इसापाची प्रसदि्ध कथा आहेच की सुरुवातीला मी म्हणालो त्याप्रामाणं परस्परविरोधी प्रवृत्तींनी भरलेल्या या माणुस नामक वल्लीनं हा विरोध कमी कसा होईल, याचा विचार आणि आचार केला, तेव्हाच तो सुखानं जगू शकला आहे. देश आणि प्रांत यांत परस्परविरोध नसून हे परस्परपूरक आहेत, ह्या भावनेनं आपण सुदृढ होऊ. नाही तर पोट संपावर गेलं आणि हातापायांच्या काड्या झाल्याची इसापाची प्रसदि्ध कथा आहेच की हे प्रांतदेखील राष्ट्रपुरुषाचे अवयवच आहेत. सगळे समझोत्यानं हालचाल करतील, तर सुख आहे. नाही तर पक्षाघात व्हायचा हे प्रांतदेखील राष्ट्रपुरुषाचे अवयवच आहेत. सगळे समझोत्यानं हालचाल करतील, तर सुख आहे. नाही तर पक्षाघात व्हायचा तसा होऊ नये म्हणून तर लोकशाहीच्या पथ्य-कुपथ्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि जातीयता, प्रांतीयता ह्यांचे धोके कुठले कुठले आहेत, याचा विचार नेत्यांनी आणि जनतेनं दोघांनीही केला पाहिजे\n... अपूर्ण ('रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका')\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=10&Itemid=207&limitstart=7", "date_download": "2020-01-23T13:57:29Z", "digest": "sha1:4PSR7AKACRDA3XI6C2NJXZC2X4U7DWGR", "length": 4879, "nlines": 54, "source_domain": "saneguruji.net", "title": "अघटित घटना", "raw_content": "गुरुवार, जानेवारी 23, 2020\n'आता इथं व्यवस्था होईल, शांत पडून राहा,' तो उदार पुरुष तिला म्हणाला.\n'माझी एक तुम्हाला प्रार्थना आहे,' ती म्हणाली.\n'माझ्या मुलीला तुम्ही घेऊन या. तिला इथं आणा,' ती डोळयांत पाणी आणून म्हणाली.\n'परंतु मला कशी देणार तुमच्या सहीचं पत्र हवं,' तो म्हणाला.\n'द्या कागद व शाई; मी देते पत्र लिहून,' तिने सांगितले.\nती तापाने फणफणत होती. तरी तिने त्या खाणावळवाल्याला पत्र लिहिलं. त्या पत्रात 'ही ��िठ्ठी घेऊन येणार्‍यांबरोबर मुलीला पाठवावं;' असे लिहिले. त्या उदार पुरुषाने चिठठी खिशात घातली.\n'बरं मी जातो. तुमची मुलगी तुम्हाला भेटवीन,' तो म्हणाला.\n'देव तुमचं कल्याण करो' ती अंथरुणावर पडून म्हणाली.\nतो उदार पुरुष घरी गेला. तो नगरपालिकेचा अध्यक्ष होता. बराच वेळ तो घरी काम करीत होता. रात्रीही लिहीत बसला होता. बर्‍याच उशीरा तो झोपला, सकाळीही जरा उशिराने उठला.\nसकाळचे विधी संपवून तो आपल्या खोलीत वर्तमानपत्रे चाळीत बसला. एका वर्तमानपत्रातील मजकुराने त्याचे लक्ष वेधून घेतले. मोठया अक्षरांत ती बातमी होती -\n'अपूर्व खटला. कित्येक वर्षांपूर्वी एक चोर पळून गेला होता. पोलिसांनी एका माणसाला पकडले आहे; परंतु तो माणूस म्हणतो, 'मी तो चोर नव्हे. मी कधीही तुरुंगात नव्हतो.' पोलिस म्हणतात, 'तूच तो.' त्या खटल्याचा आता निकाल लागायचा आहे. पाहावे काय होते ते.'\nअशा अर्थाचा तो वृत्तान्त होता. उदार पुरुषाने तो पुन्हापुन्हा वाचला. त्याने ते वर्तमानपत्र खाली ठेवले. त्याची चर्या गंभीर झाली; परंतु त्याने झटपट काही तरी निश्चय केला. त्याने नोकराला बोलाविले. तो आला.\n'काय रे, रायगावला चपळ घोडयावरून जायला किती वेळ लागेल\n'चार तास तरी लागतील.' नोकर म्हणाला.\n'आपल्या घोडयांतील सर्वांत चपळ असा घोडा तयार ठेव. मी काम आटोपतो. त्या गावी मला जायचं आहे.'\nअभागिनी व तिची लहान मुलगी\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/26297", "date_download": "2020-01-23T13:42:57Z", "digest": "sha1:SE2SS4MFVHW7K3L4COF5MCN6XQCAUBUH", "length": 12092, "nlines": 80, "source_domain": "www.manogat.com", "title": "वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग ६ | मनोगत", "raw_content": "\nवॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग ६\nप्रेषक इसाबेल (गुरु., १४/०९/२०१७ - ०५:१२)\nभाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५\nआज काही मॉन्युमेंट्स पाहावी असे ठरवले होते. त्याप्रमाणे वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या दिशेने कुच केले. आजही हवेत गारवा जाणवत होता. सतत चालत राहिल्यामुळे खूप जाणवत नव्हते. गारठा जरी पुन्हा परतला असला तरी स्वच्छ सूर्यप्रकाश आणि काही ठिकाणी फुललेले ट्यूलिप्सनी वातावरण अतिशय प्रसन्न वाटत होते.वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या थोडे अलीकडेच थांबून लांबून काही फोटो काढले आणि मग मॉन्युमेंटच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलो. जवळून ही वास्तू अतिशय भव्य अशी वाटत होती कारण एक तर आ���ूबाजूला कैक मैल इतक्या उंचीची दुसरी कुठलीही इमारत अथवा वास्तू नाहीये.\nतसे पाहिले तर या ट्रीप मध्ये आम्ही जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या स्मरणार्थ तिसरे स्मारक पाहत होतो. त्यापैकी हे मॉन्युमेंट सर्वाधिक प्रसिद्ध आहे. वॉशिंग्टन मॉन्युमेंट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या स्मरणार्थ बांधले गेले आहे. लिंकन मेमोरियलच्या पूर्व दिशेला हे बांधलेले आहे. ही वास्तू जवळजवळ ५५४ फूट उंच आहे. या वास्तूचे बांधकाम १८४८ साली सुरू झाले. मात्र थोड्याच अवधीत म्हणजे १८५४ पासून १८७७ पर्यंत हे काम थांबवले गेले कारण पुरेसा निधी नव्हता. त्यात काही काळ याच्या बांधकामास सिव्हिल वॉरचाही फटका बसला. अखेर हे बांधकाम पूर्ण झाले १८८५ साली. लोकांसाठी ते खुले केले गेले सन १८८८ साली. बांधकाम पूर्ण झाल्यावर ही वास्तू जगातील सर्वात उंच होती. हा पहिला मान १८८९ सालापर्यंत अबाधित राहिला मग मात्र हा मान आयफेल टॉवरने पटकावला या वास्तुसंबंधित इतिहासात डोकावण्यासाठी आपण काही वर्ष मागे जाऊयात. म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या मृत्यू नंतरच्या काही घटनांकडे. त्या काळी काँग्रेसने वॉशिंग्टन मेमोरियल व्हावे असे ठरवले. पण मग काँग्रेस मध्ये बहुमत बदलले. डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन पार्टीकडे बहुमत आले. त्यांनी वॉशिंग्टन यांचे मेमोरियल व्हावे हा काँग्रेसचा निर्णय बदलला. त्यावेळी त्यांना कोणाचेच मेमोरियल/मॉन्युमेंट असावे हे वाटत नव्हते. इतकेच नव्हे तर त्यांनी वॉशिंग्टन यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे चित्र असलेल्या नाण्यांच्या छपाईला बंदी आणली. कालांतराने हा विरोध मावळला. बांधकामासाठी सुमारे २८ हजार डॉलर्स इतका निधी जमा झाला. त्यांनंतर मेमोरियलच्या डिझाइनसाठी स्पर्धा आयोजित केली गेली. गमतीचा भाग म्हणजे ही स्पर्धा चालू झाली १८३६ साली आणि रॉबर्ट मिल्स याने ही स्पर्धा १८४५ साली जिंकली. मात्र त्या काळी मिल्सच्या डिझाइनचे विरोध करणारे अनेक होते. मुख्य म्हणजे त्याच्या प्रस्तावित मेमोरियलच्या बांधकामाचा खर्च सुमारे १ दशलक्ष डॉलर्स पेक्षा अधिक होता. मात्र या डिझाइन प्रमाणे बांधकाम होणे अवघड होते. कारण तेवढा निधी नव्हता. म्हणून मग नाइलाजाने फक्त स्तंभ उभारायचे नक्की झाले. रॉबर्ट मिल्सच्या प्रस्तावित वॉशिंग्टन मॉन्युमेंटची डिझाइन. हा फोटो विकी���रून साभार. मॉन्युमेंटचे बांधकाम चालू असताना १८६० साली मॅथ्यु ब्रेडी यांनी काढलेला हा फोटो विकीवरून साभार. सध्या मॉन्युमेंट आतून पाहायला बंद आहे कारण लिफ्टची दुरुस्तीचे काम चालू आहे. ते चालेल २०१९ सालच्या वसंत ऋतू पर्यंत. त्यामुळे आम्हाला मॉन्युमेंट बाहेरुन पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याप्रमाणे आम्ही बाहेरचे आणि आजूबाजूचे काही फोटो काढले.center>\nकाही लोक असे मोठे पतंग उडवण्याच्या तयारीत होते. तेथून दिसणारे युएस कॅपिटॉल. लांबवर दिसणारे लिंकन मेमोरियल.मंडळी हाती भरपूर वेळ असेल तर मॉन्युमेंट्स सूर्योदय आणि सूर्यास्त झाल्यावर अवश्य पाहा. हा एक अलौकिक सोहळा असतो. त्याची ही एक झलक. हा सूर्योदयाच्या वेळीचा फोटो जालावरून साभार. हा सूर्यास्त वेळीचा फोटो जालावरून साभार.माहितीचा स्रोत विकीक्रमशः\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि १०४ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/audio-books/13588", "date_download": "2020-01-23T14:25:56Z", "digest": "sha1:ESI3D6IW22ELWSWZFCBI64IOVN55COVE", "length": 9179, "nlines": 137, "source_domain": "bahuvidh.com", "title": "‘श्रवणीय’मध्ये ऐका मुक्ता मनोहर यांची कथा – सामना - बहुविध.कॉम", "raw_content": "विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\n‘श्रवणीय’मध्ये ऐका मुक्ता मनोहर यांची कथा – सामना\nश्रोतेहो, श्रवणीय या आमच्या नव्या उपक्रमाला तुम्ही उत्साहाने भरभरून प्रतिसाद देत आहात. त्या बद्दल धन्यवाद \nश्रवणीयमध्ये आज ऐकुया मुक्ता मनोहर यांची कथा ‘सामना’\nस्त्री मासिकाने स्त्रीकेंद्रीत साहित्याचा एक मोठा प्रवाह एकेकाळी निर्माण केला होता. स्त्रीमुक्तीच्या अर्थाच्या अनेक छटा त्यातून समोर आल्या. एक मध्यमवर्गीय तरूणी. स्वतःच्या लग्नाची आर्थिक तजविज करण्यासाठी ती नोकरी करत आहे. परंतु खाजगी नोकरीत गुलामाप्रमाणे राबवले जाणे तिला मंजूर नाही. एक छोटीशी बंडखोरी परंतु तिला अर्थ मात्र मोठा..\nअशा आशयच��� ही कथा आजही Relevant वाटते.\nही कथा ऐकण्यासाठी प्ले बटन वर क्लिक करा\nअशाच विविध कथा आणि इतर ऑडिओ ऐकण्यासाठी श्रवणीयचे सदस्यत्व घेण्यासाठी क्लिक करा या लिंकवर\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'श्रवणीय' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'श्रवणीय' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.\n कथा नुसतीच वाचलेली नाही तर त्याला नाट्यरुप दिल्याने जास्त परिणामकारक झाली आहे . सुस्पष्ट उच्चार आणि योग्य चढउतारामुळे श्रवणीय .\nNext Post‘श्रवणीय’मध्ये ऐका रविराज गंधे यांची कथा – पेशंट\nज्याची त्याची पालकत्वाची पद्धत …\nपालकत्व : जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी या घरट्यात तुला …\nसर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा\nमुलांना पैशाच्या व्यवहाराबरोबरच बाजारव्यवस्था कशी ठरते याची ओळख करून दिली …\nझेन अतिशय संवेदनशील मनाची आहे. तिची आई सांगत होती की, …\nदर्जेदार साहित्याचा वाचक कायमच संख्येने मुठभर असतो. बरं तो विविध …\nमहाराष्ट्रापुरते बोलावयाचे झाल्यास नाटक किंवा लळिते त्यापेक्षाही मराठीतील लावण्यांनीच मराठी …\nतुम्ही बांग्लादेशी मुस्लीम असं का म्हणता\nह्या माणसांपुढे नियतीने टाकलेली दानं पाहून मन विषण्ण होते\nसवाई गंधर्वांनी सांगितलेले बहारदार किस्से\nखुद्द भीमसेनलाच ‘मी रे बाबा तुला कधी असे मारले’ म्हणून …\nविविध आकारचे, प्रकारचे पतंग आम्ही न्याहाळत होतोच शिवाय मांजा भरून …\n'वाल्यां'च्या अनमोल सेवांमुळे त्यांची ओळख 'कुटुंबातील सन्माननीय सदस्य'अशी निर्माण व्हावी\nज्याची त्याची पालकत्वाची पद्धत …\nसर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा\nसवाई गंधर्वांनी सांगितलेले बहारदार किस्से\nपुढे पुढे सरकणारी मकर संक्रांत\nमराठी भाषेतील ऑनलाईन माहितीस्त्रोत – भाग दोन\nगोमंतकाचे एक थोर समाजसेवक श्री. केशवराव अनंत नायक\nनिस्त्याकाच्या चवीप्रमाणे बदलते मालवणी\nभारतीय चित्रपट: संकल्पना आणि स्वरूप\nनवे वर्ष, नव्या आशा- नेहमीच्याच ( ऑडीओ सह )\nचला अंतरंगात डोकावू या…\nमुलांमध्ये भाषेची समज घडवताना…\nनवे वर्ष, नव्या आशा- नेहमीच्याच\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/author/gauri-tilekar", "date_download": "2020-01-23T15:44:25Z", "digest": "sha1:XALJ45B2ZOB5FZURFJS6P5SYO5JG4WYP", "length": 10513, "nlines": 127, "source_domain": "hwmarathi.in", "title": "Gauri Tilekar – HW Marathi", "raw_content": "\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nRaj Thackeray MNS | मनसेच्या नवे पर्वाचा शुभारंभ, अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईत पार पडत आहे. मनसेचा नवा झेंडा कसा असेल याची अनेकांना उत्सुकता होती. या महाअधिवेशनात ढोल ताशांच्या गजरात मनसेच्या...\nDhananjay Munde-Pankaja Munde | ४ वर्षांनंतरही परळी-धायगुडा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था कायम\nहे विधान तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान परळी मरदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्या विधानसभेच्या प्रचारादरम्यान एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना केलंय. पण धनंजय मुंडे यात उल्लेख करतायत...\nDevendraFadnavis-UddhavThackeray | ‘बिनकामाची पन्नाशी’, सोशल मीडियावर भाजपचा शिवसेनेला टोला\nDevendraFadnavis-UddhavThackeray | ‘बिनकामाची पन्नाशी’, सोशल मीडियावर भाजपचा शिवसेनेला टोला...\nAjit Pawar NCP | कसं का होईना पण चार वेळा उप-मुख्यमंत्री झालो ना \nमी चारवेळा उप-मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. कसं का होईना, पण चारवेळेस उप-मुख्यमंत्री झालो ना… भलेही माझ्या पद्धतीने झालो असेन”, असे मिश्किल विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...\nAmol Mitkari Exclusive | नरेंद्र मोदींची तुलना गाढवासोबत केली तरी शोभणार नाही \nआज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून राज्यात निर्माण झालेला वाद अद्याप मिटण्याची शक्यता दिसत नाही.दरम्यान ‘या’ पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर, आमचे प्रतिनिधी शिवाजी म्हामणकर यांनी राष्ट्रवादीचे नेते...\nSanjay Raut-UdayanRaje | आम्हाला छत्रपती शिवाजी महारांजांबद्दल ज्ञान देण्याची गरज नाही \nआम्हाला छत्रपती शिवाजी महारांजांबद्दल ज्ञान देण्याची गरज नाही, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी उदयनराजे भोसलेंना लगावला आहे....\nAashish Shelar | राऊतांचा कारभार म्हणजे स्वत:च ठेवावं झाकून, दुसऱ्याचं पाहावं वाकून \nसंजय राऊतांचा कारभार म्हणजे आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून असा आहे. आणि आजचे सरकार हे अकालनीय आहे असं ही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना...\nAjit Pawar | सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे शपथपत्र दाखल\nमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्याप्रकरणी शपथपत्र दाखल केले आहे. त्यांच्यावरील सर्व प्रकरणं मागे घेण्याची विनंती त्यांनी या शपथपत्राद्वारे न��यायालयाला...\nPrakash Javadekar BJP | आमचा ‘त्या’ पुस्तकाशी काहीही संबंध नाही, भाजपचा दावा\nPrakash Javadekar BJP | आमचा ‘त्या’ पुस्तकाशी काहीही संबंध नाही, भाजपचा दावा...\nरंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही \nसीएए-एनआरसीला राज ठाकरेंचे पूर्ण समर्थन, लवकरच अमित शहांना भेटणार\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nरंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही \nसीएए-एनआरसीला राज ठाकरेंचे पूर्ण समर्थन, लवकरच अमित शहांना भेटणार\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/pollution-does-not-reduce-life-prakash-javadekar-241723", "date_download": "2020-01-23T13:37:18Z", "digest": "sha1:RRXGAA4Q3YEUBMGIVRCSP4QR3QOJ76MF", "length": 18246, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "प्रदूषणामुळे आयुष्य कमी होत नाही - जावडेकर | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nप्रदूषणामुळे आयुष्य कमी होत नाही - जावडेकर\nशनिवार, 7 डिसेंबर 2019\n‘केंद्राकडून राज्यांना अद्याप मदत नाही’\nअवकाळी पाऊस आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी केंद्र सरकारने अद्यापपर्यंत राज्यांना कोणतीही मदत पुरवली नसल्याचा आरोप विरोधी पक्षांमधील खासदारांनी लोकसभेत केला. ‘विविध कारणांमुळे होणारे पीक नुकसान आणि त्याचा शेतकऱ्यांवर होणारा परिणाम’, या विषयावरील चर्चेत भाग घेताना विरोधी पक्षातील खासदारांनी केंद्र सरकारवर हा आरोप केला.\nनवी दिल्ली - प्रदूषणामुळे आयुष्यमान कमी होते असा दाखला कोणत्याही भारतीय अभ्यासानुसार समोर आलेला नाही, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nलोकसभेत विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, कोणत्याही प्रदूषणाचा परिणाम थेटपणे लोकांच्या आयु��्यावर होतो, असा दाखला देणारा कोणताही दाखला भारतीय अभ्यासानुसार समोर आलेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये कसल्याही प्रकारची भीती निर्माण होईल, असे कोणतेही विधान आपण करू नये. तसेच सरकार प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रयत्नशील असून, या प्रयत्नांना यश मिळत असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.\nसत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच होणार नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे भेट; पण कुठं\nलोकांचे आयुष्यमान प्रदूषणामुळे कमी होत असल्याचे दर्शविणाऱ्या एका अभ्यासाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, असे सर्वेक्षण पहिल्या पिढीच्या आकडेवारीवर आधारित असून, भारतीय संस्थांनी केलेल्या अभ्यासांमध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही.\n१५.८६ लाख कर्करुग्णांची नोंद\nदेशात गेल्यावर्षी १५.८६ लाख कर्करुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लोकसभेत दिली. तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये १५ लाख ८६ हजार ५७१ रुग्णांची नोंदणी झाली आहे, तर राज्यांच्या सरकारी रुग्णालयांतील कर्करोगाच्या रुग्णांविषयीची माहिती केंद्राकडे नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.\n''भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही''\nकिसान सन्मान योजनेचा फायदा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) फायदा आतापर्यंत देशभरातील ७.५ कोटी शेतकऱ्यांना झाला आहे, अशी माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत दिली. तसेच पश्‍चिम बंगाल वगळता इतर सर्व राज्ये ही योजना राबवत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये पुरवते, असेही त्यांनी या वेळी सांगितले.\nलोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांना प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा करण्यापासून रोखले. प्रश्‍नोत्तराच्या तासात सुप्रियो हे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या आसनाजवळ जात त्यांच्याशी बोलत होते. त्या वेळी सभापतींनी त्यांना रोखत प्रश्‍नोत्तराचा तास सुरू असताना चर्चा केली जाऊ नये, अशी सूचना केली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपचे ‘अब तक सत्तावन’\n��वी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ७० पैकी ५७ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात ११ उमेदवार अनुसूचित जातीचे...\nउदयनराजेंच्या डोक्‍यात अजूनही सरंजामशाही\nगृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची टीका सोमेश्वरनगर (पुणे) :\"\"उदयनराजे यांच्या डोक्‍यात अजूनही सरंजामशाहीच आहे. जगात लोकशाही आहे, कायद्याने...\nनवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द करून जम्मू-काश्‍मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनविल्यानंतर या निर्णयाच्या...\nPhoto : उदयन राजेंच्या टीकेला राष्ट्रवादीचं थेट उत्तर, मुंबईत लागले पोस्टर्स..\nमुंबई - गेल्या काही दिवसात 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जातोय. महाराष्ट्रातील...\n'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाबाबत भाजपने घेतला निर्णय, काँग्रेस म्हणतंय..\nमुंबई - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्ताचाच्या वादावर भाजपकडून अखेर पडदा टाकण्यात आलाय. या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी अखेर माफी...\nरोहित पवार भाजपला म्हणाले, नेत्यांना लगाम घाला\nपुणे : 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पुस्तक भाजपने मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला लक्ष्य करत तुमच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agro-agriculture-news-marathi-sample-criteria-however-farm-getting-refuse-25668?page=1", "date_download": "2020-01-23T15:21:06Z", "digest": "sha1:RDCFGV2MA73DSCW4B6K6D23JCIBZEBZI", "length": 16126, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agro agriculture news marathi ; In the sample criteria, however, the farm is getting refuse | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बद��� ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनमुने निकषात, मात्र शेतमालाला मिळतोय नकार\nनमुने निकषात, मात्र शेतमालाला मिळतोय नकार\nशनिवार, 7 डिसेंबर 2019\nअकोला ः शेतकरी शेतमाल पिकवतो. मात्र, छोट्या छोट्या तांत्रिक अडचणी त्याला मोठ्या प्रमाणात त्रस्त करतात, हे पुन्हा एकदा समोर येत आहे. शासनाने हमीभाव खरेदी केंद्र उघडले असले, तरी त्या ठिकाणी विक्रीसाठी येणारा बहुतांश शेतमाल निकषात बसत नसल्याने खरेदी झालेला नाही. शेतकरी केंद्रावर जाऊन मालाचे नमुने दाखवतात, ते पासही होतात. मात्र, जेव्हा शेतमाल मोजणीसाठी घेऊन जातात त्या वेळी प्रामुख्याने आर्द्रतेच्या कारणाने खरेदीच केली जात नसल्याचे समोर येत आहे.\nअकोला ः शेतकरी शेतमाल पिकवतो. मात्र, छोट्या छोट्या तांत्रिक अडचणी त्याला मोठ्या प्रमाणात त्रस्त करतात, हे पुन्हा एकदा समोर येत आहे. शासनाने हमीभाव खरेदी केंद्र उघडले असले, तरी त्या ठिकाणी विक्रीसाठी येणारा बहुतांश शेतमाल निकषात बसत नसल्याने खरेदी झालेला नाही. शेतकरी केंद्रावर जाऊन मालाचे नमुने दाखवतात, ते पासही होतात. मात्र, जेव्हा शेतमाल मोजणीसाठी घेऊन जातात त्या वेळी प्रामुख्याने आर्द्रतेच्या कारणाने खरेदीच केली जात नसल्याचे समोर येत आहे.\nयावर्षी शेतमाल खरेदीसाठी हमीभाव खरेदी केंद्र तालुक्यांच्या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत. या केंद्रावर बहुतांश ठिकाणी शेतमाल विक्रीसाठी आलेला नाही. ज्या केंद्रावर शेतकरी शेतमाल घेऊन जातात, तेथे काहींचे नमुने निकषात बसतातही. परंतु, प्रत्यक्षात मोजणीच्यावेळी आर्द्रतेची मोठी अडचण निर्माण होत आहे.अकोट येथील खरेदी केंद्रावर काही शेतकरी शेतमाल घेऊन गेले असता त्यांना माल सुकवून आणा, स्वच्छ करून आणा असे सांगण्यात आले.\nसध्या थंडीचा कालावधी सुरू झालेला असून शेतमाल दिवसभर सुकायला टाकला तरी त्यातील आर्द्रता कमी होत नाही. शासकीय खरेदीसाठी काही विशिष्ट मर्यादेपर्यंत आर्द्रता हवी असते. नेमकी येथेच शेतमाल विकताना अडचण तयार होत आहे. यावर्षी खरिपात अतिपावसामुळे मूग, उडीद, सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते. ५० टक्क्यांवर शेतमाल खराब झालेला होता. ज्यांना चांगल्या प्रतिचा शेतमाल झाला अशा धान्याला दर मिळत आहे. शेतमाल विक्रीसाठी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून ठेवलेली असून त्यांना खरेदी केंद्राद्वारे संदेश दिले जात आहेत. असे शेतकरी केंद्रावर जाऊन मालाचे नमुने दाखवतात. नमुने निकषात बसत असतानाही मोजमापाच्यावेळी पुन्हा अडचणी येत आहेत. प्रामुख्याने आर्द्रतेचा मुद्दा मारक झालेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप होत असून आर्थिक फटकाही बसत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.\nहमीभाव अकोट थंडी मूग उडीद\nबदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘वाइल्ड गार्डन’\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बदनापूर (जि.\nबोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बाग\nखानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा तुटवडा\nजळगाव : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नों\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत हरभऱ्याकडून...\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या त\nवाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरज\nसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी वाकुर्डे बुद्रुक योजना आता ८०० कोटींवर\nपिवळ्या पर्णछत्राची समस्या, कारणे जाणून...पावसाळा सरल्यानंतर थंडी पडली की बऱ्याच बागांमध्ये...\nलिंबूवर्गीय फळपीक सल्ला सद्य:स्थितीत शेतकऱ्यांनी आंबिया बहरासाठी ...\nनाशिकमध्ये ढोबळी मिरची २५०० ते ४६२५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nअसे करा रुगोज चक्राकार पांढरी माशीचे...थंडी वाढू लागल्यानंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात...\nनगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७१ कोटींची...नगर ः जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे ९७१...\nखानदेशातील ‘रब्बी’ला ढगाळ वातावरणाचे...जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-...\nउद्योगमंत्र्यांनी जाणली रेशीम...औरंगाबाद : जिल्ह्यात रेशीम कोषाचे उत्पादन,...\nफुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे काजू...सिंधुदुर्ग : ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगांमुळे...\nदहा वर्षांत सातारा जिल्ह्यातील १३८०...सातारा ः जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी...\nमुळा, भंडारदरा धरणांतून आजपासून आवर्तननगर ः यंदा पाऊस चांगला झाल्याने...\nपुणे कृषी महाविद्यालयातील ...पुणे ः विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार...\nभीमा खोऱ्यातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणीपुणे : जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात यंदा दमदार...\nहिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत...हिंगोली : पाऊस लांबल्यामुळे हिंगोली, नांदेड,...\nशिरवा���े वणीत जलसंधारणासाठी...नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि...\nकुरखेडा तालुक्यात सेवा सोसायट्यांचा धान...गडचिरोली ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत...\nनवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून...नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी...\nधान खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांचा...भंडारा ः गेल्या दोन महिन्यांपासून बंद...\nकाँग्रेसचा दर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’ मुंबई : विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या...\nमुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...\nमहाविकास आघाडीची समन्वय समिती होणार...मुंबई ः राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/bhusawal-mirgavhan-vanjola-rod-news/", "date_download": "2020-01-23T13:45:16Z", "digest": "sha1:6BQPSG5WWDJKFTQBLX6IRZOHKHQRQMZM", "length": 16225, "nlines": 225, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मिरगव्हाण-वांजोळा रोडवर भरदुपारी रस्तालुट: दीड लाखाचा ऐवज लंपास | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nकुकडी कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू; अंतिम यादी 17 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार\nसिक्युरिटीगार्ड ने सुपरवायझरची कोयत्याने वार करून केली हत्या ; एमआयडीसीतील क्रॉम्टन कंपनीमधील घटना\nई पेपर- गुरुवार, 23 जानेवारी 2020\nPhoto Gallery : मेट, भुजबळ नॉलेज सिटी मध्ये अवतरली शिवशाही\n2 फेब्रुवारी रोजी रंगणार ‘योगाथॉन-2020’\nबिबट्याच्या संचाराने दाढेगावकर भयभीत\nDeshdoot Impact : अवैध धंद्याबाबतचे वृत्त झळकताच पोलिसांचे ठिकठिकाणी छापे\nजळगाव : प्रजासत्ताक दिनी जवान फौंडेशनतर्फे “अशफाकराम” एकपात्री प्रयोगाचे आयोजन\nजळगाव : भाजपा महापौर पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा\nपारोळा : महामार्गावर पिकअप व टँकरची धडक ; दोन ठार, दोन जखमी\nजळगाव : खुबचंद साहित्यांवरील हल्लाप्रकरणी आणखी दोघांना अटक\nधुळे : चिमठाणेनजीक ट्रक उलटला, अनेकांनी दारूचे बॉक्स नेले वाहून\nसोनगीरात एकाला जिवंत जाळले, तिघांना अटक\nधुळे : पैशाच्या वादातून एकाला जाळले ; सोनगीर गावात तणाव, तिघे ताब्यात\nरस्त्यावर दारूचा महापूर : दारुडे झिंगाट…\nशहादा : युवारंगमध्ये एम.जे.महाविद्यालयाला विजेते तर प्रताप महाविद्यालयाला उपविजेते पद\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरेंच्या उपस्थितीत आज ‘युवारंग’चा समारोप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nमिरगव्हाण-वांजोळा रोडवर भरदुपारी रस्तालुट: दीड लाखाचा ऐवज लंपास\nयेथील उज्जीवन स्मॉल फायनांसमधील कर्मचारी उमेश रंगनाथ सपकाळ (वय 29, रा. गोलाणी कॉम्प्लेक्स, वरणगाव रोड, भुसावळ) हे दि. 22 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील वांजोळा येथून कर्जाची वसुल केलेली एक लाख 56 हजार 749 घेवून मिरगव्हाण मार्गे आपल्या दुचाकीने भुसावळ येथे परतत असतांना मिरगव्हाण नजीक तीन अज्ञात इसमांनी दुपारी 12 ते 12.15 दरम्यान त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवून वरील रक्कम लुटुन नेल्याची घटना घडली.\nघटने दरम्यान उमेश सपकाळ यांची दरोडेखोरां सोबत काही काळ झटापट झाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बाजारपेठचे पो. नि. दिलीप भागवत, एएसआय तसलीम पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.\nतालुका पो. स्टे.चे पो. नि. रामकृष्ण कुंभार हे दीपनगर येथे काढण्यात आलेल्या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी गेेले असल्याने ते घटनास्थळी पोहचू शकले नाही. याबाबत तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.\nPhotoGallery : यापेक्षा भारी प्रीवेडींग फोटोशूट तुम्हीही बघितलं नसेल; पहा एकदा\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nआता मतदान कार्ड ही होणार आधार कार्डला लिंक\nनगर: नेप्ती शिवारात दोन लाखाची गावठी दारू जप्त\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगरमधील मायलेकराचा मुळा धरणामध्ये बुडून मृत्यू\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nरावेर येथे २९ लाख रुपयांची रोकड जप्त\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\nराज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ\nशिवभोजन योजनेसाठी तीन महिन्याकरिता ६. ४८ कोटी रुपयांचे अनुदान\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\nराज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ\nशिवभोजन योजनेसाठी तीन महिन्याकरिता ६. ४८ कोटी रुपयांचे अनुदान\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tripletalaq-over-whatsapp-message/", "date_download": "2020-01-23T14:27:15Z", "digest": "sha1:7JGXFGIDBPFQAOQAUY64Z54RFFMLRXJW", "length": 15877, "nlines": 146, "source_domain": "www.saamana.com", "title": "वाढदिवसाचं भयंकर गिफ्ट, व्हॉट्सअॅपवरून दिला ‘तलाक’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक व नेत्यांची गर्दी\nबीडमध्ये बेपत्ता मुलांचे मृतदेह विहिरीत आढळले, कुटुंबियांनी हत्येचा आरोप केल्याने खळबळ\nनिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागण्यांसाठी मागण्यांसाठी मूक निदर्शने\n‘निर्भया’च्या आरोपींना भर चौकात फाशी द्या, कंगना रणौतची संतप्त प्रतिक्रिया\nजम्मू-कश्मिरचे विशेषाधिकार हंगामी, कलम 370 पुन्हा आणणे शक्य नाही; केंद्र सरकारने…\n केसांची लांबी 6 फूट 3 इंच, हिंदुस्थानी तरुणीची गिनीज बुकात…\nपाच मुलांची आजी असलेल्या महिलेचे 22 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध\nसुपर… अवघ्या 1 रुपयात मिळणार 1 जीबी डेटा\n नेटकरी म्हणतात हा तर हॉलिवूड स्टार\nबलात्काऱ्यासोबत लग्न करा, नव्या विधेयकावरून गोंधळ\nडोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा आळवला ‘कश्मीर राग’, हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची तयारी\nतरुणाच्या मानेच्या आरपार गेला मासा, पाहा हे धक्कादायक फोटो\nबिग बॉस मधील ‘या’ अभिनेत्रीने केले पाचव्यांदा लग्न\n अंगाई गात आईने केली तीन मुलांची हत्या\nअन् व्यस्त वेळापत्रकामुळे विराट कोहली भडकला, एक दिवस असा येईल…\n#INDvsNZ हिंदुस्थ��नचा न्यूझीलंड दौरा, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nदिल्लीवर मुंबई भारी, टीम इंडियाच्या संघात एकाचवेळी पाच ‘मुंबईकर’\nन्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी संघ जाहीर, धवनच्या जागी ‘या’ 2 खेळाडूला…\n‘टीम इंडिया’चा 29 चेंडूंत विजय, युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा\nदोन ट्रक चालकांचे अपहरण करुन लुटले, अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल\nकविता – कायमच स्मरणात राहतील\nसामना अग्रलेख – सूर्यप्रताप : महापुरुषाला साष्टांग दंडवत\nओळखून दाखवा ‘या’ प्रसिद्ध कलाकाराला, ऋषी कपूर यांनी दिले चॅलेंज\nबिग बॉस मधील ‘या’ अभिनेत्रीने केले पाचव्यांदा लग्न\n‘खतरों के खिलाडी’ मध्ये झळकणार मराठी अभिनेत्री\nPhoto- नारळ पाणी प्या आणि ठणठणीत रहा, वाचा फायदे\nPhoto – कॉफीत दालचिनी टाकून पिण्याचे ‘हे’ फायदे माहिती का\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\nशेतकऱ्यांपुढील नवे आव्हान – हवामान बदलाचे संकट\nटिवल्या-बावल्या – आनंदाचा ठेवा हरपला\nवाढदिवसाचं भयंकर गिफ्ट, व्हॉट्सअॅपवरून दिला ‘तलाक’\nदेशभरात सध्या तिहेरी तलाक आणि मुस्लिम महिलांच्या अधिकाराचा मुद्दा गाजत आहे. तिहेरी तलाक म्हणजे महिलांवर होणारा मोठा अत्याचार आहे. छोट्या छोट्या कारणांवरून, मनमानी पद्धतीने नवरे बायकांना तलाक देतायत. त्यात हैदराबादमधील एका प्रकरणाची भर पडली आहे. दुबईमध्ये राहणाऱ्या एका नवऱ्याने त्याच्या बायकोला व्हॉटसअपवरून तलाक देऊन टाकला. या मेसेजच्या शेवटी नवऱ्याने या नवऱ्याने लिहलंय की ‘ले दे दिया तेरेको तेरा बर्थडे गिफ्ट’ असं लिहलंय जे अधिक धक्कादायक आहे. या पिडीत महिलेने हैदराबादच्या समतानगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेने तक्रारीत सांगितलं आहे की, औवैस तालिबसोबत २०१५ साली त्यांचा निकाह झाला होता. त्यानंतर गेल्यावर्षी २८ नोव्हेंबरला औवैसने तिला व्हॉट्सअॅपवर ‘तलाक तलाक तलाक’ मेसेज पाठवून निकाह मोडला.\nपीडित महिला निकाह झाल्यानंतर आपल्या पतीसोबत महिनाभर दुबईला गेली होती. तेथून आल्यानंतर पतीने तिचा छळ करण्यास सुरूवात केली. तिला मोलकरणीसारखी वागणूक दिली जात असे, जेवणही दिले जात नसे. तसेच सासूने सासऱ्यांबरोबर शारीरिक संबध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. सासऱ्यांसोबत शारीरिक संबध ठेवण्यास नकार दिल्यानंतर मला मारहाण करून एका खोलीत बंद केल्याचही या महिलेनं आपल्या तक्रारीत सांगितलं आहे. या संपूर्ण प्रकारानंतर पीडित महिलेला तिचे वडील माहेरी घेऊन आले. त्यानंतर पीडित महिलेने पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही दिवसांनी तिच्या पतीने तिला व्हॉट्सअॅपवर ‘तलाक तलाक तलाक’ असा मेसेज पाठवून निकाह मोडला, अस पीडित महिलेने सांगितले. संपूर्ण प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.\nशिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक व नेत्यांची गर्दी\nजम्मू-कश्मिरचे विशेषाधिकार हंगामी, कलम 370 पुन्हा आणणे शक्य नाही; केंद्र सरकारने...\nदोन ट्रक चालकांचे अपहरण करुन लुटले, अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल\nबलात्काऱ्यासोबत लग्न करा, नव्या विधेयकावरून गोंधळ\n केसांची लांबी 6 फूट 3 इंच, हिंदुस्थानी तरुणीची गिनीज बुकात...\nपाच मुलांची आजी असलेल्या महिलेचे 22 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध\nसुपर… अवघ्या 1 रुपयात मिळणार 1 जीबी डेटा\n नेटकरी म्हणतात हा तर हॉलिवूड स्टार\nबीडमध्ये बेपत्ता मुलांचे मृतदेह विहिरीत आढळले, कुटुंबियांनी हत्येचा आरोप केल्याने खळबळ\nनिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागण्यांसाठी मागण्यांसाठी मूक निदर्शने\nआसाममध्ये 644 दहशतवाद्यांनी केले आत्मसमर्पण\nअन् व्यस्त वेळापत्रकामुळे विराट कोहली भडकला, एक दिवस असा येईल…\n‘निर्भया’च्या आरोपींना भर चौकात फाशी द्या, कंगना रणौतची संतप्त प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार व्यवस्थित चालणार, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास\nजिल्हाधिकारी कार्यालयातून प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या हद्दपार\nया बातम्या अवश्य वाचा\nशिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक व नेत्यांची गर्दी\nजम्मू-कश्मिरचे विशेषाधिकार हंगामी, कलम 370 पुन्हा आणणे शक्य नाही; केंद्र सरकारने...\nदोन ट्रक चालकांचे अपहरण करुन लुटले, अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल\nबलात्काऱ्यासोबत लग्न करा, नव्या विधेयकावरून गोंधळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ahmednagar-nagartimes-272/", "date_download": "2020-01-23T14:51:08Z", "digest": "sha1:H3F5IG7OPGILDO6IVJNEYD6UAWFOV7C4", "length": 14270, "nlines": 219, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "NAGARTIMES E-PAPER : गुरुवार, 19 सप्टेंबर 2019", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nकुकडी कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू; अंतिम यादी 17 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार\nसिक्युरिटीगार्ड ने सुपरवायझरची कोयत्याने वार करून केली हत्या ; एमआयडीसीतील क्रॉम्टन कंपनीमधील घटना\nई पेपर- गुरुवार, 23 जानेवारी 2020\nसर्वात मोठा विनयार्ड म्युझिक फेस्टिव्हल 1 फेब्रुवारीपासून; ‘सुलाफेस्ट’मध्ये यंदा सलीम-सुलेमान, हॉट चीप\nPhoto Gallery : मेट, भुजबळ नॉलेज सिटी मध्ये अवतरली शिवशाही\n2 फेब्रुवारी रोजी रंगणार ‘योगाथॉन-2020’\nबिबट्याच्या संचाराने दाढेगावकर भयभीत\nजळगाव : प्रजासत्ताक दिनी जवान फौंडेशनतर्फे “अशफाकराम” एकपात्री प्रयोगाचे आयोजन\nजळगाव : भाजपा महापौर पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा\nपारोळा : महामार्गावर पिकअप व टँकरची धडक ; दोन ठार, दोन जखमी\nजळगाव : खुबचंद साहित्यांवरील हल्लाप्रकरणी आणखी दोघांना अटक\nधुळे : चिमठाणेनजीक ट्रक उलटला, अनेकांनी दारूचे बॉक्स नेले वाहून\nसोनगीरात एकाला जिवंत जाळले, तिघांना अटक\nधुळे : पैशाच्या वादातून एकाला जाळले ; सोनगीर गावात तणाव, तिघे ताब्यात\nरस्त्यावर दारूचा महापूर : दारुडे झिंगाट…\nशहादा : युवारंगमध्ये एम.जे.महाविद्यालयाला विजेते तर प्रताप महाविद्यालयाला उपविजेते पद\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरेंच्या उपस्थितीत आज ‘युवारंग’चा समारोप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसर्वात मोठा विनयार्ड म्युझिक फेस्टिव्हल 1 फेब्रुवारीपासून; ‘सुलाफेस्ट’मध्ये यंदा सलीम-सुलेमान, हॉट चीप\nनगर टाइम्स ई-पेपर : गुरुवार, 19 सप्टेंबर 2019\nकांग नदीपात्रात आढळला युवकाचा मृतदेह\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nहतनूर (वरणगाव ता.भुसावळ) येथे राज्य राखीव पोलीस बल गट स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मंजूरी\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nविशेष मुलाखत : ‘खुलता कळी खुलेना’फेम विक्रांत अर्थात ओमप्रकाश शिंदेसोबत गप्पा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nएसटी सवलतींचा दोन कोटीहून अधिक प्रवाशांना लाभ\nजळगाव : पो.नि.बापू रोहोम यांची बदली \nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आण�� अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\nराज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ\nशिवभोजन योजनेसाठी तीन महिन्याकरिता ६. ४८ कोटी रुपयांचे अनुदान\nसर्वात मोठा विनयार्ड म्युझिक फेस्टिव्हल 1 फेब्रुवारीपासून; ‘सुलाफेस्ट’मध्ये यंदा सलीम-सुलेमान, हॉट चीप\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\nराज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ\nसर्वात मोठा विनयार्ड म्युझिक फेस्टिव्हल 1 फेब्रुवारीपासून; ‘सुलाफेस्ट’मध्ये यंदा सलीम-सुलेमान, हॉट चीप\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://pune.wedding.net/mr/planners/899279/", "date_download": "2020-01-23T13:26:56Z", "digest": "sha1:3MZZFAHOLCLQVHQIPRMRQIAJNLFB2ZNP", "length": 4288, "nlines": 68, "source_domain": "pune.wedding.net", "title": "पुणे मधील White Feather हे लग्नाचे नियोजक", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स एम्सीज लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट मेंदी अॅकसेसरीज भाड्याने तंबू फोटो बूथ डीजे केटरिंग केक्स इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 9\nपुणे मधील White Feather नियोजक\nसेवांची किंमत निश्चित किंमत\nमनोरंजन पुरवले जाते लाइव्ह संगीत, डान्सर, एम्सी, डान्सर, डीजे, फटाके, सुप्रसिद्ध व्यक्तींची उपस्थिती\nकेटरिंग सेवा मेनू निवडणे, बार, केक, वेटर्स\nपाहुण्यांचे व्यवस्थापन आमंत्रणे पाठविणे, शहराबाहेरील लग्नाचे पाहुणे (राहण्याची, प्रवासाची व्यवस्था)\nवाहतूक पुरवली जाते डोली, वाहतूक, घोडे\nकर्मचारी वॅलेट पार्किंग, सुरक्षा\nनिवडण्यात सहाय्य ठिकाणे, फोटोग्राफर्स, सजावटकार, लग्नाची आमंत्रणे, पत्रिका इ.\nअतिरिक्त सेवा वधूचे स्टाइलिंग, वैयक्तिक खरेदी, त्या दिवशीचा समन्वय, पाहुण्यांसाठी भेटवस्तू, लग्नाआधीच्या नियोजन सेव���, लग्नाआधीची फोटोग्राफी, नृत्यदिग्दर्शन (पहिले नृत्य), पारंपारिक भारतीय लग्न समारंभ, लग्नाचे अंशत: नियोजन\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 2 month\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, मल्याळम\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 9)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,71,962 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://sadha-sopa.com/kavita/mai-ananaancaa-dhaapauna-phaona", "date_download": "2020-01-23T13:51:23Z", "digest": "sha1:KYSPHQXFE72PMRU2Z754SUX4CGN7BOJ2", "length": 6010, "nlines": 110, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "मी अण्णांचा ढापुन फोन! | साधं... सोपं...", "raw_content": "\nबायको जेंव्हा बोलत असते - हास्यकविता संग्रह १\nमी अण्णांचा ढापुन फोन\nमी अण्णांचा ढापुन फोन\nमूळ गीत: मी पप्पांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nमूळ कवी: संदीप खरे\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nहॅलो, हॅलो, बोलतंय कोण\nहॅलो, हॅलो, बोलतंय कोण\nरिमोट माझा, माझी खुर्ची\nवरतुन ऑर्डर माझिच हाय\nतुमचे कायबी चालणार नाय\nतुम्ही कोण, काय तुमचे नाव\nसांगा पटपट कुठले गाव\nकसले नाव, नी कसला गाव\nरॉंग नंबर लागला राव\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nआमचे नाव राजा शेठ\nस्पेक्ट्रम विकतो आम्ही थेट\nआमची पोळी, तुमचं तूप\nचापुन खातो आम्ही खूप\nतुम्ही कोण, काय तुमचे नाव\nसांगा पटपट कुठले गाव\nकसले नाव, नी कसला गाव\nरॉंग नंबर लागला राव…\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nमी तर आहे अट्टल चोर\nस्पर्धांमधले ढापतो क्रोअर (crore)\nतरी समर्थक मला हजार\nतुम्ही कोण, काय तुमचे नाव\nसांगा पटपट कुठले गाव\nकसले नाव, नी कसला गाव\nरॉंग नंबर लागला राव…\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nचल थोड्या मारू गप्पा\nबाप्पा बोलतोयस तर मग थांब\nसगळ्यात आधी एवढं सांग\nकालच सांगत होता पप्पु\nतिकडेच गेलेत आमचे बापु\nएकतर त्यांना धाडुन दे\nनाहितर फोन जोडुन दे\nतुला सांगतो अगदी स्पष्ट\nअर्धिच राहिलिये आमची गोष्ट\nम्हणले भारत होईल थोर\nराहिले येथे केवळ चोर\nडिटेल तुला पत्ता सांगू\nतिथेच पाठव आमचे बापू\nबाप्पा, बाप्पा बोला राव\nसांगतो, माझं नाव न गाव….\nकसले नाव, नी कसला गाव\nरॉंग नंबर लागला राव…\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\n‹ बायको नावाचं वादळ\nमॅच आणि पुरुषांचं स्वप्न ›\nआयुष्यात पुन्हा रंग भरण्यासाठी\nसाऱ्याच भांडणांचा बदलेल टोन आता\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/dogs-were-welcome-garden-highprofile-245776", "date_download": "2020-01-23T13:36:17Z", "digest": "sha1:L4ZUFD32SBKKPBNYXWLIO5SRBVDMGMTH", "length": 17630, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "उच्चभ्रूच्या उद्यानात कुत्र्यांकडून होते स्वागत | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nउच्चभ्रूच्या उद्यानात कुत्र्यांकडून होते स्वागत\nरविवार, 22 डिसेंबर 2019\nऔरंगाबाद - शहरातील अत्यंत उच्चभ्रू वसाहत म्हणून नावाजलेल्या सिडको एन-एक परिसरातील उद्यानाची अवस्था बकाल अशी झाली आहे. त्यामुळे याठिकाणी फिरण्यासाठी देखील फार कुणी जात नसल्याचे सांगितले जात असून, लहान मुलांच्या खेळणीच्या ठिकाणी फुपाटा उडतो आहे. विशेष म्हणजे या उद्यानात प्रवेश करायचा म्हटले तर कुत्रेच स्वागताला उभे असतात. त्यामुळे लोकांना भिती वाटत आहे.\nऔरंगाबाद - शहरातील अत्यंत उच्चभ्रू वसाहत म्हणून नावाजलेल्या सिडको एन-एक परिसरातील उद्यानाची अवस्था बकाल अशी झाली आहे. त्यामुळे याठिकाणी फिरण्यासाठी देखील फार कुणी जात नसल्याचे सांगितले जात असून, लहान मुलांच्या खेळणीच्या ठिकाणी फुपाटा उडतो आहे. विशेष म्हणजे या उद्यानात प्रवेश करायचा म्हटले तर कुत्रेच स्वागताला उभे असतात. त्यामुळे लोकांना भिती वाटत आहे.\nसिडको चौकापासून जळगाव रोडने जात असताना उजव्या हाताला थोडे अंतरावर गेल्यानंतर सिडको एन-एक येथील गार्डन लागते. आजूबाजूचा परिसर पाहिल्यावर कळते, याठिकाणी उच्चपदस्थ अधिकारी, उद्योगपती अशी मंडळी राहते. त्यांची घरेदारेही पाहताच आपण औरंगाबादेच आहोत का, असा प्रश्‍न पडतो. अशा प्रकारचे बंगले याठिकाणी आहेत. मात्र, उद्यान पाहिले तर एकदम बकाल दिसून येते.\nहेही वाचा ः औरंगाबादेत शांततेचे वातावरण\nयाठिकाणी मोकाट कुत्र्यांचा मुक्‍तसंचार, त्यामुळेही मुले तिकडे फिरकत नाहीत. आतमध्ये स्वच्छता नाही. शोसाठी लावण्यात आलेले झाडे आता पाण्याअभावी माना टाकत आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी असलेले साहित्यदेखील थोडेच आहे. शनिवा���ी (ता.21) या उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या आत जाण्याचा प्रयत्न केला असता कुत्र्यांची एक जोडी समोर उभी होती. आत डोकावून पाहिले तर मध्येही काही कुत्रे होती. विशेष म्हणजे आत डोकावले तरी ते भुंकतात म्हणजे येथे येणाऱ्यांना हा देखील त्रास सहन करावा लागत असेल.\nठळक बातमी : समुहशेती राबवणारे धनगरवाडी ठरतेय आदर्श गाव\nया उद्यानाच्या भिंतीलगतच कचरा, शिळे अन्न टाकले जाते आहे. त्यामुळे या कचऱ्यावर कुत्रे रेंगाळतात आणि नंतर सुरक्षित म्हणून उद्यानात जाऊन बसतात, असे बघायला मिळाले. त्यामुळे हे उद्यान व परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेले काय करतात, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nबिबट्या पकडला, तरीही भीती\nदोन आठवड्यांपूर्वी सिडको परिसरातील दुसऱ्या एका गार्डनमध्ये बिबट्या पकडण्यात आला. यासाठी मोठा फौजफाटा दाखल झालेला होता. अनेकानी बिबट्याला कुत्राच समजले. मात्र, नंतर कळल्यानंतर भंबेरी उडाली. बिबट्या पकडून गौताळा अभयारण्यात सोडण्यात आलेला आहे. मात्र, याठिकाणी फिरणारे लोक अजूनही बिबट्याचे नाव निघताच घाबरतात. सर्वच उद्यानांमध्ये सुरक्षारक्षक असावेत, अशी मागणीही आता समोर येत आहे.\nहेही वाचा : पिसादेवीकरांना महिनाभरात जायकवाडीचे पाणी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखैरे खासदार असते तर बस इलेक्‍ट्रिक असत्या\nऔरंगाबाद- इलेक्‍ट्रिक बससाठी महापालिकेने दिल्लीला प्रस्ताव पाठविला होता. मात्र या प्रस्तावाचे पुढे काय झाले माहीत नाही. चंद्रकांत खैरे खासदार असते तर...\nअझहरुद्दीनवर का झाला गुन्हा दाखल... कुणाला फसवले : वाच\nऔरंगाबाद : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याच्यावर औरंगाबाद पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आणखी दोन...\nयोगी आदित्यनाथ म्हणजे मच्छर; दलवाई\nऔरंगाबाद- \"\"खोटे बोला आणि द्वेष करा, हेच संस्कार यांना शाखेतून दिले जातात. महात्मा गांधी, पंडित नेहरूंनी मोठ्या मेहनतीने देश घडविला....\nसाडेसहा तास ते तिघे होते पाइपलाइनमध्येच\nऔरंगाबाद- सातशे मिलिमीटर व्यासाची जमिनीखालील पाइपलाइन आणि त्यातून रांगत 200 मीटरपर्यंत जाऊन तब्बल साडेसहा तास दुरुस्तीचे काम तीन पाणबुड्यांनी...\nऔरंगाबादमधून अशी पसरली मराठवाड्यात शिवसेना\nऔरंगाबाद : जनतेच्य�� प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे, दंगलीत समोरासमोर उभे राहणारे, पोलिसांच्या काठ्या अंगावर झेलत हिंदूंचे रक्षण करणारे...\nसर तुमचे हृदय केवढे आहे : चिमुरडीने विचारला शिक्षणाधिकाऱ्यांना प्रश्न\nलिंबेजळगाव (जि. औरंगाबाद) : ''सर तुमचे हृदय केवढे आहे'' असा प्रश्न तुर्काबाद खराडी (ता.गंगापूर) येथील प्रशालेच्या चिमुरडीने थेट शिक्षणाधिकाऱ्यांनाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/asmantatun-news/semecarpus-anacardium-bibba-1362513/", "date_download": "2020-01-23T13:23:19Z", "digest": "sha1:7HTFZIL3JI6FBGLALJ4BUNVEICHRDS6Z", "length": 49038, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Semecarpus anacardium bibba | बिब्बा, बुचाची फुलं आणि बरंच काही… | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nबिब्बा, बुचाची फुलं आणि बरंच काही…\nबिब्बा, बुचाची फुलं आणि बरंच काही…\nबुचाची झाडं उष्ण व दमट हवामानात चांगली वाढतात आणि खूप बहरतात.\nदररोजच्या धावपळीत लहानसहान आनंद मिळवणं अत्यंत आवश्यक असतं. तसं पहायला गेलं तर अशा आनंदाच्या जागा शोधायला खूप लांब जावं लागत नाही. आपल्या आसपासच्या निसर्गातच असतात त्या. बघा, जमतंय का आसमंतातलं आपलं वर्तुळ विस्तारायला.\nमागच्या जंगलवारीत मुलांना नीट कळलेली गोष्ट म्हणजे प्रत्येक आकर्षक रंगाच्या फुलांना सुगंध असतोच असं नाही आणि सुगंध असलेली फुलं आकर्षक दिसतातच असंही नाही. या धडय़ामुळे झाडांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही बदलला गेलाय. या बदललेल्या दृष्टिकोनासोबत परिसरातली झाडं आणि फुलं शोधण्याचा झपाटा त्यांनी लावलाय. शाळेजवळच्या उंच आणि पां��री फुलं येणाऱ्या झाडाने त्यांना सुगंधी भुरळ घातल्याने त्या झाडाचं कुळ शोधायला गेल्यावर लक्षात आलं की थेट वीस-पंचवीस मीटर्सची उंची गाठलेलं ते झाड बुचाचं आहे.\nमििलग्टोनिया हॉर्टेन्सिस अशा वनस्पतीशास्त्रीय नावाने ओळखलं जाणारं हे झाड सध्या अनेक ठिकाणी फुललेलं दिसतंय. या झाडाच्या नावातलं मििलग्टन हे नाव प्रख्यात ब्रिटिश शास्त्रज्ञ मििलग्टन याच्या स्मरणार्थ नि हॉर्ट्स हे उद्यानावरून ठेवलं गेलंय. उद्यानांमध्ये लावता येईल किंवा लावला जातो असा वृक्ष म्हणजे मििलग्टोनिया हॉर्टेन्सिस. बिग्नोनिएसी कुटुंबातल्या या झाडाला इंग्रजीत ‘इंडियन कॉर्क ट्री’ असं म्हटलं जातं. गगनजाई किंवा गरुडिलब अशाही नावांनी ओळखलं जाणारं हे झाड देशात अनेक ठिकाणी दिसत असलं तरीही हे भारतीय नाहीये. आपला शेजारी देश ब्रह्मदेश म्हणजेच म्यानमार आणि मलाया इथून हे झाड कधीतरी आपल्याकडे आणलं गेलं नि आपलंच होऊन बसलं. याला बुचाचं झाड असं नाव पडण्यामागे अगदी साधं कारण आहे. पूर्वी बाटल्यांची बुचं प्लॅस्टिक किंवा धातूची बनत नसत. या झाडापासून बाटल्यांची बुचं बनवली जात असल्याने या झाडाला बुचाचं झाड हे नाव रूढ झालं.\nबुचाची झाडं उष्ण व दमट हवामानात चांगली वाढतात आणि खूप बहरतात. म्हणूनच दक्षिणेच्या राज्यांमध्ये ही झाडं भरपूर आढळतात. कोरडय़ा हवामानात यांना खूप फुलं येतात. भरपूर सडपातळ फांद्या असलेल्या या झाडाच्या उपशाखा जमिनीकडे झेपावणाऱ्या असतात. याची मळकट, मातकट, पिवळट रंगाची जाड पण मऊ आणि भेगा पडलेली साल नजरेत अगदी ठळक भरते. या झाडावर हिवाळ्यातल्या पानगळीचा परिणाम होत नाही. इतर झाडं थंडीत निष्पर्ण होतात तसं याचं होत नाही. या झाडाचा सर्वात सुंदर भाग म्हणजे त्याची फुलं. वर्षांतून दोनदा हमखास फुलणारं हे झाड इतर बहुतेक पांढऱ्या रंगाच्या फुलांमध्ये उजवं ठरू शकतं. पाच पाकळ्यांचं हे फूल मोठं मजेशीर असतं. दोन पाकळ्या जोडून याची अर्धी दुभंगलेली एकच पाकळी तयार होते नि उरलेल्या तीन पाकळ्या अगदी बेलाच्या पानाप्रमाणे वेगवेगळ्या दिसून येतात. हे फूल पांढरंशुभ्र कधीच नसतं. किंचित दुधिया रंगात गुलाबी छटा मिरवणारं हे फूल सुगंधाचा स्वर्गीय आनंद देतं. साधारण पावसाळ्यात बुचाला फुलांचे घोस येतात. फांद्याच्या टोकाशी या फुलांचे घोसच्या घोस लटकताना, वाऱ्यावर डुलताना बघणं ���गदी सुखद दृश्य असतं.\nबुचाचं झाड आपल्या देशातलं नसल्यामुळे आयुर्वेदाला याचे औषधी गुणधर्म माहीत नाहियेत. याचं लाकूड मऊ असल्याने आपल्याकडे लाकूडकामासाठी याचा विशेष उपयोग करून घेतला जात नाही. पण ब्रह्मदेशात मात्र याच्या लाकडापासून फíनचर, शो पिसेस बनवले जातातच. जोडीला चहाची खोकीही बनवली जातात. या झाडाची मुळं खूप खोल जात नसल्याने सणसणीत दिसणारी बुचाची झाडं वादळात बऱ्याचदा उन्मळूनच पडतात. तात्पर्य, घराजवळ हे झाड लावताना जपूनच लावलेलं बरं. आता थंडीबरोबर बुचाचा दुसरा बहर सुरू झालाय तो पाहायला विसरू नका.\nमागच्या वेळी, जंगलवारीत कुंभारमाशांची लगबग बघताना एक गरीब शिकारी अनपेक्षितपणे पाहायला मिळाला. फांदीवर बसून जीभ लांब फेकणारा घोयरा सरडा ऊर्फ श्यामेलिऑन. बहुतांश लोकं याचा उच्चार चमेलिओन असाच करताना मी ऐकलाय. तर असा रंग बदलणारा सरडा आपण पाहिलेला नसला तरी त्याच्याबद्दल ऐकून असतो. हा प्राणी अर्थातच सरडा वर्गात मोडतो. संपूर्ण भारतभर म्हणजे आसेतु हिमाचलपर्यंत सरडे आढळतात. खास म्हणजे अगदी हिमालयाच्या पाच हजार मीटर उंचीपासून ते राजस्थानच्या पन्नास अंश वाळवंटी तापमानातही सरडे आढळतात. आपल्या परसदारात, शेतोडीत, जाता-येता सहज दिसणाऱ्या सरडय़ांच्या वर्गात मोडणारा हा घोयरा सरडा मात्र मुबलक प्रमाणात मिळत नाही. अख्ख्या भारतात घोयरा सरडय़ाची फक्त एकच जात मिळते आणि तीसुद्धा मुख्यत्वे दक्षिणेकडेच घोयरा सरडय़ाचं वेगळेपणं अगदी त्याच्या दिसण्यापासूनच सुरू होतं. खडबडीत दिसणारं त्याचं शरीर दोन्ही बगलांकडून अगदी दाबून चपटं केल्यासारखं दिसतं. एकावर एक तीन शिरस्त्राणं घातल्यासारखं दिसणारं याच डोकं, कडबोळ्यासारखी वळलेली शेपूट, शरीराला न शोभणारे लुकडे पाय नि ‘ज्युरासिक पार्क ’ या सिनेमामधल्या डायनोसॉर्सची आठवण करून देणारा याचा जबडा असं ‘सुंदर ते ध्यान, राहे फक्त झाडावरीच घोयरा सरडय़ाचं वेगळेपणं अगदी त्याच्या दिसण्यापासूनच सुरू होतं. खडबडीत दिसणारं त्याचं शरीर दोन्ही बगलांकडून अगदी दाबून चपटं केल्यासारखं दिसतं. एकावर एक तीन शिरस्त्राणं घातल्यासारखं दिसणारं याच डोकं, कडबोळ्यासारखी वळलेली शेपूट, शरीराला न शोभणारे लुकडे पाय नि ‘ज्युरासिक पार्क ’ या सिनेमामधल्या डायनोसॉर्सची आठवण करून देणारा याचा जबडा असं ‘सुंदर ते ध्यान, राहे फक��त झाडावरीच’ घोयरा क्वचितच जमिनीवर उतरतो. अगदी तहान लागली तरीही घोयरा झाडाच्या पानांवर पडलेले दविबदू पितो. शक्यतो जमिनीवर न उतरणाऱ्या या सरडय़ाची मादी अंडी घालण्यासाठी जमिनीवर उतरते आणि चक्कबीळ खोदून त्यात अंडी घालते.\nआपण नेहमी पाहतो की आपल्यासमोर दिसणारे सरडे अगदी तुरुतुरू पळत असतात. पण त्याच्या अगदी विरुद्ध गोष्ट घोयरा करतो. हा सरडा कधीच वेगाने धावत नाही. अगदी संशय घेत, चाहूल घेत, विचार करून प्रत्येक पाऊल टाकतो. जी गोष्ट जमिनीवर, तीच झाडावरही. अगदी कुशल कसरतपटूप्रमाणे हा लवचीक फांद्यांवरही मस्त हालचाली करतो. त्या हालचाली पाहिल्यावर एक गोष्ट ठळकपणे जाणवते ती म्हणजे याचा स्वत:च्या शरीरातल्या प्रत्येक स्नायूवर कमालीचा ताबा असतो. माझ्या अनेक जंगलयात्रांमध्ये मी याला कित्येक तास एकाच ठिकाणी बसलेलं पाहिलंय. जे चपळपणे धावू शकत नाहीत ते स्वत:च वेगाने धावणारं भक्ष्य कसं पकडणार, असा एक मूलभूत प्रश्न आपल्या मनात लगेच येऊ शकतो. निसर्गाने त्याच्या प्रत्येक अपत्यासाठी काही ना काही तजवीज करून ठेवलेली असते. घोयऱ्याची जीभ म्हणजे निसर्गातलं एक आश्चर्यच जीभ हे त्याचं एकमेव अस्त्र आहे. या जिभेच्या जोडीला त्याचे डोळे हे निसर्गातलं दुसरं वैशिष्टय़. घोयऱ्याचे डोळे तेल भरायच्या नरसाळ्याप्रमाणे एका शंकूच्या टोकावर बसवलेले असतात. हे डोळ्याचे दोन्ही शंकू स्वतंत्रपणे वेगवेगळ्या दिशांना फिरू शकतात. म्हणजे भक्ष्य दिसलं की हा त्याचा अंदाज घेतो, सावकाश शरीर पुढच्या पायावर तोलून हळूच जबडा उघडून थोडीच जीभ पुढे काढून तयार रहतो. हे सगळं अगदी स्लो मोशनमध्ये सुरू असतं. आणि अचानक आपल्यालाच काय, त्या भक्ष्यालाही कळत नाही की ते घोयऱ्याच्या तोंडात कसं गेलंय जीभ हे त्याचं एकमेव अस्त्र आहे. या जिभेच्या जोडीला त्याचे डोळे हे निसर्गातलं दुसरं वैशिष्टय़. घोयऱ्याचे डोळे तेल भरायच्या नरसाळ्याप्रमाणे एका शंकूच्या टोकावर बसवलेले असतात. हे डोळ्याचे दोन्ही शंकू स्वतंत्रपणे वेगवेगळ्या दिशांना फिरू शकतात. म्हणजे भक्ष्य दिसलं की हा त्याचा अंदाज घेतो, सावकाश शरीर पुढच्या पायावर तोलून हळूच जबडा उघडून थोडीच जीभ पुढे काढून तयार रहतो. हे सगळं अगदी स्लो मोशनमध्ये सुरू असतं. आणि अचानक आपल्यालाच काय, त्या भक्ष्यालाही कळत नाही की ते घोयऱ्याच्या तोंडात कसं गेलंय याची साधारण नऊ इंच लांब गुलाबीसर जीभ आपल्या चिकट टोकाने भक्ष्याला खेचून घेते. हेच ते घोयरा सरडय़ाचं जगप्रसिद्ध जीभ फेकणं आणि परत आत घेणं याची साधारण नऊ इंच लांब गुलाबीसर जीभ आपल्या चिकट टोकाने भक्ष्याला खेचून घेते. हेच ते घोयरा सरडय़ाचं जगप्रसिद्ध जीभ फेकणं आणि परत आत घेणं याच पद्धतीने हे महाराज मस्तपकी किडेमकोडे, भुंगे, फुलपाखरं, मोठे मुंगळे मटकावून टाकतात.\nआता राहता राहिला प्रश्न त्या रंग बदलण्याचा. घोयऱ्याला धावता येत नसल्याने स्वत:चा बचाव कसा करणार मग अर्थातच सरूपता म्हणजेच कॅमॉफ्लाज होऊन सभोवतालाशी रंगानुरूप होणं सुरू होतं. याच्या शरीरातल्या रंगपेशी मेंदूकडून आज्ञा आल्यावर शक्यतो हुबेहूब रंग धारण करायचा प्रयत्न करतात. ते शक्य होत नसेल आणि शत्रू जवळ आलाच तर घोयरा स्वत:चं अंग आणि गळा फुगवून आपण भयानक असल्याचा ‘दिखावा’ करतो. घोयरा चावल्यास लहानशी जखम होते. अनेक जण घोयरा पाळण्याचा प्रयत्न करतात, अर्थात यांच्या शांत स्वभावाने ते शक्यदेखील असते. या घोयऱ्यांनाही इतर सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणेच जिवंत भक्ष्य लागतं. उत्तम ‘दूरदृष्टी’ बाळगणारे घोयरे जवळचं दिसण्याबाबतीत बऱ्यापकी अधू असतात. मागे एका लेखात मी प्राणिवाचक शब्दांबद्दल लिहिलं होतच. दलबदलू माणसाला, िहदी चित्रपटांनी ‘तुम गिरगीट की तरह अपना रंग बदल रहे हो’ हा डायलॉग फार पूर्वी आंदण देऊन टाकलाय. घोयरा बघितला की मला नेहमी तेच आठवतं. बाकी काही असो, जितका आनंद जंगलात एखादा दादा शिकारी पाहून होतो, तितकाच आनंद मला हा चिंटुकला शिकारी पाहून होतो.\nअसा हा मजेशीर घोयरा निरखत असतानाच आम्हाला जवळाच्या झाडावर मोकळा होऊन लटकलेला कोष दिसला. निसर्गात फिरताना डोळे उघडे ठेवले तर अनेक बारीकसारीक गोष्टी नजरेस पडतात ज्या आपल्या खिजगणतीतही नसतात. सापाची कात, पक्ष्याचं पीस, झाडावर नखं ओरबाडून केलेल्या खुणा किंवा कुठे-कुठे पडलेली प्राण्यांची विष्ठासुद्धा आपल्याला नवनवीन गोष्टी शिकवून जाते. असाच दृष्टिकोन घेऊन केलेल्या निसर्गयात्रा कायम फलदायक ठरतात हे परत एकदा जाणवलं. आम्हाला मिळालेला कोष फुलपाखराचा नसून मॉथ, म्हणजेच पतंगाचा होता आणि हा साधासुधा पतंग नसून अ‍ॅटलस मॉथ नावाच्या सर्वात मोठय़ा पतंगाचा होता. आपण सर्वसामान्यपणे फुलपाखरं आणि पतंग यातला फरक जाणून घेत नाही आणि सगळ्यांना सरसकट फुलपाखरं म्हणतो. लाखोंच्या संख्येने असलेल्या किडय़ामकोडय़ांमधले शारीरिक बदल हे लक्षात ठेवण्यास तसे कठीण असतात, पण कधी कधी ते खूपच उपयोगी असतात. फुलपाखरे आणि पतंग, या दोघांनाही नीट पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की त्यांच्या मिशा किंवा अ‍ॅन्टिना ज्यांना साध्या भाषेत चाचपण्या म्हणू या, त्यात ठळक फरक असतो. पतंगांच्या चाचपण्या केसाळ आणि खाली निमुळत्या होत गेलेल्या असतात आणि फुलपाखरांच्या चाचपण्या सरळ आणि टोकाला जाड असतात. फुलपाखरांचे डोळे मोठे असतात तर पतंगांचे डोळे डोक्याच्या मानाने लहान असतात. बहुतेक फुलपाखरं दिनचर असून पतंग निशाचर असतात. यामुळेच संध्याकाळी दिवेलागणी झाली की, दिव्याभोवती घोंघावतात ते पतंग असतात, फुलपाखरं त्या वेळेस दिसतही नाहीत. पतंग बसताना आपले पंख बाजूला पसरून बसतात तर फुलपाखरं आपले पंख मिटून छातीवर उभे धरतात. पतंगांचे पुढचे आणि मागचे पंख एका लहान आकडीने एकमेकांना जोडलेले असतात. फुलपाखरांना अशी कुठलीच सोय नसून त्यांच्या पुढील पंखाचा भाग मागच्या पंखाला थोडासा झाकतोच झाकतो. या मुख्य गोष्टींनी पतंग नि फुलपाखरू वेगवेगळे कळते.\nआपल्या सह्य़ाद्रीच्या जंगलांमध्ये मिळणारा अ‍ॅटलस मॉथ हा असामान्य पतंग बघताच प्रेमात पडावा असाच आहे. जगातल्या सर्वात मोठय़ा आकाराच्या पतंगाच्या प्रेमात पडणं काही नवल नाही राव पंख उघडून बसल्यावर तब्बल बारा इंचांपर्यंत लांबी भरणाऱ्या या पतंगाला मोठ्ठं नाही म्हणायचं तर काय म्हणणार पंख उघडून बसल्यावर तब्बल बारा इंचांपर्यंत लांबी भरणाऱ्या या पतंगाला मोठ्ठं नाही म्हणायचं तर काय म्हणणार हा पतंग भारतातच नाही तर संपूर्ण दक्षिण आणि मध्यपूर्व आशियात आढळतो. या पतंगाला अ‍ॅॅटलस नाव का पडलं असेल, या पुढच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे याच्या पाठीवर दिसणाऱ्या रेषा अगदी नकाशाप्रमाणे असतात. म्हणून कदाचित असू शकेल ही एक गोष्ट. मात्र चिनी लोकांच्या मते अ‍ॅटलस मॉथ म्हणजे स्नेक हेड मॉथ होय. याच्या पंखांच्या कडांना असणारी नक्षी जणू सापच वाटावी अशी आहे. नीट पाहिलं तर त्याचं अंग जणू सापच वाटतं. मी जेव्हा जेव्हा सह्य़ाद्रीच्या जंगलात या पतंगाला पाहते तेव्हा अगदी खूश होते. आपल्या जंगलात हा पतंग दुर्मीळ नाहीये पण बघायला मिळणं तितकं सोप्पंही नाहीये. याचं कारण या पतंगाचं अल्पायुष्य. अल��प म्हणजे किती, तर जेमतेम दोन आठवडे इतकंच. त्याचं आयुष्य इतकं कमी आहे कारण त्याला तोंड नावाचा अवयवच नसतो. आपल्या अळी ते सुरवंट आणि पूर्ण वाढीचा पतंग या अवस्थांमधून जाताना शेवटच्या अवस्थेत म्हणजे पंख पसरून उडणारा पतंग बनल्यावर हा स्वत:च्या सुरवंट अवस्थेतल्या कोषातल्या चरबीयुक्त द्रवपदार्थावर जगतो आणि थोडय़ाच दिवसांत मरून जातो.\nया पतंगांमध्ये मादी पतंग जरा मोठा आणि जाडसर असतो म्हणजेच तिचं शरीर बल्की असतं. साटय़ूनिडी कुटुंबातल्या या पतंगाचा जन्म जणू काही फक्त पुढच्या पिढीची वीण करण्यासाठीच झाला आहे असं एकंदर त्याच्या जीवनक्रमाकडे पाहिलं तर वाटून जातं. हे पतंग जास्त लांबलांब पल्ल्याच्या भराऱ्या मारत नाहीत. कारण यांच्या अंगात तेवढी ताकदच नसते. म्हणूनच जिकडे अंडी घातली जातात आणि फळतात, त्याच्याच जवळपासच्या भागात हे पतंग मोठे होतात आणि राहातात. या पतंगांमध्ये मिलनासाठी मादीच पुढाकार घेते हे विशेष. मादी पंख पसरून उडायला लागल्याबरोबर स्वत:च्या शरीरातून ‘फेरोमोन्स’ नावाचा गंध वाऱ्यावर सोडते. त्यामुळे नर पतंगाला त्याच्या अँटिनांच्या साहाय्याने काही किमी परिसरातील मादीचा शोध लागतो. मिलनानंतर मादी साधारण अडीच मिलीमीटर व्यासाची अनेक अंडी हिरव्यागार पानांच्या खालच्या बाजूला चिकटवून ठेवते. साधारण दोन आठवडय़ांच्या काळानंतर, या अंडय़ांतून सुरवंटासारखे जीव बाहेर येतात. ते अतिशय खादाडपणे झाडाची ‘हिरवाई’ खाऊन टाकतात. साधारण साडेचार इंचाचे झाल्यावर हे खादाड गब्दुल सुरवंट स्वत:भोवती पानांचा आणि पांढरट मेणसदृश पदार्थाचा कोष बनवतात. या कोषात हे सुरवंट चार आठवडे राहातं. महिनाभर या बंद अवस्थेत राहिल्यावर कोषातून बाहेर येऊन हा राजा पतंग आपले पंख पसरवून मोकळ्या हवेत झेपावतो आणि जेमतेम दोन आठवडेच जगून मरून जातो. भारतात काही ठिकाणी या पतंगाच्या कोषापासून लहान प्रमाणात रेशीम बनवण्याचा उद्योग केला जातो. हे रेशीम अगदी उत्कृष्ट नसतं, पण आपल्या खादीच्या रेशमासारखंच असतं. या खरखरीत, रफ रेशमाला ‘फगारा’ असं म्हणतात. ही झाली आपल्याकडची गोष्ट. तिकडे चीनमध्ये या गब्दुल सुरवंटांना खातात. आणि त्यांच्याच शेजारी म्हणजे तवानमध्ये याचे सोडून दिलेले कोष चक्क सुट्टे पसे ठेवण्यासाठी वापरात येतो. आहे की नाही माणसाची कमाल अतक्र्य जमात असलेला माणूस निसर्गाच्या चक्रात कसा आणि कुठे बिब्बा घालेल हे सांगता येत नाही.\nचांगल्या कामात बिब्बा हा वाक्प्रचार अनेक वेळेस आपण ऐकलेला असतो. हा बिब्बा असतो तरी काय, जो चांगल्या कामात घातला जातो आपल्या देशात बहुतेक सर्व राज्यांमध्ये आढळणारा बिब्बा नावाचा हा वृक्ष आपल्याला दैनंदिन जीवनात सतत उपयोगी पडत असतो, पण त्याबद्दल आपण अगदी अनभिज्ञ असतो. भल्लात:, भेला, भिलवा, भिलामु, केरु इत्यादी नावांनी ओळखलं जाणारं हे झाड साध्या भाषेत बिब्बा म्हणून ओळखलं जातं. बिब्ब्याच्या वनस्पतीशास्त्रीय नावात, अर्थात अनाकाíडयम सेमेकार्पसमध्ये खूप मजेशीर अर्थ दडलाय. सेमेकार्पस म्हणजे खुणा करण्यासाठी योग्य फळ. आणि अनाकाíडयम म्हणजे ज्याचा आकार हृदयाकृती आहे. म्हणजेच खुणा करण्यासाठी वापरता येऊ शकतं असं हृदयाकृती फळ असलेला वृक्ष तो हा बिब्बा.\nसाधारण पाच ते आठ मीटर उंच वाढणारा हा पानझडी वृक्ष मध्यम सदरात मोडतो. डेरेदार आकारात वाढणारा वृक्ष अगदी साध्या पानांचा असतो. अगदी सरळ कडा असणारी याची पानं लांबट आणि जाड देठाची असतात. या पानांच्या खालच्या बाजूस बारीक लव असते. साधारण सरता उन्हाळा व भर पावसाळ्यात, आपल्या आंब्याला येतात तशीच मोहोराची फुलं बिब्ब्याला येतात. ही फुलं भरगच्च नसून विरळ असतात. पिवळसर पांढरी असणारी ही लहानसर फुलं किंचित हिरवट छटा घेऊनच मोठी होतात. बिब्ब्याच्या झाडाला, नरफुले आणि मादीफुले वेगवेगळ्या तुऱ्यांवर येतात. साधारण ऑक्टोबरनंतर थंडीत, काजू बोंडासारखीच दिसणारी बिब्ब्याची लहानसर फळं धरायला सुरुवात होते. पूर्ण हिवाळा ही फळं मोठी होतात व उन्हाळ्याच्या सुरुवातीस म्हणजेच मार्चपर्यंत ही फळं, अर्थात बिब्बे तयार होतात. तयार झालेले काळसर रंगाचे बिब्बे झाडावरून गळून पडतात. गळून पडलेले हे काळसर बिब्बे साधारण तीनेक सेमी लांब चप्पट, हृदयाकृती दिसतात. बिब्ब्याच्या फळाचा मागचा देठ काजूच्या बोंडाप्रमाणे फुगीर व मांसल असा दिसतो. हा मांसल भाग बिबुटी म्हणून संबोधला जातो. या बिबुटीच्या आतला गर अगदी पौष्टिक तर असतोच पण चविष्टही असतो. या गराला गोडांबी असं मजेशीर नाव दिलं गेलंय.\nबिब्ब्याचे लाकूड खूप भारी प्रकारच्या कामासाठी वापरले जात नाही. साधारण काडय़ापेटय़ा, लाकडी वल्ही, लाकडी फळ्या बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. या झाडाचं लाकूड कापताना यातू��� विषारी द्रव बाहेर येतो. हा विषारी चिक अंगाला लागल्यावर त्वचेची आग होते आणि सूजही येते. या विषारी चिकामुळेच या झाडाला कापण्याच्या विशेष फंदात कोणी पडत नाही. असे असले तरी या झाडाची उपयुक्तता कमी होत नाही. बिब्ब्याचं तेल, ज्याला ब्लॅक रेझीन म्हणतात, ते आपल्या वॉíनशमध्ये कीडनाशक म्हणून वापरलं जातं. या तेलाचा वापर गाडय़ांच्या अ‍ॅक्सेल्सना वापरण्यात येणाऱ्या वंगणासाठी केला जातो. हे तेल अर्धवट वाळवून लाकूड पोखरणाऱ्या किडींसाठी नियंत्रक म्हणून लाकडावर वापरलं जातं. याचा अजून प्रचलित उपयोग म्हणजे कपडय़ांवर खुणा करण्यासाठी या तेलाचा वापर केला जातो. म्हणूनच बिब्ब्याला माìकग नट म्हणूनही ओळखतात. बिब्ब्याच्या फळातल्या फिलॉल या रसायनाचा वापर वॉटर प्रूफिंग साहित्य, वेगवेगळे रंग निर्मितीसारख्या अनेक दैनंदिन गोष्टींमध्ये केला जातो, हे आपल्याला माहीतच नसतं. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे, या भयानक वाटणाऱ्या बिब्ब्याच्या झाडावर लाखेचे किडे चांगले वाढतात.\nबाकी, हा बिब्बा म्हणजे विषारी असा एक सर्वसाधारण समज आपल्याकडे पिढय़ान्पिढय़ा प्रचलित आहे. काही अंशी तो योग्यही आहे. मात्र बिब्ब्याचे अनेक उपयोग आयुर्वेदात दिले असून खोकला, दमा, अपचन, सूज वगरेसाठी याचा उपयोग निष्णात वैद्य करतात. बिब्बा अनुभवी व निष्णात वैद्यकीय तज्ज्ञाच्या मार्गदर्शानाखाली घ्यावा. कारण याचे तीव्र गुणधर्म शरीरास हानीकारक ठरू शकतात. बिब्ब्याच्या बिया सहज रुजतात व झाडे उत्तम तग धरून वाढतात. या झाडांचा व्यावसायिक वापर करणे म्हणजे शून्य भांडवल गुंतवणूक शेती करणे असेच होऊ शकते. आपली वनसंपदा जोपासताना त्याचा फायदा होत असेल तर उत्तमच.\nदररोजच्या धावपळीत लहानसहान आनंद मिळवणं अत्यंत आवश्यक असतं. तसं पाहायला गेलं तर अशा आनंदाच्या जागा शोधायला खूप लांब जावं लागत नाही. शिस्तीत चालणारी मुंग्यांची रांग, त्या रांगेजवळ एखादा किडा, मुंगळा आल्यास त्याच्यावर तुटून पडण्याची त्यांची सामूहिक सहजता, धूळस्नान करून थंडीच्या उन्हाचा आनंद घेणाऱ्या साळुंक्या, चिमण्या, उगाचच घोळका करून कलकलणाऱ्या कावळ्यांची आणि बदलत्या हवामानानुसार आपलं रुपडं पालटणाऱ्या हिरवाईच्या अस्तित्वाचीही जाणीव आपण करून घेतली की या आनंदाच्या जागांमध्ये दररोज भर पडत रहाते. आसमंतातले हे बारकावे निरखण्यातून जंगलातले बारकावे टिपायला प्रेरणा मिळते आणि आनंदाचं वर्तुळ विस्तारतं. बघा, जमतंय का आसमंतातलं आपलं वर्तुळ विस्तारायला\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 थंडीतलं निसर्ग निरीक्षण\n3 निसर्ग पर्यटनाची वेळ झाली\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2020-01-23T14:16:15Z", "digest": "sha1:CTCOHVTWNUPWE6ST4HCJ2T3DL2TSJVFT", "length": 3504, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nम्हाडामध्ये मेगाभरती, भरणार 'इतक्या' जागा\nम्हाडा कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाचा लाभ\nम्हाडा कोकण मंडळाची साडेसहा हजार घरांची लॉटरी\nम्हाडाकडून मुंबई पोलिसांसाठी विरार इथं 'इतकी' घरं\nसंक्रमण शिबिरांच्या दुरुस्तीसाठी म्हाडाचा 'इतका' निधी\nराज्यात होणार 'या' विभागांमध्ये मेगाभरती\nधोकादायक इमारतींचा होणार पुनर्विकास\nविधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा 'या' कामांना अडथळा नाही\nरेल्वे, म्हाडा, पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर\nदिवाळीनंतर गिरणी कामगारांसाठी सोडत होण्याची शक्यता\n'या' बीडीडी चाळीतील रहिवाशांना मिळणार हक्काचं घर\nसरकारी गृहनिर्माण योजनेतून आता एका व्यक्तीला एकच घर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://vedasunny.blogspot.com/2011/04/blog-post_16.html", "date_download": "2020-01-23T15:16:51Z", "digest": "sha1:TEBVDG42LA3VZ26HMLGVZCDBJQHAWHJT", "length": 3719, "nlines": 55, "source_domain": "vedasunny.blogspot.com", "title": "सनी...एक वेडा मुलगा: लाडकी बहिण माझी .... ..!", "raw_content": "\nलाडकी बहिण माझी .... ..\nजरी नसेल ती माझ्या रक्ताच्या नात्याची ..\nनसेल माझ्या आईच्या कुशीत वाढलेली ..\nनसेल माझ्या पाठीवर माझा हात धरून आलेली ..\nतरीही आहेच तेवढीच जिवलग अन लाडकी बहिण माझी .....\nती माझ्या जीवनात आली आणि माझीच झाली\nबनली होती माझ्या जिवाभावाची मैत्रीण\nआता जुळलं नातं आमचं एक जिवलग भाऊ -बहिण\nमाझ्या इच्छेसारखीच भेटली मला जिवाभावाची बहिण...\nस्वभाव तिचा खूपच प्रेमळ पण जरासा हळवाच असलेला\nखूपच मुडी आणि रागाचा पारा जवळच असलेला\nअसेलही तुसडी इतरांसाठी आठवत नाही मला माझेवर रागावली कधी ..\nकितीही बोललो केली मस्करी पण नाही तिनं परकं मानलंच कधी ...\nजाईल जेव्हा ती आपल्या हक्काच्या घरी ..\nओठावर हसू मनी आनंद अन नयनी येईल पाणी\nराखीच्या सणाला तिला बोलवूया\nओवाळून जवळ घेईल तिला तिचा हा भाऊराया....\nतिची अशीच प्रेम आणि माया माझेवर राहू दे ..\nहे देवराया फक्त हि एकच इच्छा माझी पुरी होऊ दे ......\nसनी..एक वेडा मुलगा .....\nमाझे एवढे प्रश्न अनुत्तरीत ठेऊन गेलात .\nमी माझेच अस्तित्व विसरून गेलो .....\nआठवतात अजूनही ते दिवस ......\nछोटेसे ..छानसे चिमुकले सुंदर घर.....\nनिष्पर्ण...अगदी वाकलेलं एक झाड ...\nती आणि मी .......\nभ्रष्टाचार - भ्रष्टाचार सगळी कडे माजला आहे ......\nलाडकी बहिण माझी .... ..\nतुझंच प्रेम शोधत आहे .....\nतू फक्त सुखी राहा ....एवढेच मागेल मी ..\nनको होतास तू मला ......\nखरच आयुष्य असेच असते का... \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.crazyfoodiesontoes.com/2018/07/ekadashistory.html", "date_download": "2020-01-23T14:24:58Z", "digest": "sha1:VX7TJUQPKHFIOCZ7UTSRA33DNBQMP5OB", "length": 14829, "nlines": 81, "source_domain": "www.crazyfoodiesontoes.com", "title": "गोष्ट एकादशीची - Crazy Foodies on Toes", "raw_content": "\nलहानपणी एकादशी म्हंटली की साबुदाण्याची खिचडी, पेज किंवा वरीचा भात आणि शेंगदाण्याची चटणी एवढेच माहित होते. एकादशीचे उपवास आजी करायची त्यामुळे या पदार्थावर ताव मारण्यासाठी मी नेहमी हजर असायचो. आषाढी एकादशीच्या दिवशी आमची शाळा लवकर सुटली आणि मी आजीच्या घरी गेलो. घरात सुंदर भाजलेल्या शेंगदाण्याचा सुगंध येत होता मला कळून चुकले की आज उपवासाचे काही तरी खायला मिळणार 😋😋😋. साबुदाण्याच्या खिचडीचा बेत होता हे कळले. मी पाठीवरचे दप्तर बाजूला टाकले, आणि स्वयंपाकघरात ��ागा पकडून खिचडी तयार होण्याची वाट पाहू लागलो. आजी स्वयंपाक करण्यात मग्न होती आणि मी त्रास देण्यात 😈😈😈. माझा त्रास कमी व्हावा म्हणून आजीने मला विचारले एकादशीचा उपवास का करतात माहिती आहे काय मी म्हंटले \"नाही\" 😐😐😐. हे ऐकून आजी म्हणाली \"शांत बस मी तुला एकादशीची गोष्ट सांगते\"....\nआजी ने गोष्ट सांगायला सुरुवात केली ............................\n\" आपण आता कलियुगात जगतो आहोत. कलीयुगा पूर्वी सत्ययुग, त्रेतायुग, आणि द्वापारयुग होऊन गेली. सत्य युगात विष्णू देवाने ४ अवतार घेतले ते म्हणजे मत्स्य, कूर्म, वराह आणि नरसींव्ह. त्रेता युगात ३ अवतार घेतले वामन, परशुराम आणि राम. द्वापार युगात एक पूर्णावतार म्हणजे कृष्णावतार आणि कली युगात २ अवतार आहेत एक बुद्ध अवतार जो झाला आणि कल्की अवतार जो कलियुगाच्या शेवटी होणार आहे.\" मी आपले शांत पणे ऐकत होतो. कारण वेगळे सांगायला नको 😉😉😉. आजी आपली गोष्ट सांगण्यात मग्न होती\n\" सत्ययुगा मध्ये लोक खूप चांगली होती, सगळे अगदी छान चालले असायचे. सगळी लोक पुण्यवान होती कारण कुणाचीच पाप बुद्धी न्हवती. सगळी लोकं पुण्यकर्म करत असत. लोकांच्या संचयी फक्त पुण्यच असल्यामुळे पापाचं अस्तित्व राहिले न्हवते. आता हे सगळे काय आहे असा प्रश्न पडला असेल ना तर त्याचे असे आहे की, आपल्या आयुष्यात पापपुरुष आणि पुण्यपुरुष असे दोन व्यक्ती अदृश्य रूपाने वावरत असतात आणि वेळो-वेळी आपल्या बुद्धीला चांगले-वाईट विचार देऊन आपल्या हातून पाप किंवा पुण्य घडवून घेत असतात.\nसत्य युगात पुण्यपुरुषाचे सगळे छान चालले होते आणि पापपुरुषाची दशा खूप वाईट झाली होती. पापपुरुषाचे जगणे खूप कठीण झाले होते. शेवटी पापपुरुषाने श्री विष्णूंची आराधना आणि तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येवर विष्णू देव प्रसन्न झाले आणि पापपुरुषाला वरदान मागण्यास सांगितले. पापपुरुषाने मागणी केली \"सत्ययुगात माझी खूप आबाळ होत आहे आणि मला जगणे कठीण झाले आहे. हे देवा मला जगण्यासाठी लोकांच्या आयुष्यात जाण्याचे वरदान द्या\". श्री विष्णूंनी पाप पुरुषाची ही मागणी मान्य केली आणि त्याला वरदान दिले. 'हे पापपुरुषा एकादशीच्या दिवशी जो कुणी अन्न ग्रहण करेल त्या अन्नाद्वारे तू लोकांच्या आयुष्यात शिरकाव करू शकतोस आणि तुझे कार्य निर्विघ्न पणे करू शकतोस' म्हणूनच एकादशीच्या दिवशी पूर्ण दिवस अन्नग्रहण न करता लोकं उ��वास करतात. म्हणून जर पुण्यवान व्हायचे असेल तर एकादशीचे उपवास करत जा \nआजीने गोष्ट संपवली आणि माझी खिचडी माझ्या पुढे होती. पुढे काय ते वेगळे लिहायला नको 😁😁😁\nएकादशी बद्दल अजून थोडी माहिती:\nएकादशी म्हणजे चांद्र दिनदर्शिकेचा ११ वा दिवस. एका महिन्यात २ एकादशी येतात. एक कृष्ण पक्षातली आणि एक शुद्ध पक्षातील\nएकादशी मध्ये देखील दोन प्रकारच्या एकादश्या पाळल्या जातात त्या म्हणजे स्मार्त आणि भागवत. विष्णू देवासाठी करण्यात येणारी एकादशी भागवत तर शिवा/शंकर देवासाठी करण्यात येणारी एकादशी म्हणजे स्मार्त एकादशी होय (तिथीनुसार त्यांचे वर्गीकरण आणि नियम आहेत)\nप्रत्येक ऋतू मधील एकादशीचे अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक एकादशीचे वेगळे असे नाव तर काहींचे वेगळे असे नियम देखील आहेत. उदाहरणार्थ निर्जला एकादशी, नावानेच कळेल ह्या एकादशीचा नियम पाणी देखील ग्रहण न करणे हा आहे\nवर्षातल्या २ एकादश्या सर्वांना चांगल्याच माहिती असतील आषाढी एकादशी (देवशयनी) आणि कार्तिकी एकादशी (देवउठनी किंवा प्रबोधिनी). अधिक माहिती साठी या संकेत स्थळावर क्लीक करा - आषाढी किंवा देवशयनी एकादशी\nएवढी सगळी माहिती दिली आणि \"एकादशी आणि दुप्पट खाशी\" बद्दल काही बोललो नाही असे कसे होईल धान्य रुपातले अन्न व्यर्ज असल्यामुळे लोकांनी खूप काही पर्याय शोधून काढले आणि नेहमीच्या जेवणापेक्षा एकादशीच्या दिवशी जास्त खाऊ लागले आणि म्हणून ही म्हण असावी असे मला वाटते . पुढील काही संकेत स्थळावर खाण्याचे पर्याय तुम्हाला या पूर्वी आम्ही दिले आहेत ते पुढील प्रमाणे\nFeasting while Fasting (गोडवा, बोरिवली,एकादशी स्पेशिअल मेनू)\nआशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. अजून काही माहिती हवी असल्यास \"Comment \"करून विचारावी. धन्यवाद \nचंद्रभागे तीरी पंढरपूरचा रमणीय सूर्यास्त\nपुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा - चंद्रभागे तीरी पुंडलिक मंदिर\nविठू माऊलीच्या देवळाचे पश्चिमदार\nचंद्रभागेतीरी पुंडलिक मंदिर, पंढरपूर\n बोला पुंडलिक वरदे ~~~ हरी विठ्ठल \nश्री ज्ञानदेव - तुकाराम \n बोला पंढरीनाथ महाराज की जय \nमराठी ब्लॉग साठी येथे CLICK करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/category/uncategorized/", "date_download": "2020-01-23T13:30:34Z", "digest": "sha1:TJZUSP7BBEL6GQX7PK3LLF6GH7SUSDQR", "length": 4316, "nlines": 88, "source_domain": "kalamnaama.com", "title": "Uncategorized – Kalamnaama", "raw_content": "\nCAA साठी मिस्ड काॅल द्यायला भाजपचा फंडा\nटिम कलमनामा 2 weeks ago\nदेशव्यापी ‘गांधी शांतता’ यात्रा\nटिम कलमनामा 2 weeks ago\nCAA,NRS आणि NPR च्या विरोधात गांधी शांतता यात्रा स\nदीपिकाच्या ‘छपाक’ या सिनेमावर बहिष्कार टाका – भाजप प्रवक्ता\nटिम कलमनामा 2 weeks ago\nअभिनेत्री दीपिका पदूकोण हीने जवाहरलाल नेहरु विद्या\n‘हिंदू रक्षा दल’ ने स्विकारली जेएनयू हल्ल्याची जबाबदारी\nटिम कलमनामा 2 weeks ago\nसूर्याप्रमाणेच देशाला भाजप, आरएसएसचं ग्रहण लागलंय\nटिम कलमनामा 4 weeks ago\nसूर्याला ग्रहण लागलं आहे, तसंच या देशालाही ग्रहण\nपंकजा मुंडेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन\nगोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथगडावर आय\nराष्ट्रपती राजवटीची भाषा चूकीची – संजय राऊत\nशिवसेना आणि भाजपमधील सत्तास्थापनेबाबतचा वाद काही क\nकोकण किनारपट्टीला ‘कायर’ वादळाचा तडाखा\nपंकजा मुंडेंविरोधात घोषणाबाजी खपवून घेणार नाही\nशिवसेनेबरोबर जाण्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान\nराज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी लागले\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/canal-committee-meeting-ajit-pawar-will-take-follow-water-issue-pune-247403", "date_download": "2020-01-23T14:22:08Z", "digest": "sha1:W2TFERLXRCUJ6CFTOVSWXFWTV5MKU7EI", "length": 19496, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "Canal Committee Meeting : पुण्यातील 'या' पाणी प्रश्नांचा अजित पवार करणार, पाठपुरावा | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nCanal Committee Meeting : पुण्यातील 'या' पाणी प्रश्नांचा अजित पवार करणार, पाठपुरावा\nशनिवार, 28 डिसेंबर 2019\n- शहराला मिळणार पुरेसे पाणी\n- रेंगाळलेले प्रकल्प तातडीने मार्गी लागणार\n- बोगद्यातून देणार पाणी\n- कालव्याच्या जागी रस्ते बांधण्याचा प्रस्ताव\n- हिंजवडी वाहतूक समस्या\n- टेमघर पाणी गळती रोखणार\n- पाण्याचा वापर काटकसरीने वापरण्याच्या सुचना\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक आज पुण्यात पार पडली. शहर आणि ग्रामीण भागासाठी पाण्याची अडचण येणार नाही, अशा प्रकारचा मध्य काढण्याचा प्रयत्न ���ेला. या बैठकीत पवारांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत वेगवेगळ्या नियोजित प्रकल्पांचे प्रस्ताव देण्याच्या सूचना अजित पवार यांनी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.\nशहराला मिळणार पुरेसे पाणी\nभामा-आसखेड प्रकल्पाच्या बंद पाईपलाईनमधून पाणी पुरवठा करण्याचे काम रेंगाळले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी प्रकल्पबाधितांना हेक्‍टरी 15 लाख रुपये देण्याचा निर्णय यापूर्वी झाला आहे. त्याची अंमलबजावणी पूर्ण करण्यात येईल. त्यातून शहराला सुमारे अडीच टीएमसी पाणी मिळेल. तसेच ग्रामीण भागाला पाणी देण्यात येणाऱ्या खडकवासला प्रकल्पावरील पाण्याचा ताण कमी होईल.''\nरेंगाळलेले प्रकल्प तातडीने मार्गी लागणार\nमुंढवा येथील सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प सध्या कार्यक्षमतेने चालत नाही. जायका प्रकल्पासाठी ज्या काही जागा अधिग्रहीत करायच्या आहेत, त्याचे काम 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांना दिल्या आहेत. त्यामुळे रेंगाळलेले प्रकल्प तातडीने मार्गी लागतील.\nखडकवासला प्रकल्पापासून फुरसुंगीपर्यंत बंद पाईपलाईन ऐवजी बोगदा काढून पाणी देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. बोगदा काढून पाणी दिल्यामुळे सुमारे दोन ते अडीच टीएमसी पाण्याची बचत होईल. या प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने निम्मा निम्मा खर्च उचलावा. याबाबत आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.\nकालव्याच्या जागी रस्ते बांधण्याचा प्रस्ताव\nसध्याच्या कालव्याच्या जागेचा वापर तेथे रस्ते बांधून वाहतुकीसाठी करता येईल.\nहिंजवडी येथील कासारसाई मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा आठ किलोमीटरचा भाग रस्त्यात परिवर्तन करून तेथील जागा वाहतुकीसाठी देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिल्या आहेत. या भागात चार पदरी रस्ता झाल्यास हिंजवडी परिसरातील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.\nटेमघर पाणी गळती रोखणार\nटेमघर प्रकल्पातून होणारी पाणी गळती रोखण्याबाबत येत्या जून महिन्यापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.\nपाण��याचा वापर काटकसरीने वापरण्याच्या सुचना\n''पुणे शहर आणि ग्रामीण भागातील दोघांनाही जबाबदारीने काटकसरीने पाण्याचा वापर करावा. तसेच प्रलंबित प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनीही जबाबदारीने जाण ठेवून काम करावे.'' अशा सूचना पवार यांनी बैठकीत दिल्या.\nपुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग या दोघांनी जबाबदारी ढकलण्याचे काम करू नये. पाण्याचा वापर काटकसरीने केल्यास येत्या पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल असे त्यांनी नमूद केले.\nपुण्याच्या पाणी प्रश्नाबाबत काय म्हणतायेत चंद्रकांत पाटील\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘स्पेशल’च्या नावाखाली ‘पॅसेंजर’ची सुविधा\nनांदेड ः नांदेड-औरंगाबाद नावाने स्पेशल रेल्वे सुरू करून प्रवाशांना दिलासा दिल्याचे रेल्वे प्रशासन भासवित असले तरी ही ‘स्पेशल’ रेल्वे टिकीट दर आणि...\nउत्तमराव करपे यांचे पुण्यात निधन\nनगर : नगर व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमराव गंगाधर करपे (वय 62) यांचे आज सकाळी पुण्यात अल्प आजाराने निधन...\nनागपूरकरांनो ऐका, लवकरच स्वच्छ होणार आपली नागनदी\nनागपूर : नागनदी खरोखरच शुद्ध होणार, स्वच्छ पाणी वाहणार, घाणही दिसणार नाही हे स्वप्नवत वाटत असले तरी ते प्रत्यक्षात साकार होणार आहे. नागनदी शुद्धीकरण...\nखैरे खासदार असते तर बस इलेक्‍ट्रिक असत्या\nऔरंगाबाद- इलेक्‍ट्रिक बससाठी महापालिकेने दिल्लीला प्रस्ताव पाठविला होता. मात्र या प्रस्तावाचे पुढे काय झाले माहीत नाही. चंद्रकांत खैरे खासदार असते तर...\nवावर है तो पॉवर है... \"त्यांना' कांद्याने केले मालामाल\nराशीन : शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी मुलीही देत नाही. वारंवार पडणारा दुष्काळ, बाजारात पिकांची होणारी पडझड या बाबींमुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली...\nयोगी आदित्यनाथ म्हणजे मच्छर; दलवाई\nऔरंगाबाद- \"\"खोटे बोला आणि द्वेष करा, हेच संस्कार यांना शाखेतून दिले जातात. महात्मा गांधी, पंडित नेहरूंनी मोठ्या मेहनतीने देश घडविला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्रा��ब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pustkachepaan-news/marathi-book-review-ashi-ghadli-mansa-1337184/", "date_download": "2020-01-23T14:54:36Z", "digest": "sha1:IPRQBSSN7ODWUTRWTTUSI53C2BCK5KO5", "length": 20226, "nlines": 247, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi book review ashi ghadli mansa | घडलेल्या, घडवलेल्या माणसांची गोष्ट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nघडलेल्या, घडवलेल्या माणसांची गोष्ट\nघडलेल्या, घडवलेल्या माणसांची गोष्ट\nदापोली-दाभोळ रस्त्यावर, दापोलीपासून १२ किलोमीटरवर चिखलगाव आहे.\nडॉ. राजा दांडेकर यांनी लोकमान्य टिळक यांचे जन्मगाव असलेल्या चिखलगाव आणि परिसरातील ४६ दुर्गम ग्रामीण खेडय़ांमध्ये समाजपरिवर्तनासाठी आणि खेडय़ांच्या पुनर्रचनेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या कार्यात त्यांना जे लोकसाधक भेटले त्यांच्या सत्यकथा म्हणजे ‘अशी घडली माणसं’ हे पुस्तक.\nदापोली-दाभोळ रस्त्यावर, दापोलीपासून १२ किलोमीटरवर चिखलगाव आहे. १९८२ मध्ये डॉ. राजा दांडेकर आपल्या कुटुंबासह चिखलगावात आले. ‘लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यास’च्या माध्यमातून काम करण्याची ‘लोकसाधना’ त्यांनी चिखलगावात सुरू केली. लाल मातीची कच्ची सडक, वीज नाही अशा स्थितीत त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. दोन वर्षांनी परवानगी मिळाल्यावर गावातच माध्यमिक शाळा सुरू केली. सिनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापिका असणारी त्यांची पत्नी रेणू या शाळेत शिकवू लागल्या. हळूहळू आरोग्य, शिक्षण, शेती, महिला सबलीकरण आणि सर्वागीण ग्रामीण विकास अशा पाच क्षेत्रांत लोकांच्या गरजा ओळखून, त्या गरजांना पूरक अशी कामं त्यांनी सुरू केली. प्राथमिक, माध्यमिक शाळा, वसतिगृह, मुलींसाठी वसतिगृह, भोजनगृह, वाचनालय, स्मृतिवन अशा वेगवेगळ्या माध्यमांतून आज लोकसाधनेचा वटवृक्ष झाला आहे.\nया वटवृक्षासाठी अनेकांचे परिश्रम आहेत. चिखलगावच्या शाळेने अनेक विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी घडवले असेच म्हणावे लागेल. जे इथे आले ते इथलेच म्हणजे चिखलगावचे, लोकसाधनेचेच झाले. त्यांच्या घडण्याच्या, घडवण्याच्या कथा डॉ. राजा दांडेकर यांनी मांडल्या आहेत.\n‘रुजवा माणसांचा’, ‘काजवे’ आणि ‘लोकदीपोभव’ असे पुस्तकाचे तीन भाग आहेत. ‘रुजवा माणसांचा’मध्ये संस्थेसाठी जीव तोडून काम करणारे शिक्षक, कर्मचारी आणि सेवक आपल्याला भेटतात. ही माणसं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून आलेली, समाजाचे टक्केटोणपे सहन केलेली, काही ध्येयाने प्रेरित अशी होती. प्रत्येकाला काहीतरी करायचं होतं, समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि स्वत:च्या विकासासाठी. ध्येयाने झपाटलेल्यांना या सर्वाना अर्जुनाप्रमाणे एकच गोष्ट दिसत होती ती म्हणजे संस्थेचे काम करत करत विद्यार्थ्यांचा, गावांचा विकास साधायचा. हे करताना आपल्यातले न्यूनही घालवायचे. यात शाळेत मुलं गोळा करण्यापासून अगदी सुरुवातीला शिपायाचेही काम करणारे मारुती थोरात भेटतात. शाळेत येऊन चित्रकार, वक्ता, शिक्षक, कवी म्हणून स्वत:चीच ओळख झालेले अजित कांबळे भेटतात. यांच्याप्रमाणेच दिलीप जाधव, राकेश आंबेरकर, प्रीती पेवेकर, मधुकर काळे, नीलिमा भावे, मेघा पवार यांच्यासारखे २३ जण त्यांच्या कथांनी प्रेरित करतात.\n‘काजवे’ या विभागाच्या सुरुवातीला लेखक एक सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात, ‘प्रत्येक शाळा हे काजव्यांनी लगडलेलं झाड आहे. प्रत्येक मूल हे काजव्यासारखं स्वयंप्रकाशी असतं. त्या मुलाच्या अंतर्यामी दडलेला प्रकाश त्या मुलालाच नव्हे तर कुणालाच माहीत नसतो. ज्या वेळी त्याला त्याची जाणीव होते त्या वेळी समाजालाही त्या प्रकाशमान झालेल्या व्यक्तिमत्त्वाची जाणीव होते. हे आहे काजव्याचं स्वरूप’ असे काजवे म्हणजे विद्यार्थ्यांसमोर ज्यांनी आदर्शाचे वस्तुपाठ उभे केले ते.\nगुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेले वडील, त्यांच्या दहशतीत गेलेलं बालपण अनुभवलेली सुचिता, इंजिनीअिरगनंतर शिक्षणासाठी परदेशात गेल्यावरही ज्याला पुन्हा देशाच्या सेवेसाठी परतायचं आहे असा समीर, अपंगत्वावर मात करणारी कुंदा यांच्यासारखेच प्राची दुबळे, अस्मिता चाफे, सुनील गोरिवले असे वीस काजवे आपल्यासमोर खऱ्या अर्थाने चमकतात.\n‘लोकदीपोभव’मध्ये ग्रामीण विकासाचा ध्यास घेऊन जे विद्यार्थी गावी परतले किंवा ज्यांनी त���ी इच्छा केली किंवा जे शाळेत शिकलेल्या संस्कारांचा उपयोग आपल्या जीवनात करत आहेत अशांच्या कथा आहेत. यात अनेकजण देश-विदेशात स्वत:चं कर्तृत्व सिद्ध केलेले आहेत. काही जण तशा अर्थाने सामान्य जीवन जगत आहेत, मात्र तरीही शाळेने दिलेली सामाजिक बांधिलकीची शिकवण जोपासत आहेत. किसन जाधव, रूपेश बोरघरे, सुभाष काते अशा व्यक्ती आपल्याला शाळेने त्यांना नक्की काय दिलं ते कथन करतात. एकंदर पुस्तकातील तिन्ही भागांत भेटणाऱ्या व्यक्ती वेगळ्या आहेत, त्यांचे कार्य वेगळे आहे तरीही प्रेरणादायी आहे. असं असलं तरी त्या व्यक्ती कशा घडल्या, त्या घडण्यामागची प्रक्रिया आपल्यासमोर येत नाही. ती प्रक्रिया लेखकाने दिली असती तर या कथा अजूनच प्रभावी ठरल्या असत्या. त्याचप्रमाणे पुस्तकातील व्यक्तींचा दीर्घकालीन संबंध लेखकाबरोबर असल्याचं जाणवत नाही, तर तो केवळ मुलाखतीपुरताच असल्याचं जाणवतं, ते सगळेजण शाळेशी, शाळेच्या संस्कारांशी बांधलेले दिसतात. त्या बांधिलकीची प्रक्रिया, माणसं घडवण्याची किमयाही लेखकाने सविस्तर द्यायला हवी होती.\nप्रस्तावना, लेखकाची मुलाखत यामधून लेखकाचे कार्य, त्यामागची प्रेरणा, त्यांचे कष्ट, त्यांचे प्रयोग समोर येतात.\nअशी घडली माणसं, लेखक – डॉ. राजा दांडेकर, उन्मेश प्रकाशन, पृष्ठे – २४०, मूल्य – ३०० रुपये\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n3 निसर्गाचा तजेला देणाऱ्या ‘रानगोष्टी’\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं रा���कीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.crossbordercuckoos.com/2018/05/17/travel-diaries-off-the-beaten-path/", "date_download": "2020-01-23T14:50:28Z", "digest": "sha1:YD6HHRKTL4JA6OMF5TH7BJEFV5KLWONM", "length": 15873, "nlines": 70, "source_domain": "www.crossbordercuckoos.com", "title": "Travel Diaries: Off The Beaten Path - CrossborderCuckoos", "raw_content": "\nमला आणि रोहितला (माझा नवरा) फिरायला, किंबहुना जरा हटके अनुभव घेत केलेलं traveling आवडतं हे आमचं आम्हाला कधी कळलं, ते आता नेमकं सांगता यायचं नाही. पण न्यूझीलंड हे त्याचं मोठं कारण नक्की आहे. आम्ही दोघं जेव्हा आमच्या फिरण्याच्या आवडीबद्दल बोलायचो तेव्हा हटकून न्यूझीलंडचं नाव त्यात यायचंच यायचं लग्नानंतर हनीमूनला तिथं जाण्याइतपत पैसे नव्हते त्यामुळे भारतातच कुठेतरी जाण्यावाचून गत्यंतर नव्हतं. मग त्यातल्या त्यात जिम काॅर्बेट-कौसानी-नैनिताल अशी ट्रिप काढली लग्नानंतर हनीमूनला तिथं जाण्याइतपत पैसे नव्हते त्यामुळे भारतातच कुठेतरी जाण्यावाचून गत्यंतर नव्हतं. मग त्यातल्या त्यात जिम काॅर्बेट-कौसानी-नैनिताल अशी ट्रिप काढली पण न्यूझीलंडचं खूळ काही केल्या डोक्यातून जात नव्हतं.\nन्यूझीलंड हे तसं भारतीय पर्यटकांसाठी novel ठिकाण आहे. आम्ही तिथं जायचा प्लॅन केला तेव्हा आमच्या ओळखीचं कुणीच तिकडे गेलेलं नव्हतं. आम्ही जाणार म्हणाल्यावर बहुतेकांनी “काय आहे तिथं” असं विचारलं. जाऊन आलो, आणि एक किडा चावल्यासारखं झालं. पुढचे प्रवास, पाहण्याची ठिकाणं, तिथली राहण्याची सोय, तिथले खास पदार्थ हे सगळं शोधण्यात आमचे दिवस-दिवस जायला लागले. यू.एस.ला राहायला आल्यावर तर रानच मोकळं मिळालं. इथं प्रत्येक राज्यागणिक निसर्ग वेगवेगळा दिसतो… त्यामुळे आम्ही जवळपास ठरवूनच टाकलं की एकावेळी एक अशी अमेरिकेतली राज्यं फिरायची.\nते असो. सांगायचा मुद्दा हा की ह्या दरम्यानच्या २-३ वर्षांत आमच्या ओळखीतली अनेक मंडळी घराबाहेर, देशाबाहेर पडून “travel-friendly” झाली. बहुतेकांनी त्याच त्या, असंख्य टूरिस्टांनी पाय लावून गुळगुळीऽऽऽऽऽत केलेल्या ठिकाणी जायला सुरुवात केली. केरळ, गोवा, नैनिताल, सिमला, मनाली…आताशा फेमस झालेलं राजस्थान, लेह-लडाख इ… नाहीतर बाहेर म्हणजे फार फार तर सिंगापूर-मलेशिया किंवा लंडन, माॅरिशस, स्वित्झर्लंडसारखी तद्दन बाॅलिवुडी ठिकाणं\nअर्थात ह���या सर्व जागा भेट देण्यासारख्या आहेतच, पण प्रत्येक ठिकाणाचे चांगले शंभरएक फोटो Instagram किंवा Facebook वर upload केल्याविना ह्या लोकांची एकही ट्रिप पूर्ण होताना दिसत नाही. कोणत्यातरी टूरकंपनीतर्फे योजलेल्या ट्रिपमध्ये भरमसाठ पैसे देऊन सामील व्हायचं, धाव-धाव करत “पाॅईंट्स” पाहायचे, भोज्याला शिवल्याप्रमाणे तिथली “मेमरी” (हाही ह्या अश्या पर्यटकांचाच ठेवणीतला शब्द) म्हणून चार फोटो काढायचे, ते कमी पडतात की काय म्हणून दोन सेल्फींचीपण भर त्यात टाकून पळायचं पुढे) म्हणून चार फोटो काढायचे, ते कमी पडतात की काय म्हणून दोन सेल्फींचीपण भर त्यात टाकून पळायचं पुढे म्हणजे ट्रिपला गेलेत म्हणून फोटो काढतायत की फोटो काढायचे म्हणून ट्रिपला गेलेत अशीच शंका बघणाऱ्याला यावी.\nटूरकंपन्यांनी अशा pseudo-travelers ची नस चांगलीच ओळखलीय् मात्र अनेक ठिकाणच्या टूर्सचं schedule पाहिलं की नियोजन करताना कंपनीची माणसं “कसं गंडवलं” म्हणून फिदीफिदी हसत असावीत असंच वाटतं. “युरोप टूर” हा पण असाच एक फसवा कारभार. १५ दिवसांत १० देश वगैरे अनेक ठिकाणच्या टूर्सचं schedule पाहिलं की नियोजन करताना कंपनीची माणसं “कसं गंडवलं” म्हणून फिदीफिदी हसत असावीत असंच वाटतं. “युरोप टूर” हा पण असाच एक फसवा कारभार. १५ दिवसांत १० देश वगैरे कसं शक्य आहे पण त्या तशा ट्रिप्सना जाऊन आलेल्यांना नेमकं त्याच गोष्टीतून समाधान मिळालेलंही दिसतं. मुळात प्रवास का करायचा हे, आणि प्रवास व सहल ह्यातला फरक ह्या दोन्ही गोष्टी न कळूनही बहुतेकांना हल्ली आपण कसे #travelers #nomads आहोत न् कसे आपण #experiences घेतो हे आपापल्या social media वरच्या #traveldiaries मधून जगाला दाखवायचं असतं\nअर्थात् ते जे असेल ते असो… पण खरंच मुळातच का निघायचं प्रवासाला मुळातच का निघायचं प्रवासाला कुठेही जातो तिथं जाऊन काय केल्यानं जाण्याचं सार्थक होतं कुठेही जातो तिथं जाऊन काय केल्यानं जाण्याचं सार्थक होतं प्रवास, सहल आणि पर्यटन ह्यात नेमका फरक काय प्रवास, सहल आणि पर्यटन ह्यात नेमका फरक काय मी सुरुवातीला उल्लेख केला त्या आमच्या न्यूझीलंडच्या प्रवासापासून हे प्रश्न माझ्या मनात जे ठाण मांडून बसले, ते जात जात नव्हते. मागच्या आठवड्यात वॉशिंग्टन राज्यात सिएटल आणि ऑलिम्पिक नॅशनल पार्कला भेट देताना ह्यातले काही प्रश्न माझे माझ्यापुरते तरी सुटताहेत असं वाटलं.\nमी आणि रोहित जेव्हा कुठेही जातो तेव्हा off the beaten path ठिकाणांची वारी करण्याकडे आमचा कल असतो. म्हणजे साऊथ न्यूझीलंडला गेलो तेव्हा आम्ही तिथला फेमस असलेला ग्लेशियर वॉक न करता ट्विझल आणि जेराल्डीनसारख्या छोट्या छोट्या गावातून फिरलो. क्वीन्सटाऊनला जाऊन स्कायडायविंग करण्याऐवजी छोट्याश्या ओआमारूमधली ब्ल्यू पेंगविन कॉलनी बघणं पसंत केलं. किंवा अमेरिकेतही व्हरमॉंटसारख्या राज्यात फिरताना कार भाड्यानं घेऊन जिथं स्थानिक लोकांशिवाय कुणी सापडतही नाही अशा छोट्या-छोट्या गावात मुक्काम करत करत ८ दिवस फिरणं आम्हाला जास्त आवडलं.\nLocal दुकानांत जाऊन तिथे येणाऱ्या इतर व्यक्तींशी किंवा वाटेत भेटणाऱ्या स्थानिक मंडळींशी बोलून चुकून एखादी unique गोष्ट करायला मिळाली तर त्यासारखं दुसरं सुख नाही असं आम्हाला वाटतं. कारण वेगवेगळे देश, तिथल्या भाषा, संस्कृती, कपडे, निसर्ग ह्या सगळ्यात आत खोलात शिरण्यासाठी तुम्ही नुसतं एखाद्या बसमध्ये बसून नाही चालत आणि देशाटन केल्याने येणारं अपेक्षित असलेलं चातुर्य हे ह्या सगळ्यांच्या खोलात शिरल्याशिवाय नक्कीच येत नाही. युथ हॉस्टेल्ससारखी जबरदस्त कल्पना अशा विचारातूनच जन्माला येत असावी. समविचारी प्रवासी भेटले की आपला प्रवासाचा अनुभवही एका वेगळ्याच level ला जाऊन पोहोचतो. इतरांचे विविध अनुभव आणि perspectives ऐकूनच तर आपण enrich होत असतो, बदलत असतो, प्रगल्भ होत असतो. माझ्या दृष्टीने भटकंती करायची ती ह्या सगळ्यासाठी\nटूरकंपन्यासुद्धा त्या त्या देशातले अनुभवच आपल्याला देतात. पण माझ्या मते तो अतिशय सीमित, ज्याला आपण controlled environment म्हणू, अशा पद्धतीने दिला जातो. त्यात ना आपलं क्षितीज विस्तारत, ना आपल्याला त्या देशातल्या स्थानिकांची नीट माहिती होत. एखाद्या ठिकाणी जाऊन तिथं स्वतःची पाळ-मुळ विसरून नव्यानं आपले दृष्टिकोन घडवणं ह्यात जी मजा आहे, जे आव्हान आहे, ते अशा controlled वातावरणात घेतल्या जाणाऱ्या अनुभवात नाही.प्रवास करायचा तो अशा आव्हानांसाठी\nशिवाय आपल्यासाठी सगळं प्लॅनिंग करणारी टूरकंपनी गाठीशी नसली की मग अख्या प्रवासाची आणि त्याच्याशी निगडीत घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी आपल्यावरच पडते. शांत डोक्याने प्रवासात येणारे अनपेक्षित प्रश्न सोडवत, त्याचीही मजा घेत पुढे जाणं हासुद्धा एक अनुभव आहे. निम्मी मजा तर प्रवासाच्या आधी त्याचं foolproof नियोजन करण्यातच आहे काहीजण असं नियोजन न करताही सरळ प्रवासाला निघतात, पण आम्ही अजून त्या पातळीला पोहोचलो नाही. लहान मूल घेऊन असं adventure करण्याची हिंमत होत नाही इतकंच. पर्यटन, तेही self-planned, करायचं ते ह्या सगळ्या अनुभवांसाठी आणि आपल्या मर्यादा ओळखण्यासाठी\nआमची आता travel destinations ची bucket list दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एकेक करून ती पूर्ण करणे हा तूर्तास मोठा challenge आहे. आमच्या मर्यादा आता तिथंच आम्हाला न दिसोत म्हणजे झालं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/aurangabad/mba-admission-delay-process-delayed-three-months/", "date_download": "2020-01-23T15:15:07Z", "digest": "sha1:2TGFOVU7X3MPTC63X75VYE7WZUQTQJVD", "length": 35412, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Mba Admission Delay; Process Delayed From Three Months | एमबीए प्रवेशाचा घोळ संपेना; तीन महिन्यांपासून प्रक्रिया | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nएक दिवसाचा डबेवाला, रोहित पवारांचा चर्चगेट ते दादर 'लोकल' प्रवास\n‘महांकाली’च्या मालमत्तेवरही दोन बँकांचा दावा; थकीत कर्ज\nशिखर शिंगणापूर अतिक्रमणाच्या विळख्यात : यात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांची होऊ शकते गैरसोय\nऑलिम्पिकमध्ये कुस्तीतूनच दोन-तीन पदके : कुस्तीपटू गीता फोगाट\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\nएक दिवसाचा डबेवाला, रोहित पवारांचा चर्चगेट ते दादर 'लोकल' प्रवास\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\n...म्हणून मनसेचा झेंडा बदलला राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' ���ोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशा���ची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nएमबीए प्रवेशाचा घोळ संपेना; तीन महिन्यांपासून प्रक्रिया\nएमबीए प्रवेश��चा घोळ संपेना; तीन महिन्यांपासून प्रक्रिया\n३४ हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ\nएमबीए प्रवेशाचा घोळ संपेना; तीन महिन्यांपासून प्रक्रिया\nठळक मुद्देटिष्ट्वटरवर ‘एमबीए डिले’ नावाने ट्रेंड\nऔरंगाबाद : राज्यातील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा गोंधळ संपता संपेना. प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होऊन तीन महिने उलटले तरी अद्यापही प्रवेशाची एकही फेरी पूर्ण झालेली नाही. प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, २८ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे राज्यातील प्रवेशासाठी इच्छुक ३४ हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nराज्यातील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शासनाने ९ व १० मार्च रोजी प्रवेशपूर्व चाचणी परीक्षा (सीईटी)घेतली होती. या सीईटीचा निकाल ३१ मार्च रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर ८ जूनपासून ‘सार’प्रणालीमार्फत आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात केली. २० जून रोजी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर ‘सार’वर झालेली नोंदणी रद्द करण्यात आली. त्यानंतर ही प्रक्रिया जुन्या पद्धतीनेच सीईटी सेल आणि तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यास सुरुवात केली. पहिल्या राऊंडसाठी ३० जूनपासून आॅनलाईन नोंदणी करण्यास सुरुवात झाली. या विद्यार्थ्यांमधून १७ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यात नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेशनिश्चिती केली. याच कालावधीत जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडिज, मुंबई या संस्थेने जागावाटप करताना संस्थेचा स्वायत्त दर्जा ग्राह्य धरला नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात प्रवेश प्रक्रियेला आव्हान दिले. उच्च न्यायालयाने संस्थेचा दावा ग्राह्य धरून पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. त्यामुळे पहिल्या फेरीत झालेले प्रवेशही रद्द करण्यात आले. पहिल्या फेरीतील प्रवेश रद्द झाल्यामुळे सीईटी सेलतर्फे पुन्हा नव्याने प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार ४ व ५ आॅगस्ट रोजी पहिल्या फेरीसाठी पुन्हा नव्याने नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर ७ आॅगस्ट रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार होती. त��व्हाच बोगस कागदपत्रे सादर केल्याचे सीईटी सेलच्या निदर्शनास आल्यामुळे पुन्हा प्रक्रिया ९ आॅगस्टपर्यंत लांबविण्यात आली. याचवेळी प्रवेश प्रक्रियेवर आक्षेप घेत रोहन विरानी, सुभाष गवस या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यानंतर १४ आॅगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान प्रतिवाद्यांना नोटिसा देत पुढील सुनावणी २८ आॅगस्ट रोजी होणार आहे. तोपर्यंत प्रवेश प्रकिया सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या गोंधळामुळे तब्बल तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.\nएमबीए प्रवेश प्रकियेतील गोंधळामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी शासनाविरोधात प्रचंड रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.\n१५ आॅगस्ट रोजी टिष्ट्वटरवर ‘एमबीए डिले’ नावाने ट्रेंड सुरू करण्यात आला होता. हा ट्रेंड दिवसभर चौथ्या स्थानी होता. काही वेळात २३ हजार १०० टष्ट्वीट करीत राज्य शासन आणि सीईटी सेलचा निषेध नोंदविण्यात येत होता. याशिवाय काही विद्यार्थ्यांनी फलक हाती धरून आमचा दोष काय अशा पद्धतीची मोहीमही सोशल मीडियात राबविली आहे.\nनाशकातील केटीएचएन महाविद्यालयात अभाविप छात्रभारती आमने-सामने\nबिलोलीतील विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत\nविद्यापीठाने लांबवला प्रथम वर्षाचा निकाल ; परीक्षा विभागाचा सावळा गोंधळ\nआता शाळांमध्ये वाजणार 'वॉटर बेल'; विद्यार्थ्यांना डब्बा खाण्यासोबतच मिळणार पाणी पिण्यासाठीही सुट्टी\n सूर्यग्रहण पाहिल्याने 14 मुलांच्या डोळ्यांना गंभीर इजा\nविद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी यापुढे वाजणार ‘वॉटर बेल’\nकिराणा चावडी, राजाबाजारचा कौल नेहमीच सेनेला तरी...\nराज्यभरातील आंदोलक शेतकऱ्यांविरुद्धचे खटले मागे घ्यावीत; खंडपीठात जनहित याचिकेद्वारे विनंती\nऔरंगाबाद विमानतळावरून रोज होतेय ३ टन कार्गोचे ‘टेकऑफ’\n१९६० साली ८३ विद्यार्थ्यांनी सुरुवात; आतापर्यंत घडविले उच्च दर्जाचे १६ हजार अभियंते\n'जीका'तील अभियंत्यांचा राजकारणाकडे नव्हे; व्यवसाय, उद्योग, नोकरीकडे ओढा\nशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने केली मराठवाड्याच्या विकासाची पायाभरणी\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nएक दिवसाचा डबेवाला, रोहित पवारांचा चर्चगेट ते दादर 'लोकल' प्रवास\nVideo: नवी कोरी एमजी हेक्टर भररस्त्यात पेटली; मुंबईनंतर दिल्लीत थरार\n‘महांकाली’च्या मालमत्तेवरही दोन बँकांचा दावा; थकीत कर्ज\nपुनर्वसन होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बि-हाड मांडण्याचा श्रमजीवींचा निर्धार\nशिखर शिंगणापूर अतिक्रमणाच्या विळख्यात : यात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांची होऊ शकते गैरसोय\n...म्हणून मनसेचा झेंडा बदलला राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्���ष्ट; म्हणाले...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/vashim/womens-tie-rakhi-prisoners-washim/", "date_download": "2020-01-23T14:33:57Z", "digest": "sha1:LDCTKLPI7XSCWCVKNHXR3SUAEUFGADOS", "length": 31674, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Womens Tie Rakhi To Prisoners In Washim | कारागृहातील कैद्यांना महिलांनी बांधल्या राख्या! | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्���ास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nध���्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nकारागृहातील कैद्यांना महिलांनी बांधल्या राख्या\nWomens tie rakhi to prisoners in Washim | कारागृहातील कैद्यांना महिलांनी बांधल्या राख्या\nकारागृहातील कैद्यांना महिलांनी बांधल्या राख्या\nमी वाशिमकर गृपच्यावतिने कैद्यांना १५ आॅगस्ट रोजी कारागृहात जावून राख्या बांधण्यात आल्यात.\nकारागृहातील कैद्यांना महिलांनी बांधल्या राख्या\nवाशिम : समाजात सर्वच गुन्हेगार नसतात, काहींना परिस्थितीही जेलात पाठविते अशांना राखी पोर्णिमेच्या दिवशी बहिणीची आठवण झाल्यानंतर त्यांनाही कोणी राखी बांधण्यास यावे अशी अपेक्षा असतेच. याच उद्देशाने वाशिमच्या वाशिमकर गृपच्यावतिने कैद्यांना १५ आॅगस्ट रोजी कारागृहात जावून राख्या बांधण्यात आल्यात. यावेळी अनेक कैद्यांचे डोळे पानवले होते. काहींनी 'ताई आमच्याकडे तुला दयायला काही नाही' असे म्हणून साश्रुनयनांनी आभार व्यक्त केलेत.\nमी वाशिमकर गृपमधिल महिला सदस्यांनी कैदयांना राख्या बांधण्यासंदर्भात कारागृह अधिक्षक यांच्याकडे विचार मांडला. त्यांनी सुध्दा सामाजिक उपक्रमाला प्राधान्य देत कैदयांना राख्या बांधण्याची परवानगी दिली. कैदयांना राख्या बांधल्या असता कैदयांना आपल्या बहिणीची आठवण आल्याचे त्यांच्या चेहºयावरुन दिसून येत होते. यावेळी कारागृहातील अधिक्षकांसह कर्मचाºयांची उपस्थिती लाभली होती.\nबहिण-भावाच्या अतुट नात्याची विण घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या आनंददायी सणाचा कैद्यांनाही आनंद लुटता यावा. या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मी वाशिमकर गृपच्या सदस्या कैदयांना राखी बांधण्यासाठी गेले असता अनेक कैदयांना अश्रू आवरता आल्या नसल्याचे दिसून आले. यावेळी सर्व कैद्यांना राखीची भेट म्हणुन आपण केलेल्या चुका पुन्हा करू नका हीच आमच्यासाठी अमुल्य भेट राहील असे महिलांनी त्यांनी सांगितले. यावेळी कारागृह अधिक्षक सोमनाथ पाडुळे यांचेसह कारागृहातील कर्मचाºयांनासुध्दा राखी बांधण्यात आली.\nमी वाशिमकर गृपच्यावतिने कारागृहात राबविण्यात आलेला रक्षाबंधनाचा कार्यक्रम स्तुत्य असून समाजाला आज अशा कार्यक्रमांची गरज आहे. कारागृहातील कैदयांना येथे येवून कैदयांना राख्या बांधल्याने त्यांच्यामध्ये एक चांगली भावना निर्माण झाली. कारागृहामध्ये आम्ही असे उपक्रम नेहमी घेतो. हा कार्यक्रम खरोखर कौतूकास्पद असल्याचे जिल्हा कारागृह अधिक्षक पाडुळे यांनी म्हटले.\nरक्षाबंधनाचा कार्यक्रमाला सोनाली ठाकुर, करुणाताई कल्ले, उषा वानखड यांच्यासह मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या.\nशाळा अनुदानप्रकरणी ‘सीईओं’ना न्यायालयाचा वॉरंट\nवृक्ष लागवडीचे पैसे मिळालेच नाही\nशासकीय तूर खरेदीत शेतकऱ्यांची पंचाईत\nअपंग समावेशीत शाळांवरील शिक्षकांची वेतनश्रेणी, समायोजनाची प्रक्रिया रखडली\nमानोरा एमआयडीसीत केवळ एक उद्योग\nअखेर पोलीस बंद���बस्तात धानोरा शेतशिवारातील रस्ता झाला मोकळा\nशाळा अनुदानप्रकरणी ‘सीईओं’ना न्यायालयाचा वॉरंट\nवृक्ष लागवडीचे पैसे मिळालेच नाही\nशासकीय तूर खरेदीत शेतकऱ्यांची पंचाईत\nअपंग समावेशीत शाळांवरील शिक्षकांची वेतनश्रेणी, समायोजनाची प्रक्रिया रखडली\nमानोरा एमआयडीसीत केवळ एक उद्योग\nअखेर पोलीस बंदोबस्तात धानोरा शेतशिवारातील रस्ता झाला मोकळा\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यश��्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/quinidine-p37133587", "date_download": "2020-01-23T14:58:16Z", "digest": "sha1:HT52XZ56GOBVFX4CJTL6ZTJUJDGN6HJF", "length": 16208, "nlines": 254, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Quinidine in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Quinidine\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n4 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Quinidine\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n4 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nQuinidine के प्रकार चुनें\nदवा उपलब्ध नहीं है\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n4 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय\nदवा उपलब्ध नहीं है\nQuinidine खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें मलेरिया अनियमित दिल की धड़कन (हृदय अतालता)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Quinidine घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Quinidineचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Quinidineचा वापर सुरक्षित आहे काय\nQuinidineचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nQuinidineचा यकृतावरील परिणाम काय आहे\nQuinidineचा हृदयावरील परिणाम काय आहे\nQuinidine खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Quinidine घेऊ नये -\nQuinidine हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nते सुरक्षित आहे का\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nआहार आणि Quinidine दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोल आणि Quinidine दरम्यान अभिक्रिया\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Quinidine घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Quinidine याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Quinidine च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Quinidine चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Quinidine चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Adevendra%2520fadnavis&f%5B2%5D=field_site_section_tags%3A127&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3Apimpri%2520chinchwad&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3Ababy&search_api_views_fulltext=%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2020-01-23T14:07:54Z", "digest": "sha1:INVORYMT6LKAGVUHKFISR57JHPI4R5Q6", "length": 6453, "nlines": 157, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove देवेंद्र फडणवीस filter देवेंद्र फडणवीस\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nपिंपरी (1) Apply पिंपरी filter\nपिंपरी चिंचवड (1) Apply पिंपरी चिंचवड filter\nपृथ्वीराज चव्हाण (1) Apply पृथ्वीराज चव्हाण filter\nभ्रष्टाचार (1) Apply भ्रष्टाचार filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nयुवक काँग्रेस (1) Apply युवक काँग्रेस filter\nरमेश बागवे (1) Apply रमेश बागवे filter\nरामहरी रुपनवर (1) Apply रामहरी रुपनवर filter\nशरद रणपिसे (1) Apply शरद रणपिसे filter\n(-) Remove पिंपरी चिंचवड filter पिंपरी चिंचवड\nरविवार, 21 ऑक्टोबर 2018\nराफेल खरेदी आजपर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा : पृथ्वीराज चव्हाण\nपिंपरीः विमान खरेदीत केंद्राने 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असून तो जागतिक स्तरावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते आणि माजी...\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://puladeshpande.net/balgandharva.php", "date_download": "2020-01-23T13:15:12Z", "digest": "sha1:QXEONITHF7KWWSQCDW2IWHB5KYCQEQFJ", "length": 9288, "nlines": 11, "source_domain": "puladeshpande.net", "title": "पु.लं.ची श्रद्धास्थाने:बालगंधर्व", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\n... माझ्या आयुष्यात एकाचढ एक गायकवादक ऐकायचा योग मला लाभला. त्या गायकांशी तुल्यबळ म्हणावे असे आजही तरूण गायक-गायिकांचे गाणे वाजवणे ऐकायला मिळते. पण बालगंधरर्वांच्या स्वराची किमया काय आहे ते मात्र कळत नाही. तास तास तयारीने किसलेल्या भिमपलासापुढे बालगंधर्वांनी त्याच भिमपलासात 'देवा धरिले चरण' एवढी नुसती तीन शब्दांची ओळ भिजवून काढली की ऐकणाऱ्याला सगळा भिमपलास एका क्षणात आपल्या शरीराबाहेर रंध्रारंध्रातून आत झिरपत गेल्याचा अनुभव यायचा. बरं हा काही 'रम्य ते बालपण' छाप अभिप्राय आहे असे नाही. मध्ये एक काळ असा आला होता की, चित्रपटसंगीताच्या लाटेत बालगंधर्वांची स्वरांची द्वारका बुडून जाणार की काय अशी भीती वाटत होती. पण कुठे काय जादू झाली कळत नाही. मराठी संगीतसृष्टीत ही सारी गायकी पुर्नजन्म घेतल्यासारखी प्रकट झाली. बालगंधर्वांना ज्यांनी आधी प्रत्यक्ष पाहिले नाही की प्रत्यक्ष ऐकलेही नाही अशी गुणी मुलं त्यांच्या ध्वनीमुद्रिका ऐकून, त्या गायकीतली गहिराई ओळखून ती गाणी आत्मसात करण्यात आनंद मानताना दिसायला लागली. मला कधी कधी इतकी मजा वाटते की एरवी सगळे 'मॉड' संस्कार असलेली तरुण मुलं मुली जर चांगल्या संगीताची नजर लाभलेली असेल तर बालगंधर्वांच्या गाण्यातल्या ज्या विशेष सौंदर्यस्थळांना साठ सत्तर वर्षापूर्वी दाद मिळायची त्याच जागांना तितक्याच आनंदानं दाद देतांना दिसतात. कलेच्या सौंदर्यात ही अशी एक कालनिरपेक्ष आनंद देणारी शक्ती असते. कलावंत जाणून घेणं म्हणजे त्या शक्तिची लीला जाणून घेणं असतं. असा स्थल काल निरपेक्ष आनंद देण्याचं सामर्थ्य एक तर निसर्गप्राप्त असतं किंवा निसर्गासारख्याच निरपेक्ष सहजतेने फुललेल्या कलेच्या दर्शनात असतं. त्यातली निरपेक्षता आणि सहजता हया दोन्ही गोष्टी अमोल असतात. खळखळत वाहणे हा निसर्गाचा सहजधर्म. तसाच सहजधर्म म्हणून गळ्यातून सूर वाहातो असा साक्षात्कार घडवणारा गतिमानी गायक कलावंत म्हणजे निसर्गाने निरपेक्ष भावनेने आपल्याला दिलेल्या पौर्णिमेच्या चांदण्याच्या, सूर्योदयाच्या फुलांच्या ताटव्यांच्या, खळाळणाऱ्या निर्झराच्या देण्यासारखे एक देणे असते. ते कोण आणि कुठे आणि कसे घडवितो हे कोडे सुटले असते तर बालगंधर्वांच्या गाण्यातल्या आनंदकोशाचे रहस्य उमगले असते. शंभर वर्षांपूर्वी सूर लयीचा स्वयंभू अवतार असल्यासारखा साक्षात्कार घडवणारे हे देणे महाराष्ट्रात जन्माला आले. सूर आणि लय यांचे पार्वती-परमेश्वरासारखे संपृक्त स्वरुपातले दर्शन त्याने रसिकांना घडवले आणि तेही कुठून तर स्वत:ला शिष्ट समजणाऱ्या लोकांनी अपवित्र, ओंगळ मानून बहिष्कृत केलेल्या नाटकाच्या मंचावरुन. आंगणातल्या मातीत रांगणाऱ्या बालकृष्णाने आपल्या चिमण्या मुखाचा 'आ' करुन यशोदेला ���िश्वरुपदर्शन घडविले... तसे ह्या बालगंधर्वानेही नाटकातल्या गाण्यासाठी लावलेल्या 'आ'कारामागचे भारतीय अभिजात संगीतातले विश्व जाणकारांच्या अनुभवाला आणून दिले. विचाराहीन अरसिकांनी हीनत्वाचा डाग देऊन चोरटा संबंध ठेवायच्या लायकीची कला ठरवलेल्या संगीतकलेला जणू शापमुक्ती लाभली. घराघरात नव्हे, तर मराठी माजघरात गंधर्वांचं गाणं गेलं. त्याचा आदर झाला. लाड झाले. स्त्री-पुरुषांनी मोकळ्या गळ्याने त्या गाण्यांशी सलगी जोडली. महाराष्ट्राला वरदानासारखं लाभलेलं हे स्वरदान. मनाच्या झोळीत ते कृतज्ञतेने स्वीकारावं आणि स्वत:ला धन्य मानावं. म्हणून म्हणतो, की ह्या नव्या वर्षाचं नाव पंचांगर्त्याच्या लेखी काहीही असलं तरी मराठी नाट्य आणि संगीतप्रेमी माणसाच्या हिशेबी हे गंधर्वनाम संवत्सरच आहे.\n... अपूर्ण(- कालनिर्णय १९८६)\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0", "date_download": "2020-01-23T13:31:33Z", "digest": "sha1:DQOBHRTBBY7TKWGMAB5T2CUKM45NZOVN", "length": 2355, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:अमेरिकेतील राज्यांचे गव्हर्नर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएकूण १४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १४ उपवर्ग आहेत.\n► आर्कान्साचे गव्हर्नर‎ (१ प)\n► इंडियानाचे गव्हर्नर‎ (१ प)\n► ओहायोचे गव्हर्नर‎ (२ प)\n► कॉलोराडोचे गव्हर्नर‎ (३ प)\n► जॉर्जिया राज्याचे गव्हर्नर‎ (१ प)\n► टेक्सासचे गव्हर्नर‎ (१ प)\n► टेनेसीचे गव्हर्नर‎ (२ प)\n► न्यू जर्सीचे गव्हर्नर‎ (१ प)\n► न्यू यॉर्कचे गव्हर्नर‎ (५ प)\n► मिसूरीचे गव्हर्नर‎ (१ प)\n► मॅसेच्युसेट्सचे गव्हर्नर‎ (३ प)\n► मेरीलँडचे गव्हर्नर‎ (१ प)\n► व्हर्जिनियाचे गव्हर्नर‎ (३ प)\n► साउथ कॅरोलिनाचे गव्हर्नर‎ (१ प)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-mango-flowering-late-due-variation-temperature-maharashtra-25632?page=1", "date_download": "2020-01-23T14:02:59Z", "digest": "sha1:SCWUFV3I2YHWUBPBKJCFZMMVNBIRAVYD", "length": 16671, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi mango flowering late due to variation temperature Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नो���िफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबदलत्या वातावरणामुळे आंबेमोहराला विलंब\nबदलत्या वातावरणामुळे आंबेमोहराला विलंब\nशुक्रवार, 6 डिसेंबर 2019\nरत्नागिरी ः सोबा चक्रीवादळामुळे कोकणातील वातावरण बदलले असून, त्याचा परिणाम संवेदनशील आंबा पिकावर होत आहे. सध्या पालवलेल्या कलमांवर मोहर येण्याची स्थिती आहे; मात्र पाऊस, ढगाळ वातावरणाने मोहराला उशीर होणार आहे. ढगाळ वातावरणामुळे मोहरासह पालवीला कीड लागण्याची भीती आंबा बागायतदारांकडून वर्तविण्यात येत आहे.\nरत्नागिरी ः सोबा चक्रीवादळामुळे कोकणातील वातावरण बदलले असून, त्याचा परिणाम संवेदनशील आंबा पिकावर होत आहे. सध्या पालवलेल्या कलमांवर मोहर येण्याची स्थिती आहे; मात्र पाऊस, ढगाळ वातावरणाने मोहराला उशीर होणार आहे. ढगाळ वातावरणामुळे मोहरासह पालवीला कीड लागण्याची भीती आंबा बागायतदारांकडून वर्तविण्यात येत आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवर, तर सिंधुदुर्गात ३० हजार हेक्टरवर आंब्याची लागवड होते. यंदा दोन मोठ्या चक्रीवादळांमुळे पाऊस लांबला आहे. त्याचा फटका आंबा पिकाला बसला आहे. दरवर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला २५ ते ३० टक्के कलमांना फूट येते. तर देवगड भागातील कलमांना ४० टक्के फूट येते. त्यानंतर थंडी पडली की डिसेंबरअखेरीस कणी तयार होऊ लागते. पुढे आंबा तयार होण्यासाठी मार्च महिना उजाडतो; परंतु यंदा ऋतुचक्रच बदलले असून, थंडीचा अद्याप पत्ता नाही.\nजिल्ह्यात काही भागांमध्ये कलमांना मोहर आला आहे. त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. या बदलत्या वातावरणात हा मोहर किती टिकेल हे सांगणे शक्यच नाही. पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने मोहरावर परिणाम झाला आहे. गेले दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण असून, मोहर अद्यापही आलेला नाही. फक्त काही पालवीवर मोहर येण्यास सुरुवात झाली आहे. त्याला थंडी आवश्यक आहे. मात्र, अद्यापही थंडी पडलेली नाही.\nपालवीसह आलेल्या मोहरावर ढगाळ वातावरणामुळे कीड रोगांसह तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती बागायतदारांकडून वर्तविली जात आहे. पहिल्या टप्प्यात येणाऱ्या आंबा उत्पादनावर परिणाम निश्‍चित होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात किती उत्पादन येणार यावरच बागायतदारांचे आर्थिक गणित अवलंब��न राहणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे म्हणाले, की मोहर उशिरा आल्यानंतर त्याला आवश्यक थंडी पडली पाहिजे. तरच आलेल्या मोहराला फळधारणा होऊ शकते.\nसुधारित जातीच्या काजू पिकांवर चांगल्या पद्धतीने मोहर येण्यास सुरुवात झाला आहे; मात्र गावठी जातींना मोहर येण्याची प्रक्रिया लांबणार आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे मोहरावर टी मॉस्किटो कीड पसरण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी मोहर करपतोय, पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. यंदाचा हंगाम आंब्यापेक्षा काजूला चांगला राहील, असे रत्नागिरी तालुक्यातील काजू बागायतदार एन. व्ही. बापट यांनी सांगितले.\nकोकण ऊस सिंधुदुर्ग पाऊस थंडी\nबदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘वाइल्ड गार्डन’\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बदनापूर (जि.\nबोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बाग\nखानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा तुटवडा\nजळगाव : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नों\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत हरभऱ्याकडून...\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या त\nवाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरज\nसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी वाकुर्डे बुद्रुक योजना आता ८०० कोटींवर\nयांत्रिकीरणातून शेती केली सुलभ,...नगर जिल्ह्यातील बेलापूर येथील बाळासाहेब मारुतराव...\nचार आने की मुर्गी...केंद्र सरकारने मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...\nमटणाचे वाढते दर अन् शेळी-मेंढीपालन मागणी, पुरवठा आणि किंमत या बाबींच्या...\nएरियल फवारणीसाठी हवी ‘सीआयबी’ची परवानगीनागपूर ः देशात एरियल (आकाशातून) फवारणीकामी...\nकणेरी मठात ३० पासून राष्ट्रीय कृषी...कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी...\nशेतकरी गट, ‘एफपीओ’ची सबलीकरणाची वाट अवघडऔरंगाबाद : गटशेती सबलीकरण योजनेंतर्गत निवडलेल्या...\n‘स्मार्ट’ची तयारी पूर्ण; दिल्लीत होणार...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण...\nकृषी विज्ञान केंद्राच्या तंत्रज्ञान...सोलापूर ः ‘‘सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या...\nदेशात यंदा कडधान्य आयात ४६ टक्के वाढलीनवी दिल्ली: देशात यंदा कडधान्य उत्पादन...\nथंडी गायब; किमान तापमानात वाढ पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...\nहिंगणघाट झाले कापूस व्यवहाराचे ‘हब’कापूस प्रक्रिया उद्योगाचे जाळे विस्तारले गेल्याने...\nतंत्रशुद्ध व्यवस्थापनातून मधमाशीपालनात...नाशिक शहराजवळील पाथर्डी येथील गौतम डेमसे या...\nपाणीवाटपावर चर्चा गरजेची : डॉ. माधवराव...अकोला ः देशाचा विकास होताना नागरीकरणाच्या...\nचिंता पुरे; हवी थेट कृती ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढल्याशिवाय देशाचा...\nखेड शिवापुरात केली स्ट्रॉबेरी लागवड...खेड शिवापूर (जि. पुणे) येथील मयूर कोंडे या...\nराज्यात गारठा झाला कमी पुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...\nथकीत कर्जावर व्याज आकारू नये : राज्य...मुंबई ः महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी...\nकेंद्र कांदा निर्यातबंदी, साठा मर्यादा...नवी दिल्ली ः देशात कांद्याचे उत्पादन...\nशेतकरी कंपनीमुळे तयार झाले उत्पन्नाचे...पुणे जिल्ह्यातील मढ पारगाव आणि परिसरातील सात...\nनिर्यातदार व्हा... पण शेतकऱ्यांचा...पुणे: शेतमालाची निर्यात आता पूर्णतः ‘बिझनेस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/health/special-oils-helpful-reducing-belly-fat/", "date_download": "2020-01-23T13:45:53Z", "digest": "sha1:BN27ZLJG4ZSQP53M6P42PCBJ75YK2VYO", "length": 31155, "nlines": 420, "source_domain": "www.lokmat.com", "title": "This Special Oils Is Helpful In Reducing Belly Fat | पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 'या' तेलाचं करा सेवन, मग बघा कमाल | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ जानेवारी २०२०\nबॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’ची गर्जना, जाणून घ्या 12 व्या दिवसाच्या कमाईचा आकडा\nअवैध सावकारी : ४३० धनादेशांसह ३४ लाखांची रोकड जप्त\nवन डेत जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजानं केलं प्रेयसीला हटके प्रपोज\nशौचालयांचा घोळ; चौकशीची मुदत संपली\n'तान्हाजी' चित्रपट टॅक्स फ्री करण्यावर आज शिक्कामोर्तब होणार \n'तान्हाजी' चित्रपट टॅक्स फ्री करण्यावर आज शिक्कामोर्तब होणार \n...तर काँग्रेसकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता - शिवसेना\n'यामुळे' धनंजय मुंडेंना दिलं सामाजिक न्याय खातं; शरद पवारांनी केला खुलासा\nमनसेच्या राजकारणाला मिळणार हिंदुत्वाची किनार; पक्षाचा नवा भगवा झेंडा 'असा' दिसणार\nउद्धवा, अजब तुझे ���रकार म्हणत मनसे नेत्याने ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाची उडवली खिल्ली\n14 वर्षे मोठ्या ‘महेश’ला सोडून 4 वर्षे लहान ‘महेश’शी केले लग्न, असे आहे नम्रताचे सध्याचे ‘वास्तव’\nसाडीत खुललं या मराठी अभिनेत्रीचे सौंदर्य, फोटो पाहून तुम्हीही पडला प्रेमात\n ‘चुरा के दिल मेरा’ या गाण्याच्यावेळी ‘हंगामा 2’ मधील शिल्पाचा नायक होता इतक्या वर्षांचा\nमराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्रीला ओळखलंत का, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nआणि ती बातमी वाचून आलिया भट खवळली...; जाणून घ्या कारण\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\n कॅन्सर बरा करण्यासाठी वैज्ञानिकांनी शोधला नवा उपाय, जाणून घ्या काय आहे उपाय\nतुमच्या हिरड्यांचा रंग काळा आहे का जाणून घ्या याची कारणे....\nबाबो; लग्न करायला 'या' लोकांना हेच ठिकाण मिळालं का\nबॉयफ्रेंडचं जगणं मुश्किल करतात या ६ प्रकारच्या गर्लफ्रेंडस्, बघा तुमची आहे का यात\nलैंगिक जीवन : महिला ऐनवेळेला करतात या ५ चुका, पार्टनरलाच देतात मग दोष\nवन डेत जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजानं केलं प्रेयसीला हटके प्रपोज\nपुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, FDAच्या अहवालातून उघड\n...तर काँग्रेसकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता - शिवसेना\n'या' फोटोतला चिमुरडा आहे टीम इंडियाचा यशस्वी खेळाडू, बघा ओळखता येतोय का\nशिखर धवनची दुखापत गंभीर, प्रदीर्घ कालावधीपर्यंत राहणार क्रिकेटपासून दूर\nकामठी - 16 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार. नवीन कामठी पोलीस घटनास्थळी दाखल\nअरविंद केजरीवालांच्या संपत्तीत वाढ; प्रतिज्ञापत्रातून उघड\nपुण्यात टोळक्याकडून तरुणाचा निर्घुण खून; मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना\nबदलापूर - के.जे रेडिमेज कंपनीत स्फोट, एका कामगाराचा मृत्यू तर दोघे जखमी\nठाणे - वागळे इस्टेटमधील कैलासनगरमध्ये सर्पमित्राने पकडला ६ फुटाचा घोणस जातीचा साप\nमनसेच्या राजकारणाला मिळणार हिंदुत्वाची किनार; पक्षाचा नवा भगवा झेंडा 'असा' दिसणार\nIndia vs New Zealand : न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा वन डे संघ जाहीर, युवा खेळाडूला पदार्पणाची संधी\nVideo : शाब्बास पठ्ठ्यांनो 6 किमी पायपीट करुन CRPF जवानांनी गर्भवतीला रुग्णालयात पोहोचवलं\nपाकचे पंतप्रधान इम्रान यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग, ट्रम्प यांची मध्यस्थीची इच्छा\nपुणे-बंगलोर महामार्गावर अपघात, चार जखमी\nवन डेत जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजानं केलं प्रेयसीला हटके प्रपोज\nपुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, FDAच्या अहवालातून उघड\n...तर काँग्रेसकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता - शिवसेना\n'या' फोटोतला चिमुरडा आहे टीम इंडियाचा यशस्वी खेळाडू, बघा ओळखता येतोय का\nशिखर धवनची दुखापत गंभीर, प्रदीर्घ कालावधीपर्यंत राहणार क्रिकेटपासून दूर\nकामठी - 16 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार. नवीन कामठी पोलीस घटनास्थळी दाखल\nअरविंद केजरीवालांच्या संपत्तीत वाढ; प्रतिज्ञापत्रातून उघड\nपुण्यात टोळक्याकडून तरुणाचा निर्घुण खून; मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना\nबदलापूर - के.जे रेडिमेज कंपनीत स्फोट, एका कामगाराचा मृत्यू तर दोघे जखमी\nठाणे - वागळे इस्टेटमधील कैलासनगरमध्ये सर्पमित्राने पकडला ६ फुटाचा घोणस जातीचा साप\nमनसेच्या राजकारणाला मिळणार हिंदुत्वाची किनार; पक्षाचा नवा भगवा झेंडा 'असा' दिसणार\nIndia vs New Zealand : न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा वन डे संघ जाहीर, युवा खेळाडूला पदार्पणाची संधी\nVideo : शाब्बास पठ्ठ्यांनो 6 किमी पायपीट करुन CRPF जवानांनी गर्भवतीला रुग्णालयात पोहोचवलं\nपाकचे पंतप्रधान इम्रान यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग, ट्रम्प यांची मध्यस्थीची इच्छा\nपुणे-बंगलोर महामार्गावर अपघात, चार जखमी\nAll post in लाइव न्यूज़\nपोटावरील चरबी कमी करण्यासाठी 'या' तेलाचं करा सेवन, मग बघा कमाल\nपोटावरील चरबी कमी करण्यासाठी 'या' तेलाचं करा सेवन, मग बघा कमाल\nसडपातळ मुलींच्याही पोटाच्या भागात अनेकदा चरबी जमा होते. याला बेली फॅट म्हणतात. हे चरबीमुळे वाढलेलं पोट दिसायला फारच वाईट वाटतं.\nपोटावरील चरबी कमी करण्यासाठी 'या' तेलाचं करा सेवन, मग बघा कमाल\nपोटावरील चरबी कमी करण्यासाठी 'या' तेलाचं करा सेवन, मग बघा कमाल\nपोटावरील चरबी कमी करण्यासाठी 'या' तेलाचं करा सेवन, मग बघा कमाल\nपोटावरील चरबी कमी करण्यासाठी 'या' तेलाचं करा सेवन, मग बघा कमाल\nपोटावरील चरबी कमी करण्यासाठी 'या' तेलाचं करा सेवन, मग बघा कमाल\nसडपातळ मुलींच्याही पोटाच्या भागात अनेकदा चरबी जमा होते. याला बेली फॅट म्हणतात. हे चरबीमुळे वाढलेलं पोट दिसायला फारच वाईट वाटतं. तसेच याने आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्याही निर्माण होतात. त्यामुळे योग्य आणि नियमित एक्सरसाइज करायला हवी. पोटावरील ही चरबी दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले जातात. त्यातीलच एक खास उपाय म्हणजे खोबऱ्याचं तेल. खोबऱ्याच्या तेलातील पदार्थ खाल्ल्याने वजन वाढत नाही तर कमी होतं. या तेलात जेवण तयार केल्यास आणि ते खाल्ल्यास कॅलरी बर्न होण्याची प्रक्रिया वेगाने होऊ लागते.\nखोबऱ्याच्या तेलातील खास गुण\nद हेल्थ साइट डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, हे तेल सौंदर्यासाठीही फायदेशीर मानलं जातं. पण हे अनेकांना माहीत नाही की, या तेलाच्या सेवनामुळे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. इतर तेलांच्या तुलनते या तेलाची संरचना वेगळी असते. खोबऱ्याच्या तेलातील फॅटी अॅसिड चेन दुसऱ्या तेलांच्या फॅटी अॅसिड चेनच्या तुलनेत मध्यम आकाराची असते. याची स्मोक लेव्हलही कमी असते.\nखोबऱ्याच्या तेलाच्या सेवनाचे फायदे\nजेव्हा तुम्ही खोबऱ्याच्या तेलाचं सेवन करता तेव्हा आधी ते संग्रहित होतं आणि नंतर तुटतं. याने चरबी जळते आणि पचनक्रियाही सुधारते. या कारणाने वजन कमी होण्याची गतीही वाढते. त्यासोबतच मध्यम आकाराच्या फॅटी अॅसिड चेनमुळे पोट जास्तवेळ भरलेलं जाणवतं. त्यामुळे तुम्ही जास्त काही खातही नाही.\nलिपिड्स जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, खोबऱ्याच्या तेलाच्या सेवनाने चयापचयाचा दर वाढून फॅट बर्न होतं. याने पोटातील चरबी वेगाने कमी होते. सोबतच शरीरात गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढून हृदय सुद्धा निरोगी राहतं.\nएका रिसर्चनुसार, रोज दोन मोठे चमचे(जवळपास ३० ग्रॅम) खोबऱ्याचं सेवन केल्याने वजन वेगाने कमी होईल. तसेच जेवण तयार करण्यासाठीही तुम्ही या तेलाचा वापर करू शकता. या तेलाने भाजीची टेस्ट जरा वेगळी लागले. पण एक वेगळ्याप्रकारचा गोडवा सुद्धा येतो.\n(टिप : वरील लेखातील सल्ले हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. यातील उपाय वापरण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा. त्याशिवाय डाएटमध्ये कोणताही बदल करू नये.)\nWeight Loss TipsFitness Tipsवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स\nपुश अप्स कुणी करावे कुणी करू नये 'या' ७ स्थितींमध्ये तर टाळाच टाळा....\nपोट आणि मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी खास ३ योगासनं, झटपट व्हाल स्लीम\nहिवाळ्यात आळसावलेले राहू नका, जागे व्हा आणि पुढे जात राहा\nपोटाचा घेर कमी करण्यासाठी डाएट नाही, तर 'या' बीया ठरतील फायदेशीर\nधावताना शरीराचे पोश्चर महत्त्वाचे का आहे आणि ते कसे सुधारता येईल\nवजन कमी करण्यासाठी किती वेळ करावी एक्सरसाइज जाणून घ्या योग्य वेळ आणि एक्सरसाइज..\nतुमच्या हिरड्यांचा रंग काळा आहे का जाणून घ्या याची कारणे....\n कॅन्सर बरा करण्यासाठी वैज्ञानिकांनी शोधला नवा उपाय, जाणून घ्या काय आहे उपाय\n...म्हणून महिला प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवत आहेत तंबाखू; डॉक्टरांनी म्हणाले, असं करणं जीवघेणं\nरोजच्या वापरात असलेल्या 'या' गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर, वेळीच व्हा सावध\nपुश अप्स कुणी करावे कुणी करू नये 'या' ७ स्थितींमध्ये तर टाळाच टाळा....\nपोट आणि मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी खास ३ योगासनं, झटपट व्हाल स्लीम\nशिर्डीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाखेलो इंडियामनसेतानाजीजेएनयूऑस्ट्रेलियन ओपनइस्रोडोनाल्ड ट्रम्पशिवसेना\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nकाय शिकले रोहित पवार शरद पवारांकडून\nमी होणार सुपरस्टारच्या मंचावर अवतरली ड्रीम गर्ल दिपीका पदुकोण\nधनंजय मुंडेंना परत कसं आणलं\nदिपीकाने भूमिका घेतली इतरांनीही घ्यावी\nरिंकुला पतंग उडवताना पाहिलंय का\nIran - US News : फेसबुक पोस्टमुळे गमावला जॉब\nवन डेत जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजानं केलं प्रेयसीला हटके प्रपोज\nबाबो; लग्न करायला 'या' लोकांना हेच ठिकाण मिळालं का\nऑस्ट्रेलियामध्ये आगीनंतर आता धुळीचं वादळ, अनेक शहरांमध्ये वीज गायब\n झाडाच्या एकाच खोडापासून साकारली सिंहाची कलाकृती, ३ वर्षाची मेहनत आली फळाला\nपेटीएम 24 तासांच्या आत बंद होईल; तुम्हालाही आलाय का असा मॅसेज\nगुगल, मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमधले 'हे' अजब नियम माहितीयेत का\nहिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी; पाहा विहंगम दृश्य\nभारतीय हवाई दलातील अधिकारी खेळणार ट्वेंटी-20 वर्ल्ड कप\nटीम इंडिया 2020तील पहिल्या परदेश दौऱ्यासा���ी रवाना, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nपाकिस्तानमधल्या पत्रकाराचं भन्नाट रिपोर्टिंग; फोटो पाहून खो-खो हसाल\nपुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, FDAच्या अहवालातून उघड\nवन डेत जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजानं केलं प्रेयसीला हटके प्रपोज\nअवैध सावकारी : ४३० धनादेशांसह ३४ लाखांची रोकड जप्त\n'तान्हाजी' चित्रपट टॅक्स फ्री करण्यावर आज शिक्कामोर्तब होणार \nशौचालयांचा घोळ; चौकशीची मुदत संपली\nपुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, FDAच्या अहवालातून उघड\n...तर काँग्रेसकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता - शिवसेना\nई-तिकिटाच्या काळाबाजारातून दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा संशय; RPFचा पर्दाफाश\nमनसेच्या राजकारणाला मिळणार हिंदुत्वाची किनार; पक्षाचा नवा भगवा झेंडा 'असा' दिसणार\nपाकचे पंतप्रधान इम्रान यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग, ट्रम्प यांची मध्यस्थीची इच्छा\nIndia vs New Zealand : न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा वन डे संघ जाहीर, युवा खेळाडूला पदार्पणाची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/554359", "date_download": "2020-01-23T14:07:20Z", "digest": "sha1:F6X35MY7YUY2QSZAE5N53WWXRE5XNNL6", "length": 11708, "nlines": 87, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "UPDATES : जेटलींकडून अर्थसंकल्प सादर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nUPDATES : जेटलींकडून अर्थसंकल्प सादर\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nसार्वत्रिक निवडणुकीपुर्वी मोदी सरकार आज आपले शेवटचे बजेट सादर केले आहे.\nसर्व सरकारी दाखले ऑनलाइन मिळणार.\n४लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्याना स्टॅंडर्ड डिडक्शनमुळे जवळपास २१०० रुपयांचा फायदा होणार .\nनोकरदारांना स्टॅंडर्ड डिडक्शनमुळे सुविधा दिल्याने महसुलात ८ हजार कोटींची घाट होणार.\nमोबाईल वरील सीमाशुल्क १५ टक्क्यावरून २०टक्क्यांवर.\nम्युचुअल फुंडातून मिळालेल्या उत्पन्नावर १० टक्के कर.\nटीव्ही , मोबाईल ,महागणार . सीमा शुल्कात वाढ.-अरुण जेटली\nशिक्षण आणि आरोग्यावरील सेसदर एका टक्क्याने वाढणार\nजेष्ठ नागरिकांच्या आरोग्य विम्यावर ५० हजार रुपयांपर्यंत कर सवलत.\nप्राप्तिकरात स्टॅंडर्ड डिस्कशन नुसार विम्यावर ४०हजार रुपयाची सूट .\nअर्थसंकल्पातून नोकरदारांना नैराश्य ; प्राप्तिकर संरचनेत कोणताही बदल नाही.\nयावर्षी ८.२७ कोटी लोकांनी कर भरला, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ.\nआयकर भरण्यात ९० हजार कोटी रुपयाची वाढ.\n२०१८-२०१९ आर्थिक वर्ष्यात ३. टक्के वित्तीय तुटीचं लक्ष .\nएप्रिल २०१७ पासून खासदारांचा पगार वाढवणार -जेटली .\nराष्ट्रपतींना ५ लाख, उपराष्ट्रपती ४ लाख , राज्यपालांना ३लाख रुपये एवढे वेतन वाढवणार.\nराष्ट्रपती ,उप राष्ट्रपती व राज्यपालांचे वेतन वाढवणार .\nदोन सरकारी कंपन्या शेअर बाजारात .\nकापड उद्योगासाठी ७१४८ कोटी रुपयाची तरतुद .\n‘राष्ट्रीय रेल्वे संरक्षण कोष’ या योजने अंतर्गत प्रवाश्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी नवी योजना लागू करणार\nमुंबईतील ९० किलोमीटर लांबीच्या रेल्वेरुळांचा विस्तार होणार\nदेशातील सर्व रेल्वे स्थानके, रेल्वे गाड्यामध्यें वाय -फाय ,सी सी टीव्ही कॅमेरा लावणार\nमुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वडोदरा येथे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे काम चालू आहे.\nविमानतळांची संख्या ५ टक्क्यांनी वाढणार.\nदेशात ६०० रेल्वे स्थानकाचा आधुनिकीकरण\nचार हजार किलो मीटर रेल्वे मार्गाच्या विदुययतीकरणाची कामे पूर्ण करणार -जेटली\nरेल्वेच्या विकासासाठी वर्षभरात १ लाख ४८ रुपय खर्च करणार\nस्वच्छ पाणी योजनेसाठी २६०० कोटी\nनोटबंदीने झालेली नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी लघु उद्योगासाठी ३७०० रुपयाची तरतूद\nमुद्रा योजनेतून ३ लाख कोटी रूपांचे कर्ज देणायचे लक्ष्य\n५६ हजार कोटी अनुसूचित जातींच्या विकासासाठी मंजूर\nटीबी रोखण्यासाठी ६०० कोटी रुपयांची नव्याने तरतूद\n२४ नवीन मेडिकल कॉलेज उभारणार\nदेशातील ४० टक्के लोकांना आरोग्य विमा, गरिबांना लाभ मिळणार\nप्रत्येक कुटुंबाला दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य खर्च\nआरोग्य सुविधांसाठी ‘आयुषमान भारत’ कार्यक्रमाची घोषणा; ५० कोटी नागरिकांना लाभ होणार\nस्वछ पाणी योजनेसाठी २६०० कोटी रुपयांची तरतूद\nदेशाच्या शिक्षणासाठी १लाख कोटी रुपये खर्च करणार\nडिजिटल शिक्षणावर भर देणार, १३ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देणार\nआदिवासी मुलांसाठी एकलव्य स्कूल उभारणार\nबचत गटांना ४२ हजार कोटींवरून ७५ हजार कोटी कर्ज देण्याचा सरकारचा निर्णय\nग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी १४.३४ लाख कोटी रुपये\nअन्न प्रक्रिया उद्योगाला चालना, 1400 कोटी रुपयांची तरतूद\nस्वच्छ भारत मोहिमेंतर्गत ६ कोटी शौचालय बांधणार\nय���त्या वर्षात गरिबांसाठी ५१ लाख घरे बांधण्याचा काम करणार\nसौभाग्य योजनेतून चार कोटी घरांना मोफत वीज देणार\nउज्वला योजनेअंतर्गत ८ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन\nदेशात ४२ फूड पार्क उभारणार\nआज देशातलं कृषी उत्पादन रेकॉर्डब्रेक आहे, 3 लाख कोटी फळांचं यंदा उत्पादन झालं आहे\n585 शेती मार्केटच्या पायाभूत सुविधांसाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद\n४७० बाजार समित्या इंटरनेटशी जोडणार – जेटली\nशेतमालाला योग्य किंमत देण्याचा प्रयत्न – जेटली\nशेती कर्जासाठी ११ लाख कोटीचा निधी राखीव\nमोदी सरकारच्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला गती – जेटली\nजीएसटीमुले अप्रत्यक्ष करप्रणाली सोपी – जेटली\nशेतकऱ्यांच्या अथक मेहनतीमुळे कृषी उत्पन्न दर विक्रमी स्तरावर – जेटली\nपासपोर्ट सुविधा २-३ दिवसात उपलब्ध – जेटली\nजगात भारताची अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर – जेटली\nविकास दर ७. ५ टक्क्यांवर जाईल हि अशा – जेटली\nअरुण जेटलींच्या भाषणाला सुरुवात\nथोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर होणार\nअर्थमंत्री अरुण जेटली संसदेत दाखल\nलोकभावना समजून घेण्यात मोदी अपयशी : राहुल गांधी\nराहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\n2020 मध्ये तेजीची संधी \nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2020-01-23T14:41:01Z", "digest": "sha1:6SDI7XVSXVCGDOVJWB5V5HHIXUB32WYL", "length": 11147, "nlines": 108, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ\nनेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (पारंपरिक नाव डमडम विमानळ) (आहसंवि: CCU, आप्रविको: VECC) हा भारत देशाच्या कोलकाता शहरामधील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. भारताचे स्वातंत्र्यसेनानी नेत��जी सुभाषचंद्र बोस ह्यांचे नाव दिला गेलेला हा विमानतळ भारतामधील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. ईशान्य भारतामधील बव्हंशी शहरांना जोडणार्‍या विमानसेवेचे कोलकाता हे प्रमुख केंद्र आहे.\nनेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ\nआहसंवि: CCU – आप्रविको: VECC\nउत्तर २४ परगणा जिल्हा, पश्चिम बंगाल\n१६ फू / ५ मी\nडमडम विमानतळ २००५ साली कोलकाता उपनगरी रेल्वेद्वारे कोलकाता शहराशी जोडला गेला. विमानतळापर्यंत उपनगरी रेल्वेसेवा पोचवणारे कोलकाता हे भारतामधील पहिलेच शहर आहे.\nकोलकात्याच्या भौगोलिक स्थानामुळे युरोप ते इंडोचीन व ऑस्ट्रेलिया ह्या मार्गावरील तो एक महत्त्वाचा थांबा ठरला. १९२४ सालापासून के.एल.एम. कंपनीच्या ॲम्स्टरडॅम ते जाकार्ता ह्या विमानसेवेचा कलकत्त्याला थांबा चालू झाला. ह्याच वर्षी रॉयल एअर फोर्सचे विमान देखील येथे थांबले होते. १९३० साली डमडम विमानतळाची धावपट्टी संपूर्ण वर्षभर वापरासाठी योग्य ठरवण्यात आली व अनेक विमानकंपन्यांनी येथे थांबे सुरू केले. दुसर्‍या महायुद्धामध्ये डमडम विमानतळावरून ब्रम्हदेशात बाँबहल्ले करण्यासाठी अमेरिकन हवाई दलाने येथूनच आपली बी-२४ लिबरेटर ही लढाऊ विमाने उडवली. महायुद्धानंतर येथील प्रवासी वर्दळ वाढीस लागली. १९६४ साली इंडियन एअरलाइन्सने दिल्ली-कलकत्ता ही पहिली जेट सेवा सुरू केली. १९९५ साली डमडम विमानतळाचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ असे ठेवले गेले. १६ मार्च २०१३ रोजी नवे टर्मिनल खुले केले गेले आणि अंतर्देशीय-आंतरराष्ट्रीय प्रस्थाने व आगमने येथूनच होऊ लागली\nएअर इंडिया अगरताळा, ऐझॉल, बागडोगरा, बंगळूर, चेन्नई, दिल्ली, दिब्रुगढ, दिमापूर, गया, गुवाहाटी, पोर्ट ब्लेअर, हैदराबाद, इंफाळ, मुंबई, सिलचर\nडाक्का, काठमांडू, रंगून आंतरराष्ट्रीय\nएअर इंडिया रीजनल गुवाहाटी, लखीमपूर, शिलाँग, सिलचर, तेझपूर\nबिमान बांगलादेश एअरलाइन्स डाक्का\nआंतरराष्ट्रीय चायना ईस्टर्न एअरलाइन्स\nड्रॅगनएअर (कॅथे पॅसिफिक) हाँग काँग\nअबु धाबी [१] आंतरराष्ट्रीय\nगोएअर अहमदाबाद, बागडोगरा, भुवनेश्वर, दिल्ली, गुवाहाटी, मुंबई, नागपूर, पाटणा, पोर्ट ब्लेअर, पुणे\nअगरताळा, अहमदाबाद, बागडोगरा, बंगलोर, भुवनेश्वर, चेन्नई, कोइंबतूर, दिल्ली, दिब्रुगढ, गोवा, गुवाहाटी, हैदराबाद, इंफा्ळ, इंदूर, जयपूर, कोचीन, लखनौ, म��ंबई, नागपूर, पाटणा, पुणे, रायपूर, रांची, त्रिवेंद्रम, विशाखापट्टणम देशांतर्गत\nबागडोगरा, गोवा, मुंबई, पुणे, देशांतर्गत\nअगरताळा, ऐजॉल, बंगलोर, दिल्ली, गुवाहाटी, इंफाळ, जोरहाट, पाटणा, पोर्ट ब्लेअर, पुणे, रांची, सिलचर, वाराणसी देशांतर्गत\nस्पाईसजेट अगरताळा, बागडोगरा, बंगलोर, चेन्नई, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, मुंबई, पोर्ट ब्लेअर\nताशी एअर बॅँकॉक, पारो\nयुनायटेड एअरवेज चित्तगांव, डाक्का\nनेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95", "date_download": "2020-01-23T14:29:51Z", "digest": "sha1:Q2YFSWVDK3CDFXSDRPTUPYC7IOF4ACD3", "length": 6721, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्रांतिकारक - विकिपीडिया", "raw_content": "\nक्रांती करणाऱ्या व/किंवा अशा कार्यवाहीत भाग घेणाऱ्या व्यक्तींना क्रांतिकारक म्हणतात. इ.स. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्ययुद्धात मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, बहादुरशहा वगैरे स्वातंत्रवीरांचा सक्रिय सहभाग होता. मात्र स्वातंत्र्ययुद्ध अयशस्वी झाले, आणि भारतात ब्रिटिश सरकारचे शासन सुरू झाले. त्यापूर्वी आणि त्यानंतरही ज्या क्रांतिकारांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी हरप्रकारे प्रयत्‍न केले अशा काही क्रांतिकारकांची ही यादी :\nउमाजी नाईक -- १८५७च्या कितीतरी आधीचा क्रांतिकारक\nधर्मवीर लहूजी वस्ताद साळवे - १९५७च्या आधी, पेशवाईतील क्रांतिकारक.\nवासुदेव बळवंत फडके - १८५७च्या सुमारास स्वतंत्रपणे लढणारा क्रांतिकारक\nडाॅ. विश्राम रामजी घोले\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑक्टोबर २०१९ रोजी १८:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pustkachepaan-news/book-review-breakfast-brunch-high-tea-1286161/", "date_download": "2020-01-23T13:59:45Z", "digest": "sha1:EAFILWNCGPKDFFJPHYTVWV3NFPLE652W", "length": 13278, "nlines": 245, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Book review breakfast, brunch, high tea | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nआज आपण जगभरातील पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतो.\nआज आपण जगभरातील पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतो. तिथल्या खाद्य संकल्पनाही आपण राबवू लागलोय. ब्रेकफास्ट, लंच, हाय टी, डिनर, फाइव्ह कोर्स मिल असे शब्द आपल्यालाही जवळचे वाटू लागले आहेत. भारतातील विविध राज्यांतील खाद्यपदार्थाप्रमाणेच आपल्याला जगभरातील पदार्थ हवेहवेसे वाटू लागले आहेत. याच संकल्पनांवर आधारित आहे उषा पुरोहित याचे ‘ब्रेकफास्ट, ब्रंच, हाय- टी’\nआपल्याकडे न्याहारी परिचयाची होती. शहरांमध्ये न्याहारीचा नाश्ता झाला आणि ब्रेकफास्ट झाला. न्याहारीच्या पदार्थामध्ये तोच तोच पणा यायला लागला. त्यात नावीन्य हवे असे वाटू लागले. हेच नावीन्य ब्रेकफास्ट विभागात उषा पुरोहित देतात. विविध पेयं, पाश्चात्य ब्रेकफास्ट, पंजाबी, उत्तर प्रदेशी, दाक्षिणात्य, गुजराती आणि महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट असे विभाग करून त्या त्या प्रदेशातील खास पदार्थाच्या रेसिपीज येथे दिल्या आहेत.\nब्रंच संकल्पनेतील विविध मेन्यू नक्कीच जठराग्नी प्रज्वलित करतील असेच आहे. पंजाबी, गुजराती, दाक्षिणात्य मेन्यू बरोबरच इटालियन, चायनिज, थाई, लेबनिज मेन्यू आपल्या रसना नक्कीच तृप्त करतील. उषा पुरोहित यांनी यात शाकाहारी किंवा मांसाहारी असे काही वेगळे विभाग केलेले नाहीत. तर त्या त्या ठिकाणची खासियत देण्याचा प्रयत्न केला आहे. हाय-टी प्रकारात त्यांनी काय सव्‍‌र्ह करावे आणि काय सव्‍‌र्ह करू नये याचे संकेत दिले आहेत. तसेच त्यासाठीची टेबल सजावट, क्रॉकरी कटलरी यांबाबतही सांगितले आहे.\nआजच्या तरुण पिढीबरोबरच नावीन्याची आवड असणाऱ्यांना नक्की आवडतील असे खाद्य पदार्थ आणि त्यांच्या रेसिपीज यात त्यांनी दिल्या आहेत. रेसिपीजचे पुस्तक असूनही छायाचित्रांचा कमी वापर मात्र खटकतो.\nब्रेकफास्ट, ब्रंच, हाय-टी, लेखिका – उषा पुरोहित, प्रकाशक – रोहन प्रकाशन, मूल्य – २५०, पृष्ठसंख्या – १९०\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, गुरुवार, २३ जानेवारी २०२०\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/dirgha/14073", "date_download": "2020-01-23T14:26:36Z", "digest": "sha1:LIXTDVOZ2NZWPQ2BG7YJFTA47TRFOOPX", "length": 11908, "nlines": 137, "source_domain": "bahuvidh.com", "title": "बालगंधर्व आणि मी - बहुविध.कॉम", "raw_content": "विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nपैंजण दिवाळी अंक, १९६७\nबालगंधर्व जाऊन बरेच दिवस झाले. त्यांची आठवण मनाला फार अस्वस्थ करते. गंधर्व कंपनी बंद होऊन बरीच वर्षे झाली, तरी त्यांचे माझे पूर्वीसारखेच प्रेम होते. ते कधीही पुण्याला आले की, मी त्यांना भेटायला जाई. दर गुरुपौर्णिमेला त्यांची पूजा करीत असे. लहानपणी आई-वडील गेले पण नारायणरावांनी वडिलांची उणीव भरून काढली. त्यांनीच मला लहानाचे मोठे केले, माझे लग्न केले. काही चुकलं म्हणजे जसे ओरडायचे, वा मारायचे तसे प्रेमभरानं पोटाशीही धरीत, पाठीवरून हात फिरवीत. हॉस्पिटलमध्ये ते आजारी होते तेव्हा जरी ते पहात नव्हते, बोलत नव्हते, तरी मला आधार वाटे. पण आता खरोखरीच माझा आधार तुटला, मी पोरका झालो. मला हरि, हऱ्या, हरबा अशा नावानं हाका मारणारं कुणी राहिलं नाही.\nआमच्या बामणोलीला शाळा नसल्यामुळे मी ���ातारला वडिलांच्या मित्राकडे-रावबहाद्दूर पाठक यांच्या घरी इंग्रजी शाळेत जाण्यासाठी रहायला होतो. त्यावेळी माझे आई-वडील दोघेही नव्हते. गावाला चुलते व मोठे भाऊ असत. भावाने नुकतेच लग्न केले होते. त्यावर्षी दिवाळीला मी घरी आलो. घरी नवी वहिनी आली होती. त्यामुळे मला खूप उत्साह वाटत होता. घरची सांपत्तिक परिस्थिती चांगली होती. घरी ५-६ म्हशी व २-४ गायी होत्या त्यामुळे दूध खूप येई. साहजिकच मी वहिनीला बासुंदी करण्याचा आग्रह केला. ही गोष्ट माझ्या चुलत्यांना बिलकूल आवडली नाही. व ‘आम्ही कष्ट करतो आणि तुम्ही आयत्या बिळावर नागोबा का’ वगैरे अनेक अपमानकारक व जिव्हारी लागतील असे ते बोलले. साहजिकच मला राग आला व परत घरी न येण्याचा मी निश्चय केला. गावात माझे दुसरे एक लांबचे भाईबंद रहात होते त्यांच्याकडे गेलो व त्या काका-काकूंना सर्व हकीगत सांगितली. त्यावेळी काकू म्हणाल्या, ‘इतके भांडण झाले असेल तर तू इथे राहूच नकोस. तू नाटकात जा. बालगंधर्वांची कंपनी चांगली आहे.’ असे म्हणून तिने बालगंधर्व बसतात कसे, बोलतात कसे, चालतात कसे, लांब लांब केस कसे राखतात वगैरे रसभरीत वर्णन केले. ते ऐकून माझ्याही मनानं त्या कंपनीत जायचे घेतले.\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'दीर्घलेख' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'दीर्घलेख' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.\n बालगंधर्व माणूस म्हणूनही किती मोठे होते हे प्रत्ययाला आले.\nभावपूर्ण लेख, त्याकाळातली परिस्थिती डोळ्या समोर उभी राहते\nPrevious Postशंभर वर्षांपूर्वींचे चटकदार – तीर्थयात्रा वर्णन\nNext Postसाहित्यसंमेलनाचे राजकारण आणि अर्थकारण\nज्याची त्याची पालकत्वाची पद्धत …\nपालकत्व : जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी या घरट्यात तुला …\nसर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा\nमुलांना पैशाच्या व्यवहाराबरोबरच बाजारव्यवस्था कशी ठरते याची ओळख करून दिली …\nझेन अतिशय संवेदनशील मनाची आहे. तिची आई सांगत होती की, …\nदर्जेदार साहित्याचा वाचक कायमच संख्येने मुठभर असतो. बरं तो विविध …\nमहाराष्ट्रापुरते बोलावयाचे झाल्यास नाटक किंवा लळिते त्यापेक्षाही मराठीतील लावण्यांनीच मराठी …\nतुम्ही बांग्लादेशी मुस्लीम असं का म्हणता\nह्या माणसांपुढे नियतीने टाकलेली दानं पाहून मन विषण्ण होते\nसवाई गंधर्वांनी सांगितलेले बहारदार किस्से\nखुद्द भीमसेनलाच ‘मी रे बाबा तुला कधी असे मारले’ म्हणून …\nविविध आकारचे, प्रकारचे पतंग आम्ही न्याहाळत होतोच शिवाय मांजा भरून …\n'वाल्यां'च्या अनमोल सेवांमुळे त्यांची ओळख 'कुटुंबातील सन्माननीय सदस्य'अशी निर्माण व्हावी\nज्याची त्याची पालकत्वाची पद्धत …\nसर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा\nसवाई गंधर्वांनी सांगितलेले बहारदार किस्से\nपुढे पुढे सरकणारी मकर संक्रांत\nमराठी भाषेतील ऑनलाईन माहितीस्त्रोत – भाग दोन\nगोमंतकाचे एक थोर समाजसेवक श्री. केशवराव अनंत नायक\nनिस्त्याकाच्या चवीप्रमाणे बदलते मालवणी\nभारतीय चित्रपट: संकल्पना आणि स्वरूप\nनवे वर्ष, नव्या आशा- नेहमीच्याच ( ऑडीओ सह )\nचला अंतरंगात डोकावू या…\nमुलांमध्ये भाषेची समज घडवताना…\nनवे वर्ष, नव्या आशा- नेहमीच्याच\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/tech/be-careful-if-youre-using-paytm-make-online-transactions-either-u-will-lost-your-money/", "date_download": "2020-01-23T14:14:01Z", "digest": "sha1:YUMIPD7TFLRD5L5WYFLANL5RF333ZR2E", "length": 32514, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Be Careful If You'Re Using Paytm To Make Online Transactions Either U Will Lost Your Money | धक्कादायक! ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी Paytm वापरत असाल तर सावध राहा अन्यथा... | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nसंगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण आजच्या काळाची गरज : महेश काळे\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पा��ा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nAll post in लाइव न्यूज़\n ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी Paytm वापरत असाल तर सावध राहा अन्यथा...\n ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी Paytm वापरत असाल तर सावध राहा अन्यथा... | Lokmat.com\n ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी Paytm वापरत असाल तर सावध राहा अन्यथा...\nग्राहकांना आपल्��ा जाळ्यात खेचण्यासाठी ऐनी डेस्क अथवा टीमव्यूअर अ‍ॅप्ल डाऊनलोड करण्यास सांगितले जाते.\n ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी Paytm वापरत असाल तर सावध राहा अन्यथा...\nनवी दिल्ली - डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार करण्याचे अनेक अ‍ॅप्स सध्या प्ले स्टोअरवर आलेले आहेत. यात चर्चेत असणारा अ‍ॅप्स म्हणजे Paytm. तुम्ही जर हा अ‍ॅप्स वापरत असाल तर सावध राहा. स्मार्टफोन युजर्ससाठी Paytm कडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. युजर्सकडून KYC भरताना सावध राहणे गरजेचे आहे असं Paytm ने सांगितले आहे. Paytm ने नोटिफिकेशन जारी करुन युजर्सला केवायसीसाठी एनीडेस्क अथवा क्विकसपोर्ट सारखे अ‍ॅप्स डाऊनलोड करु नका असं आवाहन करण्यात आलं आहे.\nनोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे की, एनीडेस्क अथवा क्विकसपॉर्टसारखे अ‍ॅप्स डाऊनलोड केल्याने युजर्सच्या खात्यातील पैसे चोर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी बँकांनीही ग्राहकांना अशाप्रकारे सूचना केल्या आहेत. हे अ‍ॅप्स डाऊनलोड करुन लोकांची आर्थिक फसवणूक करण्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. यावर्षीच्या सुरुवातीलाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही लोकांना अशाप्रकारच्या अ‍ॅप्सपासून सावध राहा असं आवाहन केले आहे. इतकचं नाही तर अशा प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता देशातील काही बँकांनी जसे एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि एक्सिसनेही ग्राहकांना हे अ‍ॅप्स डाऊनलोड न करण्याचा सल्ला दिला आहे.\nग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी बँक एक्झिक्युटिव्ह बनून फोन केला जातो. फोनवर संवाद साधल्यानंतर ग्राहकांच्या बँक खात्याशी निगडीत सगळी माहिती गोळा केली जाते. फोनवरुन ते सांगत असलेल्या स्टेप्स फॉलो न केल्यास तुमची नेट बँकिंग सुविधा ब्लॉक होऊ शकते अशाप्रकारे ग्राहकांना भीती दाखविली जाते. त्यामुळे ब्लॉक होण्याच्या भीतीने ग्राहक समोरील व्यक्तीला बँकेशी निगडीत सगळी माहिती देतो अशाने ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली जाते.\nग्राहकांना आपल्या जाळ्यात खेचण्यासाठी ऐनी डेस्क अथवा टीमव्यूअर अ‍ॅप्ल डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. अ‍ॅप्स डाऊनलोड केल्यानंतर ग्राहकांना व्हेरिफिकेशन करण्यासाठी 9 अंकाचा कोड मागितला जातो. या कोडच्या सहाय्याने ग्राहकांच्या मोबाईलमधील सगळ्या माहितीचा एक्सेस फसवणूक करणाऱ्यांना मिळतो. त्यामुळे हे तुमचे डिवाइस स्क्रीन मॉनिटर करतात. स्क��रीनवर दिसणारी माहिती रेकॉर्ड केली जाते. अ‍ॅप्स डाऊनलोड केल्यानंतर ग्राहक मोबाइल बॅकिंग, पेटीएम या UPI वरुन पेमेंट करतात त्याचे लॉगइन डिटेल्स सहजरित्या या अ‍ॅप्सद्वारे फसवणूक करण्यांना मिळते. त्यातून तुमच्या खात्यातून पैसे चोरी होण्याची शक्यता आहे.\nगुडविन ज्वेलर्सविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल\nअखेर राज्यात अडीच कोटी सातबारे झाले डिजिटल\nलग्नाचा बहाणा करून महिलेला परदेशात विकले\nमुंबई महापालिकेत नोकरी लावण्याच्या नावाखाली महिलेने घातला साडेतीन लाखांचा गंडा\nआयपीएस अधिकारी असल्याचे भासवून उकळले ७० लाख\nचलनातून बाद झालेल्या २५ लाख ८० हजारांच्या नोटा पकडल्या\nWhatsApp वरच्या सीक्रेट गोष्टी Gmail वर करता येतात सेव्ह, कसं ते जाणून घ्या\nApple आणणार वनप्लस 7T पेक्षाही स्वस्त आयफोन\nधक्कादायक...अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांचा मोबाईल हॅक; सौदीच्या राजावर आरोप\n4G, 5G ला विसरा आता 6G येणार, 'या' देशात इंटरनेट सुस्साट\nZomato ने उबर इट खरेदी केले; कॅब सेवा कंपनीच चालविणार\nWhatsapp's New Feature : व्हॉट्सअ‍ॅप आणणार 'मिस्टर इंडिया' फीचर; जाणून घ्या खास बात\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nसंगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण आजच्या काळाची गरज : महेश काळे\nराज्य सरकार शंकरराव चव्हाण यांच्या नावे जलभूषण पुरस्कार देणार\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2018/09/blog-post_12.html", "date_download": "2020-01-23T15:19:32Z", "digest": "sha1:FW624ZXSFDYKZSYK6QIHJILSKDXXCIPS", "length": 13649, "nlines": 57, "source_domain": "www.berkya.com", "title": "पत्रकारांच्या पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची धाड ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू कर���्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nबुधवार, १२ सप्टेंबर, २०१८\nपत्रकारांच्या पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची धाड\n११:२३ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nजामखेड - जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड येथील दोन पत्रकारांनी सुरु केलेल्या पत्त्याच्या क्लबवर आज गुरुवारी भल्या पहाटे अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी धाड टाकून दोन पत्रकार, एक सेवानिवृत्त सहायक फौजदार, अशा एकूण ९ जुगाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.\nअंबड तालुक्यातील जामखेड येथे दिव्य मराठीचा पत्रकार पंकज मंडलिक याचे गायत्री बियर शॉपी नावाचे दारूचे दुकान आहे. या दुकानाच्या पाठीमागील एका खोलीत पंकज मंडलिक आणि तेथील दैनिक पुढारीचा पत्रकार आबासाहेब भोजने याने गेल्या काहीं दिवसापासून पत्त्याचा क्लब सुरु केला होता. या क्लबवर आज भल्या पहाटे २ वाजेच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी धाड टाकली. यावेळी पोलिसांनी पत्रकार पंकज मंडलिक, आबासाहेब भोजने, सहायक फौजदार किसनराव तारडे यांच्यासह ९ जणांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी रोख ६८ हजार रुपये, ११ मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता पत्रकारावर संबंधित वृत्तपत्राचे प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुढारी, पुण्यनगरी संपादकाविरुद्ध पोस्को अंर्तगत गुन्हा दाखल\nभिवंडी - पोस्को अंतर्गत दाखल झालेल्या बाल अत्याचार प्रकरणाची बातमी देताना पीडित सात वर्षाच्या मुलीचे नाव आणि फोटो वृत्तपत्रात प्रसिद्ध ...\nकौशल्यांतून आव्हानांवर मात शक्‍य : अभिजित पवार\nपरिषदेत जाहिरात एजन्सीच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन पुणे: \"तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलाप्रमाणे कौशल्ये आत्मसात करायला हवीत. ही कौश...\nअशोक पानवलकर 'मटा' मधून निवृत्त\nमुंबई - महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीमधील शिकाऊ उपसंपादक ते आठ आवृत्त्यांचा कार्यकारी संपादक ( मुख्य संपादक ) असा प्रवास करून अश...\nलोकमतने अखेर माफी मागितली \nपुणे - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त लेख लिहून आपल्या अक्कलेचे दिवाळे वाजवणाऱ्या 'लोकमत\u0003...\nभले तरी देवू कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी\nभले तरी देवू कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी नाठाळाच्या माथी हाणू काठी असे संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे.सांप्रत बेरक्या कोणत्याही एका पत्रकाराच्या आ...\nझी २४ तास रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांची धक्काबुक्की\nउस्मानाबाद - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झी २४ तास रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याने राज्यातील अनेक पत्...\nराज्यभरात युट्युब चॅनलचा सुळसुळाट\nबोगस पत्रकारांच्या संख्येत प्रचंड वाढ पावसाळ्यात कश्या पावसाळी छत्र्या उगवतात तश्या निवडणूक आली की, बंद पडलेले साप्ताहिक पुन्हा ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनां��े आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/09/blog-post_82.html", "date_download": "2020-01-23T14:52:02Z", "digest": "sha1:LSC2ULCG4PZRI4RBWUFLSE556NU3LLOY", "length": 5486, "nlines": 72, "source_domain": "www.idainik.com", "title": "कराड-रत्नागिरी राज्यमार्ग किती बळी घेणार", "raw_content": "\nआपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...\nकराड-रत्नागिरी राज्यमार्ग किती बळी घेणार\nयेळगाव : कराड - रत्नागिरी (चांदोली)राज्यमार्गाची टाळगांव, येळापूरसह शेडगेवाडी दरम्यान जीवघेण्या चरींमुळे व खड्डयांनी कोकरुडच्या युवकाचा बळी घेतल्याने जनतेत संतापाची लाट उसळली आहे. वारंवार मागणी करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nकोकणला जोडणार्‍या या रस्त्याचे रूंदीकरणासह चौपदरीकरण होणार असल्याची चर्चा अनेक वर्षे सुरू आहे. मात्र बांधकाम खात्याच्या धोरणांमुळे सध्या या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून अपघातांची मालिका सुरू आहे. यात वाहनधारकांचे हाल होत आहेत. प्रवाशांचे बळीही जात आहेत. दोन दिवसापूर्वी कोकरुडच्या एका तरूणाचा येळापूरजवळ चव्हाणवाडी - जामदारवाडी दरम्यान मोटारसायकलचे पुढील चाक खड्ड्यात अडकल्याने अपघात होऊन तो जागीच ठार झाला. कराड तालुक्यातील टाळगावजवळ तर या मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. येथे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता \nयेणपेजवळील मेणी घाटातून पुढे कोकण दर्शनापूर्वीच सय्यदवाडी, येळापूर, शेडगेवाडी दरम्यान विस्तीर्ण, खोल खड्डे व चरी आहेत. त्यामुळेच चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे चालकांना विशेषत: मोटारसायकल चालकांना जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे बांधकाम विभाग अजून किती बळी गेल्यावर जागा होणार असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.\nकराड-चांदोली हा मार्ग कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्र यांना जोडणारा सर्वात जवळचा मार्ग आहे. यापूर्वी कराड दक्षिणचे प्र��िनिधीत्व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे करत होते. मात्र 2014 पासून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे प्रतिनिधीत्व करीत आहेत. या मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी आ. चव्हाण यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला आहे. मात्र त्यानंतरही जर आपल्या भागातील व्यक्‍ती प्रतिनिधीत्व करत नसतील तर कशी अवस्था होते, याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://whatsappstatus.answermeangel.com/whatsapp-status-marathi/", "date_download": "2020-01-23T14:42:47Z", "digest": "sha1:LBX6PZKCIDRF5AOYU5TUJP6V42JVEIBN", "length": 21792, "nlines": 325, "source_domain": "whatsappstatus.answermeangel.com", "title": "Whatsapp Status Marathi | on Love | Friendship | and Shivaji Maharaj - Whatsapp Status", "raw_content": "\nझनझविला भगव्याच्या समान तुम्ही,\nजागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,\nघडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,\nऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,\nश्री राजा शिवछञपती तुम्ही… \n“छत्रपती श्री शिवाजी महाराज” सूर्य किरणे गारव्याला होती जाळत शिवनेरी वर भगवा हि होता खेळत.. येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल शिव जन्मान पडणार होत पहिलं मराठी पाऊल….. …मराठ्याचा प्रत्येक अश्रू जिजाऊ ने साठवला होता… आई भवानीस तेज अश्रू देऊन पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता…\nगरुडाचं पोर ते, गरुडंच व्हनार ते, रयतेचं भलं ज्यात, तेच करणार ते, भवानीचा अभय त्यासी, कुना नाही भ्ययचं……, गुनी मोठं, थोर व्हतं, लेकरु त्या, ‘आईचं’……, अंगी बळ, अन पाठबळ, …महादेवाच्या, ‘पायचं……….\n“एक दिवस आली ती सूंदर पहाट, सगळीकडे शूकशूकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा चिञविचिञ वातावरनात, भवानी मातेच्या मंदिरात,शिवनेरी गडात, जन्मली एक वात, जी करनार होती मूघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, जिजाऊंचा आशिर्वाद वारसदार,”छञपती शिवाजी महाराज”. निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा श्रीमंत य…ोगी छत्रपती शिवाजी महाराजांना ३८१ व्या जयंती निमित्त त्रिवार वंदन..\nलखलख चमचम तळपत होती\nमहाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार…\nयांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा\nजय शिवराय, जय महाराष्ट्र.\nसुर्य नारायण जर उगवले नसते तर..\nआकाशाचा रंगचं समजला नसता..\nजर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..\nखरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..\nहे हिंदु प्रभो शिवाजी राजा.\nम्हणती सारे माझा – माझा\nआजही गौरव गिते गाती\nतो फक्त “राजा शिवछत्रपती”\n|| जय जिजाऊ ||\n|| जय शिवराय ||\nतिचं कामच आहे आठवत राहणे, ती कधी वेळ काळ, बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते, कधी हसवते तर कधी रडवून जाते. असे माझे विरह प्रेम..\nप्रेम म्हणजे गुलाबी थंडी\nप्रेम म्हणजेच गर्द धुक्याची बंडी\nप्रेम म्हणजे वात्सल्याची दहीहंडी\nआणि प्रेम म्हणजे…..आनंद स्वच्छंदी.\nप्रेमा आहेस का तु\nकी नांदतोस तु सदैव प्रेमा\nम्हणून ती ही गेली आता\nतू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी\nमाझ्यासारखे असे काही झूरतात,\nसमजू नकोस उथळ माझ्या मैत्रीला,\nसंकटात साथ सोडून पाळणारा,\nमी आहे दीप स्वतः जळून..\nचार शब्द कधी बोलत नाहीस..\nएक कटाक्ष तरी टाकत जा,\nकॉल कधी करत नाहीस.\nमिस कॉल तरी करत जा \nजे जोडले जाते ते नाते,\nजी जडते ती सवय,\nजी थांबते ती ओढ,\nजे वाढते ते प्रेम,\nजो संपतो तो श्वास,\nपण निरंतर राहते ती मैत्री,\nआणी निरंतर राहते ती मैत्री,\nआणी फक्त मैत्री असते.\nयांची किंमत” निघुन गेल्यावर समजते…\n“प्रेमाने” जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे “वैभव”\nकधी कधी समुद्र किनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं\nआयुष्य जास्त सुंदर वाटत..\nआपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं\nआयुष्य जास्त सुंदर वाटत.\nआकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत\nमाणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत\nशक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं\nआयुष्य जास्त सुंदर वाटत….\nबागेमध्ये असतात, गूलाबांच्या कळ्या,\nगणपतरावांचे दात म्हणजे दूकानाच्या फ़ळ्या.\nलग्न पंक्तीत घेतला उखाणा खास,\nअन गणपतरावांच्या घशात अडकला घास.\nआजघर माजघर, माजघराला नाहि दार,\nगणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार.\nकर्दळिच्या वनात चंडोल पक्षी लपला,\n……..शी लग्न करून झाला जन्माचा धुपला.\nकंप्युटरला हवी असते फ़्लॉपी डिस्क,\nहिच्याशी लग्न करून मी घेतलिय मोठी रिस्क.\nरेशमी सदर्‍याला प्लास्टिकचे बक्कल,\nगणपतरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल.\nसमुद्रच्या काठावर मऊ मऊ वाळू,\nगणपतरावं दिसतात साधे, पण आतून आहेत एकदम चालू.\nलाडाने जवळ केले, केली जरा घसट\nगणपतरावं एकदम खेकसले, फ़ारच बाई तिरसट \nबदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,\n***** रावं बिड्या पितात संडासात बसून.\nआजकाल च्या लग्न ठरलेल्या मुलीसाठी..\nमोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकून..\nमोबाईल वर एफ़ एम् ��कते कानात हेडफोन टाकून..\nआणि ……. रांवाना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..\nMSEB च्या तारेवर टाकला होता आकोडा…\nलग्नच माझे ठरले नाही तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…\nअमेरिकेचे प्रेसिडण्ट आहेत बुश\nसुंदर मुलगी दिसताच आमचे **** राव एकदम खुष \n***रांवाची थोरवी मी सांगत नाही\nकितीही प्याले रिचवले तरीही ते कधीही झिंगत नाहीत \nइराण्याच्या चहा बरोबर मीळतो मस्का पाव\n**** रावांची बाहेर किती लफडी आहेत ते विचारू नका राव \nसचीन च्या बॅटला करते नमस्कार वाकून\n***** रांवाचे नाव घेते पाच गडी राखून\nपावाबरोबर खाल्ले अमुल बटर…\n***चे नाव घ्यायला कुठे अडलय माझ खेटर\nएक होती चिऊ ,एक होती काउ…\n***रांवाचे नाव घेते , डोक नका खाऊ…\nकोल्हापूरी लोकांचा आवडता उखाणा …\nकुत्र्यात कूत्र अल्सेशिअन कुत्र\n***** रांवानी गळ्यात बांधले मंगळ्सूत्र\nईवले ईवले हात, त्याचे ईवले ईवले पाय,\n****** राव आले नाहीत अजुन,\nपिउन पडले कि काय……. \nचांदिच्या ताटात ठेवले होते गहू,\nलग्नच नाही झाले तर नाव कसे घेऊ.\nअंगणात पेरले पोतेभर गहू\nलिस्ट आहे खुप मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ\nचांदिच्या ताटात जिलेबीचे तुकडे\nघास भरवते मरतूकड्या, थोबाड कर इकडे\nकेळीच्या पानावर् पाय् कशी ठेवु,\nलग्न नाही झाल तर नाव कशी घेउ .\nपरसात अंगण ,अंगणात तुळस,\n—– रांवाचे नाव घ्यायचा मला नाही आळस.\nठाण्याच्या मैदाणात ख़ेळत् होतो क्रिकेट,\nबघितल तिला आणि पड्ली माझा विकेट.\nलग्नात् लागतात हार आणि तुरे,\n—- रांवाच्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे.\nआंब्यात आंबा हापुस आंबा अन,\nआमची ——– म्हणजे जगदंबा.\nसचिनच्या ब्याट वर चेंडु टाकतो वाकुन्,\n—- चे नाव घेतो सगळ्यांचे मन राखुन.\nसाखरेचे पोते सुई ने ऊसवले,\n—- ने मला पावडर लाऊन फसवले.\nरनवे वर प्लेन धावतात फास्ट,\n— रांव इज माय फस्ट आणि लास्ट.\nइंद्रधनुष्याचे असतात सात रंग,\nवर-वधुही सप्तपदित असतात दंग.\nसंगिताचे असतात सात सुर,\n——- रांव् बसलेत माझ्यापाऩ दुर्.\nजुईची वेणी जाईचा गजरा,\nआमच्य़ा दोघांवरति सगळ्य़ा च्य़ा नजरा.\nभल्या पहाटे करावी देवाची पुजा,\n—– च्यां जीवावर मी करते मजा.\nकाचेच्या ग्लासात कोकम सरबत,\n—– रांवाशिवाय मला नाही करमत.\nकपात कप बशीत बशी,\n— माझी सोडुन बाकी सर्व जनी म्हशी.\nअत्ततराची बाट्ली कचकन फुट्ली,\n—– नाव घ्यायला लाज नाही वाट्ली.\nचांदिच्या परातित केशराचे पेढे\n— आमचे हे सोडुन बाकी सगळे वेडे.\nमण मातीच्या उभारल्य�� भिन्ती,\nआक्काबाईंच्या पाठी उपजले …. रांव,\n….. रांव नाही म्हटलं,नाव नाही घेतलं;\n३२ पानं ३२ सुपारी तोंडात\nसदरेला उभी राहु कशी\nयेत होते जात होते घड्याळात पाहात होते;\nघड्याळात वाजले तीन —- याची वाट पाहाते\nगोड करंजी सपक शेवाई,\n—– होते समजूतदार म्हणूनच,\n———- करून घेतले जावई.\nनाही नाही म्हणता म्हणता झाल्या\n——– चे नाव घेतो\nद्या सगळयाजणी एक एक मुका.\nह्या दाराच कुत्र त्या दारी भूंकत,\n—— ला पाहुन माझ डोक दुखत.\nकेळीच पान टर टर फाटत,\n—- रावांनच नाव घ्यायला मला कसतरिच् वाटत.\nशंकराच्या पिंडींवर् नागोबाचा वेढा,\nहि माझी म्हैस आणि मी हिचा रेडा.\nमहादेवाच्या पिडींवर बटाट्याची फोड्,\n—– रावांना डोळे मारण्याची लई भारी खोड्.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sanjivkumar-tomar-says-honey-bee-have-important-role-agri-production-25708?tid=124", "date_download": "2020-01-23T13:53:07Z", "digest": "sha1:HBK36U7MUWH4JZRWPC65QXOF6QWT3JIW", "length": 16535, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi sanjivkumar tomar says honey bee have important role in agri production improve Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा: संजीवकुमार तोमर\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा: संजीवकुमार तोमर\nरविवार, 8 डिसेंबर 2019\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. यासाठी काटेकोर व्यवस्थापन आवश्‍यक आहे. शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी मधमाशांचा मोठा वाटा आहे, यासाठी त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन बागपत (उत्तरप्रदेश) येथील प्रगतशील मधमाशीपालक संजीवकुमार तोमर यांनी केले.\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. यासाठी काटेकोर व्यवस्थापन आवश्‍यक आहे. शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी मधमाशांचा मोठा वाटा आहे, यासाठी त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन बागपत (उत्तरप्रदेश) येथील प्रगतशील मधमाशीपालक संजीवकुमार तोमर यांनी केले.\nपूर्वा केमटेक प्रा. लि. व ग्रीनझोन अॅग्रोकेम प्रा. लि. यांच्या तर्फे होणाऱ्या ‘मधुक्रांती २०१९’ या पहिल्या दिवसाच्या परिसंवादात ते बोलत होते. चर्चासत्राचे प्रमुख महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी विद्या विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. व्ही.एस. पवार हे होते. श्री. तोमर म्हणाले, ‘‘डाळिंब पिकाला फूल आले पण फळ येण्यासाठी परागीभवन खूप महत्त्वाचे असते. मधमाश्‍यांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळेच पृथ्वीतलावरील विविध वनस्पतींच्या जैविक विविधतेचे हिरवेपण अनुभवू शकतो. त्यामुळे मधमाशी पालन व्यवसाय वाढून चळवळ उभी राहावी.’’\nया परिसंवादाचे दुसरे वक्ते अमरावती येथील मधमाशी पालक विवेक खालोकर म्हणाले, ‘‘मधमाशी पालन करताना शास्त्रीय प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. शासनाच्या योजना आहेत. मात्र फक्त अनुदानासाठी काम सुरू न करता संघटितपणे या क्लस्टर तयार करून काम उभे करावे. मधाच्या थेट विक्रीसह या व्यवसायात स्थिर होण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागते. मात्र, मधाचे मार्केटिंग व ब्रँडिंग केल्यास व्यवसाय वाढविण्यासाठी अनेक संधी आहेत.’’\nया वेळी उपस्थितांनी काही शंका व प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नाचे संबंधित तज्ज्ञांनी शंकानिरसन केले. या परिसंवादात तज्ज्ञांसमवेत सामूहिक संवाद व चर्चा संयोजकांनी घडवून आणली. या वेळी ‘सुप्रकृती मधुशाला’, नाशिकचे संचालक डॉ. तुकाराम निकम, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी सहयोगी संशोधन संचालक डॉ. जे के. पुरकर, कीटकशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. बी. एस. शेवाळे, सीबीआरटीआय पुणे चे उपसंचालक एस.एम पोकरे, विद्यानंद आहिरे, डॉ. बी. बी. पवार, डॉ. भास्कर गायकवाड आदी मान्यवर तर मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.\nस्त्री महात्मा फुले कृषी विद्यापीठ डाळिंब व्यवसाय अमरावती प्रशिक्षण आरटीआय\nबदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘वाइल्ड गार्डन’\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बदनापूर (जि.\nबोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बाग\nखानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा तुटवडा\nजळगाव : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नों\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत हरभऱ्याकडून...\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या त\nवाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरज\nसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी वाकुर्डे बुद्रुक योजना आता ८०० कोटींवर\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...\nखानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा...जळगाव : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर...\nवाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरजसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी...\nखानदेशात कांदा आवक स्थिर; दरात चढउतारजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार...\nखरीप पीकविम्यापासून शेतकरी वंचितजळगाव ः खरिपात पिकांचे अतिपावसाने अतोनात...\n‘सन्मान निधी’च्या लाभासाठी ‘आधार लिंक’...अकोला ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या...\nरत्नागिरी जिल्ह्यात नियोजनाचा आराखडा...रत्नागिरी ः जिल्हा नियोजन समितीचा आराखडा २०१...\nनांदेड, हिंगोली जिल्ह्यातील चार...नांदेड : इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प,...\nनिवृत्तीनाथ वारी ठरली ‘निर्मलवारी’नाशिक : त्र्यंबकेश्‍वर येथे संत निवृत्तीनाथ...\nकाळवंडलेल्या ज्वारीची हमीभावाने खरेदी...अमरावती ः जिल्ह्यात पावसामुळे काळवंडलेल्या...\nनाशिक येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष...नाशिक : नाशिक विभागातील सर्वसामान्य जनेतेचे...\nव्हिडिओतील छेडछाड भोवली; प्रभारी सहकार...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...\nसापडलेले पाच हजार रुपये शेतकऱ्याने केले...सातारा ः सामाजातील प्रामाणिकपणा हरवत चालला...\nनगराध्यक्षांची निवड नगरसेवकांमधून...मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या...\nसातारा जिल्ह्याच्या विकासात सर्वांनी...सातारा : चालू आर्थिक वर्षात विविध...\nसावकारांकडे गहाण ठेवलेले सोन्याचे...अकोला ः वर्षानुवर्षे सावकारांकडे गहाण पडून असलेले...\nहापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण)...\nकृषिमंत्री पाठविणार चार हजार सरपंचांना...मुंबई : बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी गाव अधिक...\nबाजार समित्यांत शेतकऱ्यांना थेट मतदान...मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...\nअनिल कवडे सहकार; सौरभ राव साखर आयुक्तमुंबई : अरविंद कुमार यांची ग्रामविकास विभागाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभ��यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/rate-old-planted-onion-120-new-planted-onion-rate-100-aurangabad-241127", "date_download": "2020-01-23T15:23:36Z", "digest": "sha1:6Q3XONYXGF34GJ6CSBCN4KB77PPKXD3I", "length": 15869, "nlines": 269, "source_domain": "www.esakal.com", "title": "जुना 130, नवा कांदा शंभरीकडे | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nजुना 130, नवा कांदा शंभरीकडे\nगुरुवार, 5 डिसेंबर 2019\nक्‍विंटलमागे 12 ते 13 हजारांचा दर\nबाजार समितीत,वैजापूर,लासूर, कन्नड, नाशिक, लासलगाव येतो कांदा\nकिरकोळ बाजारात खराब गुणवत्तेचा कांदा 40 ते 60 रुपये\nऔरंगाबाद : परतीच्या पावसामुळे हाती आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याच प्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहेत. यामुळे बाजारात येणाऱ्या कांद्याची आवक घटली आहे. परिणामी कांद्याची दरवाढ झाली आहे.\nमागील काही दिवसांपासून वाढलेले काद्यांचे दर कमी होण्यास तयार नाही. जाधववाडी बाजार समितीत घाऊक बाजारात जुना कांदा (उन्हाळी कांदा) सर्वोच्च 130 रुपये किलो तर नवीन कांदा 90 रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे. त्यामुळे कांद्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी आणले आहे. हे दर आणखी महिनाभर कायम राहतील असा अंदाज व्यापारी असलम बागवान यांनी वर्तविला.\nसप्टेबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे दर चांगलेच वधारले होते. त्यानंतर पुन्हा ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतमाल वाया गेला. कांद्याचे उत्पादन घटल्याने परिणामी बाजारात कांद्याची आवक घटली. जाधववाडी बाजार समितीत कांदाची आवक दिवसेंदिवस अत्यंत कमी होत चालली आहे. त्यामुळे कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. घाऊक बाजारात उन्हाळी कांदा प्रतिक्विंटल 12 हजार ते 13 हजार रुपये तर नवीन कांद्याला 80 ते 90 रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे.\nभाजपच्या 'या' उमेदवारासाठी घेतली सर्वच पक्षांनी माघार\nकिरकोळ बाजारात उन्हाळी कांदा 150 रुपये\nकिरकोळ बाजारात उन्हाळी कांदा 150 रुपयांपर्यंत तर नवीन कांदा 90 रुपये किलोने विकला जाताना दिसून येतो. दुसरीकडे बाजारात कांद्याची मागणी आणि अत्यल्प पुरवठ्यामुळे दर गगनाला भिडले आहेत. मागील पंधरवाड्यापासून समितीत कांद्याची आवक अत्यल्प होत आहे. त्यामुळे कांद्याचे दर चांगलेच वधारले आहेत.बाजारात नवीन कांदा येत असून त्याची गुणवता फारशी चांगली नसल्याचे कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले.\n��ापुढेही बिबटे येतच राहणार, सवय करून घ्या\nनेमका कुठून आला सिडकोत बिबट्या\nया ठिकाणावरून येतो कांदा\nकृषी उत्पन्न बाजार समितीत,वैजापूर,लासूर, कन्नड, नाशिक, लासलगाव या ठिकाणावरून कांद्याची आवक होते. यंदा परतीच्या पावसामूळे कन्नड, वैजापूर आणि लासूर परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामूळे आवक घटली आहे. गेल्या वर्षी कांद्याची मोठे उत्पन्न झाले होते. मात्र दर नव्हता. यामूळे राज्य शासनाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आनुदान जाहिर करावे लागले होते.\nस्कूल बसचा रंग पिवळाच का, वाचा सविस्तर\nएका तपानंतर तो पोलिसांच्या गळाला\nकृषी उत्पन्न बाजार समितीत,वैजापूर,लासूर, कन्नड, नाशिक, लासलगाव या ठिकाणावरून कांद्याची आवक होते. यंदा परतीच्या पावसामूळे कन्नड, वैजापूर आणि लासूर परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामूळे आवक घटली आहे. गेल्या वर्षी कांद्याची मोठे उत्पन्न झाले होते. मात्र दर नव्हता. यामूळे राज्य शासनाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आनुदान जाहिर करावे लागले होते.\n\"\"समितीच्या भाजी मार्केटमध्ये ठोकमध्ये उन्हाळी कांद्याला 120 ते 130 रुपये तर नवीन कांद्याला 80 ते 90 रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात खराब गुणवत्तेचा कांदा 40 ते 60 रुपय किलोने विकला जात आहे. बाजार समितीत कांद्याची आवक अत्यल्प होत असून आलेला मालाची गुणवत्ता चांगली नाही. बाहेर राज्यातून कांद्याची आवक झाली तर भाव कमी होवू शकतील. नवीन कांदा बाजारात येईपर्यंत अशीच परिस्थिती राहील असे वाटते.''\nअसलम बागवान, कांदा व्यापारी.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/crime/cbi-team-goes-chidambarams-arrest-returns-empty-handed/", "date_download": "2020-01-23T13:25:27Z", "digest": "sha1:DFHRGATYK2YW4UZ22N6OX3MBMUH3VMZT", "length": 28259, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Cbi Team Goes For Chidambaram'S Arrest, But Returns Empty Handed! | चिदंबरम यांच्या अटकेसाठी सीबीआयचं पथक गेलं, पण रिकाम्या हातीच परतलं! | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nमडगाव होलसेल मासळी मार्केटातील किरकोळ विक्री पूर्णत: बंद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'जीका'तील अभियंत्यांचा राजकारणाकडे नव्हे; व्यवसाय, उद्योग, नोकरीकडे ओढा\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nस्वप्न पडली नसती तर माणसाला वेड लागलं असतं...\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nMNS Maha Adhiveshan Live: ...तर मनसेला सोबत घेऊ; भाजपा नेत्याकडून युतीचे संकेत\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\n भर कार्यक्रमात प्रियंकाने केला मनीष मल्होत्राचा ‘इन्सल्ट’; पाहणारे झाले थक्क\nसलमान खानची ही नायिका बनणार प्रभासची आई, पहिल्याच चित्रपटामुळे झाली होती फेमस\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nहिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nआदित्य ठाकरेच्या 'त्या' निर्णयाचे अजिंक्य रहाणेकडून कौतुक...\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nआदित्य ठाकरेच्या 'त्या' निर्णयाचे अजिंक्य रहाणेकडून कौतुक...\nAll post in लाइव न्यूज़\nचिदंबरम यांच्या अटकेसाठी सीबीआयचं पथक गेलं, पण रिकाम्या हातीच परतलं\n | चिदंबरम यांच्या अटकेसाठी सीबीआयचं पथक गेलं, पण रिकाम्या हातीच परतलं\nचिदंबरम यांच्या अटकेसाठी सीबीआयचं पथक गेलं, पण रिकाम्या हातीच परतलं\nचिदंबरम घरी नसल्याने सीबीआयच्या पथकास रिकाम्या हाती परतावे लागले आहे.\nचिदंबरम यांच्या अटकेसाठी सीबीआयचं पथक गेलं, पण रिकाम्या हातीच परतलं\nठळक मुद्देआता कोर्टाची प्रत मिळाल्यानंतर चिदंबरम यांच्या चेन्नई येथील घरी सीबीआयचे पथक आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दाखल झालेहायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानं सीबीआयकडून त्यांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती.\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर आता कोर्टाची प्रत मिळाल्यानंतर चिदंबरम यांच्या चेन्नई येथील घरी सीबीआयचे पथक आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दाखल झाले होते. मात्र, चिदंबरम घरी नसल्याने सीबीआयच्या पथकास रिकाम्या हाती परतावे लागले आहे.\nआयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरमयांचा अटकपूर्व जामीन फेटाळून दणका दिला आहे. न्या. सुनील गौर यांनी हा निर्णय दिला. यानंतर तात्काळ चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानं सीबीआयकडून त्यांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती.\nपी. चिदंबरम यांना दिल्ली हायकोर्टाचा दणका; अटकेची शक्यता\nP. ChidambaramCBIChennaiपी. चिदंबरमगुन्हा अन्वेषण विभागचेन्नई\nमाजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा, सीबीआय चौकशी करा, लोकायुक्तांचा आदेश\nकोट्यवधींना दंड करण्याचा मूर्खपणा सरकार करणार नाही\nअजित पवारांचा सिंचन घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीला विरोध : हायकोर्टात प्रतिज्ञापत्र\n...तर विद्यार्थ्यांच्या संतापाचा स्फोट होईल - चिदंबरम\nकुख्यात गुंड छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा; बॅनर झळकल्याने एकच खळबळ\nभारतीय नागरिक भ��ळे भाबडे, सरकारच्या दाव्यांवर लगेच विश्वास ठेवतात: चिदंबरम\nपश्चिम बंगालमध्ये लपलेला 'तो' सामील होता सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात कटात\nफाशीचा दिवस येतोय जवळ; निर्भयाच्या दोषींना तुरुंग प्रशासनाने विचारली शेवटची इच्छा\nपूर्ववैमनस्यातून हत्या केलेल्या सहा आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nवाधवा पिता-पुत्रांविरुद्ध आणखी एक गुन्हा\nप्रतीकची हत्या करणारे तिघे गजाआड\nजडीबुटी देण्याच्या बहाण्याने मुंबईतील ५ जणांना लुटले\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n१९६० साली ८३ विद्यार्थ्यांनी सुरुवात; आतापर्यंत घडविले उच्च दर्जाचे १६ हजार अभियंते\n'जीका'तील ���भियंत्यांचा राजकारणाकडे नव्हे; व्यवसाय, उद्योग, नोकरीकडे ओढा\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nनाशकात शोभायात्रा काढून जागतिक कृषी महोत्सवाचे उद्घाटन\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा ; योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\nफडणवीस पुन्हा आले, विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री झाले\nमनसेच्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचा हात; भाजपा नेत्यानं सांगितलं वेगळंच 'राज'कारण\nपश्चिम बंगालमध्ये लपलेला 'तो' सामील होता सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात कटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/manohar-joshi-says-bjp-shiv-sena-will-not-win-more-than-two-hundred-seats-40973", "date_download": "2020-01-23T14:45:37Z", "digest": "sha1:KWFPDE3IKGPFDL74CANNK2FEFY7JTEZ6", "length": 7278, "nlines": 97, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "महायुती २०० च्या पुढं जाणार नाही, मनोहर जोशी यांचा दावा", "raw_content": "\nमहायुती २०० च्या पुढं जाणार नाही, मनोहर जोशी यांचा दावा\nमहायुती २०० च्या पुढं जाणार नाही, मनोहर जोशी यांचा दावा\n​​विधानसभा निवडणुकीत २२० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा भाजपा-शिवसेना महायुती करत आहे. मात्र, त्यांचा हा दावा शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी खोडून काढला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nविधानसभा निवडणुकीत २२० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा भाजपा-शिवसेना महायुती करत आहे. मात्र, त्यांचा हा दावा शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी खोडून काढला आहे. महायुतीला २०० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत, असं मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे.\nमतदान केल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना मनोहर जोशी म्हणाले की, मी अनेक निवडणुक बघितल्या आहेत. कुठल्याही निवडणुकीबाबत निश्चित काही सांगणं अशक्य असतं. त्यामुळे महायुती २०० जागांचा आकडा पार करेल असं वाटत नाही. आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना ते म्हणाले, मी पक्षाच्या शिस्तीत राहणारा आहे. पक्षाच्या विरोधात मी कधी बोलत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र महत्त्वाच्या पदावर येणार हे उघड आहे. मात्र, ते कोणतं पद घेणार हे आताच स��ंगता येणार नाही. यावेळी भविष्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nमतदानाआधी राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या चरणी\nराज्यात विधानसभा निवडणूकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त\nविधानसभा निवडणूकभाजपाशिवसेनामहायुतीमनोहर जोशीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेmaharashtra assembly elections 2019vidhan sabha election 2019\nमाझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो… राज ठाकरे हिंदुत्वाच्या ट्रॅकवर\nशिवसेनेसोबत सरकार स्थापन करा, अल्पसंख्याकांनीच सांगितलं- शरद पवार\nकाहींना आता हिंदुत्वाची पालवी फुटलीय- राऊत\nरोहित पवार यांनी अमित ठाकरेेंना दिल्या शुभेच्छा\nराष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून मनसे प्रमुख राज ठाकरेंना शिवीगाळ, कार्यकर्त्यांनी दिला चोप\nसेनाभवनवर महाराजांच्यावर बाळासाहेबांचे स्थान का \nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना-मनसेचे शक्ती प्रदर्शन\nमहापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा मानखुर्दमध्ये दणदणीत विजय\nगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा\nमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर खैरे - सत्तार वादावर पडदा, शिंदेंनी केले मनोमिलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amaneka%2520gandhi&f%5B1%5D=field_site_section_tags%3A130&search_api_views_fulltext=maneka%20gandhi", "date_download": "2020-01-23T14:51:48Z", "digest": "sha1:ZYMBDX2GUJZFQHGUDSKESRQO2ZXHVLNS", "length": 5535, "nlines": 140, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nपशुवैद्यकीय अधिकारी (1) Apply पशुवैद्यकीय अधिकारी filter\nमनेका गांधी (1) Apply मनेका गांधी filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nमुंबई उच्च न्यायालय (1) Apply मुंबई उच्च न्यायालय filter\n(-) Remove नवी मुंबई filter नवी मुंबई\nविश्लेषण (1) Apply विश्लेषण filter\nशनिवार, 10 नोव्हेंबर 2018\nआले मनेका गांधींच्या मनाला , तेथे मृत कुत्र्यासाठी सरकारी यंत्रणा लागली कामाला\nनवी मुंबई : केंद्री मंत्री मनेका गांधी यांच्या लहरी स्वभावाचा आणि मनमानी कारभाराचा झटका लक्ष्मीपूजनाच्���ा दिवशी नवी मुंबईतील सरकारी यात्रेला बसला . रस्त्यावर ट्रकखाली सापडून...\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://puladeshpande.net/morcha.php", "date_download": "2020-01-23T13:47:50Z", "digest": "sha1:FADRSJ6U2LMWTTLWA6E22FFMW7T7NWSD", "length": 13686, "nlines": 17, "source_domain": "puladeshpande.net", "title": "विचारप्रधान लेख:एका मोर्चाची गोष्ट", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nआपण सारे भारतीय आहोत\n... मला कधी क्रांती, मोर्चे घेऊन- फलक घेऊन येते असं वाटत नाही. किंबहुना, मी कधी मोर्चातून घोषणा देत किंवा ओरडत गेलो नाही. मुंबईत मी असंख्य मिरवणुका पाहिल्या आहेत. अगदी एकतीसाच्या चळवळीपासून ते आजतागायत. माझी पुष्कळदा त्या मोर्चेवाल्यांच्या मागण्यांशी संपूर्ण सहानुभूती असते. पण मला रस्त्यातून माणसं अशी ओरडत निघाली की गलबलतं. मोर्चे हे एक तंत्र झालंय असंही म्हणतात. असेलही. पुढारीपण हा धंदा झाल्यावर मोर्चे-घोषणा ही धंद्याच्या जाहिरातीची तंत्रं होणं साहाजिक आहे. पण या मोर्चाने मात्र मी अगदी आतून हलून गेलो होतो. त्या मोर्चाच्या अग्रभागी चांगले वयोवृद्ध लोक होते. चारी वर्णांचे लोक दिसत होते. बायका होत्या. कामगार स्त्रिया वाटत नव्हत्या, पण फार सुशिक्षितही दिसत नव्हत्या. बऱ्याचशा पांढऱ्या पोशाखांत होत्या. पण नर्सेस नव्हत्या. आणि आश्चर्य म्हणजे त्या मोर्चात मुलं अजिबात नव्हती. मी हा मोर्चा अगदी काही खेड्यांत पाहिला नाही. पण मोर्चातली माणसं शहराशी फार रुळलेली दिसत नव्हती. एका जिल्ह्याच्या गावाला पाह्यला होता. मी सायकलीवरुन उतरलो आणि विचारलं,\n'कुणाचा मोर्चा आहे हो हा\nएक चमत्कारिक लज्जा, असहायता, संतापापेक्षाही कारुण्य, यापूवी- आम्ही असे कधीही हिंडलो नव्हतो...असा प्रासंग आमच्यावर येईल असं वाटलं नव्हतं असं न सांगता न बोलता नुसतं चेहऱ्यावर अदृश्य अक्षरांनी लिहून तो मोर्चा चालला होता. सर्वात पुढे फलक होता. तो वाचायला मिळाला नाही. कुणी कुणाचा जयजयकार करीत नव्हतं. कुणी बोलत नव्हतं. मुठी वळत नव्हत्या. त्वेष नव्हता. आवेश नव्हता. आजवर आवरुन धरलेली एक अब्रू परिस्थितीच्या तडाख्याने फुटली होती आणि रस्त्यांतून सांडत चालली होती. माझ्या कानी शब्द आले... 'अय्या त्या बघ आपल्या दामलेबाई' एक पेन्शनीला आलेली विधवा वृद्धादेखील पोटाला दोन वेळचं मिळत नाही हे यापूर्वी पोटात दडवून ठेवलेलं वाक्य न बोलता सांगत निघाली होती. दामलेबाईंची नजर त्या पोरींच्यावर गेली. पोरी तोंडावर हात घेऊन लाजल्या. आपल्या दामलेबाई, पुढे कुठे बॅंड नाही- वरात नाही- तरीसुद्धा भर शाळेच्या वेळी अशा कुठे रांगेतून चालल्या आहेत हे त्या पोरींना कळत नव्हतं.\nपण दामलेबाईंनी ज्या अनोळखी नजरेनं त्या पोरींच्याकडे पाहिलं, ती नजर त्या पोरींना नवी होती. ज्या बाईंना फुलं नेऊन दिल्यावर कौतुकाचा गालगुच्चा घेतात त्या आपल्या दामलेबाईंची नजर अशी परकी पोरी बावरल्या. ह्या दामलेबाई अशा काय निराळया दिसताहेत पोरी बावरल्या. ह्या दामलेबाई अशा काय निराळया दिसताहेत आपल्या बरोबर गाणी म्हणणाऱ्या, कधी कधीसुद्धा छडी न मारणाऱ्या दामलेबाईच ना त्या आपल्या बरोबर गाणी म्हणणाऱ्या, कधी कधीसुद्धा छडी न मारणाऱ्या दामलेबाईच ना त्या दामलेबाईंनी कष्टाने सावरुन धरलेले ते तोंडावरचे 'शिक्षिकेने प्रेमळ असावे' चे कवच कशामुळेतरी फुटले होते. नुसत्या दामलेबाईंचेच नाही- सावंतबाई, साठेबाई, गुंजाळबाई, लोकरेबाई, शेखबाई, थोरात गुरुजी, भांगले गुरुजी, दाढे गुरुजी, तांबे गुरुजी, कुलकर्णी, देशपांडे, तांबट, कोष्टी, पागे, माने, साटम, काळे सगळया सगळया गुरुजींना जो प्रसंग कधी कधी यायला नको होता तो आला होता. शिक्षकांचा मोर्चा नावाची एक फार मोठी क्रांती झाली होती. पूर्वी शिक्षक मोर्चात गेले होते. गांधींच्या मागून मुलांना राष्ट्रीयत्वाचे धडे देण्यापूर्वी आपण शुद्ध होऊन येऊ या म्हणून. हा मोर्चा निराळा होता. हा पुकारा भावनेचा नव्हता. साधा, भूक नावाच्या प्राथमिक गरजेपोटी प्राथमिक शिक्षक प्रथम रस्त्यात आपले लक्तर मोकळे टाकून आला होता. मी त्या मोर्चामागून चालत गेलो हे तो मोर्चा चौकात आला त्या वेळी कळले. पोलीससुद्धा नव्हते. मास्तरांच्या मोर्चाला पोलीस कशाला दामलेबाईंनी कष्टाने सावरुन धरलेले ते तोंडावरचे 'शिक्षिकेने प्रेमळ असावे' चे कवच कशामुळेतरी फुटले होते. नुसत्या दामलेबाईंच��च नाही- सावंतबाई, साठेबाई, गुंजाळबाई, लोकरेबाई, शेखबाई, थोरात गुरुजी, भांगले गुरुजी, दाढे गुरुजी, तांबे गुरुजी, कुलकर्णी, देशपांडे, तांबट, कोष्टी, पागे, माने, साटम, काळे सगळया सगळया गुरुजींना जो प्रसंग कधी कधी यायला नको होता तो आला होता. शिक्षकांचा मोर्चा नावाची एक फार मोठी क्रांती झाली होती. पूर्वी शिक्षक मोर्चात गेले होते. गांधींच्या मागून मुलांना राष्ट्रीयत्वाचे धडे देण्यापूर्वी आपण शुद्ध होऊन येऊ या म्हणून. हा मोर्चा निराळा होता. हा पुकारा भावनेचा नव्हता. साधा, भूक नावाच्या प्राथमिक गरजेपोटी प्राथमिक शिक्षक प्रथम रस्त्यात आपले लक्तर मोकळे टाकून आला होता. मी त्या मोर्चामागून चालत गेलो हे तो मोर्चा चौकात आला त्या वेळी कळले. पोलीससुद्धा नव्हते. मास्तरांच्या मोर्चाला पोलीस कशाला शंभर उंदीर एकदम कुचकुचले म्हणून काय एका डरकाळीइतका तरी आवाज थोडाच होणार आहे शंभर उंदीर एकदम कुचकुचले म्हणून काय एका डरकाळीइतका तरी आवाज थोडाच होणार आहे कोणीतरी बसा बसा म्हणू लागलं. मैदानात मोर्चा बसला. मीदेखील सायकल झाडाला टेकून बसलो. एक शिक्षक उभे राहिले. दुरुन मला ते थोडेसे हरी नारायण आपट्यांसारखे वाटले. रुमाल बांधलेले असे ते एकटेच होते. शुद्धलेखन घालावं तसं ते बोलत होते. त्यांची लहान लहान वाक्य एकेका शब्दावर जोर देऊन येत होती.\n\"शिक्षक बंधुभिगनींनो, व्यवसायाची पुण्याई संपली. समाजाने अंत पाहिला. सरकारने कशाला म्हणू सरकार आपले आले काय, परक्याचे काय, आपले दुबळे हात पोहोचण्याच्या पलिकडले. पण समाजाने कातडे ओढले स्वत:च्या डोळयावर. 'मास्तर, दोन वेळेची चूल पेटते ना हो सरकार आपले आले काय, परक्याचे काय, आपले दुबळे हात पोहोचण्याच्या पलिकडले. पण समाजाने कातडे ओढले स्वत:च्या डोळयावर. 'मास्तर, दोन वेळेची चूल पेटते ना हो' असं विचारणारं इतक्या वर्षात कोणी भेटलं नाही. दडपलं होतं. पण आज आपल्या भुकेचं बेंड रस्त्यात फुटलं. आता सभ्यतेचा बुरखा कशाला ठेवू' असं विचारणारं इतक्या वर्षात कोणी भेटलं नाही. दडपलं होतं. पण आज आपल्या भुकेचं बेंड रस्त्यात फुटलं. आता सभ्यतेचा बुरखा कशाला ठेवू हा माझा कोट. पंधरा वर्षांपूर्वी लग्नात मिळाला होता. सद्राही होता. तो फाटला, नवा शिवायचा संकल्प सोडत होतो. नाही परवडलं. खोटं नाही सांगत. हे पाहा.\" असं म्हणून त्यांनी स्टेजवर कोट काढला आणि आतला ��स्थिपंजर डोळयावर भयानक आघात करुन गेला. \"आता रस्त्यात आलो. इच्छा नव्हती पण गत्यंतर नव्हतं. आता आत शर्ट नसतो. एका फुकट मिळालेल्या कोटावर व्यवसायाची प्रतिष्ठा सांभाळीत होतो हे गुपित उघडं केलं. माझी काय सगळयांची गोष्ट एकच हा माझा कोट. पंधरा वर्षांपूर्वी लग्नात मिळाला होता. सद्राही होता. तो फाटला, नवा शिवायचा संकल्प सोडत होतो. नाही परवडलं. खोटं नाही सांगत. हे पाहा.\" असं म्हणून त्यांनी स्टेजवर कोट काढला आणि आतला अस्थिपंजर डोळयावर भयानक आघात करुन गेला. \"आता रस्त्यात आलो. इच्छा नव्हती पण गत्यंतर नव्हतं. आता आत शर्ट नसतो. एका फुकट मिळालेल्या कोटावर व्यवसायाची प्रतिष्ठा सांभाळीत होतो हे गुपित उघडं केलं. माझी काय सगळयांची गोष्ट एकच व्यवसायाची पुण्याई संपली. आमची एकच विनंती. उपाशी ठेवून गुरुजी वगैरे नका म्हणू. नवराबायको आणि दोनचार अर्भकांच्या भुकेच्या वेळा साजऱ्या होतील एवढं द्या आणि मग शाळा खात्यातले मजूर म्हणा आणि एज्युकेशन एक्टा ऐवजी फ्याक्टरी एक्ट लावा.\" काढलेला कोट खांद्यावर घेऊन मास्तर खाली उतरले. माणसं भाषण संपल्यानंतरच्या टाळया वाजवायला विसरली होती. कारण त्या सर्व स्त्रिपुरुषांचे हात डोळे पुसण्यात गुंतले होते. माझ्या मनात घर करुन राहिलेला हा एकच मोर्चा आणि मोर्चातले ते एकच भाषण आणि दामलेबाईंनी त्या पोरींकडे फेकलेली ती एकच अनोळखी नजर\n(- 'पु. ल. एक साठवण')\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/tag/director-general-subodh-jaiswal", "date_download": "2020-01-23T13:23:40Z", "digest": "sha1:RX7B3VKMD32P4HKXOGGT3LSILPTHECI2", "length": 4666, "nlines": 71, "source_domain": "hwmarathi.in", "title": "Director General Subodh Jaiswal – HW Marathi", "raw_content": "\nसंजय बर्वे मुंबई पोलीस आयुक्त तर सुबोध जयस्वाल पोलीस महासंचालक पदी नियुक्त\nमुंबई | पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आज (२८ फेब्रुवारी) सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी सुबोध जयस्वाल यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर मुंबईच्या पोलीस आयुक्‍तपदी संजय बर्वे...\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nमनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात\nRaj Thackeray MNS | मनसेच्या नवे पर्वाचा शुभारंभ, अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nमनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात\nRaj Thackeray MNS | मनसेच्या नवे पर्वाचा शुभारंभ, अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%85%E0%A4%A8_%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2020-01-23T15:14:53Z", "digest": "sha1:7C7HUAE2Z5M2UYCMMIS527EWIDQH66HA", "length": 3509, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सामोअन टाला - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nटाला हे ओशनियामधील सामोआ देशाचे अधिकृत चलन आहे. सामोआच्या स्वातंत्र्यानंतर १९६७ साली हे चलन वापरात आणले गेले.\nआयएसओ ४२१७ कोड WST\nबँक सेंट्रल बँक ऑफ सामोआ\nविनिमय दरः १ २\nसध्याचा सामोअन टालाचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nLast edited on ३१ जानेवारी २०१५, at १४:०१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/kalwan-two-children-drown-to-death-due-to-river-water/", "date_download": "2020-01-23T13:41:37Z", "digest": "sha1:WBADRRTQMTL7USIAHW2K2PM33VP2NFWJ", "length": 20861, "nlines": 235, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "कळवण : नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोन मुलांचा बुडून मृत्यू | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसाईराम सोसाय���ीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nकुकडी कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू; अंतिम यादी 17 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार\nसिक्युरिटीगार्ड ने सुपरवायझरची कोयत्याने वार करून केली हत्या ; एमआयडीसीतील क्रॉम्टन कंपनीमधील घटना\nई पेपर- गुरुवार, 23 जानेवारी 2020\nPhoto Gallery : मेट, भुजबळ नॉलेज सिटी मध्ये अवतरली शिवशाही\n2 फेब्रुवारी रोजी रंगणार ‘योगाथॉन-2020’\nबिबट्याच्या संचाराने दाढेगावकर भयभीत\nDeshdoot Impact : अवैध धंद्याबाबतचे वृत्त झळकताच पोलिसांचे ठिकठिकाणी छापे\nजळगाव : प्रजासत्ताक दिनी जवान फौंडेशनतर्फे “अशफाकराम” एकपात्री प्रयोगाचे आयोजन\nजळगाव : भाजपा महापौर पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा\nपारोळा : महामार्गावर पिकअप व टँकरची धडक ; दोन ठार, दोन जखमी\nजळगाव : खुबचंद साहित्यांवरील हल्लाप्रकरणी आणखी दोघांना अटक\nधुळे : चिमठाणेनजीक ट्रक उलटला, अनेकांनी दारूचे बॉक्स नेले वाहून\nसोनगीरात एकाला जिवंत जाळले, तिघांना अटक\nधुळे : पैशाच्या वादातून एकाला जाळले ; सोनगीर गावात तणाव, तिघे ताब्यात\nरस्त्यावर दारूचा महापूर : दारुडे झिंगाट…\nशहादा : युवारंगमध्ये एम.जे.महाविद्यालयाला विजेते तर प्रताप महाविद्यालयाला उपविजेते पद\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरेंच्या उपस्थितीत आज ‘युवारंग’चा समारोप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\nकळवण : नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोन मुलांचा बुडून मृत्यू\nकळवण : शहरालगत असलेल्या बेहडी नदीपात्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्वप्निल राजेंद्र ठाकरे (वय १५) रा. शिवाजी नगर, कळवण, मयूर दत्तु वाघ (१६) रा गणेश खेडगाव अशी मृत मुलांची नवे आहेत. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, आज शनिवार असल्याने सकाळच्या सत्रात शाळा होती. शाळा सुटल्यानंतर इयत्ता नववीतील विद्यार्थी स्वप्निल राजेंद्र ठाकरे (वय १५) रा. शिवाजी नगर कळवण व इयत्ता दहावीतील विद्यार्थी मयूर दत्तु वाघ (१६) रा गणेश खेडगाव हे दोघे एक वाजेच्या सुमारास प्रकल्प तयार करण्यासाठी व वाढदिवस साजरा करण्यासाठी घरात सांगून घराबाहेर पडून कळवण शहरालगत असलेल्या बेहड��� नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते.\nया नदीपात्रात वाळू उपशामुळे मोठमोठे खड्डे पडले असल्याने त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. पाण्यात उडी मारल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले. याठिकाणी कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी हा प्रकार पहिला. त्यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूला असलेले ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पोलीस हिंमत चव्हाण अनिल निकम सचिन राऊत घटनास्थळी धाव घेतली.\nपाणी खोल असल्याने त्यांना काढण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. स्थानिक नागरिक सागर कानडे, अजय पगार, गिरीश पगार यांच्यासह इतर नागरिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढले व तात्काळ कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.\nशालेय विद्यार्थी नदीपात्रात बुडाल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली असता नदीपात्राकडे बघ्यांची गर्दी जमली होती. तसेच उपजिल्हा रुग्णालयात कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍड शशिकांत पवार , प्राचार्य एल डी पगार व शिक्षकवृंदासह, नातेवाई व नागरिकांनी गर्दी केली होती. इयत्ता नववीत शिकणारा स्वप्निल राजेंद्र ठाकरे हा मूळ राहणारा जुन्नर बोडरी ता बागलाण येथील रहिवाशी असून त्याची बहीण रोहिणी भरत खैरणार यांच्याकडे शिक्षणासाठी राहत होता. शाळा सुटल्यानंतर तो घरी गेला होता परंतु प्रोजेक्ट तयार करण्यासाठी जात असल्याचे कारण सांगून तर दुसऱ्याने मित्राचा वाढदिवस असल्याचे सांगून मित्रांसोबत बाहेर गेला होता. परंतु तो प्रोजेक्ट तयार करण्यासाठी न जाता पोहण्यासाठी बेहडी नदीवर गेल्याने ही दुर्दवी घटना घडली. ही वार्ता कळवण शहरात पसरताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयत मयूर वाघ याचे वडील शेतकरी आहेत. त्याला एक भाऊ असून त्याच्यावर गणेश खेडगाव येथे तर मयत स्वप्निल ठाकरे याला एक भाऊ असून त्याच्यावर त्याच्या मूळ गावी जुन्नर बोडरी ता बागलाण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत कळवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 23 नोव्हेंबर 2019\nचक्कर येऊन पडल्याने दोघांचा मृत्यू\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nडॉ. आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत चार कोटी 76 लाखांचा निधी\nFeatured, आवर्जून ���ाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nViral Video : याला २१ तोफांची सलामी द्या; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nश्रीक्षेत्र पद्मालय व तरसोद येथे अंगारकी चतुर्थी निमित्त यात्रोत्सव\nBreaking News, आवर्जून वाचाच, गणेशोत्सव, जळगाव\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचे जळगावात चौथ्यांदा आगमन\nआवर्जून वाचाच, जळगाव, राजकीय\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\nराज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ\nशिवभोजन योजनेसाठी तीन महिन्याकरिता ६. ४८ कोटी रुपयांचे अनुदान\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\nराज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ\nशिवभोजन योजनेसाठी तीन महिन्याकरिता ६. ४८ कोटी रुपयांचे अनुदान\nचक्कर येऊन पडल्याने दोघांचा मृत्यू\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad-marathwada/sashikant-barhanpurkar-passes-away-251228", "date_download": "2020-01-23T13:29:45Z", "digest": "sha1:S3YIXECZH3O2PIXYHRLUKNJ5Y2ND2GWV", "length": 16031, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nप्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन\nशनिवार, 11 जानेवारी 2020\nडॉ. शशिकांत बऱ्हाणपुरकर यांचे पार्थिव दुपारी 12 वाजेपर्यंत औरंगाबादेतील एमजीएम रुग्णालयात ठेवण्यात आले होते. बऱ्हाणपूर (ता. जि : बीड) या मुळगावी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे विभाप्रम��ख डॉ जयंत शेवतेकर यांनी कळविले आहे.\nऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख तथा प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत नागेश्वरराव बऱ्हाणपुरकर यांचे शनिवारी (ता. 11) पहाटे औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी त्यांची ख्याती होती.\nडॉ. शशिकांत बऱ्हाणपुरकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरवातीला त्यांनी प्राणीशास्त्र विषयात एम. एस्सी. आणि पीएचडी प्राप्त केली. त्यानंतर मात्र, त्यांनी अमेरिकेतील मॅंचेस्टर विद्यापीठात नाट्यशास्त्र विषयात पीएचडी प्राप्त केली.\nहेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे\nडॉ. बऱ्हाणपुरकर हे औरंगाबाद विद्यापीठात 1980 ते 2016पर्यंत कार्यरत होते. नाट्यशास्त्र विभागात प्राध्यापक ते विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. गेल्या महिन्यापासून त्यांच्यावर एमजीएममध्ये उपचार सुरु होते. आज पहाटे पावणे पाचच्या दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात सुवर्णा पाटील या बहीण आहेत. हिंदी विभागाचे माजीप्रमुख डॉ माधव सोनटक्के यांचे ते मेहुणे होत.\nहेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-\nडॉ. शशिकांत बऱ्हाणपुरकर यांचे पार्थिव दुपारी 12 वाजेपर्यंत औरंगाबादेतील एमजीएम रुग्णालयात ठेवण्यात आले होते. बऱ्हाणपूर (ता. जि : बीड) या मुळगावी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे विभाप्रमुख डॉ जयंत शेवतेकर यांनी कळविले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउस्मानाबाद : ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा होणार कायापालट\nउस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा येत्या काळात कायापालट होणार असल्याचे दिसून येत आहे. सध्या या स्थळाची डागडुजी तसेच अपूर्ण...\nमहाविकास आघाडीचा मार्ग माझ्या पत्रानंतरच मोकळा\nऔरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारसाठी सुरवातीपासून मीच पुढाकार घेतला, पक्षनेत्या सोनिया गांधी यांच्यासह नेत्यांना पत्र लिहून सर्व शंका दूर केल्या व...\nकला, क्रीडा शिक्षकांवर मजुरीची वेळ\nऔरंगाबाद - मागील पाच वर्षांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील एक दमडीही न मिळालेल्या कलाशिक्षकावर आज उपासमारीची वेळ आली आहे. शाळेच्या व्यतिरिक्त...\nब्रेकिंग : क्रिकेटपटू अझहरुद्दीनवर फसवणुकीचा गुन्हा, टूर ऑपरेटरला २१ लाखांचा गंडा\nऔरंगाबाद : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याच्यावर औरंगाबाद पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आणखी दोन...\nउच्चशिक्षित नवउद्योजकांची अशीही फसवणूक\nनांदेड : केंद्र शासनाकडून २०१३ ते २०१७ मध्ये ‘राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियान’ ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेकडे अनेक नवतरुण उद्योजक आकर्षित...\nमुलांना 'नाही' म्हणायला शिका आणि नकार पचवायला शिकवा\nऔरंगाबाद - तात्कालिक कारणांवरून मुलांनी टोकाचे पाऊल उचलून जीव गमावल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. घरात कुत्रा पाळायला विरोध केल्याने सिडकोतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-crime-love-traingle-238506", "date_download": "2020-01-23T15:18:31Z", "digest": "sha1:ELEVOQXAFQ7MO35RRAOQKOZV6PXIBICT", "length": 19673, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "पती सापडला प्रेयसीच्या बाहूपाशात...पत्नीने केले असे की... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nपती सापडला प्रेयसीच्या बाहूपाशात...पत्नीने केले असे की...\nमंगळवार, 26 नोव्हेंबर 2019\nअनैतिक संबंधामुळे एका प्रेमविवाहाचा करुण अंत झाला. हे एखाद्या चित्रपटाचे कथानक नसून नागपुरात घडलेली सत्य घटना आहे.\nनागपूर : स्वीटी (वय 16) ही ट्रेनने जात असताना तिला तहान लागल्यावर विक्‍की (वय 21) याने तिला पाण्याची बाटली दिली. तिने थॅंकू म्हणत त्याला बसायला जागा दिली. दोघांची ओळख झाली आणि नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचल्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले. दोघांची चॅटिंग वाढ���ी आणि भेटीगाठी वाढल्या. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. स्वीटीने सोळाव्या वर्षीच विक्‍कीशी पळून जाऊन संसार थाटला. दोन वर्षे सुखाने संसार केल्यानंतर विक्‍कीच्या आयुष्यात आणखी एका तरुणीने एंट्री केली.\nविक्कीचे आणि या तरुणीचे प्रेम प्रकरण बहरू लागले. या दोघांच्या अनैतिक संबंधाची वार्ता स्वीटीपर्यंत पोहोचली. तिने विक्‍कीची समजूत घातली. त्यामुळे काही दिवस प्रेयसीला टाटा-बाय बाय करीत काढले. मात्र, स्वीटी गरोदर असल्यामुळे सासरी गेली. त्यामुळे तो पुन्हा प्रेयसीकडे वळला. पतीचा फोन दोन दिवसांपासून लागत नसल्याचे पाहून स्वीटी थेट त्याच्या प्रेयसीच्या घरी पोहचली. पाहते तर काय विक्‍की प्रेयसीच्या बाहुपाशात होता. अंगाचा तिळपापड झालेल्या स्वीटीने त्या युवतीची यथेच्छ धुलाई केली आणि स्वतः विष प्राशन केले. स्वीटीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशाप्रकारे अनैतिक संबंधामुळे एका प्रेमविवाहाचा करुण अंत झाला. हे एखाद्या चित्रपटाचे कथानक नसून नागपुरात घडलेली सत्य घटना आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वीटी ऊर्फ वैष्णवी ही नागपुरातील भांडेवाडीत आईवडिलांसह राहत होती. ती दहावीत असताना नागपूरवरून रेल्वेने जात होती. तिची प्रवासादरम्यान विक्‍की शहा (वय 21, रा. चंद्रपूर) याच्याशी ओळख झाली. दोघांच्या प्रवासादरम्यान गप्पा झाल्या. एकमेकांशी मोबाईलने संपर्क आणि मेसेजमुळे संबंध वाढत गेले. स्वीटीशी होत असलेल्या भेटीमुळे प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्वीटी अल्पवयीन असल्यामुळे लग्नामध्ये अडचण आली. तसेच तिच्या आईवडिलांपर्यंत विक्‍की आणि स्वीटीचे प्रेमप्रकरण पोहचले. त्यामुळे तिला शाळेत जाण्यास मनाई करण्यात आली. दोघांच्या भेटी कमी झाल्या, परंतु प्रेम वाढले. यावर पर्याय म्हणून दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांपूर्वी दोघेही पळून गेले. काही महिने चंद्रपुरात काढल्यानंतर ते दोघेही नागपुरात परतले आणि पारडीतील अंतुजी नगरात किरायाने राहायला लागले. विक्‍की नागपुरात एका कॅटरिंग कंपनीत कामाला लागला. सर्व काही सुरळीत सुरू होते. परंतु काही कालावधीनंतर या जोडप्याच्या आयुष्यात नवीन तरुणीच्या एंट्रीने या कहाणीने दुर्दैवी वळण घेतले.\nती आली आणि विपरीत घडले\nस्वीटी पाच महिन्��ांची गर्भवती असल्यामुळे तिला विक्‍कीने चंद्रपूरला सासरी पाठविले. गेल्या दोन दिवसांपासून विक्‍की हा फोन उचलत नव्हता. त्यामुळे स्वीटीला संशय आला. ती रविवारी थेट चंद्रपूरवरून नागपुरात आली. तिने नागेश्‍वरनगरात राहणाऱ्या पतीच्या प्रेयसीचे घर गाठले. घराचा दरवाजा ढकलताच दोघेही एकमेकांच्या बाहुपाशात दिसले.\nप्रेयसीची धुलाई आणि घेतले विष\nप्रेयसीवर चिडून असलेल्या स्वीटीने लगेच तिचे केस ओढून बाहेर खेचले. तिची चांगली धुलाई केली. त्यानंतर पतीलाही शिवीगाळ केली. तिने लगेच विष प्राशन केले. प्रेयसीच्या घरी ती बेशुद्ध पडली. त्यामुळे विक्‍की आणि त्याची प्रेयसी घाबरली. प्रेयसीने लगेच काढता पाय घेत पत्नीला घरी नेण्यास बजावले. विक्‍कीने पत्नीला ऑटोने स्वतःच्या रूममवर आणले. घरी नेल्यानंतर पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी तो निघून गेला. मात्र, त्या दरम्यान स्वीटीचा मृत्यू झाला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअर्जुन रेड्डीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री \nमुंबई : हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्या चित्रपटांची शर्यतही सुरु असते. यामध्ये सर्वात चांगले कोण हे ठरवणे अशक्य आहे कारण, सर्वांच वैशिष्ठ्य वेगळं आहे....\nशाहरुखच्या 'मन्नत'च्या एका रुमचं भाडं किती\nकिंग खान शाहरूख हा नेहमीच सोशल मीडियीवर अॅक्टिव्ह असतो. अनेकदा तो त्याच्या चाहत्यांच्या पोस्टची दखल घेत त्याला रिप्लाय देतो. त्याच्या याच स्वभावामुळे...\nअभिषेकचं ट्विट; ऐश्वर्या राय पुन्हा होणार आई...\nमुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऐश्वर्या राय पुन्हा आई होणार का असे ट्विट नेटिझन्स करू लागले आहेत. ट्विट करण्यामागे...\nमहाविद्यालयीन तरुणीचे मुरगुडात भरदिवसा अपहरण\nमुरगूड (कोलहापूर) : येथील महाविद्यालयासमोरूनच भरदिवसा तरुणीला जबरदस्तीने मोटारीत घालून तिचे अपहरण केल्याची घटना घडली....\nपोलिसांनी लढविली नामी शक्कल; डिस्कच्या क्रमांकावरून आरोपी जाळ्यात\nताम्हीणी घाटात मोटार कोसळली होती. मोटारीतील दोघे जळून खाक झाले होते. अपघात झाल्याची माहिती सर्वत्र पसरली. मात्र पोलिसांना शंका आली. त्यांनी ...\n'तान्हाजी' महाराष्ट्रात टॅक्स-फ्री केल्यानंतर अभिनेता अजय देवगण म्हणाला...\nमुंबई : सध्या देशात 'तानाजी : द अनसंग वॉरियर' या चि���्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तानाजी रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य सरकारने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/ugandhar-to-gandhi-407943/", "date_download": "2020-01-23T13:45:08Z", "digest": "sha1:LAI5YRHZOAM4GL6WNNIGKLCE7KB2HHCB", "length": 27234, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "युगंधर ते गांधी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nमला मोहनदास करमचंद गांधी हे श्रीकृष्णानंतरचे दुसरे पूर्ण पुरुष वाटत आले आहेत. माणूस म्हणून जगताना गांधीजींच्या हातून अनेक चुका घडल्या,\nमला मोहनदास करमचंद गांधी हे श्रीकृष्णानंतरचे दुसरे पूर्ण पुरुष वाटत आले आहेत. माणूस म्हणून जगताना गांधीजींच्या हातून अनेक चुका घडल्या, पण या चुका लिहिण्याचे आणि त्यात सुधारणा करण्याचे जे सातत्याने प्रयत्न केले त्याला तोड नाही. मला जर पूर्ण पुरुष व्हायचं असेल तर मी किमान माणूस आहे का माझ्यात इतरांबद्दल आदर आहे का माझ्यात इतरांबद्दल आदर आहे का मी समोरच्या व्यक्तीच्या भावनांशी स्वतला जोडू शकतो का मी समोरच्या व्यक्तीच्या भावनांशी स्वतला जोडू शकतो का हे प्रश्न विचारायला हवेत.\nवर्ष १९८८. एका सहृदय बिल्डरने माझा मित्र महेंद्र याला,‘ तुझे वडील इतकी वर्षे महिलांसाठी ‘मानिनी’ हे मासिक काढत होते, तर तू पुरुषांसाठी असा खास दिवाळी अंक काढू शकशील का’ असा सवाल केला. क्षणभर महेंद्र गोंधळला आणि ‘उद्या सांगतो.’ असे सांगून तिथून सटकला. त्याच दिवशी रात्री माझ्या घरी आला. चेहेऱ्यावर टेन्शन दिसत होतं. पूर्वी मी अनेकदा त्याला म्हणालो होतो, ��ंधी आपलं दार ठोठावत असते, पण आपले कान ते ऐकण्याइतके सावध नसतात. माझं हे वाक्य लक्षात ठेवून तो आला होता असे त्याने नंतर सांगितले. तो म्हणाला,‘पुरुषांसाठी असा वेगळा दिवाळी अंक असू शकतो का, हा माझ्यापुढचा प्रश्न आहे.’ मी खरे तर पत्रकारितेतला माणूस. दिवाळी अंक वगरे फक्त वाचणारा माणूस. मला समजेना उत्तर काय द्यावे’ असा सवाल केला. क्षणभर महेंद्र गोंधळला आणि ‘उद्या सांगतो.’ असे सांगून तिथून सटकला. त्याच दिवशी रात्री माझ्या घरी आला. चेहेऱ्यावर टेन्शन दिसत होतं. पूर्वी मी अनेकदा त्याला म्हणालो होतो, संधी आपलं दार ठोठावत असते, पण आपले कान ते ऐकण्याइतके सावध नसतात. माझं हे वाक्य लक्षात ठेवून तो आला होता असे त्याने नंतर सांगितले. तो म्हणाला,‘पुरुषांसाठी असा वेगळा दिवाळी अंक असू शकतो का, हा माझ्यापुढचा प्रश्न आहे.’ मी खरे तर पत्रकारितेतला माणूस. दिवाळी अंक वगरे फक्त वाचणारा माणूस. मला समजेना उत्तर काय द्यावे महेंद्रला वेगळे काहीतरी करून दाखवायची संधी होती. पसे दुसराच माणूस देणार होता. सर्व जोखीम त्याची होती. त्या कामाबद्दल महेंद्रला पसे मिळणार होते. मला त्याच्या विचारांचा अंदाज होता, पण वाचक ‘पुरुषांसाठी अंक’ ही कल्पना कशी स्वीकारतील अशी माझ्या मनात शंका होती. मराठीत तेव्हा आणि अजूनही ‘फक्त पुरुषांसाठी’ म्हणजे खिडकी चित्रे असलेले, चावटपणा भरपूर असलेले किंवा बया, अप्सरा, रंभा असे काही दिवाळी अंक प्रकाशित होत असत. त्या सगळ्या दिवाळी अंकांची ‘फक्त प्रौढ पुरुष’ वाचकांनी वाचायचे आणि लपवून ठेवायचे अंक’ असा छापा असायचा. महेंद्रला मी म्हणालो, ‘माझ्या मते पुरुषांसाठी असे लेबल न लावता पुरुषांचे मासिक असे त्याचे स्वरूप ठेवलेस तर कदाचित वाचकांना काहीतरी वेगळे देण्याचे समाधान मिळेल.’ अगदी खरं सांगतो, ते शब्द माझ्या तोंडून कसे गेले हे आजपर्यंत मला कळले नाहीये.\nत्याला ती कल्पना आवडली. तो म्हणाला, ‘पुरुष म्हणजे केवळ चावटपणा किंवा कामोत्तेजक साहित्य वाचणारा माणूस अशी त्याची प्रतिमा आजपर्यंत संपादकांनी खूणगाठ म्हणून धरून ठेवली आहे आणि या फक्त पुरुषांच्या दिवाळी अंकांनी एका मोठय़ा वाचक वर्गाचा ताबा घेतला आहे. या वाचक वर्गाचे काहीअंशी रंजन करावेच लागेल, पण पुरुष म्हणून जगत असताना त्याच्या विविध भूमिकांना पूरक ठरेल अशी माहिती द्यावी लागेल. त्यांच्या भावविश्वात नेमके काय होते आहे याचा आढावा घ्यावा लागेल आणि सर्वात प्रथम पुरुष हा माणूस म्हणून कसा घडायला हवा याचीही माहिती तज्ज्ञांकडून लिहून घ्यावी लागेल.’ नंतर तो खूप वेळ बोलत होता. इंग्रजीमध्ये विनोद मेहता आणि अनिल धारकर, ‘डेबोनेर’ हे पुरुषांचं मासिक काढीत असत. त्यात पुरुषत्वाचे अनेक पलू हाताळले जात. परंतु त्यातील अर्ध-नग्न मुलींच्या फोटोमुळे ते घरात लपवायचं मासिक होते. कित्येक जण फोटो फाडून घेऊन अंक रद्दीत टाकत असत.\nएक दिवस असाच सकाळी सकाळी महेंद्र उगवला आणि म्हणाला,‘प्रसाद, हा अंक काढण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे. त्याचे नावही ठरवले आहे-युगंधर. शिवाजी सावंत त्यावेळी श्रीकृष्णाच्या जीवनावर एक कादंबरी लिहीत होते. कादंबरी त्यानंतर अनके वर्षांनी प्रसिद्ध झाली. परंतु या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेविषयी त्यांचे काही लेख दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यापकी एका लेखात रामायण-महाभारत काळापासून एकच पूर्ण पुरुष झाला तो म्हणजे – युगंधर श्रीकृष्ण असा उल्लेख होता. त्या आधारावर ‘पूर्ण पुरुषांचा दिवाळी अंक’- युगंधर असे बारसे झाले. १९८८ मध्ये बरेच धाडस करून त्याने अंक प्रकाशित केला.\n‘युगंधर’ सर्व दिवाळी अंकांपेक्षा अतिशय वेगळा होता. तेव्हाचे टाटा स्टीलचे सर्वेसर्वा रुसी मोदी यांची व्यवस्थापन कौशल्य सांगणारी दीर्घ मुलाखत अगदी सुरुवातीला छापलेली होती. त्याच्या पाठोपाठ सुहास भास्कर जोशी यांचा ‘कैझान’ या जपानमधील कार्यकुशलता वाढणाऱ्या प्रक्रियेवरचा लेख होता. त्या अंकात रहस्यकथा, गूढकथा, शृंगारिक कादंबरी-अनुवाद- माधव मनोहर हे ‘युगंधर’मध्ये होतेच. मुंबईचे मधुकर तळवलकर यांनी व्यायामाची पूर्वतयारी फोटोसह दिली होती. कार आणि बाईक या दोन गोष्टी पुरुषांच्या प्राधान्यक्रमात बसतात म्हणून तेही होतं. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुखपृष्ठावर खांदे उघडे ठेवलेली मॉडेल तर अंतरंगात ‘ओलेती’ ही फक्त पांढरी साडी घालून चिंब भिजलेली नायिका होती. महेंद्रच्या मते हा अंक पुरुषांचा अंक होता, पण पुरुषांना तो त्यांच्यासाठी असलेल्या अंकांप्रमाणे वाटला नाही आणि जेमतेम ५०० प्रती खपल्या.\nहा सगळा प्रसंग आठवायचे कारण घडले. आमच्या संस्थेत डॉ. आलोक वाजपेयी हे ‘महात्मा गांधी एक माणूस’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आले होते. ���ाडीतून त्यांना आणायला मी गेलो होतो. बोलता बोलता ते म्हणाले, ‘गांधी हा मला खरोखर पुरुष माणूस वाटतो. माणूस म्हणून जगताना त्याच्या हातून अनेक चुका घडल्या, पण या चुका लिहिण्याचे आणि त्यात सुधारणा करण्याचे जे सातत्याने प्रयत्न केले त्याला तोड नाही. महात्मा गांधी काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या षड्रिपुंनी युक्त होते. कारण ते माणूस होते आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी ज्या चुका केल्या त्याचे प्रायश्चित्त त्यांनी घेतले. एकेकाळी कस्तुरबा गांधींवर हात उचलायला कमी न करणारे मोहनदास करमचंद गांधी १९४२ च्या ‘चले जाव’ अगोदर जेव्हा त्यांना अटक झाली, तेव्हा कस्तुरबांवर जबाबदारी सोपवून अटकेत गेले. स्वतच्या मुलांवर त्यांनी अन्याय केला, पण ते देशाचे पिता बनले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या हातून घडलेले प्रमाद त्यांनी आपणहून लिहून ठेवले.\nते जेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते, तेव्हासुद्धा त्यांची वकिलीची पद्धत खटला लढण्यापेक्षा सामोपचाराने समेट घडवून आणणारी होती. अिहसेचे सारे प्रयोग त्यांनी तिथेच सुरू केले. त्यांनी अस्पृश्य माणसांपर्यंत श्रीराम पोहोचवला. तोपर्यंत श्रीरामाची मक्तेदारी फक्त ब्राह्मण समाजाकडे होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना फाळणी नको होती. फाळणी भारताचे दुस्वप्न असेल याची पूर्ण कल्पना होती. म्हणूनच एकीकडे स्वातंत्र्य सोहळा चालू असताना ते धार्मिक दंगली आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करीत राहिले.\nमला मोहनदास करमचंद गांधी हे श्रीकृष्णानंतरचे दुसरे पूर्ण पुरुष वाटत आले आहेत. श्रीकृष्ण चरित्र जसे नटखटपण, शृंगार, सामोपचार, स्वधर्मपालन, अर्जुनाबरोबर केलेलं मनसोक्त मद्यप्राशन, द्रौपदीचा सखा, रुख्मिणी असो वा सत्यभामा या त्याच्या पत्नींवर असलेलं अलोट प्रेम, सुभद्राहरणात केलेली चापलुसी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘सांगेन गोष्टी युक्तीच्या चार’ अशा पौरुषाने भरलेल्या कहाण्यांनी ठासून भरलेलं आहे, तसंच गांधी चरित्राकडे बघणे म्हणजे पूर्ण पुरुष असलेल्या माणसाचे चरित्र आहे.\nगांधी क्रोधी, खोटे बोलणारे आणि विलासी होते तर उर्वरित जीवनात ते सात्त्विक, अिहसेचे पुजारी आणि साधी राहणी अंगीकारणारे झाले. त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्याकडे एक इंच जमिनीची सुद्धा मालकी नव्हती. उत्तर आयुष्यातील त्यांचे ब्रह्मचाऱ्याचे प्रयोग टीकेस पात्र ठरले तरी त्यांना स्वतला स्वतच्या संयमाची परीक्षा घ्यायची होती आणि त्यात ते यशस्वी झाले. त्यांनी भारताला दिलेली सर्वात मोठी देणगी कोणती अस प्रश्न विचारला तर, ‘मतभेद कितीही टोकाचे असले तरी समोरच्या व्यक्तीचा माणूस म्हणून आदर करणे’ हेच उत्तर ओठावर येते.\nआपलं दुर्दैव असं की गांधींकडे आपण तुकडय़ातुकडय़ांत पाहतो. त्यामुळे गांधी आपल्याला परके वाटतात. गांधींनी कधीही दावा केला नाही की सबंध भारतातील करोडो लोक त्यांच्या पाठीमागे असतात. त्या पूर्ण पुरुषाची हत्या झाली. अिहसेचा ज्यांनी आयुष्यभर स्वीकार केला, त्यांचा अंत थेट हिंसेने झाला. आता कुठे राहिलेत या पुरुषाचे विचार साधी राहणी आता विसरली गेली आहे. माणसाला दैवत्व दिले की तो पूजेपुरता राहतो आणि देखल्या देवा दंडवत घातला जातो.\nमला जर पूर्ण पुरुष व्हायचं असेल तर मी किमान माणूस आहे का माझ्यात इतरांबद्दल आदर आहे का माझ्यात इतरांबद्दल आदर आहे का मी समोरच्या व्यक्तीच्या भावनांशी स्वतला जोडू शकतो का मी समोरच्या व्यक्तीच्या भावनांशी स्वतला जोडू शकतो का मी माझ्या आíथक जबाबदाऱ्या पेलतो का मी माझ्या आíथक जबाबदाऱ्या पेलतो का मी स्त्रीला तिचे स्वातंत्र्य देतो का मी स्त्रीला तिचे स्वातंत्र्य देतो का माझं काम म्हणजेच माझा स्वधर्म असे मी मानतो का माझं काम म्हणजेच माझा स्वधर्म असे मी मानतो का इतरांना वा स्वतला त्रास न देता माझे जीवन आनंदी ठेवतो का इतरांना वा स्वतला त्रास न देता माझे जीवन आनंदी ठेवतो का मी हिंसा त्याज्य मानतो का मी हिंसा त्याज्य मानतो का आणि मी मला समजलेल्या सत्याच्या मार्गावर आहे का आणि मी मला समजलेल्या सत्याच्या मार्गावर आहे का हे प्रश्न विचारायला हवेत.\nत्याची स्वतशी प्रामाणिक राहून उत्तरे दिलीत तर मी कुठे आहे ते मला समजेल. तेच पूर्ण पुरुष होण्याच्या दिशेने जाण्याचे पहिले पाऊल ठरेल पूर्ण पुरुषांची लक्षणे वाचूया ५ एप्रिलच्या अंकात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवक���च बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 गीताभ्यास :- मृत्यू व स्वधर्म\n2 आपली मुलगी, आपली वैरीण\n3 मदतीचा हात : शहरी, ग्रामीण वृद्धांसाठी\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/703772", "date_download": "2020-01-23T13:29:00Z", "digest": "sha1:SCUJO2Y55H66OLDQZAMZG6HI2XN5OCMD", "length": 5689, "nlines": 25, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शेवटच्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » शेवटच्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद\nशेवटच्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद\nसेन्सेक्स 87 अंकानी कमजोर, निफ्टी 11,552.50वर बंद\nसप्ताहातील शेवटच्या सत्रात शुक्रवारी मुंबई शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय बाजाराची कामगिरी ही नकारात्मक वातावरणात झाल्याचे पहावयास मिळाले आहे. मुख्य क्षेत्रामधील फायनान्स क्षेत्रात मोठय़ा घसरणीचा फटका बसला आहे. मात्र गुंतवणूकदार सावध पावले उचलत असल्याचे पहावयास मिळाले आहे.\nदिवसभरतील व्यवहारात सेन्सेक्स 337 अंकावर कार्यरत राहिल्याचे पहावयास मिळाले यात 86.88 अंकानी घसरण होत अंतिम क्षणी 38,736.23 वर सेन्सेक्स स्थिरावला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मात्र 30.40 अंकानी खाली जात 11,552.50 वर बंद झाल्याची नोंद केली आहे. इंड्रा डे मध्ये निफ्टी 11,639.55 वर वधारला होता.\nदिग्गज कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स ओएनजीसी, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड, लार्सन ऍण्ट टुब्रो, एनटीपीसी, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग 2.08 टक्क्यांनी घसरलेत. या उलट मात्र वेदान्ता, सन फार्मा, टाटा स्टील, एशियन पेन्टस, हीरोमोटो कॉर्प आणि ���ेस बँक यांचे समभाग 2.44 टक्क्यांनी वधारल्याची नोंद करण्यात आली आहे.\nतिमाही अहवाल सादर होण्याअगोदरच इन्फोसिसच्या समभागांमध्ये तेजीचे वातावरण पहावयास मिळाले आहे. यामुळे आगामी काळात कंपनीच्या नफा कमाईत घट होण्याचे संकेत नोंदवले जाताहेत. तर अन्य कंपन्यांही येत्या काळात आपले नफा कमाईचे आकडे सादर करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येणाऱया सप्ताहातील भांडवली बाजाराचा प्रवास निश्चित होणार असल्याची मते अभ्यासकांनी यावेळी व्यक्त केली आहेत.\nदूरसंचार क्षेत्राच्या कर्जाबाबत बँका साशंक\nऍपल इंडियाच्या विक्रीत 17 टक्के वाढ\nएलआयसीची आयडीबीआयच्या हिस्सेदारीत वाढ\nबाजारातील घसरणीचे सत्र सुरूच\n2020 मध्ये तेजीची संधी \nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://blog.suhasjyotish.com/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7/", "date_download": "2020-01-23T15:18:24Z", "digest": "sha1:ZU3OF6ME36YWWJHEJ5V4NU2J5YDCXORL", "length": 51940, "nlines": 694, "source_domain": "blog.suhasjyotish.com", "title": "मद्रासी रेडा ! भाग १ – Suhas Gokhale", "raw_content": "\nआज जातो का उद्या अशी वाट पाहायला लावणार्‍या माझ्या एच.पी. किबोर्ड ने शेवटी एकदाचे अंग टाकले , नाही म्हणजे तसा तो ‘गेला’ नाही , अजुन थोडी धुगधुगी उरलीय त्याच्यात पण आता तो इतका स्टीकी झाला आहे की विचारायची सोय नाही. बटने दाबून दाबून बोटे नुसती दुखायाला नाही तर चक्क ठणकायला लागली , बर्‍याच वेळा टाइप केलेली अक्षरे स्क्रीनवर उमटतच नाहीत तर कधी एकच अक्षर दोन दोनदा \nपण अगदी ‘काल परवा तर ठीक होता की मग असा अचानकच कसा काय गेला म्हणायचा’ असे सांत्वन करायची गरज नाही कारण हे असे होणारच होते, होतच राहील, याला कारण म्हणजे कि-बोर्ड मध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान. आजकालचे जवळजवळ सगळेच कि-बोर्ड ‘मेमब्रेन ’ तंत्रज्ञान वापरुन बनवले जातात , हे कि-बोर्ड स्वस्त असतात, सपाट असतात, नाजुक, कमी जागा व्यापणारे, वजनाला हलके, दिसायला देखणे. पण हा हनीमुन फार लौकर संपतो. नेहमीच्या वापरात हे कि-बोर्ड वर्षभरातच रंग दाखवायला (उधळायला ) सुरवात करतात. जो क��-बोर्ड नवा असताना फिदर टच (म्हणजे मोरपिसा फिरवल्या सारखा अल्लाद) होता तो आता तसा राहत नाही, लग्नात चवळीच्या शेंगे सारखी असलेली कन्या , दोन वर्षात … जाऊ दे (तुम्हाला म्हैतच आहे ) सुरवात करतात. जो कि-बोर्ड नवा असताना फिदर टच (म्हणजे मोरपिसा फिरवल्या सारखा अल्लाद) होता तो आता तसा राहत नाही, लग्नात चवळीच्या शेंगे सारखी असलेली कन्या , दोन वर्षात … जाऊ दे (तुम्हाला म्हैतच आहे ) … पुर्वी नुसते की वर हलकेसे बोट टेकवले तरी पुरायचे , पण हळू हळू या मेमब्रेन कि-बोर्ड चा रबर डोम कडक व्हायला सुरवात होते, त्याची लवचिकता कमी होते आणि मग ‘की’ वर जरा जास्त जोर द्यायला लागतो आणि शेवटी शेवटी तर कि-बोर्ड वर कथ्थक , भरतनाट्यम करावे लागते तेव्हा कोठे अक्षर \nजर आपला कि-बोर्डचा वापर अगदी हलका असेल किंवा धुळी पासुन मुक्त अशा ए.सी. खोलीत वापरला जात असेल तरच असे कि-बोर्ड जरा जास्त काळ चांगले काम देऊ शकतात. मुळात हे ‘मेमब्रेन’ तंत्रज्ञान सदोषच आहे पण त्या आगीत तेल ओतून या असल्या कि-बोर्डची (उरली सुरली) वाट लावण्यात आपल्या इथे सर्वत्र भरुन राहीलेली धूळ मोठा हातभार लावते. कि-बोर्डच कशाला अनेक इलेक्ट्रोनिक उपकरणांची वाताहात या धुळी मुळेच तर होत असते. किति ही साफसूफ करा , काळजी घ्या , बारीक धुळ या उपकरणात जातेच आणि नुकसान करते. ह्या धुळी बरोबरच ‘तापमान ‘ (हवेतला उष्मा) पण काही प्रमाणात कारणीभूत आहे.\nतर सांगायचे काय , माझ्या एच.पी. कि-बोर्ड ने रंग उधळायला सुरवात केली, पार अगदी ‘एच.पी.’ ह्या कुळाला बट्टा लावला म्हणा ना (खानदान की इज्जत मिट्टि में मिला दी (खानदान की इज्जत मिट्टि में मिला दी) , आता माझा व्यवसायच असा आहे की मला रोज २० एक पाने तरी टायपिंग़ करावे लागते त्यामुळे या स्टीकी कि-बोर्डने माझी बोटे दुखायला लागली, त्याच बरोबर टायपिंग करत असताना अक्षरे उमटत नसल्या मुळे टायपिंग मध्ये होणार्‍या चुका दुरुस्त करण्यातच माझा निम्मा वेळ मोडायला लागला) , आता माझा व्यवसायच असा आहे की मला रोज २० एक पाने तरी टायपिंग़ करावे लागते त्यामुळे या स्टीकी कि-बोर्डने माझी बोटे दुखायला लागली, त्याच बरोबर टायपिंग करत असताना अक्षरे उमटत नसल्या मुळे टायपिंग मध्ये होणार्‍या चुका दुरुस्त करण्यातच माझा निम्मा वेळ मोडायला लागला टायपिंग म्हणजे एक वैतागवाडी झाली टायपिंग म्हणजे एक वैतागवाडी झाली पण न कर���न सांगतो कोणाला \nशेवटी मी निर्णय घेतला बास्स..’ बर्दाशी भी एक हद होती है , अब नहीं सह सकता ऐसे कि-बोर्ड को.’. झालं, माळ्यावरच्या खोक्यात या आधीच जाऊन बसलेले दोन किबोर्ड होते, मायक्रोसॉफ्ट आणि लेनोवो या दिग्गजांनी बनवलेले त्याचा जोडीला आता हा तिसरा ..आणि हे सारे गेल्या दोन अडीच वर्षात झाले आहे. मी त्या माळ्यावरच्या खोक्याकडे पाहून पहीला आवंढा गिळला (दुसरा आवंढा केव्हा आणि का ते सांगतोच आहे, जरा दम धरा) … मायक्रोसॉफ़्ट च्या कि-बोर्डचे काही फारसे वाटले नाही (नाहीतरी काही तरी वाटण्या सारखी मायक्रोसॉफ्ट कुंपणी आहे का हो ) … मायक्रोसॉफ़्ट च्या कि-बोर्डचे काही फारसे वाटले नाही (नाहीतरी काही तरी वाटण्या सारखी मायक्रोसॉफ्ट कुंपणी आहे का हो मायक्रोसॉफ्ट म्हणजे ‘धरलं चावतय आणि सोडलं तर पळतय अशी गत आहे) पण त्या नाजुक सुकुमार देखण्या लेनोवो कि-बोर्डचे तरी असे (खानदान की इज्जत लक्षात आहे ना मायक्रोसॉफ्ट म्हणजे ‘धरलं चावतय आणि सोडलं तर पळतय अशी गत आहे) पण त्या नाजुक सुकुमार देखण्या लेनोवो कि-बोर्डचे तरी असे (खानदान की इज्जत लक्षात आहे ना) व्हायला नको होते राव ) व्हायला नको होते राव इतका देखणा अगदी डोळ्याचे पारणें फेडेल असा राजस किबोर्ड होता हो तो , मोठ्या हौसेने घेतला होता मी, सुरवातीला तरी चांगला चालला होता ..\nएकदम गुळगुळीत , मुलायम डीट्टो हेमामालिनीच्या गाला सारखा \n(मी अजुनही हेमामालीनीच्या युगातच वावरतो आहे , आजकालच्या नव्या झिरो फिगर वाल्या पोरींशी आमचे जमणे जरा अवघडच आहे , त्यातल्या त्यात (खडूस बाप वगळता ) सोनाक्षी सिन्हा जरा बरी आहे \nआता नवा किबोर्ड चा शोध घेणे आलेच अ‍ॅमेझॉन (तेच ते आपला कोपर्‍यावरचे सदा सर्वकाळ उघडे असणारे फ्रेंडली वाण्याचे दुकान हो) बघितले , तिथे तसे शेकड्यांनी कि-बोर्ड मांडुन ठेवलेले आहेत , रग्गड चॉईस .. पण सगळे एकजात ‘मेमब्रेन’ वाले अरविंद केजरीवाल अ‍ॅमेझॉन (तेच ते आपला कोपर्‍यावरचे सदा सर्वकाळ उघडे असणारे फ्रेंडली वाण्याचे दुकान हो) बघितले , तिथे तसे शेकड्यांनी कि-बोर्ड मांडुन ठेवलेले आहेत , रग्गड चॉईस .. पण सगळे एकजात ‘मेमब्रेन’ वाले अरविंद केजरीवाल माळ्यावरचे को-बोर्ड चे खोके आठवत माझी नजर आता काही वेगळेच धुंडाळत होती, ह्या असल्या नाजुक साजुक , सुकुमार, चिकण्या-चुपड्या मेमब्रेन तंत्रज्ञान वाल्या कि-बोर्ड नी एकादा नव्हे दोनदा नव्हे चांगले तिनदा हात पोळून घेतले आहेत ‘अब ऐसी गलती हम कतह नहीं करेंगे’ (काय , जमला ना हिंदी डॉयलॉक माळ्यावरचे को-बोर्ड चे खोके आठवत माझी नजर आता काही वेगळेच धुंडाळत होती, ह्या असल्या नाजुक साजुक , सुकुमार, चिकण्या-चुपड्या मेमब्रेन तंत्रज्ञान वाल्या कि-बोर्ड नी एकादा नव्हे दोनदा नव्हे चांगले तिनदा हात पोळून घेतले आहेत ‘अब ऐसी गलती हम कतह नहीं करेंगे’ (काय , जमला ना हिंदी डॉयलॉक \nआता मी हुडकत होतो ‘मेकॅनिकल की ’ असलेला कि-बोर्ड मेकॅनिकल कि-बोर्ड मध्ये रबर डोम वगैरे प्रकार नसतो, सरळसरळ एखाद्या दिव्याच्या बटना सारखी प्लंजर, स्प्रिंग सदृष्य रचना असते त्यामूले धुळ , तापमान , झीज यांचा फारसा परिणाम या कीज वर होत नाही. रबर डोमच्या पेक्षा खुपच कमी दाब कि वर दिला तरी काम होते , की दाबली की आपले काम करुन क्षणात पूर्ववत आपल्या जागी येते आणि हे सगळे वर्षानुवर्षे बिनतक्रार चालू राहते . असे मेकॅनिकल कि-बोर्ड दहा – पंधरा वर्षे तरी आरामात सेवा देतात.\n‘मेकॅनिकल कि-बोर्ड ‘ चा शोध चालू केला खरा पण लौकरच ‘घी देखा लेकिन बडगा नहीं देखा’ अशी अवस्था झाली माझी\nते ‘मेकॅनिकल की’ वगैरे सर्व ठीक हो पाव्हणं पण ‘नगद नारायणा’ चे काय एका हाटिलात (पुण्यातल्या असा प्रकार दुसरी कडे कोठे) पाटी लावली होती ‘जिभेचे लाड पुरवण्या पुर्वी खिशाचा सल्ला घ्या’ त्याची आठवण झाली.. असले मेकॅनिकल कि-बोर्ड घेण्यपूर्वी बॅक बॅलन्स तपासणे आवश्यक आहे मी तर या पुढे ही जाऊन म्हणेन ‘मेकॅनिकल कि बोर्ड घेण्या साठी कोणती बॅक कर्ज देते ‘ याची ही चौकशी करावी , इ.एम.आय किती बसेल ते पण बघावे ‘ कारण या कि-बोर्ड च्या किंमतीच तशा आहेत … मला धक्का बसला… अशा किबोर्ड च्या किमती दहा – पंधरा हजाराच्या घरात असू असतात यावर पयल्यांदा माझा विश्वासच बसला नाय हो.. मी दुसर्‍यादा आवंढा गिळला (आधीचा लक्षात आहे ना .. पहील्या आवंढ्याचे कारण माळ्यावरचे निकामी किबोर्ड चे खोके) पाटी लावली होती ‘जिभेचे लाड पुरवण्या पुर्वी खिशाचा सल्ला घ्या’ त्याची आठवण झाली.. असले मेकॅनिकल कि-बोर्ड घेण्यपूर्वी बॅक बॅलन्स तपासणे आवश्यक आहे मी तर या पुढे ही जाऊन म्हणेन ‘मेकॅनिकल कि बोर्ड घेण्या साठी कोणती बॅक कर्ज देते ‘ याची ही चौकशी करावी , इ.एम.आय किती बसेल ते पण बघावे ‘ कारण या कि-बोर्ड च्या किंमतीच तशा आहेत … मला धक्का बसला… अ��ा किबोर्ड च्या किमती दहा – पंधरा हजाराच्या घरात असू असतात यावर पयल्यांदा माझा विश्वासच बसला नाय हो.. मी दुसर्‍यादा आवंढा गिळला (आधीचा लक्षात आहे ना .. पहील्या आवंढ्याचे कारण माळ्यावरचे निकामी किबोर्ड चे खोके\nजसा जसा शोधत गेलो तसा तसा मी अधिक अधिक निराश होत गेलो, एकवेळ अशी आली की मी ‘मेकॅनिकल कि-बोर्ड’ ची आशाच सोडली होती (आपण नाही का मर्सीडीज, बी.एम.डब्लू कार ची आणि ‘अच्छे दिन’ ची पण ‘आशा सोडून दिली आहे ना , अगदी तस्से) पण अचानक काहीसा महाग वाटणारा पण बजेट मध्ये कसाबसा (कोंबुन) का होईना बसवता येईल असा कि-बोर्ड घावला एकदाचा \nम्हणतात ना ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा ‘ तसेच झाले इकडे मी फारीन च्या (फिरंगी) कि-बोर्ड च्या किंमती पाहून आवंढ्यावर आंवढे गिळत होतो आणि तिकडे आपल्या चेन्नई मध्ये टी.वी.एस वाले एक अप्रतिम मेकॅनिकल कि-बोर्ड गेले तीस वर्षे बनवून राहीले आहेत आणि वाजवी भावात विकत आहेत.. हे कळले आणि ‘दिवार’ चित्रपटातला अमिताभ चा सुप्रसिद्ध डायलॉक आठवला…\n‘तुम मुझे वहाँ ढूंढ रहे हो और मै यहाँ तुम्हारा इंतजार कर रहा हू’ ..\nती टी.वी.एस वाला असेच काहीतरी म्हणत असावा असे मला उगाचच वाटुन गेले..\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020\nप्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-५ - January 19, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-४ - January 19, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-३ - January 19, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-२ - January 18, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-१ - January 17, 2020\nझाडा खाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nअसेच आणखी काही लेख..\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १\nअसे ही एक आव्हान भाग-५\nअसे ही एक आव्हान भाग-४\nअसे ही एक आव्हान भाग-३\nलोकप्रिय लेख\t: अनुभव\nसाखरेचे खाणार त्याला भाग – २\nएक चेतावणी १) या लेखमाल��तून मी जे काही लिहीत आहे…\nसाखरेचे खाणार त्याला भाग – १\n वा वा ... आता येव्हढा मोठा…\nआज खाने की ज़िद ना करो \nमला T2DM आहे असे माझ्या डॉक्टरांनी जेव्हा मला पहिल्यांदा सांगीतले…\nमधुमेहाची लक्षणें – २\nया लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या…\nअश्शी साखर , तश्शी साखर \n म्हणजेच रक्तातली साखर , आता इथे ‘साखर’ हा…\nमधुमेहाची लक्षणें – ४\nया लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या…\nवेब साईट वरच्या सर्व लेखांची यादी…..४०० लेख आहेत \nवर्ष २०१८ मधले लेख : लेख\nजातकाचा प्रतिसाद – 30\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nजातकाचा प्रतिसाद – 29\nकेस स्टडी 027 भाग – 3\nकेस स्टडी 027 भाग – २\nकेस स्टडी 027 भाग – १\nइस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात\nबोल अनुभवाचे – भाग 1\nकेस स्टडी 011 भाग – 3\nकेस स्टडी 011 भाग – 2\nकेस स्टडी 011 भाग – 1\nमाझा नवा फेसबुक ग्रुप\nलहान शुन्य मोठे शुन्य\nअसे जातक येती – 12\nखेळ मोडला भाग – 1\nखेळ मोडला भाग – 2\nकोणी तरी अशी पटापट\nजातकाचा प्रतिसाद – 28\nया महिन्यात एकही लेख प्रकाशीत झाला नाही . स्वॉरी\nकाटा रुते कुणाला – किस्सा ३\nकाटा रुते कुणाला – किस्सा २\nकाटा रुते कुणाला – किस्सा १\nबळीचा बकरा – भाग ३\nबळीचा बकरा – भाग २\nबळीचा बकरा – भाग १\nअसे जातक येती – ११\nवेब साईट चे नवे रुप \nसॅमसन सीओटू कंडेन्सर मायक्रोफोन\nमाझ्या युट्युब चॅनेल चे ट्रेलर \n‘अ‍ॅपच्युर’ चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन\nवर्ष २०१७ मधले लेख : लेख ९१\nसॅम बाबाचे नुस्के – भाग १\nरिबेक्का पिजन – स्पॅनिश हार्लेम\nसमय तू धीरे धीरे चल …\nअसे जातक येती – १०\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा …\nअसे जातक येती – ९\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ७\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग –६\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ५\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ४\nअसे जातक येती – ८\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १\nएक पहेली – भाग – २\nएक पहेली – भाग – १\nअसे जातक येती – ७- भाग – २\nअसे जातक येती – ७ – भाग – १\nझाशीच्या राणीचे काय झाले\nए भाय जरा देख के चलो (भाग – ३)\nए भाय जरा देख के चलो (भाग – २)\nए भाय जरा देख के चलो (भाग – १)\nदिया जलाकर आप बुझाया\nजातकाचा प्रतिसाद – २७\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – ३)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – २)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – १)\nती गेली तेव्हा … भाग ६\nपलभर के लिए कोई हमें खुष करले.. झुठाही सहीं\nअसे जातक येती – ५ (भाग ३)\nजातकाचा प्रतिसाद – २६\nपती, पत्नी और वो \nअसे जातक येती – ५ (भाग – २)\nअसे जातक येती – ५ (भाग – १)\nहा खरा उंदीर भाग – १\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – २)\nवजन चक्क दोन किलोंनी कमी\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – १)\nव्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड\nभाऊ, लोक्स लै खवळल्यात…\nझाडा खाली बसलेले , कोणी कोठे रुसलेले\nजातकाचा प्रतिसाद – २५\nवुई आर द वर्ल्ड – युएसए फॉर आफ्रिका\nधीरे धीरे मचल ..\nबार बार देखो हजार बार देखो\nअसे जातक येती – ४ (२)\nअसे जातक येती – ४ (१) (एक चित्तथरारक अनुभुती \nकाही बोलायचे आहे – ३\nअसे जातक येती … ३ (ज्योतिष थोतांड आहे म्हणणाराच मागील दाराने ज्योतिषा कडे कसा येतो ते पहाच..)\nकाही बोलायचे आहे – २\nकाही बोलायचे आहे – १ (ज्योतिषाचा खरा कस लावणारी एक परिक्षा.. हो मी ती उत्तीर्ण झालो \nबापू बिजनेस के लिए – ३\nबापू बिजनेस के लिए – २\nबापू बिजनेस के लिए – १ ( व्यवसायातील मोठी गुंतवणूक करु का नको हा प्रश्न होता…)\nअसे जातक येती – २ ( २)\nअसे जातक येती – २ (१) (एक मजेदार अनुभव )\nमधु मागसी माझ्या…. ( मध मला आवडतो ..पण चांगला मध मिळणे सापडला एक चांगला मध सापडला)\n ( आज बर्‍याच दिवसांनी काही चांगली प्रकाशचित्रें घेतली .. हे पहा काही नमुने )\n (भाग १) “भंडारी वर चोरीचा आळ आला खरेच का भंडारी चोर होता खरेच का भंडारी चोर होता ..एक उत्कंठा वर्धक केस स्टडी ४ भागांत”\nवर्ष २०१६ मधले लेख : लेख ९८\nअसे जातक येती … १\nचार्लस हार्वे चे पुस्तक \nडोल्याला गारगार .. जेल मास्क \nमराठी पुस्तक किंडल वर\nवक्त के पेहेले …\nमनाला भावते ते संगीत\nजातकाचा प्रतिसाद – २४\nजातकाचा प्रतिसाद – २३\nसिंग नई टोबू नम तर सिंगा \nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ८\nनवी लेन्स नवे फटू …\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ७\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ६\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ४\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा ..३\nजातकाचा प्रतिसाद – २२\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग २\n‘ज्योतिषाची तर्‍हा ..’ च्या निमिताने\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग १\nअशी ही जातकांची तर्‍हा…\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. ५\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..४\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..३\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. २\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..१\n‘नायकॉन कॅमेरा ‘ वर्कशॉप\nजातकाचा प्रतिसाद – २१\nनवा गडी ..नवे राज्य..\nभुरकाई आणि तिची पिल्ले \nया महिन्यात कोणताही लेख प्रकाशीत झालेला नाही.\nउपाय – तोडगे नको – ४\nउपाय – तोडगे नको – ३\nभांग युक्त स्पेश्यल थंडाई\nउपाय- तोडगे नको – २\nउपाय- तोडगे नको – १\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ५\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ४\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ३\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – २\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १\nउपाय – तोडगे – २\nउपाय – तोडगे – १\nज्योतिषाची कमाई – ४\nज्योतिषाची कमाई – ३\nज्योतिषाची कमाई – २\nज्योतिषाची कमाई – १\nनिंदकाचे घर – ६\nनिंदकाचे घर – ५\nनिंदकाचे घर – ४\nबाबाजींचा अनुभव – ४\nनिंदकाचे घर – ३\nकाहीसे अमानवी… भाग – ३\nनिंदकाचे घर – २\nकाहीसे अमानवी… भाग – २\nनिंदकाचे घर – १\nबाबाजींचा अनुभव – ३\nबाबाजींचा अनुभव – २\nबाबाजींचा अनुभव – १\nआपण हे ढोसलेत का \nत्या बटेश चे काय झाले \nअशी ही ज्योतिषांची तर्‍हा – १\nछापा मी जिंकलो , काटा तू हरलास \nकाय मज्जा नाय रायली राव \nती गेली तेव्हा… (भाग – ५)\nती गेली तेव्हा… (भाग – ४)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवर्ष २०१५ मधले लेख : लेख ६३\nदेवा मला का दिली ….. (३)\nदेवा मला का दिली ….. (२)\nती गेली तेव्हा… (भाग – ३)\nती गेली तेव्हा… (भाग – २)\nती गेली तेव्हा… (भाग – १)\nदेवा मला का दिली ….. (१)\nकोणच्या पायरी वर आहात\nकोणती कुंडली घेऊ हाती \nया मांजराचे काय करायचे \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ४\nमधुबाला सुंदर की आकर्षक \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ३\nजातकाचा प्रतिसाद – २०\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – २\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – १\nयेणे वसुल कधी होईल\nजातकाचा प्रतिसाद – १९\nतूटून जाती रेशीमगाठी – २\nतूटून जाती रेशीमगाठी – १\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nकळा ज्या लागल्या जीवा – २\nकळा ज्या लागल्या जीवा – १\nकोथिंबीर वडी आणि पुणेरी पाट्या…\nजातकाचा प्रतिसाद – १८\nहमसे का भूल हुई\nकुणी तरी येणार , येणार गं \nसुन्या सुन्या मैफीलीत माझ्या \nखोसला का घो��ला – ३\nखोसला का घोसला – २\nखोसला का घोसला – १\nअशी ही फिरवा फिरवी \nजातकाचा प्रतिसाद – १७\nखेळता खेळता फास बसला…\nथोडे शिकवे कुछ शिकायते\n‘काल निर्णय’ भाग – 2\nलाय डिटेक्टरचा किस्सा – १\nलाय डिटेक्टरचा किस्सा – २\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ३\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ४\nजातकाचा प्रतिसाद – १६\n25,000 पेजहिट्स च्या निमित्ताने एक मुक्त चिंतन \nवर्ष २०१४ मधले लेख : लेख ८२\nडॉट टू डॉट अ‍ॅक्यूरसी \nजातकाचा प्रतिसाद – १५\n‘काल निर्णय’ भाग – 1\nआणि जेव्हा भविष्य चुकते\nसिर्फ सुंघ के बताते है – १\nसिर्फ सुंघ के बताते है – २\nजातकाचा प्रतिसाद – १४\nजातकाचा प्रतिसाद – १३\nजातकाचा प्रतिसाद – १२\nजातकाचा प्रतिसाद – ११\nजातकाचा प्रतिसाद – १०\nबदली नव्हे .. बडतर्फी\nधुक्यात हरवला आयर्विन ब्रिज\nलुंगी खरेदी एक अनुभव…\nकडू , गोड आणि आंबट\nजातकाचा प्रतिसाद – ९\nसौरभ च्या नोकरीचा प्रश्न\nजातकाचा प्रतिसाद – ८\nजातकाचा प्रतिसाद – ७\nजातकाचा प्रतिसाद – ६\nगृह खरेदी (पाश्चात्य होरारी)\nगानू आजींची अंगाई एक भयकथा\nजातकाचा प्रतिसाद – ५\nप्लॅनेटरी पॉवर्स – मॉरिन मेथड\nजातकाचा प्रतिसाद – ४\nजातकाचा प्रतिसाद – ३\nडाऊसिंग पेंडुलम – 1\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ९\nमाझी व्हिंटेज फौंटन पेन्स\nजातकाचा प्रतिसाद – २\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ८\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ७\nजातकाचा प्रतिसाद – १\nमोफत भविष्य – नाही सांगणार..\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ६\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ५\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ४\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ३\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – २\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – १\nकृष्णमुर्ती पूरक ग्रंथ – २\nज्योतिष ग्रंथ कोठे मिळतील\nहशीव फशीव – ००५\nप्रत्येक गोष्टीची वेळ असते\nज्योतिष का आणि केव्हा\nवेबसाईट चे सभासद व्हा\nवेबसाईट चे सभासदत्व मोफत आहे, सभासदत्व केव्हाही रद्द करता येते\nवेबसाईट वरचे नविन लेख आणि ताज्या घडामोडी ईमेल द्वारा प्राप्त करण्यासाठी शेजारच्या चौकोनात क्लिक / चेक करा.\nमहत्वाचे: आपण दिलेल्या ईमेल पत्त्यावर एक ईमेल आमचे कडून पाठवली जाईल . ती वाचून आपले सभासदत्व निश्चीत करणे आवश्यक आहे, त्या शिवाय सभासद नोंदणी पूर्ण होणार नाही.\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nसाखरेचे खाणार त्याला भाग - २ 14+\nसाखरेचे खाणार त्याला भाग - १ 11+\nआज खाने की ज़िद ना करो \nमधुमेहाची लक्षणें – २ 9+\nअश्शी साखर , तश्शी साखर \nमधुमेहाची लक्षणें – ४ 7+\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग - १ 7+\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग - ३ 7+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/08/blog-post_964.html", "date_download": "2020-01-23T14:08:37Z", "digest": "sha1:3ZXHLZHRFBD3IUWTIQGUMWWL4MZJDCLH", "length": 7791, "nlines": 72, "source_domain": "www.idainik.com", "title": "कराड महावितरण ठेकेदारांच्या विळख्यात", "raw_content": "\nआपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...\nकराड महावितरण ठेकेदारांच्या विळख्यात\nकराड : अवाजवी बिले, वारंवार होणारे अपघात आदींमुळे महावितरण कंपनीला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत असताना या कंपनीभोवती ठेकेदारांचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. ठेकेदारच अधिकार्‍यांच्या अविर्भावात वीज कंपनी कार्यालयात वावरत आहेत. त्यांची दहशत इतकी की अधिकारीही त्यांच्यापुढे हतबल आहेत. इलेक्ट्रीक पोल, मीटर जोडणी यासह अन्य कामे कोणी करायची हे ठेकेदार लॉबीच ठरवते. वीज वितरणच्या कराड शहर, ओगलेवाडी, विजयनगर कार्यालयातील ठेकेदारांच्या वाढत्या ‘उद्योगा’वर प्रकाश टाकणारी लेखमाला आजपासून...महावितरण कंपनीकडून सातत्याने ग्राहकाभिमुख नवनविन योजना व संकल्पना राबविण्यात येत आहेत. परंतु दुर्दैवाने महावितरण कंपनीमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या निष्क्रीयतेमुळे या सर्व योजना ग्राहकांपर्यंत पोहचत नाहीत. त्या तशा पोहचणार नाहीत यासाठीच प्रयत्न होताना दिसतात. महावितरणने ग्राहकांना अचूक वीज बिले मिळावी याकरिता मिटर वाचन रिडिंग, वीज बिल भरणा, ग्राहक सुविधा यासारखे काही मोबाईल अ‍ॅप सुरू केले आहेत. जेणे करून ग्राहकांना घरबसल्या वीज बिलाबाबत माहिती मिळू शकेल.\nवीज ग्राहकांनी महावितरणच्या वेब साईटवर स्वतःचा मोबाईल क्रमांक रजिस्टर केल्यास त्यांना मीटर वाचन, वीज बिले तसेच खंडीत वीज पुरवठ्याबाबत तसेच नवीन वीज कनेक्शनसाठी पैसे भरून प्रतिक्षा यादीत असणार्‍या शेतकर्‍यांना व इतर वीज ग्राहकांना त्यांचा वीज पुरवठा केंव्हा जोडला जाणार याबाबत अद्यावत माहिती एसएमएस व्दारे मिळू शकते.\nशेतकर्‍यांचे आर्थिक शोषन होवू नये व त्याच्या वेळेची व पैशाची बचत व्हावी हा यामागील हेतू. परंतु या सर्व योजनांवर बोळा फिरविण्याचे काम काही ठेकेदार मंडळी करत आहेत. याला कार्यालयातील अधिकारी खतपाणी घातल आहेत. अधिकारी व कर्मचारी महावितरण कंपनीने सुरू केलेल्या मोबाईल अ‍ॅप सुविधांचा वापर करत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शेतकरी, ग्राहक यांना काही अडचणी असल्यास त्यांना ‘साहेबांना भेटा’ असा सल्ला दिला जातो. वास्तविक शेतकर्‍यांच्या संपर्कात असणारा वायरमनसुध्दा समाधानकार उत्तरे देत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना वीज कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयात खेटे घालावे लागतात.\nनवीन वीज कनेक्शन व अन्य कामे घेण्यासाठी ठेकेदारांमध्ये चढाओढ सुरू असते. अनेकांनी आपली कार्यालयेच वीज कंपनी कार्यालयाबाहेर थाटली आहेत. हे ठेकेदार त्यांच्या कार्यालयात कमी पण वीज कंपनी कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या केबीनमध्ये बिनदिक्कत बसून असतात. त्यांच्या बैठकीचे ते अड्डेच बनले आहेत. शेतकरी, ग्राहक आला की त्याच्याकडे ठेकेदारांकडून चौकशी सुरू होते. तुम्हाला कनेक्शन लगेच मिळवून देतो, कामे करतो असे सांगून त्यांच्याकडील कागदपत्र घेतली जातात. हे कमी की काय म्हणून ग्राहकांनी जमा केलेली कागदपत्रेही ठरावीक ठेकेदार आल्याशिवाय पुढे सरकत नाहीत, अशा शेतकरी, ग्राहकांच्या तक्रारी आहेत. अधिकारीही ठरावीक ठेकेदारांची मर्जी सांभाळण्यात धन्यता का मानतात हे न समजण्याइतपत वीज ग्राहक दूधखुळे नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/agriculture-plantation/masale/", "date_download": "2020-01-23T14:59:53Z", "digest": "sha1:PE2E6VV4MA677AZBFWOFBGPEIJMNXYU2", "length": 3162, "nlines": 74, "source_domain": "krushinama.com", "title": "मसाले Archives - KrushiNama", "raw_content": "\nआरोग्य • मसाले • मुख्य बातम्या • विशेष लेख\nगुणकारी लवंग; लवंग एक फायदे अनेक…\nआपण जाणून घेणार आहोत ते आपल्या रोजच्या मसाल्याच्या डब्यात हमखास असणारी लवंग विषयी. जरी आकाराने लहान असली तरी तिचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असून आयुर्वेदामध्ये तिला...\nपिक लागवड पद्धत • मसाले • मुख्य बातम्या • विशेष लेख\nआयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचे पीक आहे. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले...\nखानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर\nथंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nजाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/amol-kolhe-on-parli-and-kej-vidhansabha-election-in-beed/", "date_download": "2020-01-23T13:17:33Z", "digest": "sha1:JUYHWZLTXC2YD3T4STSXR3YILWBT5Y4W", "length": 13410, "nlines": 179, "source_domain": "policenama.com", "title": "'तो' पर्यंत बीडमध्ये फेटा बांधणार नाही, खा. अमोल कोल्हे यांचा निर्धार - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nधुळे : निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन\nपीएमपीएमएल बस प्रवासात तरुणाचे पाकिट चोरले\nरेजमेंट हवालदाराचा युनिफार्म फाडला; एकाला अटक\n‘तो’ पर्यंत बीडमध्ये फेटा बांधणार नाही, खा. अमोल कोल्हे यांचा निर्धार\n‘तो’ पर्यंत बीडमध्ये फेटा बांधणार नाही, खा. अमोल कोल्हे यांचा निर्धार\nबीड : पोलिसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीने सुरु केलेली शिवस्वराज्य यात्रा बीड जिल्ह्यात येऊन पोहचली यावेळी राष्ट्रवादीच्या मंचावरून अनेक नेत्यांनी आपली मते मांडली मात्र खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या विधामुळे बीडमध्ये एकच चर्चा रंगली आहे.\nजोपर्यंत बीडमधील परळी आणि केजमध्ये राष्ट्रवादीचा आमदार निवडून येत नाही तोपर्यंत बीडमध्ये आल्यावर मी फेटा बांधणार नाही असा निर्धार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. शिवस्वराज्य यात्रा परळीहून आंबाजोगाईला आली तेव्हा नमिता मुंदडा यांनी कोल्हे यांना फेटा बांधण्यासाठी घेतला, मात्र कोल्हे यांनी फेटा बांधण्यास नकार दिला.\nकेजमधून नमिता मुंदडा आणि परळीमधून धनंजय मुंडे जोपर्यंत आमदार होणार नाहीत तोपर्यंत फेटा घालणार नाही असे अमोल कोल्हे यावेळी म्हणाले. केजमधून भाजपच्या संगीता ठोंबरे आमदार आहेत तर परळीमधून महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे या आमदार आहेत. २०१४ साली झालेल्या विधासभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा तर संगीता ठोंबरे यांनी नमिता मुंदडा यांचा पराभव केला होता.\n‘या’ नैसर्गिक पद्धतीने वाढू शकते तुमची लैंगिक क्षमता\nअंडकोषात वेदना होण्याची ‘ही’ कारणे असू शकतात\nकाही सेकंदातच जखमेचा ‘रक्तस्त्राव’ थांबवण्यासाठी करा हे ६ घरगुती उपाय\nतुम्ही तोंडासंबंधी ‘या’ चुका करता का होऊ शकतात या समस्या, वेळीच व्हा सावध \nअनेक आजारांवर रामबाण उपाय ‘हरड’, नियमित सेवन केल्याने दूर राहतील आजार\nतुळशीचे पाणी अशाप्रकारे पिल्यास होतील अनेक फायदे, ‘हा’ उपाय करून बघा\nविवाहित महिला का घालतात जोडवे आरोग्याच�� ‘हे’ होतात ३ फायदे\nवाघोलीत आगीत मारुतीचे शोरुम जळून खाक\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याचा दगडाने ठेचून खून, राज्यात खळबळ\n‘झेंडा’ बदलताच मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटलांच्या मुलाची…\n‘मनसे’च्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचे ‘डोकं’, भाजप…\nशासकीय जाहिरातींवर ‘PM’ मोदींचे ‘छायाचित्र’ लावा, फडणवीसांचं…\n26 जानेवारीपुर्वी मोठ्या आतंकवादी हल्ल्याचा कट, DIA च्या ‘इनपुट’मुळं…\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘आझाद हिंद फौज’पुर्वी देखील एक फौज बनवली होती…\n 4 दोषींच्या विरोधात ‘डेथ वॉरंट’ जारी करणार्‍या…\n‘डिप्रेशन’वर दीपिका पादुकोणचा ‘खोटा’…\nजास्त काम मिळाल्यानं नीना गुप्ता खुपच खुश, म्हणाल्या –…\nप्रेमात अपयशी ठरलेल्या तरुणांना सारानं दिला…\nसारा अली खानला ‘कार्तिक’नं दिला ‘LOVE…\nप्रियंका चोपडाने डिझायनर मनीष मल्होत्राला सगळ्यांसमोर केले…\n‘तान्हाजी’ : थिएटरमध्ये जाऊनही CM ठाकरे म्हणाले…\nमहेश राऊत वीर- भिवडी गटाच्या अध्यक्षपदी\nपुरंदर तालुक्यातील कदमवस्ती शाळा होणार ‘माॅडेल…\nसारा सचिन तेंडुलकर बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देखील देतेय…\nधुळे : निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे…\nपीएमपीएमएल बस प्रवासात तरुणाचे पाकिट चोरले\nरेजमेंट हवालदाराचा युनिफार्म फाडला; एकाला अटक\n ‘या’ लोकांना ‘आइस टी’चे…\nकपड्यांचे दुकान फोडून सव्वा लाखांचा ऐवज लंपास\nपुणे : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत\nशहरात चोरट्यांची दहशत, डोक्यात दगड घालून चिल्लर लांबवले\nसंजय राऊतांचा मनसेला ‘अप्रत्यक्ष’ टोला, म्हणाले…\n‘झेंडा’ बदलताच मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nधुळे : निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन\n‘टायटॅनिक’ जहाज बुडल्यानंतर 107 वर्षांनी अमेरिका –…\n‘या’ मॉडेलची फिगर पाहून लाखो चाहते झाले…\nधुळे : लळिंग घाटात 3 वाहनांचा विचित्र अपघात (व्हिडिओ)\nUP : 2 मशिदींवरील ‘स्पीकर’बंदी हायकोर्टाकडून कायम\nकॅटरिना, प्रियांकासह ‘या’ बड्या स्टारच्या घरावर पडला होता IT चा छापा\nवीरेंद्र सेहवागकडून ‘रावळपिंडी एक्सप्रेस’चा धुव्वा, म्हणाला – ‘पैशांसाठी शोएब अख्तर करतो टीम…\nप्रवीण तोगडियांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘मक्का मदीना देखील आमच्या पुर्वजांचं होतं’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/bad-condition/", "date_download": "2020-01-23T13:16:37Z", "digest": "sha1:DXV7XQCO2GOJF4EOWVG7JPQRD76IAUT3", "length": 10665, "nlines": 131, "source_domain": "www.saamana.com", "title": "BAD CONDITION | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीडमध्ये बेपत्ता मुलांचे मृतदेह विहिरीत आढळले, कुटुंबियांनी हत्येचा आरोप केल्याने खळबळ\nनिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागण्यांसाठी मागण्यांसाठी मूक निदर्शने\n‘निर्भया’च्या आरोपींना भर चौकात फाशी द्या, कंगना रणौतची संतप्त प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार व्यवस्थित चालणार, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास\nजम्मू-कश्मिरचे विशेषाधिकार हंगामी, कलम 370 पुन्हा आणणे शक्य नाही; केंद्र सरकारने…\n केसांची लांबी 6 फूट 3 इंच, हिंदुस्थानी तरुणीची गिनीज बुकात…\nपाच मुलांची आजी असलेल्या महिलेचे 22 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध\nसुपर… अवघ्या 1 रुपयात मिळणार 1 जीबी डेटा\n नेटकरी म्हणतात हा तर हॉलिवूड स्टार\nबलात्काऱ्यासोबत लग्न करा, नव्या विधेयकावरून गोंधळ\nडोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा आळवला ‘कश्मीर राग’, हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची तयारी\nतरुणाच्या मानेच्या आरपार गेला मासा, पाहा हे धक्कादायक फोटो\nबिग बॉस मधील ‘या’ अभिनेत्रीने केले पाचव्यांदा लग्न\n अंगाई गात आईने केली तीन मुलांची हत्या\nअन् व्यस्त वेळापत्रकामुळे विराट कोहली भडकला, एक दिवस असा येईल…\n#INDvsNZ हिंदुस्थानचा न्यूझीलंड दौरा, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nदिल्लीवर मुंबई भारी, टीम इंडियाच्या संघात एकाचवेळी पाच ‘मुंबईकर’\nन्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी संघ जाहीर, धवनच्या जागी ‘या’ 2 खेळाडूला…\n‘टीम इंडिया’चा 29 चेंडूंत विजय, युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा\nदोन ट्रक चालकांचे अपहरण करुन लुटले, अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल\nकविता – कायमच स्मरणात राहतील\nसामना अग्रलेख – सूर्यप्रताप : महापुरुषाला साष्टांग दंडवत\nओळखून दाखवा ‘या’ प्रसिद्ध कलाकाराला, ऋषी कपूर या���नी दिले चॅलेंज\nबिग बॉस मधील ‘या’ अभिनेत्रीने केले पाचव्यांदा लग्न\n‘खतरों के खिलाडी’ मध्ये झळकणार मराठी अभिनेत्री\nPhoto- नारळ पाणी प्या आणि ठणठणीत रहा, वाचा फायदे\nPhoto – कॉफीत दालचिनी टाकून पिण्याचे ‘हे’ फायदे माहिती का\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\nशेतकऱ्यांपुढील नवे आव्हान – हवामान बदलाचे संकट\nटिवल्या-बावल्या – आनंदाचा ठेवा हरपला\nपांझण नदीवरील पादचारी पूल खचला\nजम्मू-कश्मिरचे विशेषाधिकार हंगामी, कलम 370 पुन्हा आणणे शक्य नाही; केंद्र सरकारने...\nदोन ट्रक चालकांचे अपहरण करुन लुटले, अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल\nबलात्काऱ्यासोबत लग्न करा, नव्या विधेयकावरून गोंधळ\n केसांची लांबी 6 फूट 3 इंच, हिंदुस्थानी तरुणीची गिनीज बुकात...\nपाच मुलांची आजी असलेल्या महिलेचे 22 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध\nसुपर… अवघ्या 1 रुपयात मिळणार 1 जीबी डेटा\n नेटकरी म्हणतात हा तर हॉलिवूड स्टार\nबीडमध्ये बेपत्ता मुलांचे मृतदेह विहिरीत आढळले, कुटुंबियांनी हत्येचा आरोप केल्याने खळबळ\nनिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागण्यांसाठी मागण्यांसाठी मूक निदर्शने\nआसाममध्ये 644 दहशतवाद्यांनी केले आत्मसमर्पण\nअन् व्यस्त वेळापत्रकामुळे विराट कोहली भडकला, एक दिवस असा येईल…\n‘निर्भया’च्या आरोपींना भर चौकात फाशी द्या, कंगना रणौतची संतप्त प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार व्यवस्थित चालणार, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास\nजिल्हाधिकारी कार्यालयातून प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या हद्दपार\nपतीचा पत्नीवर बलात्कार, कोर्टाकडून पतीची सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tusharkute.net/2010/04/blog-post_9279.html", "date_download": "2020-01-23T14:46:53Z", "digest": "sha1:RS4SOVUBZ4GI4QVNZBPHIVW7UUPLFZMH", "length": 18206, "nlines": 200, "source_domain": "www.tusharkute.net", "title": "विज्ञानेश्वरी: वेलडन राजस्थान...!", "raw_content": "\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥\nयावर्षीच्या आयपीएल मध्ये झालेला ३१ वा सामना चेन्नई व राजस्थान मध्ये झाला व राजस्थान हा सामना २३ रनांनी हरली. तरीही याच संघाला वेलडन म्हणावेसे वाटते. ज्यांनी हा सामना पाहिला असेल त्यांचीही कदाचित हीच प्रतिक्रिया असावी. कारण, राजस्थान समोर तब्बल २४६ धावांचे आव्हान होते तरीही त्यांनी १९ व्या षटकांपर्यंत या सामन्यात जान ठेवली होती. टी-२० च्या इतिहासात दुसऱ्या डावामध्ये सर्वाधिक धावसंख्या त्यांनी नोंदवली. राजस्थानचा डाव २० षटकांनंतर २२३ धावांवर थांबला.\nया सामन्याची पहिली इनिंग्ज मला पाहायला मिळाली नाही. रेडिफ़वर जेव्हा धावसंख्या पाहिली तेव्हा चाटच पडलो. चेन्नईने २४६ धावांचा विक्रमी डोंगर उभा केला होता. प्रत्युतरात राजस्थानही १० च्या धावगतीने चालले होते. तेथूनच मी सामना पाहिला. इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थानसारख्या संघाने दाखवलेली हिम्मत खरोखरच दाद देण्यासारखी वाटली. त्यांच्या संघात केवळ युसूफ़ पठाण व शेन वॉटसन हेच दोघे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फलंदाज होते. त्यातही यूसूफ़ पठाणने दुसऱ्याच चेंडूवर विकेट टाकून दिली. परंतू, यष्टीरक्षक नमन ओझा व शेन वॉटसन यांनी वेगाने धावा करून राजस्थानची वाटचाल विजयाकडे वाटचाल चालू केली होती. चेन्नईचे समर्थक वगळून बाकी सर्वांनाच राजस्थानच्या विजयाची आशा असावी. ती मात्र पूर्ण झाली नाही. अखेरपर्यंत राजस्थान टीमने जी जिद्द दाखविली तिला सलाम...\nदोन्ही संघांच्या धावसंख्येमध्ये केवळ एका बोलिंजरचा फरक पडला. चेन्नईच्या या गोलंदाजाने त्याच्या निर्धारित चार षटकांत केवळ १५ धावा देऊन २ बळी मिळवले. अर्थात राजस्थानने उर्वरित १६ षटकांमध्ये २०८ धावा काढल्या आहेत... शिवाय युसूफ़ पठाणचा अप्रतिम झेल घेऊन मोठी कामगिरीही त्याने करून दाखविली. म्हणूनच राजस्थान व चेन्नईत केवळ एका बोलिंजरचा फरक पडला, हे दिसून आले. अन्यथा विजय हा राजस्थान रॉयल्सचाच होता.\nआजि म्या सौरव पाहिला...\nआता कमीत कमी आठवी पास\nउर्दू ही केवळ मुस्लिमांचीच भाषा आहे का\nगुरूजींनी सोडविले विद्यार्थ्यांचे पेपर\nपावसात भिजलेली ती रात्र\nपुण्यात राहण्याचा पहिला अनुभव\nफोडा आणि राज्य करा\nबिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी\nमंत्र्याचा मुलगा, दारू आणि अपघात\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nमराठी साहित्य परिषदेची परिक्षा\nरंगीबेरंगी प्रेमकथा: क्षणभर विश्रांती\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी\nलेऊनी स्त्रीरूप भूलवी नटरंग... नटरंग... नटरंग\nवृत्तपत्रातील माझे पहिले नाव\nहरिश्चंद्र म्हणतात लेकाचे मला\nहिंदीत ढापलेले मराठी चित्रपट\nहुप्पा... हुय्या: एक फॅन्टासी\nदै. पुण्यनगरी, पुणे दि. १३ नोव्हेंबर २०१९ -\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\nगुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन… यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महाराष्...\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nमस्तानीची कबर, पाबळ - सन 2006 मध्ये सर्वप्रथम पाबळला जाण्याचा योग आला होता. त्याच वेळेस पहिल्यांदा पाबळ गावात मस्तानीची कबर आहे, असे समजले. परंतु, तेव्हा भेट दिली नव्हती. मागील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/born-bear-bhandara-248837", "date_download": "2020-01-23T15:23:39Z", "digest": "sha1:MWGHG6EIOQNZUZDCOBMRRXGJX3JTTFQL", "length": 17153, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "पावसाचे पाणी शिरले पाईपमध्ये अन्‌ बाहेर आले हे... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nपावसाचे पाणी शिरले पाईपमध्ये अन्‌ बाहेर आले हे...\nशुक्रवार, 3 जानेवारी 2020\nपिल्लाचा आवाज ऐकताच जंगलाच्या दिशेने अस्वल धावत पिल्लाकडे आले. तिने दोन्ही हाताने पिल्लाला उचलून प्रेमाने चाटायला सुरुवात केली. पिल्लूसुद्धा आपल्या आईला भेटून आनंदाने ओरडू लागला. मायलेकांच्या वात्सल्याचे क्षण बघून वनाधिकारी व चमूसुद्धा भावुक झाले होते. पिल्लाला गोंजारून अस्वलाने पिल्लाला घेऊन जंगलाच्या दिशेने निघून गेली.\nभंडारा : वनपरिक्षेत्रात येणाऱ्या सीतेपार येथे कालव्याच्या पाईपमध्ये अस्वलाने गुरुवारी (ता. 2) सकाळी पिल्लाला जन्म दिला. परंतु, पावसाचे पाणी शिरल्याने अस्वल नसताना पिल्लू बाहेर पडले. त्यामुळे लोकांनी एकच गर्दी केली. यामुळे परतलेल्या अस्वल बिथरले. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी पिल्लाला ताब्यात घेत उपचार करून सायंकाळी सुरक्षितपणे जंगलात सोडले.\nहेही वाचा - मुसळधार पाऊस, थंडी अन्‌ ते चौघे, वाचा काय झाले...\nभंडारा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या सीतेपार येथे रस्त्यालगत शेतातील कालव्याच्या पाईपमध्ये अस्वलाने पिलाल्ला जन्म दिला. दरम्यान पावसामुळे कालव्यात पाणी साचल्याने अस्वल सोबत नसताना अस्वलाचे पिल्लू पाइपच���या बाहेर पडले. पिल्लू दिसताच लोकांनी तिथे गर्दी केली. याचवेळी परत आलेले अस्वल गुरकावत लोकांच्या अंगावर धावून गेले. लोकांनी आरडाओरड केल्यामुळे पिल्लाला तिथेच सोडून अस्वल जंगलाच्या दिशेने पळाले.\nयाबाबत भंडारा वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर व वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पिल्लाला ताब्यात घेतले. आजूबाजूला तपासणी केली. परंतु, तिथे अस्वल नव्हते. पावसात ओले झाल्यामुळे अस्वलाचे पिल्लू थंडीने कुडकुडत होता. त्याला भंडारा वनपरिक्षेत्र कार्यालयात नेऊन उबदार कपड्यात ठेवण्यात आले. बाटलीच्या साहाय्याने दूध पाजल्यानंतर भुकेजलेले पिल्लू शांत झाले.\nसायंकाळी अस्वलाच्या पिल्लाला ज्या ठिकाणावरून उचलले त्याच ठिकाणावर परत सोडण्यासाठी चमू पोहोचली. पिल्लाला ठेवून सुरक्षित अंतरावरून वनाधिकारी व चमू नजर ठेवून होते. पिल्लाचा आवाज ऐकताच जंगलाच्या दिशेने अस्वल धावत पिल्लाकडे आले. तिने दोन्ही हाताने पिल्लाला उचलून प्रेमाने चाटायला सुरुवात केली. पिल्लूसुद्धा आपल्या आईला भेटून आनंदाने ओरडू लागला. मायलेकांच्या वात्सल्याचे क्षण बघून वनाधिकारी व चमूसुद्धा भावुक झाले होते. पिल्लाला गोंजारून अस्वलाने पिल्लाला घेऊन जंगलाच्या दिशेने निघून गेली. दुरावलेल्या माय लेकांचे भेट घडवून दिल्याचे समाधान घेऊन वनविभागाची चमू मार्गस्थ झाली.\nअस्वलाच्या पिल्लाला सोडताना वनविभागाची चमू.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकाय आहे शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अर्थ... मनसेने झेंडयात वापरावी का...\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा समावेश राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यात केला आहे. परंतु, राजमुद्रेचा राजकीय कारणांसाठी...\nमोदींची डिग्री कोणत्‍या विद्यापीठाची\nसातारा : अर्थसंकल्पाच्या बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे स्वत:च घेत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना या बैठकांना बोलावतही...\n‘स्पेशल’च्या नावाखाली ‘पॅसेंजर’ची सुविधा\nनांदेड ः नांदेड-औरंगाबाद नावाने स्पेशल रेल्वे सुरू करून प्रवाशांना दिलासा दिल्याचे रेल्वे प्रशासन भासवित असले तरी ही ‘स्पेशल’ रेल्वे टिकीट दर आणि...\nश��ीपासून राहा तीन राशींच्या लोकांनी सावध\nनवीन वर्ष सुरू झाले आहे, परंतु 2020 या वर्षात शनीच्या अर्धशतकामुळे तीन राशींवर अधिक परिणाम दिसणार आहे. याबद्दल ज्योतिषशास्त्र काय सांगते, पाहा...\nउत्तमराव करपे यांचे पुण्यात निधन\nनगर : नगर व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमराव गंगाधर करपे (वय 62) यांचे आज सकाळी पुण्यात अल्प आजाराने निधन...\nनागपूरकरांनो ऐका, लवकरच स्वच्छ होणार आपली नागनदी\nनागपूर : नागनदी खरोखरच शुद्ध होणार, स्वच्छ पाणी वाहणार, घाणही दिसणार नाही हे स्वप्नवत वाटत असले तरी ते प्रत्यक्षात साकार होणार आहे. नागनदी शुद्धीकरण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/sachin-tendulkar-sharad-pawars-meeting-discussions-in-political-circles/44329", "date_download": "2020-01-23T14:56:07Z", "digest": "sha1:IXY6OWZ6OIVOGTZ37ZDUB6SRFTOPLCRY", "length": 6327, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "सचिन तेंडुलकर-शरद पवार यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण – HW Marathi", "raw_content": "\nसचिन तेंडुलकर-शरद पवार यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण\nमुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आज (३० मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली आहे. परंतु या दोघांच्या भेटी मागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. निवडणुकीच्या रणधुमाळीत पवार आणि तेंडुलकर यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.\nfeaturedLok Sabha electionNCPSachin TendulkarSharad Pawarराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूकशरद पवारसचिन तेंडुलकर\nप्रकाश शेंडगे वंचित बहुजन आघाडीचे सांगलीतील नवे उमेदवार \nअवनीच्या शिकारीवरून आता काँग्रेसचाही भाजपवर निशाणा\nअभिनेता अक्षय कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली ‘अराजकीय’ मुलाखत\nअरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मतं विकत घेण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसचा आरोप\nसीएए-एनआरसीला राज ठाकरेंचे पूर्ण समर्थन, लवकरच अमित शहांना भेटणार\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nमनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात\nसीएए-एनआरसीला राज ठाकरेंचे पूर्ण समर्थन, लवकरच अमित शहांना भेटणार\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nमनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/tag/%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%AC/", "date_download": "2020-01-23T14:32:52Z", "digest": "sha1:PYB5JMCH3OXYPBP3RIKCX3VNR6JKOFA7", "length": 16642, "nlines": 166, "source_domain": "jaihindbks.com", "title": "भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nTag: भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या\nमहाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या गलथान कारभाराविरोधात तारांकित प्रश्न\nयाबाबत अधिक माहिती देताना श्री.प्रसाद तुळसकर यांनी सांगितले की ‘आम्ही आयईएस मॉडर्न इंग्रजी माध्यम शाळेच्या अवैध शुल्कवाढ व त्याच्या वसुलीसाठी मुलांना वर्गात सर्वांसमोर पांढरे कार्ड देऊन अपमान करण्याच्या प्रकाराविरोधात सन २०१६ साली तक्रार केली होती. इतकेच नाही तर शाळेतर्फे आयोगाकडील लेखी जबाबात तर पालकांना ‘मूर्ख’ अशा आपत्तीजनक शब्दांचा वापर केल्याचा प्रकार समोर आला होता.’ ‘त्यानंतर बाल हक्क आयोगाने वेळोवेळी आमच्या तक्रारीची दखल घेत सुनावण्या घेतल्या. याबाबत अंतिम सुनावणी ऑगस्ट २०१८ मध्ये घेण्यात येऊन त्यावर आता आयोग अंतिम आदेश देणार असल्याचे सांगण्यात आले मात्र आजतागायत त्यावर अंतिम आदेश आयोगाकडून देण्यात आलेला नाही.’\nTagged बाल हक्��� अधिकार हनन संबंधी बातम्या, बाल हक्क आयोग तक्रार प्रणाली, बाल हक्क संरक्षण कायदा २००५, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास मंत्रालयLeave a comment\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nसर्वोच्च न्यायालय- फसवणूक करणे, बनावट कागदपत्र बनविणे हे लोकसेवकाचे कार्य नाही म्हणून अशा गुन्ह्यांपासून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १९७ ( Section 197 of The Code of Criminal Procedure 1973) संरक्षण मिळणार नाही\nTagged न्यायालयीन निर्णय, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, भारतीय दंड संहिता १८६०, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, लोकसेवक, लोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीविरोधात फौजदारी गुन्ह्यासंबंधी तरतुदी, लोकसेवक संबंधी फौजदारी गुन्हा, लोकसेवकावर गुन्हा कसा दाखल करावा, लोकसेवकावर गुन्हा दाखल करणे, शासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारीवर गुन्हा दाखल करणे, सर्वोच्च न्यायलय, Indian Penal Code 1860 marathi, Legal Provisions & Judgments related to criminally prosecute public servant, Section 197 of The Code of Criminal Procedure 19734 Comments\nमहिला व बालविकास मंत्रालयाकडून राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या कारभारावर ताशेरेनंतर कारवाई\nआयोगाच्या निर्देशानुसार पालकाने शुल्क भरुनही पाल्यांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळेवर कारवाई नाही, महिला व बालविकास मंत्रालयाचे बाल हक्क आयोगावर कडक ताशेरे\nTagged बाल हक्क अधिकार हनन संबंधी बातम्या, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी बातम्या, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महिला व बालविकास मंत्रालयLeave a comment\nशिवशाही बसकडून परत प्रवाशांचा जीव धोक्यात, लोणावळा घाटाजवळ स्टेरिंग तुटले\nशिवशाही बसकडून परत प्रवाशांचा जीव धोक्यात, लोणावळा घाटाजवळ स्टेरिंग तुटले\nTagged भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी बातम्या, महाराष्ट्र राज्य परिवहन, शिवशाहीबसLeave a comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nसीबीएसई बोर्डाने सरस्वती मंदिर शाळेचा संलग्नता अर्ज बंधनकारक कागदपत्रांच्या अभावी नाकारले\nसीबीएसई बोर्डाने शाळा प्रशासनाने बोर्डाशी संलग्नतेसाठी बंधनकारक असलेल्या कागदपात्रांची यादी देऊन शाळेने ती दाखल न केल्याने अर्ज नाकारल्याचे स्पष्ट केले आहे.\nTagged बाल हक्क अधिकार हनन संबंधी बातम्या, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मराठी बातम्या, सीबीएसईLeave a comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nशुल्क न भरल्याच्या कारणास्तव शाळांना कागदपत्रांची अडवणूक करता येणार नाही-मद्रास उच्च न्यायालय\nपालकांनी शालेय शुल्क न भरल्याच्या कारणास्तव शाळांना विद्यार्थ्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट, मार्कलिस्ट ई. यांची अडवणूक करता येणार नाही.\nTagged न्यायालयीन निर्णय, बाल हक्क अधिकार हनन संबंधी बातम्या, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मराठी बातम्याLeave a comment\nऑनलाईन माहिती अर्जासाठी राज्य शासनाकडून पोर्टल फीच्या नावाने मोठी लूट उघड\nराज्य शासनाने निर्धारित केलेल्या दराहून प्रत्येक माहिती अधिकार अर्जामागे रु.५.९०/- इतकी म्हणजेच सुमारे ५९% अतिरिक्त रक्कमेची वसुली व लूट उघड.\nTagged भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी बातम्या, महाराष्ट्र, महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद, माहिती अधिकार अधिनियम २००५\nमानसिक छळ व पालकांना खोटी माहिती देण्यास दबाव – सरस्वती मंदिर शाळेच्या माजी प्राचार्यांचा धक्कादायक खुलासा\nबेकायदा शुल्कवसुलीसाठी बालकांना मानसिक त्रास देण्याच्या प्रकाराविरोधात शाळा प्रशासनाच्या माजी प्राचार्यांचा गौप्यस्फोट.\nTagged बाल हक्क अधिकार हनन संबंधी बातम्या, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी बातम्या, महाराष्ट्रLeave a comment\nपुण्यात मतदानानंतरची बोटांवरची शाई ‘गायब’ होण्याचा धक्कादायक प्रकार उघड\nपुण्यात मतदानानंतरची शाई 'गायब' होण्याचा धक्कादायक प्रकार उघड\nTagged निवडणूक, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी बातम्या, महाराष्ट्रLeave a comment\nमहाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९- महत्वाच्या तरतुदी\nमहाराष्ट्रातील शासकीय कर्मचारींच्या वर्तणूक विषयक नियम, त्यांची कर्तव्ये, त्यांच्यावर शास्तीची कारवाई करण्यासंदर्भात असलेले नियम याबाबतची विस्तृत माहिती.\nTagged अधिकारी, कर्मचारी, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मराठी बातम्या, महाराष्ट्र, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९, शासकीय कर्मचारी शास्तीचे नियमLeave a comment\nनिचे बॉक्समे अपना ई-मेल डालें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nमहाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९- महत्वाच्या तरतुदी\nतक्रार कशी करावी- न्यायालय व आयोग यांचेकडे याचिका नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\nथकीत वीजबिलासाठीही वीजजोड अथवा विज कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी सूचना बंधनकारक\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nमहाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-01-23T14:53:03Z", "digest": "sha1:35QCTYKNZO3OGUYAATK2VLFKFTPGNUWX", "length": 9226, "nlines": 113, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मराठी साहित्य - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहसवा फसवी 11 std नाटक साहित्यप्रकार परिचय\n२ मराठीमधील साहित्यविषयक नियतकालिके\n३ मराठी साहित्याचा इतिहास\n४ मराठीतील आक्षिप्त साहित्य\n९ संदर्भ आणि नोंदी\nललित लेख (कविता )\nमराठीमधील साहित्यविषयक नियतकालिकेसंपादन करा\nदक्षिण मराठी साहित्य पत्रिका\nमराठी साहित्याचा इतिहाससंपादन करा\nपुणे महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित केला आहे. हा वाङ्मय इतिहास ई-बुक आणि मोबाइल ई-बुकच्या माध्यमांतही वाचायला मिळतो. १९८४ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. शं.गो. तुळपुळे, स.गं. मालशे, रा.श्री. जोग, गो.म. कुलकर्णी, व.दि. कुलकर्णी, प्रा. रा.ग. जाधव यांच्या सारख्या दिग्गजांनी या खंडांचे संपादन केले आहे. याचबरोबर 'भाषा व साहित्य : संशोधन' (खंड १, २ आणि ३ संपादक : डॉ. वसंत जोशी, म. ना. अदवंत), 'हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर' (खंड १ आणि २ संपादक : राजेंद्र बनहट्टी आणि डॉ. गं. ना. जोगळेकर), 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका सूची' (सूचीकार : मीरा घांडगे), 'सुलभ मराठी शुद्धलेखन पुस्तिका' अशी मसापची १९ प्रकाशने ई-बुक आणि मोबाइल ई-बुक रूपात उपलब्ध झाली आहेत. वाङ्मय इतिहासाच्या सातव्या खंडातील भाग १ ते ४च��� संपादन प्रा. रा.ग. जाधव यांनी केले आहे. ई-बुक आणि मोबाइल ई-बुक त्यांच्या स्मृतीला अर्पण केले आहे.\nमराठीतील आक्षिप्त साहित्यसंपादन करा\nभारतावरच्या इंग्रजी राजवटीदरम्यान ब्रिटिशांनी सुमारे १५० ते २१० मराठी पुस्तकांतील मजकुरावर आक्षेप घेऊन ती पुस्तके जप्त केली. या पुस्तकांपैकी बऱ्याच पुस्तकांची यादी 'मराठी वाङ्मयाचा इतिहास' या ग्रंथाच्या ६व्या खंडाच्या 'मराठीतील जप्त वाङ्मय' ह्या परिशिष्टात दिली आहे. त्या यादीतील काही नावे :-\nअठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर (वि.दा. सावरकर)\nकीचकवध (नाटक, १९०७, कृ.प. खाडिलकर)\nनिबंधमाला (आमच्या देशाची स्थिती या शेवटच्या निबंधाबद्दल, १८७४)\nरणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले (कविता, कवी गोविंद) . (या कवितेतील एक कडवे मृत्युंजय नाटक सुरू होण्याआधी गायले जाई. ही कविता प्रसिद्ध करण्याच्या अपराधाकरता बाबाराव सावरकर यांना जन्मठेप झाली होती.\nलोकमान्यांचा निरोप (राजद्रोहाच्ची शिक्षा सुनावल्यानंतर टिळकांनी कॊर्टात केलेले भाषण, १९०८)\nस्वातंत्रोत्तर काळात भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने अनेक पुस्तकांवर ती न वाचताच विनाकारण बंदी घातली; अशी काही पुस्तके :-\nलज्जा (कादंबरी, तस्लिमा नसरीन)\n'द सॅटनिक व्हर्सेस' (१९८८, सलमान रश्दी)\nशिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया (जेम्स लेन)\nआक्षिप्त मराठी साहित्य (प्रबंध व पुस्तक, डाॅ. गीतांजली घाटे)\nमोल्सवर्थ यांचा सर्वात मोठा व जुना मराठी-इंग्रजी शब्दकोश\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nLast edited on ८ जानेवारी २०२०, at ०९:०८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-42436035", "date_download": "2020-01-23T14:06:08Z", "digest": "sha1:HQ7X6F3B5YWE4YAXNDGMV5655M5UZMYI", "length": 18530, "nlines": 146, "source_domain": "www.bbc.com", "title": "प्रेस रिव्ह्यू - मोदींनी आता निवृत्त व्हावं : जिग्नेश मेवानी - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nप्रेस रिव्ह्यू - मोदींनी आता निवृत्त व्हावं : जिग्नेश मेवानी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा जिग्नेश मेवानी\nगुजरात विधानसभा निवडणुकीत वडगाम मतदारसंघातून निवडून आलेले दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.\nसकाळने दिलेल्या बातमीनुसार, एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोतलताना मेवाणी म्हणाले, \"मोदींनी आता संन्यास घेऊन हिमालयामध्ये जावं. वयाची सत्तरी गाठली, तरीसुद्धा मोदी स्वत:ला तरुण म्हणवून घेतात. मोदींनी जुनी भाषणं देण्यापेक्षा हिमालयामध्ये जाऊन आपली हाडं झिजवावीत.\"\nमहाभारतातली द्रौपदी फेमिनिस्ट होती का\nनो वन किल्ड दाभोलकर : पोलिसांनी तपास चुकीच्या दिशेने नेला का\n व्हर्जिनियात कुत्र्यांनी घेतला मालकिणीचा जीव\nआपण या वक्तव्याबाबत माफी मागणार का या प्रश्नावर मेवाणी म्हणाले, \"राहुल गांधींनी सांगितलं तरीसुद्धा आपण आपले विधान मागे घेणार नाही.\"\n2. स्वतंत्र मराठवाड्यासाठी बाबासाहेबांच्या भाषणांचा आधार\nजलतत्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी मराठवाड्याच्या प्रगतीसाठी स्वतंत्र राज्याचा पर्याय सुचवला होता. त्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांनी ही मागणी अयोग्य ठरवत मराठवाडा स्वतंत्र करणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही, असं म्हटलं आहे.\nपण आता मराठवाड्याच्या मागणीसाठी काही ऐतिहासिक संदर्भ पुढे केले जात आहे. लोकसत्तानं दिलेल्या बातमीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयामध्ये 21 डिसेंबर 1955 रोजी केलेल्या भाषणात राज्याची रचना त्रिगट पद्धतीने करण्याची संकल्पना मांडली होती.\nया बातमीनुसार, त्यावेळी आंबेडकर म्हणाले होते की, अखंड संयुक्त महाराष्ट्र ही मागणी अयोग्य असून संयुक्त महाराष्ट्रात मराठवाड्यासारख्या जिल्ह्यातील मागासलेल्या लोकांची प्रगती होऊ शकणार नाही.\nवेगळं राज्य झालं तर मराठवाडा आणि विदर्भाचा विकास होईल का\n'छोटी राज्यं विकासाचं द्योतक, तर गोवा सगळ्यात प्रगत राज्य हवं'\nऔरंगाबादमधील मिलिंद महाविद्यालयामध्ये झालेल्या भाषणाला 62 वर्षं पूर्ण झाली आहेत. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व महाराष्ट्र अशी रचना करताना मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर ही राजधानीची ठिकाणं राहतील, असं डॉ. आंबेडकरांनी भाषणात म्हटलं होतं.\nपूर्व महाराष्ट्रात विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि चांदा (चंद्रपूर) जिल्ह्यांचा समावेश होईल. तर मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यातील पाच जिल्हे (तत्कालीन पाच जिल्हे) औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद आणि नाशिक, डांग, अहमदनगर, पूर्व आणि पश्चिम खानदेश, आणि सोलापूर जिल्ह्यातला कर्नाटकला जोडलेला मराठी भाग याचा समावेश होईल.\nबाकीचा भाग पश्चिम माहाराष्ट्रात जाईल, असं आंबेडकरांनी प्रतिपादन केलं होतं.\n3. यशराजचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही\nसलमान खानचा 'टायगर जिंदा है' या चित्रपटासोबतच 22 डिसेंबरला 'देवा' आणि 'गच्ची' हे दोन मराठी चित्रपट रिलीज होत आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांना सलमानच्या चित्रपटाच्या तुलनेत फारच कमी प्राइम टाइम शो मिळाल्याने वादाला तोंड फुटलं आहे.\n'लोकसत्ता'ने दिलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक पत्रकार परिषद घेऊन विरोध दर्शविला आहे.\n\"'टायगर जिंदा है' चित्रपटाला आपला विरोध नाही. पण यशराज फिल्म्स या निर्मिती संस्थेला आपला तीव्र विरोध आहे,\" असं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.\n...आणि स्त्रिया कुटुंबीयांसमवेत जेवू लागल्या\nहो, मी स्त्रीबीज दान करण्याचा निर्णय घेतला\n\"महाराष्ट्रात हिंदी चित्रपट निर्मात्यांची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, आणि मराठी चित्रपटांसोबत स्क्रीन शेअर न करण्याचा त्यांचा डाव मनसे उधळून लावेल,\" असा इशारा खोपकर यांनी दिला आहे.\nदरम्यान चित्रपटगृहांच्या मालकांविरुद्ध मनसेची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा संजय काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्वीट करून दिला आहे.\n4. राज्यातील सर्व दुकाने राहणार 24 तास सुरू\nमहाराष्ट्र सरकारने 19 डिसेंबरपासून राज्यात 'महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम 2017' लागू केला आहे. त्यानुसार राज्यातील दुकाने, रेस्तराँ, मॉल आता आठवड्यातील सातही दिवस आणि 24 तास सुरू ठेवता येतील.\nदिव्य मराठीने दिलेल्या बातमीनुसार, यापूर्वी राज्यात दुकाने आणि आस्थापना यांना आठवड्यातून किमान एक दिवस आपला व्यवसाय बंद ठेवावा लागायचा.\nपण आता सर्व दुकानं, आस्थापना, मॉल आदी, वर्षातले 365 दिवस आणि तीन शिफ्टमध्ये 24 उघडे ठेवता येतील.\nपण मद्यविक्री दुकानं, बार, पब, हु्क्का पार्लर, ऑर्केस्टा, थिएटर्स यांना वर्षातले 365 दिवस व्यवसाय चालू ठेवण्याची संमती मिळाली आहे. मात्र ते 24 तास सुरू नसतील.\nनवीन अधिनियमनानुसार दुकानं सातही दिवस खुली राहणार असली तरी कामगारांना आठवड्याची सुट्टी देणं, या कायद्यान्वये बंधनकारक राहणार आहे. तसंच रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही त्या संस्थेचीच असणार आहे.\nप्रतिमा मथळा गणपतराव देशमुख\n5. वयाच्या 91व्या वर्षी एसटीने प्रवास करणारा आमदार\nमहाराष्ट्र हिवाळी अधिवेशनादरम्यान एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो आहे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांचा.\nदेशमुख वयाच्या 91व्या वर्षीही अधिवेशनासाठी एसटीने प्रवास करतात, असं या व्हायरल फोटोत म्हटलं आहे. या संदर्भाची बातमी एबीपी माझाने दिली आहे.\nपुरुषांचंही वेगळं #MeToo: 'माझी चूक झाली...'\nनिर्भया लढ्याची पाच वर्षं : तो भारतातला #metoo चळवळीचा क्षण होता का\nगणपतराव देशमुख अधिवेशनासाठी ट्रेनने जातात. मात्र आमदार निवास ते विधानभवन हा प्रवास ते स्वत:च्या गाडीने न करता त्यासाठी एसटी किंवा सरकारी वाहनाने ते तेथील प्रवास करतात.\nतुम्ही हे वाचलं का\n'कोपर्डीच्या गुन्हेगारांना फाशी झाली, माझ्या नितीनला न्याय कधी\n'साक्ष दिली म्हणून लोकांनी मला कसाबची मुलगीही म्हटलं\n26/11 मुंबई हल्ला : भारताच्या 'निष्काळजीपणा'मुळे पाकिस्तानातील आरोपी सुटणार\n'फाशीच्या भीतीनं गुन्हे कमी होतात हे दाखवणारा कोणताही पुरावा नाही'\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nअमित ठाकरे मनसेची गाडी रुळावर आणू शकतील\nराज ठाकरे LIVE : 'मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे'\nमनसेच्या नव्या झेंड्यावर शिवमुद्रा : 'शिवरायांचा अधिकार स्वतःकडे घेऊ नका'\n91 वर्षांच्या आजी झाल्यात शिक्षिका, निवृत्त होतात त्या वयात स्वीकारली नोकरी\nचीनमधील कोरोना विषाणू संसर्गामुळे भारतीयांना घाबरण्याची गरज आहे का\nसुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू अपघाती की हत्या\nभगवा झेंडा आणि शिवमुद्रा वापरून राज ठाकरे शिवसेनेची जागा घेऊ पाहताहेत\nरजनीकांत यांच्याविरोधात तामिळनाडूमध्ये का व्यक्त होतोय संताप\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2020 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/aurangabad-news-young-man-arrested-stealing-249959", "date_download": "2020-01-23T14:58:23Z", "digest": "sha1:N6LTOLVMO2ITNM4SLTJZN5ASODZZAHAA", "length": 17001, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "अवघ्या चोवीस वर्षाच्या त्याने काय कारनामे केले एकदा वाचाच.. | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nअवघ्या चोवीस वर्षाच्या त्याने काय कारनामे केले एकदा वाचाच..\nमंगळवार, 7 जानेवारी 2020\nअमोल वैजिनाथ गलांडेने त्याच्या एका खास साथीदारासोबत घरफोड्या सुरू केल्या. त्याचा हा खास साथीदार आता कारागृहात आहे. यादरम्यान अमोलला नशाकारक गोळ्या खाण्याची सवय लागली. नशेतही अनेकदा त्याने घरफोड्या केल्या. त्याच्यावर तब्बल सतरा गुन्हे आहेत.\nऔरंगाबाद - अल्पवयीन असताना वाईट संगत लागली. साथीदाराकडून घरफोडीचे धडे घेतले आणि चोरीला सुरवात केली. ऐन तारुण्यात त्याच्या नावावर एक-दोन नव्हे, तर तब्बल सतरा घरफोड्या झाल्या. या घरफोड्यांसाठी त्याने विशिष्ट आधुनिक हत्यारही तयार केले होते. याद्वारे त्याने घरफोड्या केल्या. या संशयिताला पुंडलिकनगर पोलिसांनी रविवारी (ता. पाच) बेड्या ठोकल्या.\nपुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्‍याम सानेवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल वैजिनाथ गलांडे (वय 24, रा. संतोषीमातानगर, मुकुंदवाडी) असे संशयिताचे नाव आहे. अल्पवयीन असताना तो घरफोड्यांत सक्रिय झाला. नंतर त्याने त्याच्या एका खास साथीदारासोबत घरफोड्या सुरू केल्या. त्याचा हा खास साथीदार आता कारागृहात आहे. यादरम्यान अमोलला नशाकारक गोळ्या खाण्याची सवय लागली. नशेतही अनेकदा त्याने घरफोड्या केल्या. त्याच्यावर तब्बल सतरा गुन्हे आहेत.\nहेही वाचा - धक्कादायक तो म्हणाला खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलीसमोर केले असे\nरेकॉर्डवरील संशयितांचा शोध घेताना अमोल जामिनावर सुटल्यापासून एकतानगर, जटवाडा रोड येथे राहतो, अशी माहिती पोलिसांना समजली. त्यांनी तेथून त्याला ताब्यात घेत चौकशी केली, तेव्हा त्याने सातारा परिसरात बिअर शॉपी फोडल्याची कबुली दिली. 24 एप्रिल 2019 ला जवाहरनगर भागात त्याने घरफोडी केली होती. या गुन्ह्यातून तो जामिनावर सुटला होता. त्याला अटक करण्यात आली.\nकुलूप तोडण्याची अशी युक्ती\nपोलिसांनी त्याच्याकडून एक हत्यार जप्त केले. त्याने घरांचे कुलूप तोडण्यासाठी आधुनिक हत्यार बनवून घेतले होते. तयार केलेल्या हत्याराचे हूक कुलुपात टाकायचे व जोरदार झटका द्यायचा. यामुळे कुलपातील आट्यांचा आकडा बाहेर येतो किंवा कुलपाचा कोंडा तुटतो. त्यामुळे चोरीसाठी त्याचे काम सोपे होत असे.\nअमोल हा संतोषीमातानगर, मुकुंदवाडी येथील राहणारा आहे. त्याचे वडील येथेच राहतात; पण तो आता विविध ठिकाणी खोली बदलून राहतो. घरफोड्या केल्यानंतर पोलिसांच्या हाती लागू नये व पोलिसांना आपला ठावठिकाणा लागू नये म्हणून तो सतत खोली बदलत होता, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी दिली.\nहेही वाचा -मनस्थिती बायोपोलार अन..लोक काय म्हणतील..याची चिंता तर मग हे नक्कीच वाचा.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतो म्हणाला, तिने काळे कपडे घातले होते म्हणून...\nऔरंगाबाद - वाहन चालविताना महिलेच्या अंगावर काळे कपडे होते. त्या समोर मला दिसल्याच नाही, अचानक मला खट्ट असा आवाज आला; पण काही लक्षात आले नाही व बस...\nVideo : घाटीत पुन्हा आयसीयूची तोडफोड, डॉक्‍टरांना आरेरावी\nऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात पुन्हा एकदा नातेवाईकांनी मेडीसीन विभागातील आयसीयूची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी (ता. 23) दुपारी पाच वाजेच्या सुमारास...\n‘स्पेशल’च्या नावाखाली ‘पॅसेंजर’ची सुविधा\nनांदेड ः नांदेड-औरंगाबाद नावाने स्पेशल रेल्वे सुरू करून प्रवाशांना दिलासा दिल्याचे रेल्वे प्रशासन भासवित असले तरी ही ‘स्पेशल’ रेल्वे टिकीट दर आणि...\nउत्तमराव करपे यांचे पुण्यात निधन\nनगर : नगर व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमराव गंगाधर करपे (वय 62) यांचे आज सकाळी पुण्यात अल्प आजाराने निधन...\nखैरे खासदार असते तर बस इलेक्‍ट्रिक असत्या\nऔरंगाबाद- इलेक्‍ट्रिक बससाठी महापालिकेने दिल्लीला प्रस्ताव पाठविला होता. मात्र या प्रस्तावाचे पुढे काय झाले माहीत नाही. चंद्रकांत खैरे खासदार असते तर...\nअझहरुद्दीनवर का झाला गुन्हा दाखल... कुणाला फसवले : वाच\nऔरंगाबाद : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याच्यावर औरंगाबाद पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आणखी दोन...\nरिफंड आणि इतर आर���थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/actress-bhagyashree-mote-video-against-shiv-sena-leader-mithun-khopde-251598", "date_download": "2020-01-23T14:41:31Z", "digest": "sha1:BKOCZZJUI7LDZ5FBCYBDNT37X72JMQUH", "length": 17045, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "मराठी अभिनेत्रीनं केली शिवसेना नेत्यांकडं माफीची मागणी; पाहा व्हिडिओ | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nमराठी अभिनेत्रीनं केली शिवसेना नेत्यांकडं माफीची मागणी; पाहा व्हिडिओ\nरविवार, 12 जानेवारी 2020\nपूर जिल्ह्यात प्रचारासाठी शिवसेनेनं भाग्यश्री मोटे या अभिनेत्रीला बोलवलं होतं. मिथुन खोपडे यांनी तिला निमंत्रित केलं होतं.\nपुणे : मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिनं सोशल माडियावर एक व्हिडिओ शेअर करून, शिवसेनेच्या नेत्याला लक्ष्य केलंय. नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रपूर जिल्ह्यात बोलवण्यात आलं. पण, तिला सन्मानाजनक वागणूक मिळाली, त्यामुळं त्या नेत्यानं माझी आणि माझ्या सहकारीची माफी मागावी, अशी मागणी भाग्यश्रीनं केलीय. मिथून खोपडे, असं त्या शिवसेना नेत्याचं नाव, असल्याचं तिनं व्हिडिओत जाहीर केलंय.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nकाय आहेत भाग्यश्रीचे आरोप\nनिवडणूक प्रचारासाठी एखाद्या सेलिब्रेटिला बोलवणं काही नवीन नाही. सध्या नगरपरिषदांच्या निवडणुका काही ठिकाणी होत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात प्रचारासाठी शिवसेनेनं भाग्यश्री मोटे या अभिनेत्रीला बोलवलं होतं. मिथुन खोपडे यांनी तिला निमंत्रित केलं होतं. पण, मुंबईहून नागपूर विमानतळावर उतरल्यापासून कोणत्याही प्रकारची सुविधा न दिल्याचा आरोप भाग्यश्रीनं केलाय. नागपुरातील हॉटेलमध्ये व्यवस्था केली नाही. त्यानंतर चंद्रपुरात जे हॉटेल सांगण्यात आलं तिथं रुम उपलब्ध नव्हती. त्यामुळं एका छोट्याशा हॉटेलवर व्यवस्था केली. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी रिटर्न तिकिटची विचारणा केली असता, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच तुमची बदनामी होईल, असा इशारा देण्यात आला. कार्यक्रमस्थळी अडीच तास वेळ दिल्यानंतरही पुन्हा उशिरापर्यंत थांबण्याचा आग्रह करण्यात आला. रात्रीची राहण्याची किंवा विमानप्रवासाची कोणतिही माहिती देण्यात आली नाही आणि शेवटी एका गेस्ट हाऊसवर सोय करण्यात आली, असं भाग्यश्रीनं व्हिडिओमध्ये म्हटलंय. कलाकरांनी मिथून खोपडे यांच्याशी संपर्क साधताना काळजी घ्यावी, अशा स्वरूपाचं आवाहनही भाग्यश्रीनं केलयं.\nआणखी वाचा - अनुराग कश्यपची पंत्र भाजपनं केली लिक, वाचा काय घडलं\nकोण आहे मिथून खोपडे\nमिथून खोपडे हा शिवसेनेचा विधानसभा संपर्कप्रमुख असल्याचं भाग्यश्रीनं म्हटलंय. मिथून खोपडे हा मुंबईतच मालाडला राहतो, अशी माहितीही तिनं दिलीय. शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा विदर्भ संपर्कप्रमुख शिवशाही व्यापारी संघ, असं मिथूनचं पद आहे. भाग्याश्रीनं केलेले आरोप मिथूननं फेटाळल्याचं टीव्ही-9 या वृत्तवाहिनीनं म्हटलंय.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअस्वस्थ वर्तमानाचे जयपूर साहित्य महोत्सवात प्रतिबिंब\nजयपूर : अस्वस्थ वर्तमानाचे प्रतिबिंब आजपासून सुरू झालेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये दिसते आहे. जगातील सर्वांत मोठा 'साहित्य कुंभ' असे सार्थ नाव...\nम्‍हणून अल्‍पवयीन प्रियकर, मुलीने केला बापाचा खून\nसातारा : प्रियकराच्या मदतीने सातारा तालुक्‍यातील एका गावामधील मुलीने अपंग वडीलांचा गळा आवळून खून केला. हे दोघेही अल्पवयीन आहेत. या प्रकारामुळे...\nतो म्हणाला, तिने काळे कपडे घातले होते म्हणून...\nऔरंगाबाद - वाहन चालविताना महिलेच्या अंगावर काळे कपडे होते. त्या समोर मला दिसल्याच नाही, अचानक मला खट्ट असा आवाज आला; पण काही लक्षात आले नाही व बस...\n‘स्पेशल’च्या नावाखाली ‘पॅसेंजर’ची सुविधा\nनांदेड ः नांदेड-औरंगाबाद नावाने स्पेशल रेल्वे सुरू करून प्रवाशांना दिलासा दिल्याचे रेल्वे प्रशासन भासवित असले तरी ही ‘स्पेशल’ रेल्वे टिकीट दर आणि...\nचारशे दहा ग्रॅमचे शिवभोजन\nनांदेड : शिवसेनेच्या निवडणूक घोषणापत्रातील बहुचर्चित शिवभोजन योजनेची अंमलबजावणी येत्या (ता. २६) जानेवारीपासून शहरात चार ठिकाणी होत आहे. दुपारी बारा...\nबांदा उपसरपंचपदी भाजपचे हर्षद कामत\nबांदा ( सिंधुदुर्ग ) - भाजप व शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या बांदा उपसरपंच निवडणुकीत भाजपचे हर्षद प्रकाश कामत यांनी शिवसेनेच्या उमेदवार रिया डॅनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2019/12/babasaheb-and-patil-family-members/", "date_download": "2020-01-23T13:30:27Z", "digest": "sha1:223MLMIZYA4ACJDTFQH4Z4EGF3QIN2JQ", "length": 11892, "nlines": 88, "source_domain": "kalamnaama.com", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पाटील कुटुंबीय … – Kalamnaama", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पाटील कुटुंबीय …\nएका खूनप्रकरणी इंग्रजांनी माझ्या वडिलांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. केवळ बाबासाहेब आंबेडकरांमुळेच त्यांची त्यातून निदरेष सुटका होऊ शकली. आमच्या पाटील घराण्याची वंशवेल बहरू शकली. त्यामुळे आजही आमच्या घराण्यात देवदेवतांच्या पूजेआधी आंबेडकरांच्या प्रतिमेची पूजा होते. गेल्या 70 वर्षांपासून ही परंपरा आम्ही जपली आहे. बाबासाहेब दैववादी नव्हते. महापुरुषांचे दैवतीकरण करणेही समाजहिताचे नाही. तरीही तो महामानव आमच्यासाठी दैवतच आहे. कृतज्ञतापूर्ण शब्दांत सांगत होते माजी आमदार (कै.) गुरुनाथ पाटील यांचे बंधू सिद्रामप्पा पाटील. त्यांच्या शब्दाशब्दांमधून व्यक्त होत होते बाबासाहेबांप्रती असलेले प्रेम, निष्ठा आणि अभिमान.\nमाझे वडील शिवप्पा पाटील. होटगी (ता. दक्षिण सोलापूर) गावची पाटीलकी सांभाळायचे. परिसरात मोठा मान. मात्र, केवळ त्यांच्याच शेतात एक मृतदेह सापडला आणि या कारणावरून पोलिसांनी त्यांना विनाचौकशी अटक करून तुरुंगात डांबले. 1936 ची ही घटना. याप्रकरणी सोलापूरच्या सत्र न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. ते कारागृहात असतानाच माझे मोठे बंधू शरणबसप्पा यांचा जन्म झाला होता. वंशाचा दिवा जन्मल्याने घरी आनंदाचे वातावरण असले तरी एकुलत्या एका मुलाला फाशीची शिक्षा झाल्याने माझे आजोबा पुंडलिक पाटील आधारच तुटल���. त्यांनी पनवेल येथे जाऊन हा खटला लढवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना साकडे घातले.\nबाबासाहेब तेथील फार्महाऊसवर विर्शांतीसाठी येत असत. ही माहिती आमचे नातेवाईक आठवणे यांना होती. त्यांच्या माध्यमातून आजोबांनी बाबासाहेबांची भेट घेतली. परंतु माझ्या आजोबांना कन्नडशिवाय अन्य भाषा येत नव्हती. त्यामुळे बाबासाहेबांना खटल्याविषयी नेमके कळेना. त्यांनी सोलापुरातील अण्णासाहेब ऐदाळे यांना बोलावून घेतले. र्शी. ऐदाळे यांनी त्यांना या खटल्याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर बाबासाहेबांनी हा खटला विनाशुल्क लढवण्याची तयारी दर्शवली. सत्र न्यायाधीश युरोपीयन असल्याने त्यांना आरोपीची भाषा कळत नाही, त्यामुळे अपिलात हा खटला विजापूर येथील सत्र न्यायालयात वर्ग करण्याची मागणी त्यांनी केली, ती मान्य झाली. बाबासाहेब 24 एप्रिल 1937 रोजी वळसंग येथे आले होते. तेथील कार्यक्रम आटोपून रेल्वेने विजापूरला गेले. त्यांनी न्यायालयात केलेल्या बिनतोड युक्तिवादाने माझ्या वडिलांची त्यातून निदरेष सुटका झाली. त्यानंतर माझ्या आजीने गहिवरत मुलगा शरणबसप्पास बाबासाहेबांच्या ओटीत घातले.\nहा खटला डॉ. आंबेडकर लढवणार असल्याचा विषय त्यावेळी चर्चेचा बनला होता. सोलापूर व विजापूर जिल्ह्यातील लोकांना त्याविषयी उत्सुकता होती. त्यामुळे बाबासाहेबांना पाहण्यासाठी आणि त्यांचा युक्तिवाद ऐकण्यासाठी त्यांनी विजापूरच्या न्यायालयात गर्दी केली होती. न्यायालयाच्या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.\nपाटील कुटुंबीय पुढाकार घेऊन होटगी येथेही आंबेडकर जयंती उत्सव साजरा करायचे. माजी आमदार पाटील यांचे चिरंजीव हरिष पाटील हे आता सोलापुरातील शिक्षक सोसायटीत राहण्यास आहेत. तरीही परंपरेत खंड पडला नाही. याठिकाणीही ते आंबेडकर जयंतीदिनी निघणार्‍या मिरवणुकीचे घरासमोर स्वागत करतात. आंबेडकरांच्या प्रतिमेची पूजा केली जाते. आंबेडकरांच्या ऋणाचे पाटील कुटुंबीय उतराई करू शकणार नसल्याची भावना हरिष पाटील यांनी व्यक्त केली.\nवडिलांची सुटका झाल्यानंतर माझे बंधू गुरुनाथ, बहीण हिराबाई व माझा जन्म झाला. अन्यथा आम्ही हे जगही पाहिले नसते. पुढे गुरुनाथ आमदार झाला. पाटील घराण्याने राजकीय क्षेत्रात नावलौकिक कमावला, तो फक्त बाबासाहेबांमुळेच. आम्ही त्यांच्या उपकारांची परतफेड करू शकत ���ाही. सिद्रामप्पा पाटील, शिवप्पा पाटील यांचे चिरंजीव. बाबासाहेबांच्या रूपाने आमच्या पाटील कुटुंबासाठी देवच धावून आला. आम्ही त्यांना देवासमानच मानतो.\nPrevious article नागरिकत्व विधेयकाच्या निमित्ताने – आनंद शितोळे\nNext article गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदींना दिलासा\n२७ जानेवारीपासून मुंबईत सुरु होणार ‘नाईट लाईफ’\nCAA,ला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nराज्यातील सर्व शाळांमध्ये वाचली जाणार राज्यघटनेची उद्देशपत्रिका\nचांदा ते बांदा योजना बंद मनसे आक्रमक\nसरकारची कर्जमाफी फसवी – राजू शेट्टी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/category/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2020-01-23T14:12:06Z", "digest": "sha1:7OCZOYZGLGA52K4OACZGJUWZR3B6EQN2", "length": 4246, "nlines": 87, "source_domain": "kalamnaama.com", "title": "अवती भवती – Kalamnaama", "raw_content": "\n२७ जानेवारीपासून मुंबईत सुरु होणार ‘नाईट लाईफ’\nटिम कलमनामा 1 day ago\nमुंबईत येत्या २७ जानेवारीपासून ‘नाइट लाइफ\b\nCAA,ला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nटिम कलमनामा 1 day ago\nसुधारित नागरिकत्व कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान\nराज्यातील सर्व शाळांमध्ये वाचली जाणार राज्यघटनेची उद्देशपत्रिका\nटिम कलमनामा 2 days ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातल्या शालेय\nचांदा ते बांदा योजना बंद मनसे आक्रमक\nटिम कलमनामा 2 days ago\nसरकारची कर्जमाफी फसवी – राजू शेट्टी\nटिम कलमनामा 2 days ago\nटिम कलमनामा 2 days ago\nसुनिल तांबे २० जानेवारी १९९० रोजी जम्मू-काश्मीर लि\nजे.पी. नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष\nटिम कलमनामा 3 days ago\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे.पी. नड्डा यांची\nमनसेची पोस्टरबाजी शिवसेना भवनासमोर\nटिम कलमनामा 6 days ago\nसत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्\nकोकणात खवले मांजर तस्कर जेरबंद\nटिम कलमनामा 1 week ago\nकोण म्हणतो, नामदेव ढसाळ कम्युनिस्ट होते \nटिम कलमनामा 1 week ago\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत���रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5", "date_download": "2020-01-23T14:39:26Z", "digest": "sha1:JF6HTKRJBXAA4D3WCNNUVZVDZAYOEN4R", "length": 4870, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ध्रुव - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वत:भोवती फिरणाऱ्या एखाद्या वस्तूचा अक्ष त्या वस्तूला तिच्या बाह्य पृष्ठभागावर ज्या ठिकाणी छेदतो त्या बिंदूंना त्या वस्तूचे ध्रुव असे म्हणतात.\nउदाहरणार्थ० पृथ्वीचे उत्तर व दक्षिण ध्रुव\nयाखेरीज ध्रुव ही संज्ञा चुंबकीय ध्रुवांसाठी देखील वापरली जाते.\nहिंदू पुराणातील व्यक्ती - ध्रुव\nखगोलीय तारा - ध्रुव\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१३ रोजी १७:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/sachin-tendulkar-gives-suggestions-to-revive-test-cricket/", "date_download": "2020-01-23T13:32:24Z", "digest": "sha1:CVQHZRZMWO27E352WDGQR5GZV2AJPOP3", "length": 14330, "nlines": 180, "source_domain": "policenama.com", "title": "सचिननं दिला गुरूमंत्र ! टेस्ट क्रिकेटमध्ये 'बदल' होऊ शकतात, जाणून घ्या - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nश्री महावीर विद्यालय लासलगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न\n… म्हणून राज ठाकरे जाणता राजा, ‘या’ मराठी अभिनेत्यानं सांगितलं\nधुळे : निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन\n टेस्ट क्रिकेटमध्ये ‘बदल’ होऊ शकतात, जाणून घ्या\n टेस्ट क्रिकेटमध्ये ‘बदल’ होऊ शकतात, जाणून घ्या\nमुंबई : वृत्तसंस्था – इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या अ‍ॅशेस मालिकेपासून टेस्ट चॅम्पियनशीप सुरु होत आहे. एक दिवसीय आणि टी -20 वर्ल्ड कपच्या धर्तीवर आधारीत या चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये टॉपचे नऊ संघ खेळणार असून त्यांना आपले प्रतिस्पर्धी स्वत: निवडायचे आहेत. प्रत्येक संघाला दोन कसोटी सामने खेळणे बंधनकारक आहे. यात तीन मालिका घर��्या मैदानवर होणार असून कसोटी सामना रोमांचक करण्यासाठी आयसीसीनं ही स्पर्धा आयोजित केली आहे. मात्र, सचिन तेंडुलकरने कसोटी सामने रंजक करण्यासाठी एक वेगळा पर्य़ाय सांगितला आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये बदल होऊ शकतात.\nसचिन तेंडुलकरने एका कार्य़क्रमामध्ये कसोटी क्रिकेटला रोमांचक करण्यासाठी काय करावे, हे सांगितले आहे. सचिनच्या मते, कसोटी क्रिकेटसाठी मैदान हे २२ यॉर्डसचे असले पाहिजे. दरम्यान, आपल्या मताचे समर्थन करताना सचिन म्हणाला की, मागील आठवड्यात लॉर्डसवर झालेल्या सामन्यात ज्या प्रकारचे मैदान करण्यात आले होते, त्यामुळे स्मिथ आणि आर्चर यांच्यात चांगली स्पर्धा झाली.\nकसोटी क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचे पिच असते, जर तुम्ही पिच चांगले देत असला तर खेळ रोमांचक होतो. गोलंदाजी चांगली होईल आणि फलंदाजांना बॅटिंग करण्यास मजा येईल. हेच लोकांना पहायचे असते, असे सचिन तेंडुलकरने सांगितले. सचिन तेंडुलकर मुंबा हाफ मॅरेथॉनच्या कार्य़क्रमात बोलत होता.\n‘पद्मासना’ने दूर होईल ‘हाय बीपी’ची समस्या, जाणुन घ्‍या असेच ५ फायदे\nकिडनी डॅमेज आहे का फक्‍त ५ मिनिटात घरच्याघरी ‘ही’ टेस्‍ट करून समजू शकते\nकोरफड आहे अनेक रोगांवर रामबाण उपाय, जाणुन घ्‍या याचे ८ फायदे\nसकाळी लिंबूपाणी पिल्‍याने फॅट कमी होत नाही, ‘या’ आहेत ५ गैरसमजूती\nकँसर चार हात दूर ठेवण्यासाठी उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला, जाणून घेवूया\n‘हे’ आहेत लिव्‍हरला धोका असल्याचे ५ संकेत, करु नका दुर्लक्ष, वेळीच करा उपचार\nशुद्ध तुपाचा ‘हा’ उपाय नाभीवर केल्यास होतील ‘हे’ खास फायदे, राहाल निरोगी\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\n‘महाराष्ट्राचे आरोपी’ टॅगलाईनने मनसेकडून मुख्यमंत्र्यांवर ‘गंभीर’ आरोप\nसीरीयस रिलेशनशिपमध्ये असूनही दुसरं कोणी का आवडतं \nवीरेंद्र सेहवागकडून ‘रावळपिंडी एक्सप्रेस’चा धुव्वा, म्हणाला –…\n‘मास्टर ब्लास्टर’नं कांबळीला दिलं ‘हे’ चॅलेंज, आठवड्यात पूर्ण…\nIND Vs NZ : शिखर धवन पाठोपाठ आणखी एका खेळाडूची न्यूझीलंड दौऱ्यातून…\nन्यूझीलंड दौऱ्यापूर्वीच ‘टीम इंडिया’ला मोठा ‘धक्का’,…\n17 वर्षाच्या पथिरानानं तोडलं शोएब अख्तरचं 17 वर्षापुर्वीच रेकॉर्ड, टाकला 175 Km/h…\n ‘कोण नाही घेत’, तेव्हा मी स्वतःवर गोळी झाडून घेणार होतो :…\n‘डिप्रेशन’वर दीपिका पाद���कोणचा ‘खोटा’…\nजास्त काम मिळाल्यानं नीना गुप्ता खुपच खुश, म्हणाल्या –…\nप्रेमात अपयशी ठरलेल्या तरुणांना सारानं दिला…\nसारा अली खानला ‘कार्तिक’नं दिला ‘LOVE…\nप्रियंका चोपडाने डिझायनर मनीष मल्होत्राला सगळ्यांसमोर केले…\nखुर्चीवरून आदित्य ठाकरे यांच्यासमोर भाजप-शिवसेना…\nमहाराष्ट्रात येणारे लोंढे थोपविण्यासाठी महाराष्ट्राला विशेष…\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘आझाद हिंद…\nशरद पवार भेटल्यानंतर ‘या’ गोष्टींचं…\nश्री महावीर विद्यालय लासलगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण…\n… म्हणून राज ठाकरे जाणता राजा, ‘या’ मराठी…\nसोनं पुन्हा ‘महागलं’ मात्र चांदी…\nधुळे : निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे…\nपीएमपीएमएल बस प्रवासात तरुणाचे पाकिट चोरले\nरेजमेंट हवालदाराचा युनिफार्म फाडला; एकाला अटक\n ‘या’ लोकांना ‘आइस टी’चे…\nकपड्यांचे दुकान फोडून सव्वा लाखांचा ऐवज लंपास\nपुणे : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nश्री महावीर विद्यालय लासलगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न\nआता नगरसेवकांमधून होणार नगराध्यक्षांची निवड, ठाकरे मंत्रिमंडळानं घेतले…\n‘नोवेल कोरोना’ व्हायरसचा भारतातील ‘या’ शहरात…\n नोकरी गेल्यानंतर देखील 2 वर्ष मिळत राहणार पगार, तुम्ही…\nफरासखाना परिसरात अडीच लाखांची घरफोडी\nजैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न \nमनसेचं महाअधिवेशन सुरू असतानाच राष्ट्रवादीं केला ‘घणाघात’\nफक्त 10 % आरक्षण द्या, JNU – जामियावर कायमचा ‘इलाज’ करतो, राजनाथ सिंह यांच्यासमोरच केंद्रीय मंत्र्याचं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-crop-insurance-applications-90-thousand-farmers-pressed-maharashtra-25634?page=1", "date_download": "2020-01-23T15:14:38Z", "digest": "sha1:L2JRQL2JUEDRXUPYYAM2LPCDX2PFOCXV", "length": 24260, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi crop insurance applications of 90 thousand farmers pressed Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतब्बल 'एवढे' पीकविमा अर्ज दाबून ठेवले\nतब्बल 'एवढे' पीकविमा अर्ज दाबून ठेवले\nशुक्रवार, 6 डिसेंबर 2019\nपुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेत कंपन्या शेतकऱ्यांची फरपट करतात. मात्र, न्याय देण्यासाठी सरकारी अधिकाऱ्याने पुढाकार घेतल्यास काय घडू शकते याविषयी जोरदार घडामोडी सध्या बीड जिल्ह्यात सुरू आहेत. पीकविमा कंपनीने तब्बल ९० हजार शेतकऱ्यांचे विमा अर्ज दाबून ठेवल्याचे उघड झाल्यानंतर राज्यातील पीकविमा योजनेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.\nपुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेत कंपन्या शेतकऱ्यांची फरपट करतात. मात्र, न्याय देण्यासाठी सरकारी अधिकाऱ्याने पुढाकार घेतल्यास काय घडू शकते याविषयी जोरदार घडामोडी सध्या बीड जिल्ह्यात सुरू आहेत. पीकविमा कंपनीने तब्बल ९० हजार शेतकऱ्यांचे विमा अर्ज दाबून ठेवल्याचे उघड झाल्यानंतर राज्यातील पीकविमा योजनेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.\nशेतकऱ्यांचे अर्ज पडून असल्याचे उघड झाल्याने भरपाईबाबत माहिती कळवा; अन्यथा दंडात्मक कारवाई करू, असा आदेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी विमा कंपनीला दिले आहेत. राज्यातील जिल्हाधिकारी हे पीकविमा योजनेच्या जिल्हा समन्वय समितीचेदेखील प्रमुख असतात. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये पीकविम्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या समित्या कुचकामी ठरलेल्या आहेत. या स्थितीत बीडमध्ये जिल्हाधिकारी श्री. पांडेय यांनी घेतलेला पुढाकार शेतकरी वर्गाला समाधान देणारा आहे.\nबीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवले जात असल्याची पहिली तक्रार शेतकरीपुत्र संघटनेचे प्रतिनिधी डॉ. उद्धव घोडके यांनी कृषी विभागाकडे केली होती. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर डॉ. घोडके यांनी पाठपुरावा सुरू केला. खरीप २०१८ मध्ये विमा हप्ता भरलेल्या ८५ हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विमा कंपनीने झुलवत ठेवल्याची पुराव्यासहित माहिती शेतकऱ्यांनी श्री. पांडेय यांच्याकडे केली.\nकंपनी काहीही प्रतिसाद देत नसल्याचे पाहून शेतकऱ्यांनी डॉ. घोडके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले. त्यामुळे ���्री. पांडेय यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसमोर बोलावून प्रत्येक मुद्द्यावर माहिती विचारली. त्यातून विम्याचा सावळा गोंधळ उघड झाल्याने कंपनीच्या व्यवस्थापकाला कारवाईची तंबी देण्यात आली. कोणतीही कारणे सांगून विमा कंपन्या कशा लूट करतात. मात्र, जिल्हाधिकारी ठाम असल्यास शेतकऱ्यांना न्याय कसा मिळतो, याचा प्रत्यय या बैठकीत आला.\nबीडमध्ये बॅंकांनी शेतकऱ्यांची खाती ‘आधार लिंक’ केली नसल्याने १३ हजार ८७८ शेतकऱ्यांना ११ कोटी रुपये नाकारण्यात आले आहेत. जिल्हा बॅंकेत ७४००, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत ३१७४ आणि स्टेट बॅंक ऑफ इंडियात २५६० शेतकऱ्यांना अडवून ठेवले गेले आहे. यात शेतकऱ्यांचा दोष नसतानाही बॅंका आणि विमा कंपन्या सुस्त राहिल्या. “बॅंकांना पत्र लिहून कामे करण्यास सांगा; विमा कंपनीनेदेखील लाभार्थीनिहाय तपशील बॅंकेला देऊन शेतकऱ्यांची अडचण तातडीने दूर करावी,” असे आदेश श्री. पांडेय यांनी दिले.\nविमा कंपनीने अज्ञान पालक अशी नोंद असलेले विमादावे नाकारले होते. अज्ञान पालकांच्या नावे बॅंकेत खाते नसते. अशा वेळी शेतकरी आई, वडील यांचे बॅंक खाते दाखविले गेले आहे. श्री. पांडेय या वेळी म्हणाले, “अज्ञान पालकाची सबब सांगून प्रलंबित ठेवलेले दावे विमा कंपनीने तात्काळ निकाली काढावेत. दहा दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत विमा अनुदान जमा झालेच पाहिजे.”\nशेतकऱ्यांचे विमा अर्ज भरताना अनेक सीएससी (सामूहिक सेवा केंद्र) चालकांनी शेतकऱ्यांचे चुकीचे सर्वे क्रमांक टाकले, क्षेत्रही चुकीचे नोंदविले आहे. त्याचे खापर मात्र शेतकऱ्यांवर फोडले गेले आहे. धक्कादायक बाब म्हणून विमा कंपनीने १६ हजार शेतकऱ्यांचे दावे अडवून ठेवले आणि शासनाने निर्णय दिल्यावर पाहू, अशी भूमिका घेतली होती.\nश्री. पांडेय यांनी मात्र हा मुद्दादेखील दहा दिवसांत निकाली काढण्याचा आदेश कंपनीला दिला. भाडेपट्टीधारक शेतकऱ्यांचे विमा दावे कंपनीने विचारात घेतलेले नाहीत. सदर दाव्याबाबत दहा दिवसांत निर्णय घ्या. विमा उतरवल्यानंतर खरेदी-विक्री व्यवहार झालेल्या शेतावरील विमादावे नाकारता येणार नाहीत, असेही आदेश जिहाधिकाऱ्यांनी दिले.\n‘आठ-अ’च्या उताऱ्यावरील क्षेत्रापेक्षा दहा गुंठ्यांपर्यंत जास्त विमा क्षेत्र असल्यास ‘ओव्हर इन्शुरन्स’च्या नावाखाली ���ंपनीकडून दावे नाकारले गेले आहेत. पोटखराबा क्षेत्र असले तरी शेतकरी त्यावरदेखील काही वेळा पेरा करीत असल्याने तसे होते, असे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा मुद्दा राज्याच्या कृषी आयुक्तांकडे निर्णयासाठी पाठविण्याच्या सूचना दिल्या.\nविम्याबाबत तक्रारी करण्यासाठी कंपनीने १६ सप्टेंबर २०१९ ही अंतिम मुदत दिली होती. मात्र, ही मुदत दिल्याचे खेडोपाड्यातील शेतकऱ्यांना माहितीदेखील नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्जासाठी मुदत हवी, हा मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राह्य धरून कृषी आयुक्तांकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या.\nविमा काढल्यानंतर दुर्दैवाने मृत झालेल्या काही शेतकरी कुटुंबात अद्यापही विमा रक्कम देण्यात आलेली नाही.\nवारस प्रमाणपत्र नाही, असे सांगून विमा भरपाई दावे अडविण्यात आलेले आहेत. “वारसप्रमाणपत्र सादर करताच तात्काळ भरपाई देण्याची जबाबदारी कंपनीची आहे, असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी हा मुद्दा निकाली काढला.\nप्रत्येक शेतकऱ्याला माहिती द्या\nबीड जिल्ह्यात तालुकास्तरीय विमा समित्यांनी ९० हजार शेतकऱ्यांची प्रकरणे विमा कंपनीकडे पाठविली आहेत. मात्र, दावे मंजूर की नामंजूर झाले हे कळविले जात नसल्याने शेतकरी वणवण भटकत आहेत. श्री. पांडेय यांच्यानुसार, “विमा कंपनीने प्रत्येक शेतकऱ्याला दाव्याची माहिती लेखी कळवावी. त्याची प्रत एसएओ आणि जिल्हाधिकारी कार्यालयासदेखील पाठवावी. त्यासाठी कंपनी मनुष्यबळ उपलब्ध करून न दिल्यास उशिरा दावे मंजूर केल्याचा ठपका ठेवून दंडव्याजासहित पीकविमा दावे मंजूर करावे लागतील,” असाही आदेश श्री. पांडेय यांनी दिला आहे.\nपुणे सरकार बीड विमा कंपनी कंपनी शेतकरी कृषी विभाग खरीप सोयाबीन आंदोलन महाराष्ट्र इन्शुरन्स कृषी आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय\nबदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘वाइल्ड गार्डन’\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बदनापूर (जि.\nबोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बाग\nखानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा तुटवडा\nजळगाव : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नों\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत हरभऱ्याकडून...\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या त\nवाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरज\nसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी वाकुर्डे बुद्रुक योजना आता ८०० कोटींवर\nयांत्रिकीरणातून शेती केली सुलभ,...नगर जिल्ह्यातील बेलापूर येथील बाळासाहेब मारुतराव...\nचार आने की मुर्गी...केंद्र सरकारने मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...\nमटणाचे वाढते दर अन् शेळी-मेंढीपालन मागणी, पुरवठा आणि किंमत या बाबींच्या...\nएरियल फवारणीसाठी हवी ‘सीआयबी’ची परवानगीनागपूर ः देशात एरियल (आकाशातून) फवारणीकामी...\nकणेरी मठात ३० पासून राष्ट्रीय कृषी...कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी...\nशेतकरी गट, ‘एफपीओ’ची सबलीकरणाची वाट अवघडऔरंगाबाद : गटशेती सबलीकरण योजनेंतर्गत निवडलेल्या...\n‘स्मार्ट’ची तयारी पूर्ण; दिल्लीत होणार...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण...\nकृषी विज्ञान केंद्राच्या तंत्रज्ञान...सोलापूर ः ‘‘सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या...\nदेशात यंदा कडधान्य आयात ४६ टक्के वाढलीनवी दिल्ली: देशात यंदा कडधान्य उत्पादन...\nथंडी गायब; किमान तापमानात वाढ पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...\nहिंगणघाट झाले कापूस व्यवहाराचे ‘हब’कापूस प्रक्रिया उद्योगाचे जाळे विस्तारले गेल्याने...\nतंत्रशुद्ध व्यवस्थापनातून मधमाशीपालनात...नाशिक शहराजवळील पाथर्डी येथील गौतम डेमसे या...\nपाणीवाटपावर चर्चा गरजेची : डॉ. माधवराव...अकोला ः देशाचा विकास होताना नागरीकरणाच्या...\nचिंता पुरे; हवी थेट कृती ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढल्याशिवाय देशाचा...\nखेड शिवापुरात केली स्ट्रॉबेरी लागवड...खेड शिवापूर (जि. पुणे) येथील मयूर कोंडे या...\nराज्यात गारठा झाला कमी पुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...\nथकीत कर्जावर व्याज आकारू नये : राज्य...मुंबई ः महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी...\nकेंद्र कांदा निर्यातबंदी, साठा मर्यादा...नवी दिल्ली ः देशात कांद्याचे उत्पादन...\nशेतकरी कंपनीमुळे तयार झाले उत्पन्नाचे...पुणे जिल्ह्यातील मढ पारगाव आणि परिसरातील सात...\nनिर्यातदार व्हा... पण शेतकऱ्यांचा...पुणे: शेतमालाची निर्यात आता पूर्णतः ‘बिझनेस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रति���्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2019/11/blog-post_2.html", "date_download": "2020-01-23T13:34:49Z", "digest": "sha1:2OQQ5F2D7RGHUIVNRCGWIO2OSTI7GRVZ", "length": 7835, "nlines": 51, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: जीटीडीसीतर्फे अष्टविनायक सहलींचे आयोजन", "raw_content": "\nजीटीडीसीतर्फे अष्टविनायक सहलींचे आयोजन\nपणजी, 31 ऑक्टोबर – गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अविस्मरणीय अष्टविनायक सहलींचा आजपासून प्रारंभ करण्यात आला. जीटीडीसीचे माननीय अध्यक्ष दयानंद सोपटे यांनी अष्टविनायक सहलींचे उद्घाटन केले. लाँचप्रसंगी इतर मान्यवर आणि अधिकारीही उपस्थित होते.\nजीटीडीसीचे माननीय अध्यक्ष दयानंद सोपटे म्हणाले, ‘गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे अतिशय वाजवी किंमतीत अष्टविनायक सहलींचे आयोजन केले असून त्यामध्ये दर्जेदार प्रवास, दर्शन, वास्तव्य आणि इतर सोयींचा समावेश आहे. या सहलीला चांगला प्रतिसाद मिळेल याची मला खात्री वाटते.’\nयानिमित्ताने सर्व गणेशभक्तांना महाराष्ट्र राज्यातील अष्टविनायकाचे दर्शन घेण्याची अनोखी संधी मिळणार असून या सहलीत मयुरेश्वर (मोरगाव), सिद्धीविनायक (सिद्धटेक), चिंतामणी (थेऊर), महागणपती (रांजणगाव), गिरीजात्मज (लेण्याद्री), विघ्नेश्वर (ओझर), वरदविनायक (महाड) आणि बल्लाळेश्वर (पाली) यांचा समावेश आहे. ही सहल स्थानिक गोवेकरांना अष्टविनायकाचे दर्शन घडवून आणेल.\nही सहल गुरुवारी संध्याकाळी सुरू होणार असून रविवारी संध्याकाळी संपेल. त्यामध्ये तीन दिवस व तीन रात्रींचा समावेश असेल. त्याशिवाय नोव्हेंबर 2019 मध्येही अशा चार सहलींचे आयोजन करण्याचा जीटीडीसीचा विचार आहे.\nजीटीडीसीने या सहलींची किंमत प्रती व्यक्ती 5500 रुपये ठेवली असून त्यामध्ये स्वतंत्र गाईड सेवेचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये हॉटेलमधील वास्तव्य आणि प्रवासाचा खर्चही समाविष्ट आहे. संपूर्ण सहलीचे आयोजन गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे. पिक अपची व्यवस्था पर्यटन भवन पाटो, पणजी येथून संध्याकाळी 7.15 वाजता आणि म्हापसा रेसिडेन्सी येथून रात्री 8 वाजता करण्यात आली आहे.\nअष्टविनायक सहलींची नोंदणी जीटीडीसी संकेतस्थळाच्या माध्यमातूनही करता येऊ शकते. :goa-tourism.com\n‘प्रवास’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nजगण्याचा आनंद घेत अन् जगण्यातला आनंद देत आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या आगळ्या प्रवासाची गोष्ट सांगणारा ‘प्रवास’ हा...\nमुंबई में 'इन्वेस्ट बिहार' रोड शो का आयोजन\nरोड शो का उद्देश्य G2B गवर्नमेंट-टू-बिज़नेस संचार द्वारा निवेशकों को बिहार में एक उपयुक्त मंच प्रदान करना मुंबई, 10 दिसंबर 2019 :- ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/cinemagic/14180", "date_download": "2020-01-23T15:22:45Z", "digest": "sha1:CJFY4JWFXM7BALBKHZXPCRPQJTDHTFNM", "length": 8957, "nlines": 129, "source_domain": "bahuvidh.com", "title": "एलीप्पाथयम (उंदरांचा पिंजरा) - बहुविध.कॉम", "raw_content": "विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nपितृसत्ताक पद्धती, स्त्रीला दुय्यम-मालमत्तेचा भाग समजलं जाणं, तीव्र वर्गभेद, मालक-नोकर अशा ठळक जाणीवा, वेठबिगारी, बेसुमार उधळपट्टी आणि स्पर्धा, ऐयाशी,-आणि, अर्थात, बदलाला स्पष्ट नकार ही या सामंती मानसिकतेची ठळक लक्षणं. अशा वेळी, माझ्या एका शिक्षकांचं वाक्य आठवतं. ते म्हणत, ”आपण भारतीय त्रिकालात जगत असतो. आपल्याला गर्व आहे आपल्या प्राचीन काळाचा. आपल्याला आधुनिक काळाचे सर्व फायदे हवे आहेत. मात्र, आपला मेंदू आहे मात्र मध्ययुगीन काळात\nया बदलाची आणि त्यांच्या ‘न-स्वीकाराची’ नोंद नामवंत दिग्दर्शकांनी घेतलेली आहे. सत्यजित रे यांचा ‘जलसाघर’, गुरुदत्त चा ‘ साहिब, बीबी और गुलाम’…आणि, अदूर गोपालकृष्णन यांचा ‘ एलीप्पाथयम’. आणि, नेहमीप्रमाणेच, अदूर; अल्प संवाद, चपखल पार्श्वध्वनी, निसर्ग/संदर्भाचा पुरेपूर वापर करून ही आपल्याला गोष्ट सांगतात.\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'रुपवाणी' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'रुपवाणी' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.\nPrevious Postरफीने गायलेली गाणी जेंव्हा बाजूला टाकली जातात….\nNext Postइत्तेफाक ‘ची पन्नाशी \nज्याची त्याची पालकत्वाची पद्धत …\nपालकत्व : जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी या घरट्यात तुला …\nसर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा\nमुलांना पैशाच्या व्यवहाराबरोबरच बाजारव्यवस्था कशी ठरते याची ओळख करून दिली …\nझेन अतिशय संवेदनशील मनाची आहे. तिची आई सांगत होती की, …\nदर्जेदार साहित्याचा वाचक कायमच संख्येने मुठभर असतो. बरं तो विविध …\nमहाराष्ट्रापुरते बोलावयाचे झाल्यास नाटक किंवा लळिते त्यापेक्षाही मराठीतील लावण्यांनीच मराठी …\nतुम्ही बांग्लादेशी मुस्लीम असं का म्हणता\nह्या माणसांपुढे नियतीने टाकलेली दानं पाहून मन विषण्ण होते\nसवाई गंधर्वांनी सांगितलेले बहारदार किस्से\nखुद्द भीमसेनलाच ‘मी रे बाबा तुला कधी असे मारले’ म्हणून …\nविविध आकारचे, प्रकारचे पतंग आम्ही न्याहाळत होतोच शिवाय मांजा भरून …\n'वाल्यां'च्या अनमोल सेवांमुळे त्यांची ओळख 'कुटुंबातील सन्माननीय सदस्य'अशी निर्माण व्हावी\nज्याची त्याची पालकत्वाची पद्धत …\nसर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा\nसवाई गंधर्वांनी सांगितलेले बहारदार किस्से\nपुढे पुढे सरकणारी मकर संक्रांत\nमराठी भाषेतील ऑनलाईन माहितीस्त्रोत – भाग दोन\nगोमंतकाचे एक थोर समाजसेवक श्री. केशवराव अनंत नायक\nनिस्त्याकाच्या चवीप्रमाणे बदलते मालवणी\nभारतीय चित्रपट: संकल्पना आणि स्वरूप\nनवे वर्ष, नव्या आशा- नेहमीच्याच ( ऑडीओ सह )\nचला अंतरंगात डोकावू या…\nमुलांमध्ये भाषेची समज घडवताना…\nनवे वर्ष, नव्या आशा- नेहमीच्याच\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2019/05/whit-is-in-affidavit-pradnya-thakur/", "date_download": "2020-01-23T14:50:25Z", "digest": "sha1:LSWN33HG4KKZH6KF6SVPL5Y7OIUC7O4G", "length": 4233, "nlines": 75, "source_domain": "kalamnaama.com", "title": "काय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात ? – Kalamnaama", "raw_content": "\nHome कव्हरस्टोरी काय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nटिम कलमनामा May 6, 2019\nमनसेच्या पहिल्या महाअधिवेशनातील ठळक घडामोडी\n२७ जानेवारीपासून मुंबईत सुरु होणार ‘नाईट लाईफ’\nCAA,ला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nभोपाळमधून भाजपातर्फे प्रज्ञा ठाकूर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाला त्यावेळी जे शपथपत्र सादर करावे लागले , त्यात अद्यापही आपल्यावर खून आणि दहशतवादाचे आरोप असल्याचे नमूद केले आहे. यासंदर्भात ‘कलामनामा’ने टिपलेल्या जनसामान्यांच्या काही प्रतिक्रिया…\nPrevious article विंग कमांडर अभिनंदन पुन्हा एअर फोर्समध्ये सक्रिय\nNext article आंबा होरपळतोय\nमनसेच्या पहिल्या महाअधिवेशनातील ठळक घडामोडी\n२७ जानेवारीपासून मुंबईत सुरु होणार ‘नाईट लाईफ’\nCAA,ला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्य��� प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2240/members?page=1", "date_download": "2020-01-23T15:53:18Z", "digest": "sha1:6HR5XF4IYB3CLTQ5OXOKNGYKNJSHMYJ7", "length": 3760, "nlines": 120, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रवासाचे अनुभव - भारतात members | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रवासाचे अनुभव - भारतात /प्रवासाचे अनुभव - भारतात members\nप्रवासाचे अनुभव - भारतात members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/mother/", "date_download": "2020-01-23T15:12:27Z", "digest": "sha1:SIUJTCTJ6FLTYSJ6SUK3I7XKAKZW726O", "length": 12510, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "mother | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे दिव्यांगांसाठी ‘तान्हाजी’ चित्रपटाचे स्क्रिनिंग\nशिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक व नेत्यांची गर्दी\nLIVE – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भव्य सत्कार सोहळा\nबीडमध्ये बेपत्ता मुलांचे मृतदेह विहिरीत आढळले, कुटुंबियांनी हत्येचा आरोप केल्याने खळबळ\nकुणाला कुठे जायचे तिथे जाऊद्यात, माझ्या शुभेच्छा – नितीश कुमार\nजम्मू-कश्मिरचे विशेषाधिकार हंगामी, कलम 370 पुन्हा आणणे शक्य नाही; केंद्र सरकारने…\n केसांची लांबी 6 फूट 3 इंच, हिंदुस्थानी तरुणीची गिनीज बुकात…\nपाच मुलांची आजी असलेल्या महिलेचे 22 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध\nसुपर… अवघ्या 1 रुपयात मिळणार 1 जीबी डेटा\nबलात्काऱ्यासोबत लग्न करा, नव्या विधेयकावरून गोंधळ\nडोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा आळवला ‘कश्मीर राग’, हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची तयारी\nतरुणाच्या मानेच्या आरपार गेला मासा, पाहा हे धक्कादायक फोटो\nबिग बॉस मधील ‘या’ अभिनेत्रीने केले पाचव्यांदा लग्न\n अंगाई गात आईने केली तीन मुलांची हत्या\nअन् व्यस्त वेळापत्रकामुळे विराट कोहली भडकला, एक दिवस असा येईल…\n#INDvsNZ हिंदुस्थानचा न्यूझीलंड दौरा, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nदिल्लीवर मुंब��� भारी, टीम इंडियाच्या संघात एकाचवेळी पाच ‘मुंबईकर’\nन्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी संघ जाहीर, धवनच्या जागी ‘या’ 2 खेळाडूला…\n‘टीम इंडिया’चा 29 चेंडूंत विजय, युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा\nदोन ट्रक चालकांचे अपहरण करुन लुटले, अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल\nकविता – कायमच स्मरणात राहतील\nसामना अग्रलेख – सूर्यप्रताप : महापुरुषाला साष्टांग दंडवत\nकॉलेजमध्ये असताना माझ्यावर सामूहिक बलात्कार झालेला, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\nओळखून दाखवा ‘या’ प्रसिद्ध कलाकाराला, ऋषी कपूर यांनी दिले चॅलेंज\nबिग बॉस मधील ‘या’ अभिनेत्रीने केले पाचव्यांदा लग्न\nPhoto- नारळ पाणी प्या आणि ठणठणीत रहा, वाचा फायदे\nPhoto – कॉफीत दालचिनी टाकून पिण्याचे ‘हे’ फायदे माहिती का\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\nशेतकऱ्यांपुढील नवे आव्हान – हवामान बदलाचे संकट\nटिवल्या-बावल्या – आनंदाचा ठेवा हरपला\n अंगाई गात आईने केली तीन मुलांची हत्या\nमुलगा म्हणून स्वीकार करण्यास नकार,भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे आईला आदेश\nमुलगा म्हणून स्वीकार करण्यास आईचा नकार,हायकोर्टात मुलाची याचिका\nथंडीपासून बचावासाठी मातेने दोन महिन्याच्या बाळाला विकले\nअनुराधा पौडवाल माझी आई केरळच्या 45 वर्षीय महिलेचा दावा\nसासरच्यांचा पैशांसाठी तगादा, दीड वर्षाच्या मुलासह आईची विहिरीत उडी घेवून आत्महत्या\nफलटण हादरले, मुलानेच केली आई व मामाची निर्घृणपणे हत्या\n दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाची आई-वडिलांना मारहाण\nचांगले जेवण करत नाही म्हणून मुलाकडून आईची हत्या, मुलाला जन्मठेप\nरुग्णालयाच्या बाथरूममध्ये नवजात बाळाला टाकून मातेचे पलायन\nकुणाला कुठे जायचे तिथे जाऊद्यात, माझ्या शुभेच्छा – नितीश कुमार\nशिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे दिव्यांगांसाठी ‘तान्हाजी’ चित्रपटाचे स्क्रिनिंग\nकॉलेजमध्ये असताना माझ्यावर सामूहिक बलात्कार झालेला, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\nशिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक व नेत्यांची गर्दी\nजम्मू-कश्मिरचे विशेषाधिकार हंगामी, कलम 370 पुन्हा आणणे शक्य नाही; केंद्र सरकारने...\nLIVE – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भव्य स���्कार सोहळा\nदोन ट्रक चालकांचे अपहरण करुन लुटले, अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल\nबलात्काऱ्यासोबत लग्न करा, नव्या विधेयकावरून गोंधळ\n केसांची लांबी 6 फूट 3 इंच, हिंदुस्थानी तरुणीची गिनीज बुकात...\nपाच मुलांची आजी असलेल्या महिलेचे 22 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध\nसुपर… अवघ्या 1 रुपयात मिळणार 1 जीबी डेटा\n नेटकरी म्हणतात हा तर हॉलिवूड स्टार\nबीडमध्ये बेपत्ता मुलांचे मृतदेह विहिरीत आढळले, कुटुंबियांनी हत्येचा आरोप केल्याने खळबळ\nनिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागण्यांसाठी मागण्यांसाठी मूक निदर्शने\nआसाममध्ये 644 दहशतवाद्यांनी केले आत्मसमर्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://goanewshub.com/category/national-news/", "date_download": "2020-01-23T15:17:16Z", "digest": "sha1:JVIJPJNUGMXCGCOO5WEDUTO5JHT4VTV3", "length": 10815, "nlines": 136, "source_domain": "goanewshub.com", "title": "National News – Goa News Hub", "raw_content": "\nत्या व्हिडिओशी भाजपाचा संबंध नाही, पक्षाला जाब विचारणे चुकीचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन तान्हाजी चित्रपटाच्या दृश्यांचा वापर केलेला एक व्हिडिओ भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन\nतान्हाजी चित्रपटाच्या दृश्यांचा वापर केलेला एक व्हिडिओ कोण्या पोलिटिकल कीडा नावाच्या ट्वीटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला असला तरी त्याच्याशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. भाजपा त्या व्हिडिओचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत वापरही करत नाही.…\nदर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’; अशोक चव्हाण यांची घोषणा नागरिकांच्या सुविधेसाठी नवा उपक्रम\nआपल्या विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांचे परिश्रम आणि वेळ वाचविण्यासाठी दर बुधवारी मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात ‘लोकदरबार’चे आयोजन करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. या संदर्भात माहिती देताना त्यांनी…\nनारायण राणे यांच्या पत्नीसह तीस मिळकतधारकांना नोटीस\nमहाबळेश्वर तालुक्यातील अतिसंवेदनशील अशा वनसदृश क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे बांधकाम केल्याबद्दल नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्यासह तीस मिळकतधारकाना नोटीस बजावण्यात आली आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशावरून वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले…\nचांदा ते बांदा’ योजना सरकारने गुंडाळली या योजनेसाठी आमदारकी पणाला लावण्याचा इशारा देणाऱ्या माजी अर्थ राज्यमंत्री केसरकर यांच्या भूमिकेडे सर्वांचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसर उपसचिवांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना योजना रद्द केल्याचे दिले पत्र\nसिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या चांदा ते बांदा योजना त्यांच्याच पक्षाच्या सरकारने कायमस्वरूपी रद्द केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर ही योजना पूर्णतः गुंडाळली गेली आहे. त्यामुळे आमदार दीपक…\nतिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मिळाली हक्काची जागा\nरत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न सुटला आहे. चिपळूण तालुक्यातीलच अलोरे व नागावे येथील कोयना प्रकल्पाच्या नावे असलेली एकूण 15 हेक्टर जमीन जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यास मान्यता मिळाली…\nवातावरणातील परिणामांमुळे यावर्षी आंबा काजू हंगाम लांबणार\nआंब्याबरोबरच यावर्षी काजू पिकही प्रतिकूल हवामानाचे शिकार ठरत आहे . फवारणी न झालेले काजू पीक धोक्यात आले आहे . काजूचे यंदा जेमतेम ५० टक्के उत्पादन हाती येईल , असा अंदाज व्यक्त होत आहे .…\nगावठी सुपारीच्या लागवडीकडे कोकणातील तरुणांचा कल • गावठी सुपारीला ३५० चा भाव • बाजारी सुपारी पोहचली ४०० वर\nकोकण म्हणजे नारळी पोफळींचे आगर समजले जाते. पाटाच्या नैसर्गिक जलस्त्रोतांवर कोकणात नारळी पोफळीच्या बागा उभ्या राहील्या. कोकणच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम या बागांनी केले आहे. पाटाच्या पाण्यामुळे नेहमीच हिरव्यागार राहणाऱ्या बागांचे कोकणात येणाऱ्या पर्यटकांना…\nवर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्युबाधीत २२९ रुग्ण सापडले सर्वाधिक रुग्ण रत्नागिरीत संगमेश्वरला १७ जणांना लागण\nमागील काही कालावधीपासून रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्युबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे . जानेवारी ते डिसेंबर यावर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात डेंग्युची लागण झालेले २२९ रुग्ण सापडले आहेत . वर्षभरात ५३२ संशयित रुग्णांची तपासणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2019/10/kayyar-cyclone-hit-the-costal-part-of-konkan/", "date_download": "2020-01-23T14:01:48Z", "digest": "sha1:GKAOW574DRTNUHYV5BF7YLCAPLXEKVTZ", "length": 3593, "nlines": 86, "source_domain": "kalamnaama.com", "title": "कोकण किनारपट्टीला ‘कायर’ वादळाचा तडाखा – Kalamnaama", "raw_content": "\nकोकण किनारपट्टीला ‘कायर’ वादळाचा तडाखा\nPrevious article नोटबंदी, जीएसटीचा फटका; अंतरवस्त्रांच्या मागणीत घट\nNext article सिंधुदुर्ग जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा\nमनसेच्या पहिल्या महाअधिवेशनातील ठळक घडामोडी\n२७ जानेवारीपासून मुंबईत सुरु होणार ‘नाईट लाईफ’\nCAA,ला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nराज्यातील सर्व शाळांमध्ये वाचली जाणार राज्यघटनेची उद्देशपत्रिका\nचांदा ते बांदा योजना बंद मनसे आक्रमक\nसरकारची कर्जमाफी फसवी – राजू शेट्टी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2011/01/jai-devi-mangalagauri-mangalagaurichi-aarti.html", "date_download": "2020-01-23T13:46:03Z", "digest": "sha1:CHGXJ55YD32BD5Z7C652NAPALMRHHYNZ", "length": 62363, "nlines": 1285, "source_domain": "www.marathimati.com", "title": "जय देवी मंगळागौरी - मंगळागौरीची आरती", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nजय देवी मंगळागौरी - मंगळागौरीची आरती\n0 0 संपादक २५ जाने, २०११ संपादन\nजय देवी मंगळागौरी, मंगळागौरीची आरती - [Jai Devi Mangalagauri, Mangalagaurichi Aarti] जय देवी मंगळागौरी, ओवाळीन सोनियाताटी, रत्नांचे दिवे.\nजय देवी मंगळागौरी, ओवाळीन सोनियाताटी, रत्नांचे दिवे\nजय देवी मंगळागौरी ॥\nहिरेया मोती ज्योती ॥ ध्रु० ॥\nमंगळमूर्ती उपजली कार्या ॥\nप्रसन्न झाली अल्पायुषी ॥\nराया तिष्ठली राजबाळी ॥\nअहेवपण द्यावया ॥ जय ० ॥ १ ॥\nपूजेला ग आणिती जाईच्या कळ्या ॥\nसोळा तिकटी सोळा दूर्वा ॥\nसोळा परीची पत्री ॥\nजाई जुई आबुल्या शेवंतू नागचांफे ॥ ध्रु० ॥\nपूजेला ग आणिली ॥ जय० ॥ २ ॥\nसाळीचे तांदूळ मुगाची डाळ ॥\nअळणी खिचडी रांधिती नार ॥\nआपुल्या पतीलागी सेवा करिती फार ॥ जय० ॥ ३ ॥\nडुमडुमे डुमडुमे वाजंत्रे वाजती ॥\nकळावी कांकणे हाती शोभाती ॥\nकानीं कापांचे गबे ॥\nल्यायिली अंबा शोभे ॥ जय० ॥ ४ ॥\nन्हाउनी माखुनी मौनी बैसली ॥\nपाटावाची चोळी क्षीरोदक नेसली ॥\nस्वच्छ बहुत हो‍उनी ॥\nअंबा पूजूं बैसली ॥ जय० ॥ ५ ॥\nताटीं भरा बोने जय० ॥ ६ ॥\nलवलाहे तिघे काशी निघाली ॥\nमाऊली मंगळागौरी भिजवू विसरली ॥\nमागुती परतुनिया आली ॥\nअंबा स्वयंभू देखिली ॥\nवरती कळस मोतियांचा ॥ जय० ॥ ७ ॥\nआरत्या मंगळागौरीच्या आरत्या महाराष्ट्र संस्कृती\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...\nतुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन\n/fa-calendar-week/ आठवड्यातील लोकप्रिय लेखन$type=list\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - [Raigad Fort] २९०० फूट उं...\nआई - मराठी कविता\nहर्षद खंदारे यांची आईची कविता कुणीच नाही माझे आई करूणेचे तळहात पोरके आई आकांत श्वासांत, शांतता कुजबुज टाळे माझे आई ना शुन्य आसपास, क...\nदिनांक २२ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस शाह जहान - (५ जानेवारी १५९२ - २...\nजे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - [Raigad Fort] २९०० फूट उं...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअंधश्रद्धेच्या कविता,6,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,15,अनिल ���ोसावी,2,अनुभव कथन,4,अनुराधा फाटक,38,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,601,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,422,आईच्या कविता,15,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,8,आज,401,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,9,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,6,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,22,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,11,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,11,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,40,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काव्य संग्रह,3,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,4,किशोर चलाख,3,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,36,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,234,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,20,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,1,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,52,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,8,निखिल पवार,1,निसर्ग कविता,10,नोव्हेंबर,30,न्याहारी,33,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,188,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,6,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,9,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवासाच्या कविता,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,62,प्रेरणादायी कविता,13,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बा भ बोरकर,1,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,6,भक्ती कविता,1,भाज्या,19,भाताचे प्रकार,9,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,29,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,44,मराठी कविता,351,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,26,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,3,मराठी प्रेम कथा,4,मराठी भयकथा,39,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,8,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,376,मसाले,12,महाराष्ट्र,261,महाराष्ट्र फोटो,7,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,16,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,13,माझं मत,1,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,10,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,1,यशवंत दंडगव्हाळ,16,यादव सिंगनजुडे,2,योगेश कर्डीले,1,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित साठे,13,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,8,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,32,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,2,विवेक जोशी,1,विशेष,44,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,18,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,5,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,4,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,9,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,3,संतोष सेलुकर,1,संदेश ढगे,37,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कृती,122,सचिन पोटे,6,सचिन माळी,1,सण-उत्सव,12,सणासुदीचे पदार्थ,32,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,46,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,96,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,181,स्वाती दळवी,6,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,35,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: जय देवी मंगळागौरी - मंगळागौरीची आरती\nजय देवी मंगळागौरी - मंगळागौरीची आ��ती\nजय देवी मंगळागौरी, मंगळागौरीची आरती - [Jai Devi Mangalagauri, Mangalagaurichi Aarti] जय देवी मंगळागौरी, ओवाळीन सोनियाताटी, रत्नांचे दिवे.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amaneka%2520gandhi&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Amumbai%2520high%2520court&search_api_views_fulltext=maneka%20gandhi", "date_download": "2020-01-23T15:14:11Z", "digest": "sha1:XMGGJNHDTSLBW7P2IYSIAKW7XY5JWFUU", "length": 5535, "nlines": 140, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nपशुवैद्यकीय अधिकारी (1) Apply पशुवैद्यकीय अधिकारी filter\nमनेका गांधी (1) Apply मनेका गांधी filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nमुंबई उच्च न्यायालय (1) Apply मुंबई उच्च न्यायालय filter\nनवी मुंबई (1) Apply नवी मुंबई filter\nविश्लेषण (1) Apply विश्लेषण filter\nशनिवार, 10 नोव्हेंबर 2018\nआले मनेका गांधींच्या मनाला , तेथे मृत कुत्र्यासाठी सरकारी यंत्रणा लागली कामाला\nनवी मुंबई : केंद्री मंत्री मनेका गांधी यांच्या लहरी स्वभावाचा आणि मनमानी कारभाराचा झटका लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवी मुंबईतील सरकारी यात्रेला बसला . रस्त्यावर ट्रकखाली सापडून...\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/learn-what-are-the-wonderful-benefits-of-eating-palm/", "date_download": "2020-01-23T14:11:02Z", "digest": "sha1:JAXUNHVJQY5FYUERGIZROLOFPALDNV4N", "length": 10094, "nlines": 112, "source_domain": "krushinama.com", "title": "जाणून घ्या ; काय आहेत खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे", "raw_content": "\nजाणून घ्या ; काय आहेत खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे\nखजूर आरोग्यासाठी चांगला असतो. दिवसातून किमान चार खजूर खावेत, असे कुणी, कधीतरी आपल्याला सांगितलं आहे. पण खजूर खाण्याचे नेमके फायदे काय आहेत, याबाबत आपल्याला माहिती असते असं नाही. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खजूर खाणे चांगले असते किंवा आरोग्याच्या समस्यांवर उपाय म्हणूनही दैनंदिन आहारात खजुराचा समावेश असावा, असे घरातील व्यक्तींकडून सांगितलं जातं. पण आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो.\nखजुरामध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्व असते. ते आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. याशिवाय खनिज, ऊर्जा मिळण्यासाठी आणि रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी खजुराचा उपयोग होतो. मात्र खजुराचे असेही काही फायदे आहेत जे आपल्याला माहिती नसतात. खजुरामुळे त्वचा नितळ आणि केस मजबूत होण्यास मदत होते.\nजाणून घेऊयात खजूर खाण्याचे फायदे –\nखजूरमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्यवर्धक मात्रा असतात. ग्लुकोज, फळातील साखर प्रमाण असते. त्यामुळे खजूर खाण्यामुळे याचा शरीराला लाभ होतो. दोन ते चार खजूर खाल्ले तर आपल्याला एनर्जी मिळते.\nआपले वजन वाढत नसेल. तुमची देहएष्टी किरकोळ असेल तर वजन वाढविण्यासाठी खजूर मदत करतो. व्हिटॅमिन आणि प्रोटीन (प्रथिने) जास्त असतात. त्यामुळे वजन वाढण्यासाठी याची मदत होते. बारीक असणाऱ्या व्यक्तींनी रोज ४ ते ५ खजूर खाण्यास सुरुवात केली तर वजन वाढेल.\nकाहींच्या चेहऱ्यावर डाग किंवा चट्टे असतात. खजुरामध्ये असणाऱ्या ब जीवनसत्वामुळे चेहऱ्यावरील चट्टे कमी होण्यास मदत होते. खजूर खाण्याबरोबरच खजूर आणि मधाचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने हे डाग कमी होण्यास मदत होते.\nहाडे मजबूत होण्यास मदत\nखजूर खाण्यामुळे तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते. कारण खजूरमध्ये लोह, खनिज, कॉपर, सेलेनि���म यांची अधिक मात्रा असते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.\nज्यांना अपचचा त्रास आहे. तसेच कपचा त्रास असेल तर तुम्हाला यातून सुटका मिळते. फायबर्सचे प्रमाण खजूरमध्ये जास्त असते. त्यामुळे पचन होण्यास अधिक मदत होते. रात्री चार खजूर रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर खा. आपल्याला काही दिवसात याचा फायदा लक्षात येईल.\nखजूर त्वचेसाठी खूप चांगले आहे. खजूर खाण्यामुळे चेहऱ्याला तेजी येते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचा अधिक उजळ होण्यास मदत होते.\nकेस गळण्यावरील उत्तम उपाय\nकेस गळणे ही समस्या पूर्वी केवळ वयस्कर लोकांमध्येच दिसून येत होती. मात्र आता सर्वच वयोगटातील लोकांना ही समस्या जाणवते. खजुरामधील घटक ही समस्या दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे दैनंदिन आहारात खजुराचा समावेश असावा.\nजाणून घ्या, आरोग्यदायी फळ कारल्याचे फायदे\nकांदा खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे…\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nखानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर\nआरोग्य • मुख्य बातम्या • विशेष लेख\nथंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nआरोग्य • मुख्य बातम्या • विशेष लेख\nजाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……\nतंत्रज्ञान • मुख्य बातम्या\nव्हॅट्सअ‍ॅपमध्ये डार्क मोड सुरू करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स\nआरोग्य • मुख्य बातम्या\n‘या’ 5 पदार्थांनी वाढवा शरिरातील ब्लड प्लेटलेट्स\nशेतकरी कर्जमाफीच्या लिंकवर कॅन्डी क्रश ; सहकार आयुक्त निलंबित\nखानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर\nथंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nजाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhovra.com/2012/08/", "date_download": "2020-01-23T13:13:58Z", "digest": "sha1:66LYSBV5DE6KMHXWDSAHG5N3267OJ5EP", "length": 36183, "nlines": 167, "source_domain": "www.bhovra.com", "title": "August 2012 - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nरसग्रहण- देवों के देव महादेव\nरसग्रहण- कहानी महादेव की\nदेवों के देव महादेव\nमागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे मनाला जास्त भावणाऱ्या गोष्टी, कथा, वस्तू सर्व काही रसग्रहण ह्या सदराखाली मांडायच्या आहेत. खूप ��ाही आवडत्या, उपभोगायुक्त बाबींबद्दल लिखाण करायचे आहे. त्याच सदरातील पहिली पोस्ट. रसग्रहणाची सुरुवात करण्यासाठी ‘महादेव’ सारखा दुसरा चांगला पर्याय नाही.\nलाईफ ओके ह्या नवीन चालू झालेल्या वाहिनी वर ‘कहानी महादेव की’ नावाची नवीन मालिका चालू झाली. नवीन म्हणजे तसे आता तिचे २२० हून अधिक भाग झाले आहेत. तश्या पौराणिक कथावर आधारित खूप काही मालिका चालू असतात. काही पौराणिक मालिका तर सास बहूच्या डेली सोप सारख्या काही तरी न ऐकलेल्या कथा दाखवत कितीतरी महिने चालू आहेत. पण ‘कहानी महादेव की’ मालिका ह्या सर्व टिपिकल पौराणिक मालिकांपेक्षा नक्कीच वेगळी आहे. रामायण, महाभारत आणि काही वर्षापूर्वी परत नवीन आलेले रामायण ह्या मोजक्या पौराणिक मालिका सोडल्या तर मी सहसा इतर पौराणिक मालिका बघत नाही. आज कालच्या पौराणिक मालिकेत दाखवलेले देवांचे चमत्कार, वेडीवाकडी ग्राफिक्स, सहज कमतरता जाणवणारी लोकेशन्स, महालाचे सेट, उडणारे देव, सफेद ढगातील स्वर्ग, काळ्या अंधारातील पाताळ, खोट्या दाढ्या लावलेले ऋषीमुनी, काळेकुट्ट, गडगडाटी हसण्याचा प्रयत्न करणारे व डोक्यावर शिंग लावून भयाण दाखवायचा प्रयत्न केलेले राक्षस हे बघून हसायलाच जास्त येते.\nपण ‘कहानी महादेव की’ मालिकेचे सुरुवात व्हायच्या आधीचे जे प्रोमो दाखवले गेले व त्यातून महादेव बनलेल्या नायकाचा चेहरा न दाखवता फक्त त्याच्या बांधेसूद शरीरावर फोकस करून महादेवचे दाखवले गेलेले फोटो, रुद्राक्ष, त्रिशूल ह्यांचा केलेला वापर, हिमालयातील दाखवलेले सौंदर्य ह्या वरूनच जाणवायला लागले होते की ही मालिका नक्कीच इतर पौराणिक मालिकांपेक्षा वेगळी आहे पण प्रत्यक्ष मालिका सुरु होऊन तिचे चार/ पाच भाग बघितल्याशिवाय ही मालिका पुढे पहायचे की नाही ते ठरवणार होतो. जेव्हा मालिका चालू झाली आणि महादेव बनलेल्या नायकाचे दर्शन (टीव्हीवर) झाले तेव्हा जरा वेगळेच वाटले. वर्षोनुवर्षे आपल्या लाडक्या देवांच्या ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टी पाहून मनात त्यांच्याबद्दल एक प्रतिमा तयार झालेली असते तिच्यापेक्षा जरा चेहरा वेगळा होता. बाकी शरीरसौष्ठव मनातल्या प्रतिमेशी अगदी जुळत होते. सती बद्दल वाचन कमी होते त्यामुळे तिची मनातली प्रतिमा थोडी धुसर होती त्यामुळे ह्या मालिकेत दाखवली गेलेली सती जरी मनाला भावली नसली तरी महादेवाच्या पुढे ती चालून जात होती.\nमहादेवाच्या भूमिके नंतर सर्वात महत्वाचे होते ते म्हणजे मागे उभारले जाणारे लोकेशन्स, सेट ज्याच्यामुळे त्या काळाचा भास झाला पाहिजे, एक भावनात्मक फील आला पाहिजे आणि ह्या मालिकेच्या क्रियेटीव्ह निर्मात्याचे खरच कौतुक केले पाहिजे. त्याने सर्व जुन्या कन्सेप्ट, जुन्या कल्पना मोडून काढत, खरचं नवीन कल्पनाशक्ती लावून भन्नाट सेट उभारले आहेत. ते बघूनच ठरवले की ह्या मालिकेत नक्कीच चांगले बघायला मिळणार आहे आणि ही मालिका न चुकवता नक्की बघायची.\nमहादेव बनलेला नायक सुरुवातीला जरी थोडा कल्पनेपेक्षा वेगळा वाटला होता तरी आता एवढे भाग बघून असेल कदाचित आणि त्याच्या सहज सुंदर अभिनयामुळे तो महादेवाच्या प्रतिमेला साजेसा वाटायला लागला आहे. महादेव म्हटले की भोळासांब पण तेवढाच हुशार आणि ज्ञानी, विश्वातील सर्व गोष्टींचे ज्ञान असून ही गर्वाचा लवलेश नसलेला, भयंकर रागीट पण तेव्हढाच प्रेमळ आणि भावनिक, चेहऱ्यावर व हालचालीमध्ये असलेला शांत,तृप्त भाव....कुठे घाई नाही की गडबड नाही, अंगाला भस्म फासलेला, नेहमी ताठ बसून शांत ध्यान करत बसलेला, भक्तांचे हरतऱ्हेचे लाड पुरविणारा, सतीच्या मृत्युनंतर व्याकुळ होऊन रागाने तांडव नृत्य करणारा ह्या सर्व गोष्टी डोळ्यासमोर येतात. महादेव बनलेल्या नायकाने ह्या सर्व गोष्टींची पुरेपूर काळजी घेतली आहे, त्याच्या अभिनय कुठेही खोटा वाटत नाही किंवा अविवेकी वाटत नाही, चेहऱ्याचे हावभाव आणि शरीराची हालचाल अगदी शांतपणे साकारली आहे, सतीच्या मृत्युनंतर त्याने व्यक्त केलेला राग, विषाद अगदी स्तुत्य होता. त्यात कुठेही ओव्हर अक्टिंग वाटली नाही आणि त्याच वेळी दक्षाला मारताना रागावलेले, भडकले महादेव पण त्याने त्याच ताकदीने साकारला होता. त्याची धावण्याची,रागावण्याची, त्रिशूल फेकण्याची, ज्ञान देण्याची, समजावण्याची, ध्यानस्त बसण्याची, चेहऱ्यावर गुढ हसण्याची अभिनय क्षमता खरच वाखाणण्यासारखी आहे. कदाचित त्याच्या एवढा न्याय त्या भूमिकेला क्वचितच दुसरा कोणी देऊ शकला असता.\nमलिकचे निर्माता आणि दिग्दर्शक ह्यांनी निवड केलेले सर्व पात्र एखाद दुसरा अपवाद वगळता आपापल्या भूमिकेला अगदी परिपूर्ण आहेत. बी. आर. चोप्रांच्या महाभारत मालिके नंतर योग्य पात्र निवड कदाचीत ह्याच मालिकेची असेल. एक सती आणि नंदीचे पात्र जरा भूमिकेत वेगळे वाटते. दोघांचे अभिनय चांगले आहेत. पण कदाचित त्यांना जास्त रडण्याचे डायलॉग दिले गेले असल्यामुळे दोघे जरा रडके वाटले आणि नंदी म्हणजे जाड्या, ढेरपोट्या, थोडासा सावळा अशी आपल्या मनातील प्रतिमा असल्यामुळे कदाचित मजबूत शरीरयष्टीचा आणि सपाट पोट असलेला नंदी पचवायला थोडा अवघड गेला. बाकी दक्ष (महाभारतातील द्रोणाचार्य), पार्वती, ब्रह्मा, विष्णू, सप्तर्षी, चंद्र, गंगा, अगदी तारकासुर, शुक्राचार्य हे सुद्धा आपल्या भूमिकेत चपखल बसले आहेत. सर्वानी सहज सुंदर अभिनय पण केला आहे. खास करून असुर जमातीतील लोक हे शिंग असलेले, भयानक चेहऱ्याचे दाखवले नाही आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावरून व अभिनयातून ते नक्कीच दुष्ट मनाचे आहेत हे दिसून येते.\nह्या मालिकेचे ड्रेस डिझायनर, मेक-अप आर्टिस्ट ह्यांचे पण कौतुक करण्यासारखे आहे. महादेव, सती, पार्वती, नंदी, दक्ष, सप्तर्षी तसेच राजघराण्यातील स्त्रिया व पुरुष ह्यांची वेशभूषा व रंगसंगती खरच वाखाणण्यासारखी आहे. कुठल्याही ऋषी-मुनींची दाढी खोटी लावलेली वाटत नाही अगदी दक्षाची वेणी बांधलेली शेंडी सुद्धा, प्रत्येकाच्या भूमिकेला साजेसा असा मेक-अप केलेला आहे. त्यात कुठेही भडकपणा वाटला नाही.\nहिमालयातील लोकेशन्स, राजमहालाचे भव्य सेट, महादेवाचा कैलाश पर्वतावरील सेट हे अप्रतिम आहेत. ते सेट आहेत हे माहित असून सुद्धा कुठेही कृत्रीम पण वाटत नाही. कैलाशावरील महादेवाची बसायची जागा आणि तेथील वनसंपदा तर अप्रतिमचं. तसेच दक्षाचा महाल, पार्वतीचा महाल हे अतिशय सुंदररीत्या उभारले आहेत. नेहमीपेक्षा नक्कीच वेगळे, महादेवाच्या लग्नाच्या वेळी दाखवलेले लाखो उपस्थित हे ग्राफिक्स वापरून दाखवले होते हे समजत होते पण त्यात चुका कुठेच आढळत नव्हती, तसेच महादेवाचा रुद्रावतार दाखवते वेळी व महादेव की बारात वेळी वापरले गेलेले ग्राफिक्स पण अप्रतिम होते. आता तर पार्वतीचा महाकालीचा अवतारचे प्रोमोज दाखवायला सुरुवात झाली आहे. खरचं चलचित्रण आणि क्रिएअतिव्हिति खरच खूप छान आहे.\nअजून खूप काही नवीन बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. बघू पुढे काय चमत्कार करताहेत महादेव.\nदेवों के देव महादेव\nकथा – मिहित भुतिया,ब्रिज मोहन पांडेय, सुब्रत सिंह.\nदिग्दर्शक – निखिल सिंह व मनिष सिंग\nकलात्मक दिग्दर्शक- अनिरुद्ध पाठक\nमहादेव बनलेला कलाकार – मोहित रैना\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेले काही दिवस खूप रिकामे रिकामे झाल्यासारखे वाटत होते. नवीन ज्ञानात काही भरच पडत नव्हती. मेंदूला काही नवीन खुराकच नव्हता मिळत. ऑफिस मध्ये कामाचा रगाडा एवढा वाढला होता की मेंदू दुसरा काही विचार करायला ऐकतच नव्हता. नवीन क्रिएटीव्हीटी (creativity) जन्मतच नव्हती. ब्लॉग लिहायला विषय तर भरपूर होते. पण शब्द सुचत नव्हते. ब्लॉगर मध्ये लॉगिन करून अर्धा अर्धा तास बसून राहायचो. कितीतरी पोस्ट अश्या अर्ध्याच ड्राफ्ट मध्ये पडून आहेत. काही तयार पण आहेत....पण पोस्ट कराव्याश्या वाटत नाही आहेत. अगदी पहिली इयत्तेत शिकणाऱ्या मुलाने निबंध लिहावे तश्या झाल्या आहेत...स्वत:लाच वाचून मानसिक समाधान नाही मिळत तर त्या पब्लिश कश्या करणार \nकाहीतरी कमी होत चाललेय...पण काय ते समजत नव्हते. मी काही एवढा मोठा लेखक नाही की माझ्या प्रतिभेला गंज चढतोय असे म्हणायला...पण जे काही शुद्ध बोलतोय, विचार करतोय, ते लिहिता येत नव्हते....जे तरंग मनपटलावर उमटत होते तसे प्रत्यक्ष्यात उतरत नव्हते. अगदीच कृत्रिम वाटत होते. पण असे का होतेय ह्या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. कदाचित उत्तर शोधायला पण मेंदूला वेळ आणि निवांतपणा मिळत नव्हता.\nमग एका रविवारी अंघोळ करताना असा निवांत वेळ मिळाला. सहसा अंघोळ करताना माझे मन खूप रिकामे असते. अंघोळीचे ७ ते १० मिनिटे मी कसलाच विचार करत नाही. स्वत:चा, घरच्यांचा, ऑफिसचा, पैशांचा , भविष्याचा, अगदी कसलाच नाही. त्या वेळात मी कसला विचार करतो तेच मला नंतर आठवत नाही....त्याचाच अर्थ म्हणजे तेवढ्या वेळापुरते मन नक्कीच रिकामे होत असावे. नुसती शरीराची नाही तर मनाची पण अंघोळ होत असते आणि ही सवय बहुदा अक्कल येण्याआधीपासून आहे...अगदी शाळेत असल्यापासून. त्यामुळे अंघोळ केल्यावर मानसिक आराम नक्कीच खूप मिळतो आणि रविवारी कामावर जायची घाई नसल्याने अंघोळ निवांत चालते.\nतर अश्या एका रविवारी अंघोळ करून अंग पुसताना अचानक 'दिमाग की बत्ती जली'....हे जे काही मनात उलथापालथ चालली आहे.....जे मानसिक समाधान मला मिळत नाही आहे ते मराठी भाषेमुळे मिळत नाही आहे. गेले काही महिने मराठी भाषेत संवादच होत नाही आहे, भाषा ही मनातल्या भावना प्रस्तुत करायचे सर्वात चांगले माध्यम असते. मनातल्या विविध भावनांना आपली भाषाच....खास करून मातृभाषाच.....श���्दरूप देते. भावनांचे अस्तित्व शब्दामुळे जास्त चांगले प्रकट होते....ह्या भाषेलाच कुठे तरी मेगा ब्लॉक लागला आहे. त्यामुळे भावनांचा, मनातल्या विचारांचा निचरा होत नाही आहे. सर्व तुंबून राहिले आहे.\n आजार समजल्यावर आपोआप मनाने आजाराचे कारण आणि त्यावर औषध शोधायला सुरुवात केली. गेले काही महिने ऑफिस मध्ये प्रचंड काम वाढले होते. ऑफिस मध्ये ९० टक्के हून जास्त संवाद, लिहिणे, बोलणे, इमेल्स पाठवणे, ऑफिस नोट्स लिहिणे, टेंडर काढणे हे सर्व इंग्लिश मधूनच होत होते. उरलेल्या १० टक्क्यामध्ये ८ टक्के हिंदी असायचे आणि मराठीच्या वाट्याला फक्त २ टक्केच येत होते. गेले वर्षभर महाराष्ट्र टाईम्स वर्तमान पत्र आणि काही निवडक मराठी ब्लॉग वगळता मराठीतून काही वाचन झालेच नाही. शेवटचे पुस्तक किंवा कादंबरी वाचून कमीत कमी दोन वर्षे तरी झाली असतील. कोणती वाचली ते पण आठवत नाही. घरात मराठीच बोलत होतो पण ते सुद्धा माहित असलेले मराठी. नवीन शब्दांची, वाक्यांची भरच पडत नव्हती. काही प्रतिभावान लेखकांचे मराठी ब्लॉग वाचनात येत होते. पण त्याने भूक भागत नव्हती. मित्र परिवार तर मराठीएतर जास्त आहे. त्यामुळे भाषेला म्हणावे तसे पॉलिश होत नव्हते.\nमग त्यावर उपाय काय मराठीचे वाचन, मनन, चिंतन केले पाहिजे. त्या साठी सर्वात चांगला उपाय म्हणजे आपली मराठी साहित्यसंपदा. मराठी साहित्यात अशी अनोखी ताकत आहे की ती ह्या आजारपणाला पळवून लावेल. पण मग मराठी साहित्य आणायचे कुठून..विकत घ्यायची तर सध्या ऐपत नाही आणि घरात तेव्हढी जागाही नाही. मग लायब्ररी चालू करायला पाहिजे. राहत्या घराच्या जवळपास एकहि चांगली लायब्ररी नाही. एक होती तिच्या मालकिणीने दोन वर्षापूर्वीच बंद केली अगदी डिपॉजिट पण परत नाही केले. पुस्तक वाचून परत करायला गेलो तर तिथे मोबाईलचे दुकान मराठीचे वाचन, मनन, चिंतन केले पाहिजे. त्या साठी सर्वात चांगला उपाय म्हणजे आपली मराठी साहित्यसंपदा. मराठी साहित्यात अशी अनोखी ताकत आहे की ती ह्या आजारपणाला पळवून लावेल. पण मग मराठी साहित्य आणायचे कुठून..विकत घ्यायची तर सध्या ऐपत नाही आणि घरात तेव्हढी जागाही नाही. मग लायब्ररी चालू करायला पाहिजे. राहत्या घराच्या जवळपास एकहि चांगली लायब्ररी नाही. एक होती तिच्या मालकिणीने दोन वर्षापूर्वीच बंद केली अगदी डिपॉजिट पण परत नाही केले. पुस्तक वाचून परत ��रायला गेलो तर तिथे मोबाईलचे दुकान 'इधर लायब्ररी था ना ...कहां गया 'इधर लायब्ररी था ना ...कहां गया' मी भोळेपणाने त्याला विचारले तर अगदी भीक मागणाऱ्या भिकाऱ्याकडे बघावे तसे तुच्छ कटाक्ष टाकून तो बोलला, 'वो तो उसके मॅडम ने बंद कर दिया, अभी हमारा दुकान है' मी भोळेपणाने त्याला विचारले तर अगदी भीक मागणाऱ्या भिकाऱ्याकडे बघावे तसे तुच्छ कटाक्ष टाकून तो बोलला, 'वो तो उसके मॅडम ने बंद कर दिया, अभी हमारा दुकान है' आणि अशी काही नजर दिली की त्याच्या म्हणण्याचा उद्देश्य होता की हे आता मोबाईलचे दुकान आहे आणि परत इथे लायब्ररी बद्दल विचारायला येऊ नकोस...चालता हो.'\nठाण्यात तश्या लायब्ररी आहेत पण जवळपास नाही. स्टेशन जवळ 'माझे ग्रंथ भांडार' म्हणून मोठी लायब्ररी आहे तीच चालू करायचा विचार करत होतो. फक्त येण्याजाण्याचा त्रास होणार होता. पण मनाने नक्की केले होते की वेळ नाही भेटला तरी चालेल पण लायब्ररी नक्की चालू करायची.\n'अरे तुला झोप पूर्ण करायला तरी वेळ मिळतोय का लायब्ररी चालू करून पुस्तके कधी वाचणार लायब्ररी चालू करून पुस्तके कधी वाचणार कशाला उगाच पैसे फुकट घालावतोयस कशाला उगाच पैसे फुकट घालावतोयस\n'तिला म्हटले काहीही होऊ देत...भले वर्षाला एक पुस्तक वाचून झाले तरी चालेल पण आता लायब्ररी चालू करणारच. पैसे गेले तरी चालतील.'\n'पैसे काय झाडाला लागलेत तुझे\n लोकांना दारू, गुटखा, सिगारेट ची सवय असते. पगारातला दहा टक्के भाग ते ह्या व्यसनात उडवतात. मला तर ह्यापैकी काहीच व्यसन नाही. वाचनाचे एक व्यसन होते ते पण खूप दिवस झाले सुटले आहे. असे समज पैसे तिकडेच खर्च झाले.'\n'ठीक आहे तुझी मर्जी ' .....बायको शांत (कदाचित पहिल्यांदा)\nदुसऱ्याच दिवशी ऑफिस मधून परत येताना पहिल्या मजल्यावरच्या काकूंकडे एक माणूस पुस्तक घेऊन आला होता. काकूंकडे विचारले तर त्या म्हणाल्या, 'अरे ही नवीन लायब्ररी चालू झाली आहे. ते आपण फोनवर सांगितलेले पुस्तक घरपोच आणून देतात.' त्या माणसाला मी त्याचा मोबाईल नंबर विचारला तर त्याने त्यांच्या लायब्ररीचे जाहिरातीचे पत्रकच हातात दिले व म्हणाला ह्या नंबर वर फोन करून बोलून घ्या.\nयोगायोग असा की मी लायब्ररी चालू करण्याचा विचारच करत होतो व कुठली लायब्ररी लावायची हेच शोधत होतो आणि नेमकी लायब्ररीच माझ्या समोर चालून आली होती. म्हटले हा नशिबाचाच कौल आहे लवकरात लवकर चालू केली पाहिजे.\nते पत्रक घेऊन घरी आलो आणि त्याला फोन लावला. दोनशे रुपये महिना फी, दोनशे रुपये डिपॉजिट आणि दोनशे रुपये सभासद वर्गणी असे करून पहिल्या महिन्याचे सहाशे रुपये नंतर प्रत्येक महिन्याचे दोनशे रुपये असे त्याने सांगितले. म्हटले उद्या येऊन पैसे घेऊन जा आणि चांगले पुस्तक देऊन जा. दुसऱ्या दिवशी तो येऊन पैसे घेऊन गेला आणि पुस्तकांची लिस्ट घेऊन गेला. त्याला फक्त लेखकाचे नाव आणि पुस्तकाचे नाव सांगायाचे त्या दिवशी संध्याकाळी तो ते पुस्तक घेऊन येणार.\nकाही दिवसा पूर्वी नेट वर 'मेलुहाचे मृत्युंजय' ह्या पुस्तकाबद्दल खूप चर्चा वाचली होती. तेच पुस्तक मागवून घेतले आणि नेमके ते पुस्तक त्यांनी दोन दिवसापूर्वी नवीन खरेदी केले होते. मीच त्याचा पहिला वाचक झालो. जवळपास ४८५ पानांपैकी सव्वा दोनशे पाने वाचून ही झालीत.\nआता कुठे जरा मनाचा मेगाब्लॉक सुटेल आणि साचलेल्या निरुपयोगी विचारांचा निचरा होईल अशी अशा करतोय. देखेंगे आगे आगे होता है क्या\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\n\"मला ते हवंय\" शट..अप काही काय बोलत असतोस तू काही काय बोलत असतोस तू अग सिरियसली बोलतोय...मला उद्या माझ्या बर्थडे ला गिफ्ट म्हणून हवंय \nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nझोंबी | आनंद यादव\nझोंबी | आनंद यादव झोंबी हे लेखक आनंद यादव उर्फ आनंद रत्नाप्पा जकाते उर्फ आंद्या ह्यांचे आत्मचरित्र आहे.. सहसा मला आत्मचरित्र वाचाय...\nझाडाझडती | विश्वास पाटील\nझाडाझडती | विश्वास पाटील खूप दिवसांपूर्वी मित्राने सुचवलेले पुस्तक... कधी तरी वाचू ह्या विचाराने मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी नोंदवून ठेवलेल...\nरसग्रहण- देवों के देव महादेव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trackblog-news/bhairavgad-fort-1337041/", "date_download": "2020-01-23T13:23:59Z", "digest": "sha1:335ST3LXFBAQRYNCICLKNMACF7XWVCIW", "length": 23210, "nlines": 247, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bhairavgad fort | मोरोशीचा भैरवगड | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nगडमाथ्याला गेल्यावर जो नजारा समोर सादर होत होता त्याला कशाचीच सर नव्हती.\nगडमाथ्याला गेल्यावर जो नजारा समोर सादर होत होता त्याला कशाचीच सर नव्हती. डावीकडून नाणेमावळ्याच्या सदाबहार नाणेघाट घाटघरची बाजू.. समोरून दिसणारी देवदांडय़ाची जणू अंगावर येणारी रांग..अंजनावळ्याचे वऱ्हाडी .. उजवीकडे लांबवर पसरत गेलेला हरिश्चंद्र, कलाडगड, रोहिदास, कळसुबाई.. न्हापता.. काय काय नि काय काय..\nमाळशेज घाटाने जुन्नरकडे जाताना चहुबाजूला उंचच उंच डोंगरमाथे दिसतात. सह्यद्रीचं रूपडं हळुवारपणे कोकणापासून ते उत्तुंग धुरंधर बेलाग कडय़ांपर्यंत हा हा म्हणता पालटून जाताना दिसतं, मुरबाड मागे जातं तसा उजवीकडे नाणेघाटचा नानाचा अंगठा खुणावू लागतो. त्याच्या पाठोपाठ जीवधन व खडापारशी हळूच प्रकट होतो. टोकावडे, वैशाखरे पाठीमागे गेल्यावर उजवीकडून आत गेलेल्या छोटय़ाशा वाटेला एक कमान दिसायला लागते.. ‘किल्ले भैरवगड गुंफा मार्ग’ या नावाची.\nमाळशेजातून जाता-येता मान वळवून दुखत राहिली तरी एसटीच्या खिडकीतून दिसेनासा होईपर्यंत डोकावून या भैरवदादाला पाहिल्याखेरीज लक्ष लागायचं नाही..\nखूप दिवसांपासून हा ट्रेक करायचं मनात होतं आणि विशालने प्लान केल्याने आयती संधी पण मिळाली होती. रात्री अकराला मुंबईहून निघालो आणि रात्री दोन-अडीचच्या सुमारास भैरवगडाच्या पायथ्याच्या मोरोशी या गावात येऊन पोहोचलो. किल्ले भैरवगड गुंफा मार्ग अशा नावाने एक कमान इथे दिसते. खरं नाव भैरमगड असलेल्या या किल्लय़ाला इथपर्यंत आपण भैरवगड म्हणूनच ओळखत असतो. भैरवगडावर जायला आपल्याला इथूनच आत जावे लागते. सुरुवातीला एकदम सरळ चालीची पाऊलवाट लागते आणि डावीकडे वळून पुढे जाऊन जंगलात शिरली की खरी चढाई चालू होते. हा रस्ता पूर्ण जंगल व पठारावरून जातो. एक सुकलेला ओढा, पाऊलवाट बऱ्यापैकी मळलेली आहे. पण ती बिनचूक व नीट पकडली गेली नाही तर चुकून लांबलचक तंगडतोड व्हायलाही वाव भरपूर आहे. आख्खा एक डोंगर पार करून यावं लागतं मूळ वाटेवर यायला. रात्री अडीचच्या सुमारास आम्ही मोरोशीला पोचलो. आणि तडक ट्रेकला सुरुवात केली.\nकिर्र शांतता. ती एकसुरात भेदणारा रातकिडय़ांचा आवाज. जंगलाच्या झाडीतून दिसणारं टिपूर चांदणं. वातावरणासोबत हलकेच जाणवणारी थंडी. हे सगळं एकत्र जमून येतं तेव्हा क्या बात है\nविशाल भैरवगडाच्या वारीचा मुरलेला गडी. त्यामुळे अंधाऱ्या रात्रीत पण त्याने अगदी बरोबर वाट पकडून वर माचीपर्यंत आणलेलं होतं. इथे काही वर्षांपूर्वी वस्ती होती. पण इथे पाणी कमी-जास्त उपलब्ध होऊ लागलं किंवा रोजगाराची इतर ठिकाणी सोय झाली या ना त्या काही कारणांमुळे इथलं गाव गडाच्या पायथ्याशी स्थलांतरित झालं. तिथल्या वस्तीच्या उद्ध्वस्त झोपडय़ांचे वासे अजूनही तिथेच आहेत. असो.\nएव्हाना पहाटेचे साडेचार झाले होते.. दीड ते दोनच तासात भारी चढाई झाली होती. सगळ्यांनी दोन तास मस्त ताणून दिली. थोडंसं उजाडल्यावर आजूबाजूच्या पुसटलेल्या डोंगरांच्या आकृत्या हळूहळू स्पष्ट दिसायला लागल्या. इथे येईपर्यंत आपल्याला भैरवगड अजिबात नजरेत येत नाही.. वस्तीच्या पुढच्या वाटेवर सरळ जाऊन उजवीकडे वळालो आणि बस्स थोडंसंच पुढे जंगलातल्या कारवीतून जाणारी घसरणीची वाट चढून गेलो की ही भली मोठी भैरवगडाची कातळकाया नजरेसमोर आली.. आतापर्यंत लपून राहिलेल्या या अभेद्य भिंतीवजा गडाला पाहून आता खरा उत्साह वाटायला लागला. वाटेला उजव्या हाताला पाण्याचं टाकंही आहे.. खडे रॉकपॅचेस चढत जाताना आता आपल्याला वऱ्हाड आणि मागचा देवदांडय़ाचा डोंगर यामधल्या भैरवगडाच्या खऱ्याखुऱ्या रूपाचं दर्शन घडतं. आ वासून उभा असलेला तो कातळकडा खरोखरच किती अजिंक्य असावा याची कल्पना त्याच्या आयताकृती गुहेच्या पायथ्याशी उभा राहूनच करता येईल. इथून गडमाथा गाठायला पूर्वी व्यवस्थित पायऱ्या होत्या. पायथ्याला गुहापण होत्या. परंतु ब्रिटिश राजवटीत इतर दुर्गाप्रमाणे इथेही तोडफोड तंत्र वापरून गडावर जायची वाट बिकटपणे बंद करून टाकली गेली.. चाळीस ते पन्नास फूट चढावरच्या काही पायऱ्या व खोबणीवजा जागा वापरून वर गेलो की एक आयताकृती गुहा लागते. जवळपास रांगतच इथून आत जावं लागतं. पुढे या गुहेतून वर चढायला थोडं स्किल वापरावं लागतं. नंतर अजून काही पायऱ्या. इथून गडमाथा गाठायचा रस्ता वाईट पद्धतीने फोडून काढलेला आहे. आम्ही मागच्या गुहेमध्ये सगळं जास्तीचं सामान ठेवलं आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी छोटय़ा सॅकमध्ये घेऊन पुढील चढाईची तयारी केली.. पायऱ्या फोडून काढलेल्या ठिकाणी फ्री क्लाईम्ब करून विशाल वर चढला. आणि मी खाली बो लाइन अँकरिंग करून एकेकाला वर पाठवायला थांबले.. दगडाच्या बेचकीत स्वत:ला फक्कड अँकर करून विशालने बैठक मारली होती.. एकएक करत सगळे वर आले.. इतक्यात पुढे वर जाणाऱ्या वितभर पायऱ्या समोर आल्या.. पुन्हा निवडुंगाच्या काटय़ाकुटय़ाच्या घसाऱ्यातून वर जातजात गडमाथा गाठला. सूर्यदेवांची टळटळीत कडाक्याची वेळ होत आली होती.. गडमाथ्याला गेल्यावर जो नजारा समोर सादर होत होता त्याला कशाचीच सर नव्हती. डावीकडून दिसणारी नाणेमावळ्याच्या सदाबहार नाणेघाट घाटघरची बाजू.. समोरून दिसणारी देवदांडय़ाची जणू अंगावर येणारी रांग.. अंजनावळ्याचे वऱ्हाडी .. उजवीकडे लांबवर पसरत गेलेला हरिश्चंद्र, कलाडगड, रोहिदास, कळसुबाई.. न्हापता.. काय काय नि काय काय.. आठवणींमध्येही मन अजून नाही भरत. चोहीकडे फक्त सह्य़कडे.. जणू आव्हान देणारे.. सांगावे देऊन अंगाखांद्यावर खेळवणारे.. दूरवर जाणारा मुरबाडपर्यंतचा कोकणपण दिमाखात चमकत होता.. खालच्या मुरबाड-माळशेज रस्त्यावरची वाहनांची लगबगही जाणवत होती आणि इथे माथ्यावर आजूबाजूची निसर्गाची निरवता मनात भरत होती. एकाच वेळी दोन भिन्न गोष्टींचा अनुभव शब्दांत न सांगता येणारा.\nआता खाली उतरायची वेळ झाली होती. जिथे विशालने फ्री क्लाईम्ब केलं होतं तिथे आता रॅपलिंग करत एकेकाला उतरायचं होतं. उतरताना डावीकडे चढून पाण्याच्या टाक्यातून पाणी भरून घेतलं. पुन्हा एकदा सभोवतालच्या परिसराला डोळ्यात साठवून घेतलं, आणि झपझप चालीने वाट तुडवत खाली मोरोशीला आलो.. गावातच एका झोपडीवजा ‘हॉटेलात’ मस्तपैकी गरमागरम पोळी, शेवभाजी, खीर अशा मेनूवर ताव मारला आणि असंख्य आठवणी भिजलेल्या मनाने परतीच्या प्रवासाला लागलो.\nट्रेक संपला होता. पण मन अजूनही अजिबात भरलेलं नव्हतं. नानाच्या अंगठय़ावरून नेहमीच बघून कुतूहल देऊन जाणारी भैरवाच्या कडय़ाची वाट आत मनावर भुरळ पाडून गेली होती. पुन्हा पुन्हा ती बोलावत राहील. प्रत्येक सांगाव्याला मान देऊन मावळला वेडावलेली पावलेही मोरोशीकडे वळत राहतील.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्��ा वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 दोन चाकांवरची स्वप्न सफर\n2 कथा एका दुर्लक्षित साम्राज्याची\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transformativeworks.org/otw-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-2017-%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F/?lang=mr", "date_download": "2020-01-23T14:04:42Z", "digest": "sha1:FBYMIYE26ARS3DUHKTFC7LS47IUG4WLQ", "length": 15861, "nlines": 149, "source_domain": "www.transformativeworks.org", "title": "OTW वित्त: 2017 बजेट अपडेट – परिवर्तनात्मक रसिककलामंडळी", "raw_content": "\nतुम्ही मद्दत कशी करू शकता:\nOTW वित्त: 2017 बजेट अपडेट\nया वर्षाच्या सुरुवातीला, OTWने (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) प्रकाशित केले 2017 चे बजेट. डिसेंबर जवळ येत असताना, आम्ही आपल्याला उर्वरित वर्षांसाठी आर्थिक अंदाजानुसार अद्ययावत करू इच्छितो आणि काही महिन्यांपूर्वी आमची योजना कशी प्रगती झाली किंवा कशी बदलली आहे.\nआमच्या वित्त संघ सध्या आर्थिक स्टेटमेन्टची OTWची पहिली ऑडिट करण्याची तयारी करीत आहे, आम्ही काय अपेक्षा करतो ते पुढे जाऊन नियमित वार्षिक प्रक्रिया होईल. आमच्या संस्थेचा आकार आणि आमच्या देणगीदारांची उदारता दर्शविल्यास, आमच्या बहीखापाई आणि अंतर्गत नियंत्रणे तितक्या कार्यक्षम आणि कसल्याही असू शकतात हे सुनिश्चित करण्यासाठी आमच्यासाठी हे महत्वाचे आहे. या उपक्रमांसाठी आवश्यक स्थिरता आणि महसूल असणे आम्ही खूप आभारी आहोत. हे शक्य करण्यासाठी आमच्या देणगीदारांमुळे धन्यवाद\nUS$89,207.44 इतक्या पासून खर्च US$224,045.79 या वर्षी 31ऑगस्ट, 2017 पर्यंत खर्च झाला होता.\nसामान्यतः, OTWच्या बहुतेक खर्चापैकी — या वर्षाच्या 72% इतका अंदाज आहे — आमचा स्वतःचा संग्रह – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह). यामध्ये आमच्या सर्व्हरवरील खर्चाचा मोठा हिस्सा असतो— दोन्ही नवीन खरेदी आणि चालू राहणे आणि देखभाली—जाणारे कंत्राटदार कार्य, वेबसाइट कार्यप्रदर्शन निरीक्षण साधने, विविध सिस्टम-संबंधित परवाने आणि प्रशिक्षण (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).\nआम्ही AO3 साठी स्ट्रक्चरल सुधारणा कोडिंग कंत्राटदार सह कार्य करणे सुरू, आणि या वर्षी संपूर्ण प्रगती खूप आली आहे, अशा आमच्या जास्त-आवश्यक रेल सुधारणा कृपया AO3 अलीकडील प्रकाशन टिपा तपासा आमच्या अगदी अलीकडील डिप्लॉप्सवरील माहितीसाठी.\nUS$1,389.03 इतक्या पासून खर्च US$5,688.85 या वर्षी 31ऑगस्ट, 2017 पर्यंत खर्च झाला होता.\nफॅनलोर खर्च संबंधित परवाने आणि Fanlore वेब डोमेन व्यतिरिक्त मुख्यतः सर्व्हर खरेदी, देखभाल आणि कॉलोकेशन खर्च त्याची वाटप आहेत (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).\nTransformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती )\nUS$819.81 इतक्या पासून खर्च US$3,399.74 या वर्षी 31ऑगस्ट, 2017 पर्यंत खर्च झाला होता.\nTWCचे खर्च हे सर्व्हरच्या खर्चाचे वाटप आहेत, तसेच जर्नलच्या प्रकाशन आणि स्टोरेज फीस देखील आहेत (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).\nOpen Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प)\nUS$402.25 इतक्या पासून खर्च US$1,685.78 या वर्षी 31ऑगस्ट, 2017 पर्यंत खर्च झाला होता.\nरसिकमुक्तद्वार प्रकल्प आयात केलेल्या संग्रहासाठी रसिकमुक्तद्वार प्रकल्पसाठी या वर्षीचा खर्च होस्टिंग, बॅकअप आणि डोमेन खर्च आहे (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).\nLegal Advocacy (कायदेविषयक मदत)\nUS$0 इतक्या पासून खर्च US$1,500.00 या वर्षी 31ऑगस्ट, 2017 पर्यंत खर्च झाला होता.\nकायदेशीर खर्च मध्ये भरण्याचे फी असतात (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).\nUS$713.50 इतक्या पासून खर्च US$2,013.50 या वर्षी 31ऑगस्ट, 2017 पर्यंत खर्च झाला होता.\nआमचे अधिवेशन आवाक्यात खर्च ओटीडब्ल्यूशी संबंधित प्रचारात्मक सामग्री तयार आणि शिपिंग करणे आणि स्वयंसेवकांकरिता अधिवेशनांमध्ये इतर चाहत्यांसोबत सामायिक करणे हे आहे. Tया वर्षी आम्ही एक सॅन दिएगो कॉमिक-कॉन दरम्यान भेटणे केले आणि AO3च्या सिस्टम इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल एक तांत्रिक चर्चा नऊ जग येथे केले (सर्व घोकणे पोहोच खर्च प्रवेश).\nUS$12,669.94 इतक्या पासून खर्च US$27,089.94 या वर्षी 31ऑगस्ट, 2017 पर्यंत खर्च झाला होता.\nआमच्या निधी उभारणीचा खर्च आमच्या देणग्यासाठी आमच्या तृतीय-पक्ष देयक प्रोसेसरद्वारे आकारले जाण���रे व्यवहार शुल्क असतात; धन्यवाद भेटवस्तू खरेदी आणि शिपिंग; आणि OTWचे सदस्यत्व डेटाबेस होस्ट करण्यासाठी वापरली जाणारी साधने आणि देणगीदार आणि संभाव्य देणगीदारांसह ट्रॅक संप्रेषण (सर्व निधी उभारणीस खर्चास प्रवेश).\nUS$10,893.98 इतक्या पासून खर्च US$44,874.98 या वर्षी 31ऑगस्ट, 2017 पर्यंत खर्च झाला होता.\nOTWच्या प्रशासकीय खर्चामध्ये आपल्या वेबसाइटसाठी होस्टिंग, ट्रेडमार्क, डोमेन, विमा, कर फाईलिंग, ऑडिटिंग सेवा तसेच प्रकल्प व्यवस्थापन, संप्रेषण आणि लेखा साधने समाविष्ट आहेत (सर्व प्रशासन खर्चास प्रवेश).\nOTW संपूर्णपणे समर्थित आहे तुमची देणगी—आपल्या औदार्य धन्यवाद\nआम्हाला दरवर्षी आमच्या बहुतेक देणग्या एप्रिल आणि ऑक्टोबरच्या निधी उभारणीस मिळतात ज्या एकत्रितपणे 2017 मध्ये आपल्या उत्पन्नापैकी 81%. आम्ही नियोक्ता जुळणार्या प्रोग्रामद्वारे देणग्या प्राप्त करतो आणि Amazon Smile.\nOTW वित्त संघ OTWच्या सध्याच्या आरक्षणासाठी गुंतवणूक करण्याकरिता एक टिकाऊ योजनेसाठी विकल्पांची तपासणी करत आहे; आमच्या अंदाजित उत्पन्नातून आमच्या संरक्षणातून आणीबाणीची विम्याची आवश्यकता न मिळाल्यास या वर्षाचा खर्च भागविण्यासाठी पुरेसे असावे.\nUS$191,014.11 आतापर्यंत (31 ऑगस्ट 2017 पर्यंत) आणि US$ 321,531.62 ने वर्षाच्या अखेरीपर्यंत अंदाज केला आहे.\nकाही प्रश्न आहे का \nजर आपल्याकडे बजेट किंवा OTWच्या आर्थिक बाबींविषयी काही प्रश्न असतील तर कृपया वित्त समितीशी संपर्क साधा आम्ही आपल्याला असलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी खुल्या गप्पा (इंग्रजीमध्ये) होस्ट करीत आहोत.हा गप्पा आमच्या सार्वजनिक गप्पागृहात 15 ऑक्टोबर ते 7PM ते 9 PM वर होईल (माझ्या टाइमझोनमध्ये काय वेळ आहे\nही पोस्ट दिलेल्या वेळापूर्वीच्या काही तासांपूर्वी चॅटरूम लिंकसह अद्यतनित केली जातील. आमच्याशी चॅट करा, आणि आपले प्रश्न आणा\n2017 स्प्रेडशीट स्वरूपात OTW चे अद्यतनित केलेले बजेट डाउनलोड करण्यासाठी, कृपया या दुव्याचे अनुसरण करा.\nOTW ही AO3, फॅनलोर, रसिकमुक्तद्वार प्रकल्प, TWC आणि OTW वैधानिक वकिलांसहित अनेक प्रकल्पांचे नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन चालवत आहोत, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दात्याने-समर्थित संघटना आमच्याबद्दल OTW वेबसाइट . वर अधिक शोधा. आमचे स्वयंसेवक भाषांतरकारांच्या टीमबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, ज्याने ह�� पोस्ट अनुवादित केले आहे, भाषांतर पृष्ठ पहा. .\nOTW: चाहत्यांना सेवा देणाऱ्याचे एक दशक\nआंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस २०२० लवकरच येत आहे\nनवीन ह्यूगो-थीम असलेली देणगी धन्यवाद-भेटवस्तू\nOTW: चाहत्यांद्वारे, चाहत्यांसाठी, सर्वांसाठी खुला\nOTW वित्त: २०१९ बजेट अद्यतन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tusharkute.net/2010/08/blog-post_09.html", "date_download": "2020-01-23T14:05:53Z", "digest": "sha1:J4WMZKGJ25PTDDTHAZSNAWDWWR5A66NH", "length": 20980, "nlines": 186, "source_domain": "www.tusharkute.net", "title": "विज्ञानेश्वरी: रस्ते गेले खड्ड्यात!", "raw_content": "\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥\nकाही वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राने मला सांगितले होते की, आपल्या देशाच्या अधोगतीला सर्वात मोठा हातभार सिव्हिल इंजिनियर्स व इलेक्ट्रिकल इंजिनियर्सचा लागला आहे तर प्रगतीला कॉम्प्युटर इंजिनियर्स व मेकॅनिकल इंजिनियर्सचा हातभार लागला आहे. त्याने मला संदर्भासहित स्पष्टीकरण दिले होते. पण, माझा त्यावेळी इतकासा विश्वास बसला नाही. कारण, अनुभव आल्याशिवाय आपल्याला एखादी गोष्ट कळतच नाही, हे तितकेच खरे\nभारतात दरवर्षी पाऊस पडतो, यात नविन सांगण्यासारखे काही नाही. शिवाय दरवर्षी पावसाने आपले रस्ते खड्डे पडून खराब होतात, यातही नविन काही नाही. पण, या सर्व गोष्टींपासून आपले सार्वजनिक सिव्हिल इंजिनियर्स अर्थात बांधकाम खाते कधीच काही बोध घेत नाही, याचे विशेष वाटते. अशा वेळी एकंदरित सर्वेक्षणातून व चर्चेतून बऱ्याच गोष्टी माझ्या ध्यानात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग दरवर्षी रस्ते बांधते व त्याचे बांधकाम नेहमीप्रमाणे निष्कृष्ट दर्जाचे असते. विभागात काम करणाऱ्या अभियंत्यांना हे ज्ञान निश्चितच असते की, कशा प्रकारे बांधकाम केल्यावर रस्ता किती वर्षे टिकू शकतो. किंवा पावसाचा रस्त्यांवर कितपत परिणाम होऊ शकतो याची सर्व माहिती शासकिय अभियंत्यांना असते. रस्ते बांधणारे कंत्राटदार अशाच प्रकारे रस्ता बांधतात की, तो पुन्हा एका पावसात दुरूस्तीला आला पाहिजे. म्हणजे, पुन्हा त्याच रस्त्यातून नवी गंगाजळी उभी राहावी. शिवाय कंत्राट देताना होणारा भ्रष्टाचार हा वेगळाच याची सर्व माहिती शासकिय अभियंत्यांना असते. रस्ते बांधणारे कंत्राटदार अशाच प्रकारे रस्ता बांधतात की, तो पुन्हा एका पावसात दुरूस्तीला आला पाहिजे. म्हणजे, पुन्हा त्याच रस्त्यातून नवी गंगाजळी उभी राहावी. शिवाय कंत्राट देताना होणारा भ्रष्टाचार हा वेगळाच काही वर्षांपूर्वी मी ऐकले होते की, एका चांगल्या कंपनीने कंत्राट मिळविताना लाच मागितली म्हणून कंत्राट घेतले नाही. शेवटी ते एका नेत्याच्या नातेवाईकाला (अर्थातच बायकोकडच्या काही वर्षांपूर्वी मी ऐकले होते की, एका चांगल्या कंपनीने कंत्राट मिळविताना लाच मागितली म्हणून कंत्राट घेतले नाही. शेवटी ते एका नेत्याच्या नातेवाईकाला (अर्थातच बायकोकडच्या) मिळाले. व त्याने त्या रस्याच्या जोरावर करोडो रूपये कमविले. प्रत्यक्ष पाहायला गेले तर तिथे दीड दमडीचेही काम झाले आहे, असे वाटण्यासारखी परिस्थिती नव्हती. काही खबरी ह्या आतल्या गोटातील असतात. त्यातलीच ही एक खबर होय\nसर्वसामान्यपणे रस्ते बांधायची कंत्राटे ही नेत्यांच्या नातेवाईकांनाच दिली जातात. अर्थात, त्यातून उत्पन्नाचा एक स्त्रोत तयार होत असतो. व रस्ता खराब करण्याचे तंत्रज्ञान हे सरकारी सिव्हिल इंजिनियर्सला पक्के ठावूक असते. दुसऱ्या वर्षी रस्ते दुरुस्त करण्याचा व त्यातील खड्डे बुजविण्याचा खर्च हा रस्ते बनविण्याच्या खर्चाच्या इतकाच दिसून येतो. एका महानगरपालिकेत यात कोट्यावधी रूपये खर्च होतातच. आधुनिक तंत्रज्ञानाकडे जग चालले असताना आपले सिव्हिल इंजिनियर्स मात्र सध्याच्या तंत्रज्ञानापेक्षा भंगार तंत्रज्ञान कसे वापरता येईल, याचा शोध लावताना दिसत आहेत.\nपुण्याच्या जंगली महाराज रस्त्याचेच उदाहरण मला द्यावेसे वाटते. हा रस्ता पुण्यातील एक मध्यवर्ती व सतत गजबज असणारा रस्ता आहे. गेली तीस वर्षे या रस्याला काहीच झाले नव्हते. कुठे अगदी साधा खड्डा देखील पडला नव्हता. परंतु, गेल्या दोन-तीन वर्षांपासून जेव्हा विविध कामांमुळे या रस्त्याला खोदावे लागले व पुन्हा बुजविले गेले तेव्हापासून मात्र या जंगली महाराज रस्त्याची पुरती वाट लागली आहे.\nयंदाच्या पावसाळ्यात सर्वच रस्त्यांची व सार्वजनिक बसस्थानकांची नेहमीप्रमाणेच दुरावस्था झालेली आहे. आता जनतेलाही त्याची सवय झाल्याने कोणी काही बोलत नाही. प्रशासनाची कामे काय आहेत, कदाचित हेच आपली सामान्य जनता विसरली असावी, अशीच मला शंका येते.\nतेजात हे जग न्हावू दे...\nमनी वसे ते स्वप्नी दिसे\nआता कमीत कमी आठवी पास\nउर्दू ही केवळ म���स्लिमांचीच भाषा आहे का\nगुरूजींनी सोडविले विद्यार्थ्यांचे पेपर\nपावसात भिजलेली ती रात्र\nपुण्यात राहण्याचा पहिला अनुभव\nफोडा आणि राज्य करा\nबिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी\nमंत्र्याचा मुलगा, दारू आणि अपघात\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nमराठी साहित्य परिषदेची परिक्षा\nरंगीबेरंगी प्रेमकथा: क्षणभर विश्रांती\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी\nलेऊनी स्त्रीरूप भूलवी नटरंग... नटरंग... नटरंग\nवृत्तपत्रातील माझे पहिले नाव\nहरिश्चंद्र म्हणतात लेकाचे मला\nहिंदीत ढापलेले मराठी चित्रपट\nहुप्पा... हुय्या: एक फॅन्टासी\nदै. पुण्यनगरी, पुणे दि. १३ नोव्हेंबर २०१९ -\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\nगुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन… यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महाराष्...\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nमस्तानीची कबर, पाबळ - सन 2006 मध्ये सर्वप्रथम पाबळला जाण्याचा योग आला होता. त्याच वेळेस पहिल्यांदा पाबळ गावात मस्तानीची कबर आहे, असे समजले. परंतु, तेव्हा भेट दिली नव्हती. मागील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8.html?page=8", "date_download": "2020-01-23T13:20:11Z", "digest": "sha1:JD3DY4P6LRWT7EEZY7CCKQMA234CLIAQ", "length": 13996, "nlines": 123, "source_domain": "zeenews.india.com", "title": "इम्रान खान News in Marathi, Latest इम्रान खान news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nपाकिस्तान हिंसा: प्रदर्शनकर्ते संसदेत, 8 ठार, 450हून अधिक जखमी\nगेल्या दोन आठवडय़ापासून संसद परिसरात धरणे देणाऱ्या इम्रान खान आणि ताहीर ऊल कादरी यांच्या हजारो समर्थकांनी हातात लाठ्या घेत आणि कठडे तोडत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या शासकीय निवासस्थानाकडे चाल केली. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करीत केलेल्या गोळीबारात 8 निदर्शक ठार झाले, तर 450हून अधिक निदर्शक जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये २५ पोलिसांचाही समावेश असल्याची माहिती पाकिस्तानातील वृत्तवाहिनीकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे सरकारनं संघर्षात्मक पवित्र घेत या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.\nव्हिडिओ : पाहा करीना-इम्रान `चिंगम चबाके`\n‘गोरी तेरे प्यार में...’ सिनेमात बेबो आणि चॉकलेट बॉय इम्रान यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.\nइम्रान खानच्या विजयाने जेमाईमा खुश\nपाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या यशाबद्दल त्यांची पहिली पत्नी जेमाईमा ही खुश आहे. आपला हा आनंद तिने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.\nपाकमध्ये नवाज शरीफांची सत्तेकडे वाटचाल\nसाऱ्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या पाकिस्तानातल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या मतमोजणीत नवाज शरीफ आणि इमरान खान यांच्यात काँटे की टक्कर सुरु आहे.\nकरीनाला हट्टीपणा भोवला, पाय रक्ताळला\nकरीनाची प्रत्येक भूमिका पडद्यावरही तेव्हढीच जिवंत होते पण तिचा हाच हट्टीपणा तिला सध्या थोडा भारी पडलेला दिसतोय.\nकश्मीर प्रश्न म्हणजे कँन्सर झालाय- इम्रान खान\nपाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांने कश्मिर प्रश्नावर चांगलीच मुक्ताफळे उधळली आहेत. कश्मीरचा प्रश्‍न हा कॅन्सरच्या रोगाइतका भयंकर आहे\nसचिनचं वय झालयं, त्यांनी रिटायर व्हावं- इम्रान खान\nन्यूझीलंडविरुद्ध ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर सलग तीनदा ‘क्लीन बोल्ड’ झाला अन् सचिनचं वय झालंय.\n‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’ या सिनेमाचा सिक्वेल एकता कपूर घेऊन येत आहे आणि या सिक्वेलमध्ये झळकण्यासाठी बॉलिवूडच्या टॉपच्या चार अभिनेत्रींमध्ये रेस लागली आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी दीपिका, सोनम कपूर, सोनाक्षी आणि कतरिना या अभिनेत्रींनीमध्ये रेस लागली आहे.\n'जाने तू..' चा येतोय सिक्वेल\n‘जाने तू... या जाने ना’ चा सिक्वेल लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. याआधी या सिनेमाचा सिक्वेल आणण्याबाबत या सिनेमाच्या टीममध्ये दुमत होतं मात्र आता एकमताने या सिनेमाचा सिक्वेल आणण्याचा विचार या सिनेमाच्या टीमने केला आहे.\nइम्रानच्या आयुष्यातील सन्मानाचा क्षण\nमॉरेशिसचे पंतप्रधान डॉ.नवीनचंद्र रामगुलाम आणि त्यांच्या पत्नी वीणा यांच्या सन्मानार्थ आयोजीत स्टेट डिनर म्हणजे सरकारी मेजवानीला बॉलिवूड अभिनेता इम्रान खानला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आमंत्रित केलं होतं.\nकरिना मानते आमीरला बॉलिवूडचा 'उस्ताद'\nकरिना कपूर ही सध्याची आघाडी अभिनेत्री. सध्याच्या सगळ्याच टॉपच्या अभिनेत्यांबरोबर तिने काम केलं आहे. याचबरोबर सगळ्या खान मंडळींबरोबर ती काम करत आहे. पण, करिना या सगळ्या अभिनेत्यांमध्ये महान मानते ते आमीर खानला\nकरिनाच्या 'चोरून' काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन \nअभिनेत्री करिना कपूरचा फॅन आणि सहकलाकार इम्रान खानने करिनाच्या काही खास फोटोंचं प्रदर्शन भरवलं आहे. हे फोटो इम्रानने ‘एक मै और एक तू’च्या शुटींगदरम्यान चोरून काढले होते. हे प्रदर्शन ३ फेब्रुवारीपासून वर्सोव्याच्या सिनेमॅक्स आर्ट गॅलेरीमध्ये आयोजित करण्यात आलं आहे.\nइम्रान खान आणि करिना कपूरचा एक मै आणि एक तू लवकरच प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. फेब्रुवारीत वँलेंटाईन डेच्या सुमारास हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकेल. इम्रान बेबो बरोबर काम करायाला मिळाल्यामुळए खुषीत आहे. बेबो ही इम्रानची स्वप्नपरी आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीपासूनच इम्रान बेबोवर तूफान फिदा होता.\n'बिग बॉस'चा 'निकाल' थोड्याच वेळात \n९८ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आता थोड्याच वेळात बिग बॉस सीझन-५चा विजेता जाहीर होईल. बिग बॉसच्या घरात १५ प्रतिस्पर्ध्यांना धोबीपछाड देत जे पाच फायनलिस्ट उरले आहेत. त्यांच्यातला एक विजेता अथवा विजेती ठरेल.\nइम्रान खान आता 'बेटींगमध्ये महान'\nपाकिस्तान आणि फिक्सिंग यांच नातं अगदी जन्मोजन्मीच म्हंटल पाहिजे. फिक्सिंगच्या जाळ्यात अडकल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटची चांगलीच नाचक्की होते आहे. त्यात आता पाकिस्तानला वर्ल्ड विजेतेपद मिळवून देणारा कॅप्टन इम्रान खाननं आपण आपल्या मेहुण्याला बेटिंगच्या टिप्स दिल्या होत्या अशी धक्कादायक कबुली दिली आहे.\nऐश्वर्या पुन्हा होणार आई\n'टीम इंडिया'मध्ये निवड होताच पृथ्वी-संजूचा धमाका\nआता राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरु, दोन आमदारांचा पक्षप्रवेश\nरणजी ट्रॉफी : मुंबईच्या सरफराज खानचं खणखणीत त्रिशतक\nराशीभविष्य २३ जानेवारी : 'या' राशीसाठी आहेत यशाचे संकेत; काहींना धनलाभाची शक्यता\nशेतकरी कर्जमाफीच्या लिंकवर कॅन्डी क्रश, आयुक्त सोनी निलंबित\nतुकाराम मुंढेंच्या धास्तीने नागपूर महापालिकेत कर्मचाऱ्यांची पळापळ\n'टीम इंडिया'मध्ये मुंबईच्या खेळाडूंचा दबदबा\nएकीकडे मनसेचा नवा झेंडा, तर दुसरीकडे या नव्या गड्यांचं चाललंय तरी काय\nनव्या वाटचालीसाठी राज ठाकरेंना 'त्या' ज्येष्ठ शिवसैनिकाचा आशीर्वाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-299/", "date_download": "2020-01-23T13:40:16Z", "digest": "sha1:U3CMFIAQ4ASAL52ZNXNNGIUIUM3ELCZO", "length": 10992, "nlines": 128, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०२-२०१९) – eNavakal\n»6:46 pm: मुंबई – राज ठाकरे गोरेगावमध्ये दाखल\n»5:54 pm: मुंबई – अमित ठाकरेंच्या राजकीय एन्ट्रीचे विरोधी पक्षांकडून स्वागत; रोहित पवार, विनोद तावडेंनी दिल्या शुभेच्छा\n»5:26 pm: कोलकाता – पुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपी कोलकातातून अटक; एटीएसची कारवाई\n»4:51 pm: मुंबई – भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंगची चौकशी होणारः महाविकासआघाडी सरकारकडून चौकशी\n»4:47 pm: मुंबई – विधी मंडळाच्या कॅलेंडरवर सीएम म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा फोटो; संबंधित अधिकाऱ्याच्या पगारातून भरपाई करणार – जयंत पाटील\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०२-२०१९)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-१२-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (३०-१२-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०९-०२-२०१९)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-०२-२०१९)\nयेत्या २५ फेब्रुवारीला राज्यातील शाळा बंद\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ\n(व्हिडीओ) ‘जागतिक इंटरनेट दिवस’\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ह्रितिकचे हिडन टॅलेंट जगासमोर या गावात कुंभकर्णासारखे कित्येक महिने झोपून राहतात लोक लाल किल्ला आणि दालमिया आरोग्यवर्धक पेरू\n(व्हिडीओ)जगातील सर्वांत मोठी शाळा\nई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे...\nपुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे\nपुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...\nदेशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल\nनवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहित��� समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...\nभाजपकडून उद्धव ठाकरेंसह शरद पवार यांचे फोन टॅप\nमुंबई – राज्यात भाजप सत्त्तेत असताना विरोधीपक्षांचे फोन टॅप केले जात होते, असा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला होता. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे...\nहोतकरू कलाकारांसाठी मकरंद मानेंनी स्थापन केला बहुरुपी मंच\nमुंबई – चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना, या क्षेत्रात स्थिरावू पाहणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक दिग्दर्शक मकरंद माने, अभिनेता शशांक शेंडे आणि...\nराजमाता जिजाबाईंची यशोगाथा आता मोठ्या पडद्यावर\nमुंबई – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माता ‘जिजाबाई’… इतक्या जुजबी ओळखीत सीमित न होणारा प्रचंड इतिहास राजमाता ‘जिजाऊ’ या शब्दांत सामावलेला आहे...\nनिर्भया प्रकरणी डेथ वॉरंट देणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nनवी दिल्ली – निर्भया प्रकरणातील आरोपींना डेथ वॉरंट देणाऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोरा यांना एक वर्षासाठी प्रतिनियुक्तीच्या आधारावर अतिरिक्त रजिस्ट्रार म्हणून सर्वोच्च...\nपुण्यातील सनबर्नमध्ये घातपात घडवणाऱ्याला कोलकातातून अटक\nकोलकाता – नालासोपारा स्फोटक आणि शस्त्रसाठा तसेच पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलमध्ये घातपात घडवण्याच्या कटात सामील असेलेल्या आरोपीला कोलकातातून अटक करण्यात आली आहे. एटीएस व एसटीएस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2020/01/mahatma-gandhi-peace-yatra-begins/", "date_download": "2020-01-23T14:25:46Z", "digest": "sha1:7L2OXYQ6T6GPAS4Q53JIRAC3RBMTCWEC", "length": 6955, "nlines": 86, "source_domain": "kalamnaama.com", "title": "यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात ‘गांधी शांतता’ यात्रा – Kalamnaama", "raw_content": "\nयशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात ‘गांधी शांतता’ यात्रा\nरद पवार आणि प्रकाश आंबेडकर या दोन दिग्गज नेत्यांनी गांधी शांतता यात्रेला आपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.\nज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात गांधी शांतता यात्रेची सुरुवात झाली. CAA,NRS आणि NPR च्या विरोधात गांधी शांतता यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या गांधी शांतता मार्चमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्��� शरद पवार आणि वंचित बहुुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचाही सहभाग होता.\nशरद पवार आणि प्रकाश आंबेडकर या दोन दिग्गज नेत्यांनी गांधी शांतता यात्रेला आपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे समाजातील एक मोठा वर्ग नाराज आहे. आपल्या या समाजाला रस्ता दाखवण्याची गरज आहे. आपल्या महात्मा गांधींनी दाखवलेल्या सत्याग्रहाच्या विचारांनी पुढे गेलं पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.\nगांधी शांतता यात्रा ही मुंबई नंतर गुजरात, साबरमती आश्रम, पोरबंदर, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यातील प्रमुख शहरांमधून जाऊन 30 जानेवारीला दिल्लीतील महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळ राजघाट येथे यात्रेचा समारोप होणार आहे. मोदी सरकारने आणलेला हा कायदा देशाचे विभाजन करणारा आहे. मात्र, आम्ही पुन्हा देशाचे विभाजन होऊ देणार नाही. आम्ही गांधींची पुन्हा हत्या होऊ देणार नाही असं यशवंत सिन्हा यांनी म्हटलं आहे.\nPrevious article विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ‘विशेष’ काय \nNext article देशव्यापी ‘गांधी शांतता’ यात्रा\nमनसेच्या पहिल्या महाअधिवेशनातील ठळक घडामोडी\n२७ जानेवारीपासून मुंबईत सुरु होणार ‘नाईट लाईफ’\nCAA,ला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nराज्यातील सर्व शाळांमध्ये वाचली जाणार राज्यघटनेची उद्देशपत्रिका\nचांदा ते बांदा योजना बंद मनसे आक्रमक\nसरकारची कर्जमाफी फसवी – राजू शेट्टी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A8%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2020-01-23T14:38:57Z", "digest": "sha1:T4NELVL7RKMCLR7YH5RMPCBULVJKRHZ4", "length": 3496, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या २९० च्या दशकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या २९० च्या दशकातील वर्षे\nहा इ.स.च्या २९० च्या दशकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\n\"इ.स.च्या २९० च्या दशकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे २९० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F_%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-01-23T14:34:55Z", "digest": "sha1:EKABWTADHRO4YT2H63IS62BYOZSX55EL", "length": 13346, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती - विकिपीडिया", "raw_content": "\n( चर्चेतील शंका : वर्गीकरण कसे करावे कसे शोधावे \nहे सदर खालीलपैकी कुठलीही एक माहिती दर्शविते:\nविकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/1 ( चर्चेतील शंका : वर्गीकरण कसे करावे कसे शोधावे \nसदस्य पानावर सदस्यचौकट साचे वापरून स्वतः बद्दल अधिक माहिती द्या\nमराठी विकिपीडीया संकल्पनेचे फायदे आवडले तर, कृपया इतरांनाही सांगायचेय हे विसरू नका\nवाचकाच्या विवेकावर आमची श्रद्धा, वाचकाचे मत ठरविणारे आम्ही कोण आम्ही फक्त माहिती देतो.\nविकिपीडिया ज्ञानाचे मंदिर, जपते हे सत्य शिवाहून सुंदर.\n१,११,१११लेखांचे संकल्पित ध्येय साधण्यासाठी प्रमाणपत्र स्पर्धेत सहभागी व्हा.\nआपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन\nअशा जगाचा विचार करा, जिथे पृथ्वीवरील प्रत्येक माणसाला अखिल मानवी ज्ञानाभांडारात मु्क्त विहरता येईल.\nमहाराष्ट्रीय छायाचित्रांची गरज आहे,कृपया भर टाका,आणि मराठीकरण करा\nतुम्ही इंग्रजी विकिपीडियातील Special:Preferences मराठी भाषा निवडून मराठी भाषेत मार्गक्रमण/सुचालन करू शकता.\nमी विकिपीडियात आलो, मी पाहिल आणि मी बदललं \nतुमच्या शहरातील आगामी विकिभेट केव्हा व्हावी या बद्दल तुमचे मत लिहा.\nविकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/13 पहा आणि वापरा ऑनलाइन शब्दकोश यादी\nछायाचित्र केवळ उदाहरणा दाखल\nआपल्या परीचयात लॉ-विधी विषयाचे अभ्यासक/प्राध्यापक/विद्यार्थी/वकील अथवा संबंधीत संस्था आहेत का \nलॉ-कायदा विषयाचे अभ्यासक/प्राध्या��क/विद्यार्थी/वकील अथवा संबंधीत संस्थांना मराठी विकिपीडियाशी जोडण्यात आपला सहभाग हवा आहे\nत्यांना मराठी विकिपीडियावर लेखन सहभाग घेण्यास सांगा तसेच त्यांना कॉमन्सवर छायाचित्रे चढवण्यात सहभाग घेण्यास सांगा. विकिमिडीया कॉमन्स\nमराठी विकिप्रकल्प इंटर्नशिप अथवा सदस्य:कार्यशाळा आयोजन विनंती करण्यासाठी संपर्क: श्री. सुशान्त देवळेकर project2rmvs(ॲट)gmail.com\nअथवा श्री सुबोध कुलकर्णी\nविकिपीडियात स्वयं-प्रसिद्धी टाळा, संबधीत विकिपीडिया लेखन संकेत पाळा\nसर्वप्रथम, मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच करते.सदस्य स्वतःचे इतरत्र झालेले लेखन, छायाचित्र प्रताधिकारमुक्त करणार असतील तर त्याचेसुद्धा स्वागत आहे.\nपरंतु विकिपीडियातील माहितीची विश्वकोशिय विश्वासार्हता जपण्याच्या दृष्टीने स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करू नयेत अथवा करवून घेऊ नये.लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of intrest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.\nमराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. स्वत:चे हितसंबध असलेल्या विषयास पुरस्कृत करणारे लेखन आणि (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. हितसंघर्ष किंवा हितसंबंध असलेल्या लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते.\nशिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते.\nविकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला.\nएखाद्या लेखातून आपले प्रताधिकारीत/बौद्धीक संपदा लेखन/छायाचित्र अनवधानाने समाविष्ट झाले असल्यास तो मजकुर आपण स्वतःहून वगळू शकता व तशी संबंधीत चर्चा पानावर नोंद करू शकता.\nव्यक्ती/स��स्थाविषयक एखादा मजकुर, संदर्भ न देता बदनामी करणारा आढळल्यास त्याची नोंद संबधीत चर्चा पानावरकरून असा मजकुर वगळण्याची विनंती इतर सदस्यांना संबधीत चर्चा पानावर आणि विकिपीडिया:चावडीवर करावी.\n==परिच्छेदाचे नाव देताना बरोबरचिन्हांच्या बरोबर मध्ये लिहा== चिन्हाच्या अलिकडे== किंवा पलिकडे काहिही लिहू नका\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जुलै २०१० रोजी १०:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://isabelny.com/63780-semper-expert-how-to-make-website-traffic-unavailable-for-google-analytics-reports", "date_download": "2020-01-23T14:09:17Z", "digest": "sha1:4JV7IL3XITC5DH2KJYPS7QIPRIEFVHFX", "length": 8095, "nlines": 43, "source_domain": "isabelny.com", "title": "Semalt एक्सपर्ट: Google Analytics अहवालांसाठी वेबसाइट वाहतूक अनुपलब्ध कसे करावे", "raw_content": "\nSemalt एक्सपर्ट: Google Analytics अहवालांसाठी वेबसाइट वाहतूक अनुपलब्ध कसे करावे\nNik Chaykovskiy, Semalt वरिष्ठ ग्राहक यशस्वी व्यवस्थापक, एक ब्राउझर कुकी वापरताना एक अपवर्जन फिल्टर सेट करणे शक्य आहे असे सूचविते. Google Analytics मधील अहवालास सर्व वेबसाइट भेटी अनुपलब्ध करण्यासाठी येथे उद्देश आहे\nGoogle Analytics मदत फोरममध्ये अंतर्गत रहदारी कशी दूर करायची याच्यावर एक सल्ला समाविष्ट आहे. ही प्रक्रिया वेबसाइटवर दिशानिर्देशित रहदारी, कार्पोरेट नेटवर्कमधील लोकांपासून दूर आहे. Analytics सामान्यत: किती ग्राहक आणि वापरकर्ते साइटसह परस्पर संवाद साधतात यावरील एक समज निर्माण करण्यासाठी सर्व क्रियांवर मागोवा घेतात - plumbers near me. बाह्य स्रोताकडून येणार्या लोकांपेक्षा अंतर्गत रहदारी नमुन्या भिन्न आहेत. दोन्ही डेटा एकत्र केल्यास, किती ग्राहक ग्राहकांना वेबसाइटशी खरंच संवाद साधतात हे निर्धारित करणे अवघड होऊ शकते.\nउदाहरणार्थ, ई-कॉमर्स वेबसाइटमध्ये, काही ट्रॅफिक ताणतणावांसह आंतरिक क्रियाकलापांमधून उत्पन्न करतात. हे एका विशिष्ट पृष्ठावर मोठ्या प्रमाणात हिट पाठविण्याची प्रवृत्त होतं. या पृष्ठावरील मोठ्या संख्येने हल्ल्यांमुळे ग्राहक आणि तणावाच्या चाचणीतून कोणते प्रश्न विचारायचे आहेत हे जाणवणे कठीण होईल.\nडेटाला प्रभावित करण्यापासून अंतर्गत रहदारी टाळण्यासाठी एक फिल्टरसह वर ये. \"माझे IP पत्ता काय आहे\" वरून वर्तमान सार्वजनिक IP पत्ता शोधा. प्रशासक कंपनीच्या IP पत्त्यावर आणि त्याच्या सबनेटवर सूचित करेल. (1 9)\nफिल्टर प्रकार बॉक्स सोडा. (1 9)\nसिलेक्ट फिल्टर प्रकार सोडून द्या. (1 9)\nआय पी पत्त्यावरून वाहतूक निवडा जो स्रोत किंवा गंतव्याची विनंती करतो. (1 9)\nयोग्य अभिव्यक्ति निवडक अभिव्यक्ती ड्रॉप डाउन मेनूमध्ये जाते. (1 9)\nएखादा एकतर IP पत्ता किंवा रेग्युलर एक्स्प्रेशन समाविष्ट करू शकतो. (1 9)\nहे पूर्ण झाल्यानंतर, फिल्टर कार्य करतो याची खात्री करा..एखाद्याच्या बचावापूर्वी अनेक प्रकारच्या फिल्टरची तपासणी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. IP फिल्टरची पुष्टी करण्यासाठी समान मार्ग वापरणे शक्य नाही. Google टॅग सहाय्यक हा उद्देश कार्य करते.\nवेबसाइटला प्रवाह रेकॉर्ड करणे प्रारंभ करण्यासाठी आपल्या ब्राउझरवर विस्तार स्थापित करा. (1 9)\nखुला विश्लेषणे अहवाल आणि डाव्या-हाताच्या पॅनेलमधील स्थाने बदलण्यासाठी नेव्हिगेट करा. (1 9)\nआयपी ऍड्रेस समाविष्ट करा ज्यास रिपोर्टमधून वगळण्याची इच्छा आहे. (1 9)\nअद्यतनित करा आणि नवीन सेटिंग्ज जतन करा.\nटॅग सहाय्यक रेकॉर्डिंग प्रविष्ट केलेल्या नवीन फिल्टरसह पुनर्मूल्यांकन करते. कुकी सामग्रीसाठी रहदारी वगळून हा कोड खालील स्वरूपाचे अनुसरण करतो: & It; body>\nकोड कार्य करत नसल्यास, समान वर मंच जरा थोडा वेगळा कोड वापरणे सूचित करतात. Google, pageTracker._setVar ('test_value') वापरून शिफारस करते, ज्यात काही वापरकर्त्यांनी दावा केला आहे की त्यांनी त्यांच्यासाठी काम केले नाही. _gaq.push (['_ setVar', 'test_value']\nहे कार्य करत नसेल तर तिसऱ्या पध्दतीकडे जा.\nस्टॅक ओव्हरफ्लोच्या संशोधनावर, ऑनलाईन उपयोगकर्त्यांनी सुचना दिलेल्या उदाहरणात खालील कोड जोडणे:\nदुसरी पद्धत खरंतर एका युजरने कार्य करते, ज्याने याआधी तीन पद्धती वापरल्या होत्या.\nब्राऊझरसाठी कुकी वापरुन Google Analytics अहवालाच्या क्रियाकलापांना वगळण्यासाठी वापरल्या जाणार्या पद्धती या पद्धती आहेत. जर ते काम करत नाहीत, तर फिल्टर वापरण्याची योग्यता समायोजित करुन योग्य पद्धतीने वापरुन पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/delhi-court-ordered-chhapaak-filmmakers-give-credit-laxmi-agarwal-lawyer-aparna-bhat-250785", "date_download": "2020-01-23T14:40:29Z", "digest": "sha1:2SXS6SMQHG2MCB23VUIYBAHA3XZLCSPL", "length": 17598, "nlines": 291, "source_domain": "www.esakal.com", "title": "'छपाक'च्या निर्मात्यांना न्यायालयाचे आदेश; वकिलांचा उल्लेख हवाच! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\n'छपाक'च्या निर्मात्यांना न्यायालयाचे आदेश; वकिलांचा उल्लेख हवाच\nशुक्रवार, 10 जानेवारी 2020\nमध्यप्रदेश या काँग्रेसशासित राज्यात दीपिका पदुकोणचा 'छपाक' चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.\nनवी दिल्ली : ऍसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारीत असलेल्या 'छपाक' या चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपटातील ऍसिड हल्ल्यापासून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांचे वकील अपर्णा भट यांच्या नावाचा उल्लेख चित्रपटाच्या श्रेय नामावलीत करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nदरम्यान ऍसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालची वकिल अपर्णा भटने सिनेमाच्या श्रेय नामावलीत उल्लेख न केल्यामुळे सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्याची न्यायालयात मागणी केली होती. वकील अपर्णा भट्ट यांच्या मते, ऍसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालची ती अनेक वर्ष वकील होती. असे असतानाही चित्रपटाच्या श्रेय नामावलीत तिचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. याचविरुद्ध भट्टने दिल्लीतील पटियाला हाउस न्यायालयात सिनेमावर बंदी आणण्याची याचिका दाखल केली होती.\n- JNU Attack : जेएनयू कॅम्पसमध्ये 'त्या' रात्री काय घडले\nयावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने नमूद केले, की अपर्णा भटने लक्ष्मी अग्रवालच्या बाजूने लढा दिलेला असून तिची याचिका योग्यच आहे. त्यामुळे चित्रपटादरम्यान या घटने बाबतचे दाखवले जाणारे वास्तविक फुटेज आणि प्रतिमांवर स्लाइड देऊन तिच्या योगदानाची कबुली दिली जावी, तसेच यावेळी 'अपर्णा भट' या महिलांवरील लैंगिक आणि शारिरीक हिंसाचाराच्या घटनांबाबत लढा देत आहेत असे यावेळी नमूद केले जावे असे आदेशही न्यायालयाने निर्मात्यांना दिले आहेत.\n- मुलांना शाळेत पाठवा अन् 15 हजार मिळवा; सरकारची योजना\nमध्यप्रदेश या काँग्रेसशासित राज्यात दीपिका पदुकोणचा 'छपाक' चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी याबाबत ट्‌वीट करुन सिनेमा करमुक्त करत असल्याची घोषणा केली.\n- सीएएवर सरन्यायधीशांची प्रतिक्रिया; म्हणाले... देश सध्या...\nयाबाबत कमलनाथ यांनी आपल्या ट्‌विटमध्ये सांगितले, की छपाक हा ��िनेमा समाजातील ऍसिड हल्ला पीडित महिलांबाबत एक सकारात्मक संदेश देतो. या वेदनेसह आत्मविश्वास, संघर्ष आणि उमेद देणारे या चित्रपटाचे कथानक असल्याने दीपिकाची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आम्ही राज्यात करमुक्त करत आहोत.\nयह फ़िल्म समाज में ऐसिड पीड़ित महिलाओं को लेकर एक सकारात्मक संदेश देने के साथ-साथ उस पीड़ा के साथ आत्मविश्वास , संघर्ष , उम्मीद , और जीने के जज़्बे की कहानी पर आधारित है और ऐसे मामलों में समाज की सोच में बदलाव लाने के संदेश पर आधारित है\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखैरे खासदार असते तर बस इलेक्‍ट्रिक असत्या\nऔरंगाबाद- इलेक्‍ट्रिक बससाठी महापालिकेने दिल्लीला प्रस्ताव पाठविला होता. मात्र या प्रस्तावाचे पुढे काय झाले माहीत नाही. चंद्रकांत खैरे खासदार असते तर...\nशाहरुखच्या 'मन्नत'च्या एका रुमचं भाडं किती\nकिंग खान शाहरूख हा नेहमीच सोशल मीडियीवर अॅक्टिव्ह असतो. अनेकदा तो त्याच्या चाहत्यांच्या पोस्टची दखल घेत त्याला रिप्लाय देतो. त्याच्या याच स्वभावामुळे...\n...अशा महिलांनाच बलात्काऱ्यांसोबत 4 दिवस जेलमध्ये ठेवा : कंगना रणौत\nमुंबई : निर्भयाप्रकरणी वरिष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह यांनी केलेल्या विधानावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हीने संताप व्यक्त करताना वादग्रस्त विधान...\nलासलगावला कांद्याच्या भावामध्ये दोन दिवसांत चक्क 'इतकी' घसरण\nनाशिक : कांद्याची आवक वाढताच, दोन दिवसांमध्ये भावात मोठी घसरण झाली आहे. लासलगावमध्ये चार हजार 855 रुपये प्रतिक्विंटलने विकलेला कांदा बुधवारी (ता. 22...\n\"उत्तूर'चे विद्यार्थी करणार विमानाने प्रवास\nउत्तूर : येथील उत्तूर विद्यालयातील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी शाळेने उपलब्ध करून दिली. 26 जानेवारीला होणारे दिल्लीतील ध्वजारोहण व...\nकुलगुरू डॉ.विलास भाले यांना ‘हरितरत्न’\nअकोला : कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी अखिल भारतीय स्तरावरील प्रतिष्ठीत ‘हरितरत्न - 2019’ हा पुरस्कार, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vachakpatre-news/readers-response-119-1286130/", "date_download": "2020-01-23T13:40:00Z", "digest": "sha1:4OSENKOGYKSLWYCV2BBJPQE6QP2E5OTO", "length": 31181, "nlines": 272, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Readers response | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nकोपेश्वर मंदिराकडे लक्ष द्या\nकोपेश्वर मंदिराकडे लक्ष द्या\nपर्यटकांनी संग्रही ठेवावा असा अंक आहे.\n‘लोकप्रभा’ २९ जुलै २०१६ चा ‘पर्यटन विशेषांक’ विविध ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना पर्यटनस्थळी काय, कसे पाहावे, वागावे याचे मोलाचे मार्गदर्शन करणारा तर आहेच, पण पर्यटकांनी संग्रही ठेवावा असा हा अंक आहे. लोकप्रभाच्या माजी संपादक वसुंधरा पेंडसे-नाईक यांच्या आठवणींना उजाळा देणारे लेखही वाचनीय आहेत.\nमंदिर पर्यटनाबाबत सांगायचे तर, नुकताच नृसिंहवाडीवरून शिरोळ तालुक्यातील कोपेश्वर मंदिरात जाण्याचा योग आला. शिलाहार स्थापत्य शैलीचे अतिशय देखणे आणि वास्तुशिल्पाचा अप्रतिम नमुना असलेले हे मंदिर आहे. पूर्ण मंदिर दगडी असून खांबांवर पौराणिक तसेच पंचतंत्रातील कथांवर आधारित कोरलेली लहान लहान शिल्पे आहेत. संपूर्ण मंदिरावर सुंदर नक्षीकाम व देवदेवतांची शिल्पे आहेत. शिल्प पाहत मंदिराभोवती पुन्हा पुन्हा फिरावेसे वाटते. सातव्या शतकाच्या चालुक्य राजवटीत मंदिराची उभारणी झाल्याचे म्हटले जाते. सध्या बाहेरील बरीचशी शिल्पे, दगडी हत्ती हे भग्नावस्थेत पाहून मन विषण्ण होते. मंदिराच्या आवारातील फलकावर ‘हे प्राचीन मंदिर केंद्रशासनाच्या पुरातन संरक्षक विभागाकडे संरक्षित घोषित करण्यात आल्याचे’ म्हटले आहे. राज्य तसेच केंद्राच्या पुरातत्त्व विभागाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक व प्राचीन परंपरेचा वारसा लाभलेल्या ऊन-पावसाचा मारा खात असलेल्या या शिल्पकलेची आणखी वाताहत होऊ नये म��हणून अशा अवस्थेत असलेल्या महाराष्ट्रातील मंदिरांकडे विशेष लक्ष देऊन आपला हा प्राचीन ठेवा जतन करावयास हवा.\n– मुरलीधर धंबा, डोंबिवली.\nमध्यमवर्गीय नेहमीच भरडला जातो\nसातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर ‘लोकप्रभा’च्या १५ जुलैच्या अंकातील सुहास जोशी – डॉ. अभय टिळक यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. मुख्य मुद्दा असा आहे की वेतन आयोगानुसार फक्त वेतनवाढ होते. कामाचे स्वरूप व दर्जा आणि कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमता, इच्छाशक्ती, बोकाळलेला भ्रष्टाचार इत्यादी घटकांवर वेतन आयोग काहीच भाष्य करत नाही. कर्मचाऱ्याच्या राहणीमानाचा दर्जा थोडा का होईना उंचावतो. पण त्याच वेळी घरे, शिक्षण, प्रवास, घरभाडे, इत्यादी घटकांवर ही वाढ जिरून जाते. व पुन्हा ‘जैसे थे’ अशी परिस्थिती ३-४ वर्षांत येते.\nखाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना गुणवत्ता ही टिकवून ठेवावीच लागते. सरकारी नोकरीत मात्र सामान्य दर्जाचे किंवा कामचुकारसुद्धा निवृत्तीच्या वयापर्यंत नोकरीत राहतात. उत्तम काम करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून वरचा दर्जा किंवा खास पगार वाढ देण्याची सोय नियमावलीत राहत नाही.\nसध्या बँक, पर्यटन, कुरियर सेवा, ऑनलाइन बाइंग यामुळे जनता सरकारी सेवा घेण्याचे टाळते. सरकारी नोकरीत कॉम्प्युटरच्या वापराने तसेही टेबलावरचे काम कमीच झाले आहे. रेल्वेत तर खाजगी क्षेत्रांना बरीच कामे दिली आहेत.\nकाहीही असले तरी मध्यमवर्गीय भरडला जातो आहे. सातव्या आयोगाने काय होणार इंजिनीअरिंग/ मेडिकल कॉलेजची फी (सरकारने मान्य केलेली) परवडतच नाही. मध्यमवर्गीयच या सर्व समस्यांना तोंड देत आपला सन्मान राखण्याच्या प्रयत्नात आयुष्य घालवतो. देशप्रेम, देशसेवा, इमानदारी, सचोटी, कायदा पाळणे, इ. गुणांना तो नेहमीप्रमाणेच चिकटून राहतो. त्याची सहनशक्ती त्यालाच वाढवून घ्यायची गरज भासते. त्यालाच त्रास व अपमान बऱ्याच प्रसंगी सहन करावा लागतो, तो व्यापारी बनू शकत नाही किंवा मंत्री होऊ शकत नाही. त्याचा पिंडच निराळा असतो. असे सुशिक्षित सुसंस्कृत मध्यमवर्गीय सगळ्याच देशात असतात. यांची दखल मात्र कोणीच घेत नाही याची खंत वाटते.\n– भाऊराव हेडाऊ, नागपूर.\nदि. १५ जुलै २०१६ च्या लोकप्रभामधील ‘सातवा वेतन आयोग मध्यमवर्गीय मात्र महागाईच्या तोंडी’ हा सुहास जोशी यांचा लेख चांगला आहे.\nकेंद्र व राज्य सरकार यांची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस) अधिकाऱ्यांकडून चालविली जाते. सर्व खाती व विभाग हे सूत्रबद्धपणे योग्य रचनात्मक बांधून नियंत्रित ठेवणे हे त्यांनी व्यवस्थित करावे अशीच सर्व शासनकर्त्यांची अपेक्षा असावी.\nआज सरकारची सर्व खाती/ विभाग माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या घोषणा करीत आहेत. अशा खात्यांमधून कोणत्याही परिस्थितीत ‘‘आज साहेब नाहीत उद्या या’’ हे वाक्य सांगितले जाणार नाही एवढी खबरदारी घेतली तरी सामान्य जनांना ते पुरेसे वाटू शकेल. त्याचबरोबर ज्या विभागातील अधिकाऱ्यांनी नोटीस/ पत्रे पाठवून सामान्यांना विशिष्ट तारखेला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या असतील, तेव्हा कार्यालयात उपस्थित होणाऱ्या सामान्यांची/ जनतेची कामे त्याच दिवशी पार पडतील अशी दक्षता संबंधित खात्यांनी घ्यावी. नाही तर होते असे की, नोटीस/ पत्र ज्या अधिकाऱ्यांच्या सहीने गेलेले असते त्यांची अनुपस्थिती असली तर नोटीस असली तरी सामान्यांचे काम त्या दिवशी होत नाही. हे टळले पाहिजे. लेखात गुणवत्तेच्याच निकषावर आधारित वेतनवाढ असावी असे नमूद केले आहे. पण त्यासाठी धोरणात्मक निर्णय होण्याची आवश्यकता आहे.\nगुणवंत कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभागातून आगाऊ वेतनवाढी देण्याची पद्धत होती. परंतु, २००६ साली जेव्हा ६ वा वेतन आयोग महाराष्ट्र शासनाने लागू केला तेव्हा आगाऊ वेतनवाढीबाबत कोणताही निर्णय जाहीर न करता ती पद्धत बंद झालेली आहे. शासनाने अधिकारांचे विकेंद्रीकरण केले तर ‘‘मंत्रालयातून आदेश आला तरच काम होऊ शकेल’’ असे अधिकारी सांगू शकणार नाहीत. त्यानंतर परफॉर्मन्स आपोआप येईल.\n– मनोहर तारे, पुणे.\nपर्यटन आणि सामाजिक जाणीव\nलोकप्रभा पर्यटन विशेषांक (२९ जुलै) माहितीपूर्ण होता. मी भरपूर पर्यटन केले आहे. त्या अनुभवातून मला पर्यटकांना सुचवावेसे वाटते, की पर्यटन करताना त्या त्या भागातील अंधांच्या संस्था, आदिवासी आश्रमशाळा, वंचितासाठीच्या संस्था, अपंगांसाठीच्या संस्था, वृद्धाश्रम यांना जरूर भेट द्या. त्यांच्याबरोबर संवाद साधा. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद टिपून घ्या. त्यांना कुणी तरी येऊन आपल्याशी बोलावेसे वाटते. त्यांचे चेहरे आनंदाने फुलून येतात. ते पाहून तुमचे मन कसे समाधानाने भरून येते, हे अनुभवा. तसेच आपले पर्यटन आपणच आखले तर फारच स्वस्त पडते. आपल्याला हवे तेथे कमी-जास्त वेळ थांबता येते. पर्यटन होते आणि थोडीफार सामाजिक जाणीवदेखील जपली जाते.\n– प्रफुल्लचंद्र पुरंदरे, वेसावे, मुंबई\nशेफ आहेत की लेखक\n‘लोकप्रभा’चा श्रावण विशेष अंक वाचला. त्यातला ‘सह्यानुभूती श्रावणातली’ हा लेख आवडला. त्याचबरोबर विष्णू मनोहर यांचा भुट्टय़ाचा चिवडा आणि इतवारीतला बटाटे वाडा हा लेख विशेषत्वाने आवडला. कारण माझा काही काळ नागपुरात गेलेला आहे व त्यांनी वर्णन केलेला भुट्टय़ाचा चिवडासुद्धा मी खाल्लेला आहे. लेख वाचताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती अशी की विष्णूजीच्या लेखनशैलीत खूप बदल झालेला आहे. मी खूप वर्षांपासून त्यांचे लेख-पुस्तकं वाचते आणि आज मला प्रश्न पडला कीहे शेफ आहेत की लेखक. असेच वेगवेगळ्या विषयातील अंक उत्तरोत्तर काढत राहा, मनापासून धन्यवाद\n– विनिता झाडे, ई-मेलवरून\n‘वैज्ञानिक नागपंचमी’ हा १२ जुलैच्या अंकातील रुपाली पारखे-देशिंगकर यांचा लेख वाचला. लेख फार सुंदर आणि सापांविषयी अनेकानेक गैरसमज दूर करणारा आहे. या लेखाच्या निमित्ताने सापांविषयी उपयोगी माहिती मिळाली. लहानपणी आम्ही काही दोस्त मंडळी ‘अहो तुमच्या घरात साप शिरताना दिसला होता’ असे खोटे सांगून एखाद्याला त्रास देऊन गंमत पाहायचो आणि नंतर खरी गोष्ट समजल्यावर वडिलांनी दिलेला खरपूस प्रसाद खाल्ल्याचे पण स्मरते. असो. असेच लोकोपयोगी लेख ‘लोकप्रभा’मध्ये यावेत.\n– चंद्रकांत लेले, भोपाळ, मध्य प्रदेश\nचांगली अभिनेत्री, उत्तम लेखिका\n‘लोकप्रभा’तील नेहा महाजनचे सदर नियमित वाचतो. तिने तिच्या लेखनातून मांडलेली निरीक्षणे मनाला स्पर्शून गेली. साधीसोपी पण मनाला भिडणारी तिची भाषा वाचून असे जाणवले की ती चांगली अभिनेत्री तर आहेच, त्याचबरोबर उत्तम लेखिकाही आहे. अभिनयाच्या क्षेत्रात असून इतके मर्मस्पर्शी लिखाण करणारे निदान माझ्या पाहण्यात तरी कुणी नाही. तिने लिहिलेले तिच्या बालपणाबद्दलचे, परदेशातील शिक्षणाबद्दलचे लेख मला अतिशय आवडले. तिने असेच नियमित लेखन करावे ही इच्छा.\n– विशाल कुलकर्णी, ई-मेलवरून.\nकलर्स मराठीचं मंबाजीला महत्त्व देणे चालूच आहे. तुकारामाच्या गाथा इंद्रायणीत बुडविल्या म्हणून तो फुगडी खेळला हाही तपशील दाखविला आहे. सध्या तीन दिवस झाले, तुकाराम इंद्रायणीकाठी उपवास करीत बसल�� आहे. मग तीन दिवसांनंतरही त्याची दाढी गुळगुळीत कशी रोज त्याची दाढी कोण करून जातो रोज त्याची दाढी कोण करून जातो एरवी मालिकावाले फालतू तपशील दाखवितात पण उपासाला बसलेल्या तुकारामाची दाढी वाढेल हे त्यांच्या लक्षात येत नाही\nमालिकांच्या सादरीकरणातला बटबटीतपणा या विषयावर नव्याने लिहिण्यासारखे काही नाही. पण काही गोष्टी मात्र नव्या पिढीने विचार करण्यासारख्या नक्की आढळतात. उदाहरणार्थ काही मालिका-\nपसंत आहे मुलगी – पंतसचिवांचा हेकटपणा आणि धार्मिकतेचा पोरकट अतिरेक यांच्या विरुद्ध बंडाचा झेंडा उभारून घरातून बाहेर पडणं ऊर्मीला सहज शक्य होतं. पण असा आततायीपणा न करता नवऱ्याच्या घराला, माणसांना आपलंसं करून त्यांचं मन वळवण्याचा कठीण मार्ग तिने निवडलाय. मी आणि माझा नवरा-मुलं इतक्या छोटय़ा जगात रमणाऱ्या मुलींनी याचा जरूर विचार करावा. नांदा सौख्यभरे – सासूचा नीचपणा नवऱ्याला सांगून तिचा पाणउतारा करणं स्वानंदीच्या हातचा खेळ आहे. तिचा दीर-जाऊ तिच्या बाजूने आहेत. तिच्याजवळ भक्कम पुरावेसुद्धा आहेत. पण ती तसं करीत नाही. जाता-येता नवऱ्याच्या कानाशी लागून सासूच्या तक्रारी सांगणाऱ्या आणि एक दिवस नवऱ्याला घेऊन वेगळं घर करणाऱ्या आजच्या तरुण मुलींना हे जमेल\nऊर्मीने बंडाचा झेंडा उभारून किंवा स्वानंदीने सासूचं पितळ उघडं पाडून मालिका संपली नसती, वेगळा ट्रॅक घेऊन सुरूच राहिली असती. पण या काही गोष्टी दाखवून मालिकेच्या निर्मात्यांनी आणि वाहिनीनेसुद्धा तरुण पिढीला एक शर्करावगुंठित (ूंस्र्२४’ं३ी)ि मात्राच दिली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघ���ंना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 वेतन आयोग हवाच कशाला\n2 गीरच्या अभयारण्यात हिडिंबेची गुंफा\n3 बादरायण संबंध जोडू नका\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/faq/questions-en/add-ons-en/how-can-i-know-which-fsx-version-is-installed-on-my-computer-fsx-sp1-sp2-or-acceleration", "date_download": "2020-01-23T13:46:24Z", "digest": "sha1:UZF3E5AKKOHQAMFCBZRZFTUHW33E4HAQ", "length": 7360, "nlines": 89, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "मला कसे कळेल? FSX माझ्या संगणकावर आवृत्ती स्थापित केली गेली आहे का? FSX-एसपीएक्सएनयूएमएक्स, एसपीएक्सएनयूएमएक्स किंवा प्रवेग? - रिकू", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nसिम्युलेटर, अॅड-ऑन आणि वेबसाइटबद्दल प्रश्न\n FSX माझ्या संगणकावर आवृत्ती स्थापित केली गेली आहे का FSX-एसपीएक्सएनएक्स, एसपीएक्सईएनएक्स किंवा प्रवेग\nकोणत्या आवृत्तीची माहिती आहे FSX आपल्या संगणकावर स्थापित केले आहे, हे सोपे आहे: प्रारंभ करा FSXआणि आपल्याला पाहिजे असलेल्या कोणत्याही विमानासह आपल्याला पाहिजे तेथे फ्लाइट सुरू करा. आता, आपल्या स्क्रीनच्या शीर्षस्थानी, मेनू बार (आधीपासून उघडले नसल्यास) उघडा आणि उजवीकडे \"मदत» वर क्लिक करा. येथे, «बद्दल» वर क्लिक करा. खालील विंडो आपल्या आवृत्तीसह दिसते FSX:\nरविवारी ऑगस्ट 09 वर by rikoooo\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकारा���ा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nआता आपण आपल्या फेसबुक क्रेडेंशिअल्स वापरुन लॉग इन केले आहे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/congress-jds-mlas-protest-outside-karnataka-assembly-against-bjp/", "date_download": "2020-01-23T15:23:52Z", "digest": "sha1:LSRQGZUKIHS4GRGPVQJRUSLAO3QZXJUQ", "length": 6743, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Karnataka Election; काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांचे धरणे आंदोलन", "raw_content": "\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\n‘बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना हाकलून लावलंच पाहिजे’\nआमची ‘आरती ‘ त्रास देत नाही ; तर तुमच्या ‘ नमाज ‘ चा त्रास कसा सहन करणार\n‘बोगस बातम्यांकडे लक्ष देऊ नका’\nKarnataka Election; काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांचे धरणे आंदोलन\nनवी दिल्ली : कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.\nसुप्रीम कोर्टात मध्यरात्री 2 ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.\nदरम्यान कर्नाटकात भाजपाचे नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलरच्या नेत्यांकडून विधिमंडळाच्या आवारातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.‘सत्तास्थापनेसंदर्भात सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित आहे. आता आम्ही जनतसमोर जाऊन भाजपाने लोकशाहीविरोधी कृत्य कसे केले हे सांगू, असे काँग्रेसचे नेते सिद्धरामैया यांनी सांगितले.\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\nअधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश\nराज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...\nमंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका\nबाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा\nजावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%9D%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2020-01-23T14:37:15Z", "digest": "sha1:KBFVMI3FQ6CVYVZGQIIK5KY2ALJVZZH3", "length": 4239, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उझबेकिस्तानचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वीकार १८ नोव्हेंबर १९९२\nउझबेकिस्तानचा ध्वज १८ नोव्हेंबर १९९२ रोजी स्वीकारला गेला.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १२:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ad-take-murder-in-jeur-haibati/", "date_download": "2020-01-23T13:41:29Z", "digest": "sha1:LPFI2HXFXNYP7O35QKYPVUJ6UT4AHSHU", "length": 22316, "nlines": 236, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "वकील संभाजी ताकेंसह दोघांची कुर्‍हाडीने वार करून हत्या | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nकुकडी कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू; अंतिम यादी 17 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार\nसिक्युरिटीगार्ड ने सुपरवायझरची कोयत्याने वार करून केली हत्या ; एमआयडीसीतील क्रॉम्टन कंपनीमधील घटना\nई पेपर- गुरुवार, 23 जानेवारी 2020\nPhoto Gallery : मेट, भुजबळ नॉलेज सिटी मध्ये अवतरली शिवशाही\n2 फेब्रुवारी रोजी रंगणार ‘योगाथॉन-2020’\nबिबट्याच्या संचाराने दाढेगावकर भयभीत\nDeshdoot Impact : अवैध धंद्याबाबतचे वृत्त झळकताच पोलिसांचे ठिकठिकाणी छापे\nजळगाव : प्रजासत्ताक दिनी जवान फौंडेशनतर्फे “अशफाकराम” एकपात्री प्रयोगाचे आयोजन\nजळगाव : भाजपा महापौर पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा\nपारोळा : महामार्गावर पिकअप व टँकरची धडक ; दोन ठार, दोन जखमी\nजळगाव : खुबचंद साहित्यांवरील हल्लाप्रकरणी आणखी दोघांना अटक\nधुळे : चिमठाणेनजीक ट्रक उलटला, अनेकांनी दारूचे बॉक्स नेले वाहून\nसोनगीरात एकाला जिवंत जाळले, तिघांना अटक\nधुळे : पैशाच्या वादातून एकाला जाळले ; सोनगीर गावात तणाव, तिघे ताब्यात\nरस्त्यावर दारूचा महापूर : दारुडे झिंगाट…\nशहादा : युवारंगमध्ये एम.जे.महाविद्यालयाला विजेते तर प्रताप महाविद्यालयाला उपविजेते पद\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरेंच्या उपस्थितीत आज ‘युवारंग’चा समारोप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nBreaking News मुख्य बातम्या सार्वमत\nवकील संभाजी ताकेंसह दोघांची कुर्‍हाडीने वार करून हत्या\nनेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील घटना शेतजमिनीच्या वादाचे कारण \nनेवासा/तेलकुडगाव (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे शेतजमिनीच्या वादातून नगर जिल्हा न्यायालयातील वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. संभाजीराव राजाराम ताके व त्यांच्यासोबत असलेल्या संतोष सुंदरराव घुणे (रा. बहिरवाडी ता.नेवासा) या दोघांची कुर्‍हाडीने वार करून हत्या झाल्याची घटना बुधवारी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून ते नगरला नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या घटनेने कुकाणा परिसरात खळबळ उडाली आहे.\nयाबाबत माहिती अशी, मूळचे नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील ���‍ॅड. संभाजी राजाराम ताके (वय 57) हे नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे राहत असून ते नगरच्या जिल्हा न्यायालयात वकिली करत होते. त्यांची जेऊर हैबती येथे वडिलोपार्जित शेती आहे. ही शेती त्यांचे जेऊर हैबती येथे राहत असलेले भाऊ शिवाजी ताके हे कसत होते. मागील 20 वर्षांपासून ते शिवाजी ताके यांना जमिनीची वाटणी करून मागत होते. त्यांच्या या जमिनीच्या वादाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे समजते. अ‍ॅड. संभाजी ताके बुधवारी महात्मा गांधी जयंतीची सुट्टी असल्याने गावाकडे जेऊर हैबतीला आले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा सहकारी संतोष सुंदरराव घुणे (रा. बहिरवाडी ता. नेवासा) तसेच काही मित्रही होते. गावातील नवरात्र उत्सवानिमित्त गावातील रेणुकामाता मंदिरात दर्शनासाठी ते आले होते.\nत्यांचे जेऊर हैबती येथे आल्यानंतर वाद झाले असावेत. दुपारी दोनच्या सुमारास संभाजी ताके व संतोष सुंदरराव घुणे (वय 30) यांची कुर्‍हाडीने वार करुन हत्या करण्यात आली. सदरील घटना घडल्यावर संभाजी ताके यांचा पुतण्या आरोपी शरद शिवाजी ताके याने कुकाणा दूरक्षेत्राला घटनेची माहिती दिली.\nघटनास्थळी कुर्‍हाड, लाकडी दांडके, मोबाईल तसेच डस्टर कंपनीची कार (एमएच 16 बीवाय 8084) आढळून आल्याने जप्त करण्यात आले आहे. आरोपी पुतण्या शरद शिवाजी ताके (वय 36) याला नेवासा पोलीस ठाण्यात हजर केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nमयताबरोबर अन्य दोन मित्र होते. त्यांच्यावरही जबरी वार झाले आहेत. अशोक विष्णू शिंदे (वय.42) रा. नवनागापूर एमआयडी आणि रविंद्र शंकर गोसावी (रा. भगवानबाबा चौक, सावेडी अशी त्यांची नावे असल्याचे समोर आले आहे.\nघटनेच्या ठिकाणी दोन मृतदेह आढळून आले. या दोन्ही मयताचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेवासा ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन जाण्यात आले. त्यानंतर ते पुन्हा फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले. जमिनीवरुन दोघा भावांमध्ये अनेक वेळा किरकोळ वाद झाल्याची माहिती पोलिसांना प्राथमिक चौकशीत मिळाली आहे. घटनेची माहिती कळताच शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, नेवाशाचे पोलीस निरीक्षक रणजीत डेरे, कुकाणा बीटचे पोलीस नाईक संतोष फलके यांनी फौजफाट्यासाह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदरील घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.\nजेऊर हैबती येथील हत्या प्रकरणात सध्या एका आरोपीस अटक केली असून तपास पथक पुढील पुरावे गोळा करत आहे.\n– दिपाली काळे अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर\nजखमींवर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुुरू आहेत. त्यांचे जबाब घेण्यासाठी नेवासा पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक पी.के.शेवाळे आणि हवालदार संतोष फलके आले होते. मात्र, जखमींची स्थिती जबाब देण्यासारखी नसल्याने जबाब घेता आले नाहीत. तत्पूर्वी नगरच्या तोफखाना पोलिसांनी जबाब घेण्याचा प्रयत्न केला होता.\nनाशिक पश्चिममध्ये महायुतीत बंडाळी; शिवसेनेचे २१ नगरसेवक भाजप विरोधात उमेदवार देण्याची शक्यता\nएस.टी.आगारावर मनुदेवी प्रसन्न : दर्शनासाठी भाविकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nबलुचिस्तानातील कार्यकर्त्यांची भारताकडे पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी हाक\nFeatured, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nएक दिवस बाप्पासाठी; रिक्षावाल्या काकांची दिवसभर ‘मोफत सेवा’\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nयंदाच्या नवरात्री उत्सवातील काही हटके ट्रेंड्स\nFeatured, आवर्जून वाचाच, नाशिक\nघरकुल घोटाळा : गुलाबराव देवकर, आ.चंद्रकांत सोनवणेंसह इतरांनाही जामीन\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\nराज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ\nशिवभोजन योजनेसाठी तीन महिन्याकरिता ६. ४८ कोटी रुपयांचे अनुदान\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\nराज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ\nशिवभोजन योजनेसाठी तीन महिन्याकरिता ६. ४८ कोटी रुपयांचे अनुदान\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आण�� अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/international/us-president-donald-trumps-kashmir-mediation-offer-not-table-anymore-says-indias-us-envoy/", "date_download": "2020-01-23T14:03:58Z", "digest": "sha1:KKWVVM3TS5AX4K6IWEWSWXNGSBYUNGCW", "length": 29331, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Us President Donald Trumps Kashmir Mediation Offer Not On Table Anymore Says Indias Us Envoy | काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास ट्रम्प यांचा नकार; पाकिस्तानला धक्का | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ जानेवारी २०२०\nकचरा वर्गीकरणाचा बोजवारा, आरोग्याबाबत वसई-विरार महानगरपालिका उदासीन\nनागपुरात खून करण्याच्या हेतूने फिरणाऱ्यास अटक\n७४ पेैकी ४५ नगरसेवक ठरले ‘मौनीबाबा'\nमाजी क्रिकेटर प्रशांत वैद्य यांची मालमत्ता जप्त\nआळंदीतील इंद्रायणी नदी स्वच्छ करणार, आदित्य ठाकरेंचं आश्वासन\nआळंदीतील इंद्रायणी नदी स्वच्छ करणार, आदित्य ठाकरेंचं आश्वासन\n'हे' खपवून घेणार नाही, पंकजांचा पालकमंत्री धनंजय मुडेंना थेट इशारा\nआत्मा पवित्र करण्यासाठी भोंदूबाबाने गायिकेला नग्न होण्यास सांगितले\nखालच्या पातळीवरील 'राज'कारण, मनसे अधिवेशनाला 'महावितरणचा शॉक'\nयुवक काँग्रेसने श्रद्धा, सबुरी व सातत्य ठेवून काम करावे : बाळासाहेब थोरात\nचाहत्याच्या प्रश्नांवर उत्तर देताना शाहरुख खान म्हणतो,'बस आप दुआ में याद रखना'\n लहानपणी माझ्यावर बलात्कार झाला होता...; ‘अर्जुन रेड्डी’च्या अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा\nमराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी बनली पोलीस अधिकारी, जाणून घ्या याबद्दल\nShabana Azmi's Health : शबाना आझमी यांच्या तब्येतीत सुधारणा, पण कधी मिळणार डिस्चार्ज...\n'लाल दुपट्टे वाली' फेम अभिनेत्री बॉलिवूडपासून आहे गायब, आता दिसते खूप ग्लॅमरस\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nपोटावर झोपल्यामुळे शरीराला उद्भवतोय 'या' समस्यांचा धोका\nतुमच्या 'या' चुकांमध्ये केसांना केलेले हायलाईट आणि रंग लगेच निघून केस होतात खराब\nयादगार हनिमूनसाठी बेस्ट ठरू शकेल 'हे' डेस्टिनेशन, पुन्हा पुन्हा जायची होईल इच्छा\nतुमचा बॉयफ्रेंड अजूनही एक्स गर्लफ्रेंडशी बोलतो का हे कसं ओळखाल\nसंगीतकार विश्वकांत महेशकर यांचं निधन\nखेलो इंडियामध्ये सलग दुसऱ्या वर्षीही २५६ पदकांसह महाराष्ट्र अव्वल\nदिल्लीत उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा कँडल मार्च\nस्वयंघोषित बाबा नित्यानंदविरोधात इंटरपोलची ब्ल्यू कॉर्नर नोटीस\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nघोडबंदर येथील मगरीला पकडण्यात यश; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचारासाठी दाखल\nभारताच्या महिला खेळाडूवर प्राणघातक हल्ला; तीन आरोपींना अटक\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात; नियंत्रण कक्षाची केली पाहणी\nअकोला: दोन वर्षांच्या चिमुकलीची हत्या करून आईची आत्महत्या\nनांदेड: बिलोली विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी सय्यद रसूल अटकेत\nमनसेच्या नवीन झेंड्याबाबत आर. आर. पाटील फाऊंडेशनची मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार\nमोदी सरकारनं रोजगार निर्मितीसाठी उचललं पाऊल रिक्त पदांसाठी लवकरच होणार भरती\nगडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील येणापूरजवळच्या जंगलात वाघाने केली गोऱ्ह्याची शिकार, गावकरी दहशतीत\nअकोला: राष्ट्रीय महामार्गावर कुरुमजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nकेरळ : वायनाडमध्ये 30 जानेवारीला सीएएविरोधातील रॅलीत काँग्रेसच्या राहुल गांधी संबोधित करणार आहेत.\nसंगीतकार विश्वकांत महेशकर यांचं निधन\nखेलो इंडियामध्ये सलग दुसऱ्या वर्षीही २५६ पदकांसह महाराष्ट्र अव्वल\nदिल्लीत उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा कँडल मार्च\nस्वयंघोषित बाबा नित्यानंदविरोधात इंटरपोलची ब्ल्यू कॉर्नर नोटीस\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nघोडबंदर येथील मगरीला पकडण्यात यश; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचारासाठी दाखल\nभारताच्या महिला खेळाडूवर प्राणघातक हल्ला; तीन आरोपींना अटक\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात; नियंत्रण कक्षाची केली पाहणी\nअकोला: दोन वर्षांच्या चिमुकलीची हत्या करून आईची आत्महत्या\nनांदेड: बिलोली विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी सय्यद रसूल अटकेत\nमनसेच्या नवीन झेंड्याबाबत आर. आर. पाटील फाऊंडेशनची मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार\nमोदी सरकारनं रोजगार निर्मितीसाठी उचललं पाऊल रिक्त पदांसाठी लवकरच ���ोणार भरती\nगडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील येणापूरजवळच्या जंगलात वाघाने केली गोऱ्ह्याची शिकार, गावकरी दहशतीत\nअकोला: राष्ट्रीय महामार्गावर कुरुमजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nकेरळ : वायनाडमध्ये 30 जानेवारीला सीएएविरोधातील रॅलीत काँग्रेसच्या राहुल गांधी संबोधित करणार आहेत.\nAll post in लाइव न्यूज़\nकाश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास ट्रम्प यांचा नकार; पाकिस्तानला धक्का\nकाश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास ट्रम्प यांचा नकार; पाकिस्तानला धक्का\nकोणत्याही देशाकडून मदत मिळत असल्यानं पाकिस्तान एकाकी\nकाश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास ट्रम्प यांचा नकार; पाकिस्तानला धक्का\nवॉशिंग्टन: काश्मीर प्रश्नावर अमेरिकेनं त्यांची भूमिका पूर्णपणे स्पष्ट केली आहे. काश्मीर हा भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न आहे. त्यामुळे अमेरिका यामध्ये मध्यस्थी करणार नसल्याची भूमिका ट्रम्प प्रशासनानं घेतली. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या माध्यमातू भारतावर दबाव आणण्याची पाकिस्तानची खेळी होती. मात्र ती पूर्णपणे अपयशी ठरली.\nअमेरिका त्यांच्या जुन्या धोरणानुसार वाटचाल करणार असल्याची माहिती अमेरिकेतील भारताचे राजदूत हर्षवर्धन सिंगला यांनी दिली. भारत आणि पाकिस्ताननं एकत्र येऊन काश्मीर प्रश्न सोडवावा, अशी भूमिका अमेरिकेनं घेतली आहे. याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र काश्मीर प्रश्न द्विपक्षीय असल्याची स्पष्ट भूमिका भारतानं ट्रम्प प्रशासनाकडे मांडली. यामुळे आता ट्रम्प यांनी घूमजाव करत मध्यस्थी करण्यास नकार दिला.\nकाश्मीर भारताचं अभिन्न अंग आहे. त्यामुळे या भागातील प्रश्न कायम देशांतर्गत स्वरुपाचे असतील. त्यात कोणत्याही तिसऱ्या देशानं लक्ष घालण्याची गरज नाही, अशी भारताची पूर्वीपासूनची स्पष्ट भूमिका आहे. मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानं पाकिस्ताननं नाराजी व्यक्त केली आहे. सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जगातील अनेक देशांकडे मदतीसाठी विनंती करत आहेत. मात्र अद्याप तरी पाकिस्तानला कोणीही मदतीचा हात दिलेला नाही. कायम पाठिशी राहणाऱ्या चीनकडे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी सहाय्य मागण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथेही पाकिस्तानला अपयश आलं.\nJammu KashmirArticle 370PakistanAmericaDonald TrumpImran Khanजम्मू-काश्मीरकलम 370पाकिस्तानअमेरिकाडोनाल्ड ट्रम्पइम्रान खान\n'या' भारतीय दाम्पत्याचा अमेरिकेत आहे आलिशान बंगला, पाहा फोटो\nपाकिस्तानातील ४०० किलोचा 'हल्क' प्रेमाच्या शोधात, ३०० मुली पाहिल्यावर ठेवल्या 'या' अटी...\nपाकमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरूच, हिंदू मुलीचं केलं जबरदस्तीनं धर्म परिवर्तन\nपाकचे पंतप्रधान इम्रान यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग, ट्रम्प यांची मध्यस्थीची इच्छा\nप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घातपाताचा कट एटीएसने उधळला\nआयपीएलपेक्षा पीसीएलचे खेळाडूच भारी; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा जळफळाट\nपाकमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरूच, हिंदू मुलीचं केलं जबरदस्तीनं धर्म परिवर्तन\nपाकचे पंतप्रधान इम्रान यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग, ट्रम्प यांची मध्यस्थीची इच्छा\n# हॅशटॅगचा वापर मोठ्या प्रमाणात होईल याचा विचारही केला नव्हता\nहोय, क्षेपणास्त्रे डागून युक्रेनचे विमान पाडले, इराणची कबुली\n चीनमध्ये वेगात पसरतोय 'कोरोन वायरस'चा धोका; संपूर्ण देशात अलर्ट\nसुदानमधल्या कुपोषित सिंहांचे फोटो व्हायरल, बचावासाठी मोहीम सुरू\nनागरिकत्व सुधारणा विधेयकभारत विरुद्ध न्यूझीलंडशिर्डीतानाजीऑस्ट्रेलियन ओपनमनसेडोनाल्ड ट्रम्पदिल्ली निवडणूकछपाकशिवसेना\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nकाय शिकले रोहित पवार शरद पवारांकडून\nमी होणार सुपरस्टारच्या मंचावर अवतरली ड्रीम गर्ल दिपीका पदुकोण\nधनंजय मुंडेंना परत कसं आणलं\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nतुमच्या 'या' चुकांमध्ये केसांना केलेले हायलाईट आणि रंग लगेच निघून केस होतात खराब\nअमृता खानविलकरच्या हॉट इन्स्टाग्राम फोटोंचा धुमाकूळ, बघाल तर बघतच राहाल\nकाही सुंदर आणि काही विचित्र दिसणारी 'ही' १० झाडे आजही लोकांसाठी बनून आहेत रहस्य\n'या' भारतीय दाम्पत्याचा अमेरिकेत आहे आलिशान बंगला, पाहा फोटो\nसोनाली कुलकर्णीचा हा बोल्ड अंदाज पाहून उडेल तुमचा होश\nअजब नवरीची गजब कहाणी; लग्नासाठी ठेवलेली 'ही' अट पाहून पाहुणेमंडळी काढतायेत पळ\nहे बॉलिवूड कलाकार बालपणी इतके क्यूट दिसत होते यावर तुमचा विश्वासही बसणार नाही\nवन डेत जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजानं केलं प्रेयसीला हटके प्रपोज\nकचरा वर्गीकरणाचा बोजवारा, आरोग्याबाबत वसई-विरार महानगरपालिका उदासीन\nनागपुरात खून करण्याच्या हेतूने फिरणाऱ्यास अटक\n७४ पेैकी ४५ नगरसेवक ठरले ‘मौनीबाबा'\nमाजी क्रिकेटर प्रशांत वैद्य यांची मालमत्ता जप्त\nआळंदीतील इंद्रायणी नदी स्वच्छ करणार, आदित्य ठाकरेंचं आश्वासन\n'हे' खपवून घेणार नाही, पंकजांचा पालकमंत्री धनंजय मुडेंना थेट इशारा\nआळंदीतील इंद्रायणी नदी स्वच्छ करणार, आदित्य ठाकरेंचं आश्वासन\nमुंबईचा डॉन मन्या सुर्वे माझा भाऊ होता; नाना पाटेकरांनी सांगितलं 'नातं'\nखेलो इंडियामध्ये सलग दुसऱ्या वर्षीही २५६ पदकांसह महाराष्ट्र अव्वल\nसात दिवसांत फाशीची अंमलबजावणी व्हावी; मोदी सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका\n मोदी सरकारच्या काळात बुडित खात्यात गेलेल्या कर्जात दुपटीनं वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/yavatmal/honor-nandi-naik-and-stewards-umarkhed/", "date_download": "2020-01-23T14:34:59Z", "digest": "sha1:EQVY2XVRUGSMO7NP7IJ6F37IFEVIIVHK", "length": 32800, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Honor Of Nandi Naik And Stewards In Umarkhed | उमरखेडमध्ये तांड्यांचे नाईक व कारभाऱ्यांचा सन्मान | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराज ठाकरे���च्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हत���, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nउमरखेडमध्ये तांड्यांचे नाईक व कारभाऱ्यांचा सन्मान\nHonor of Nandi Naik and stewards in Umarkhed | उमरखेडमध्ये तांड्यांचे नाईक व कारभाऱ्यांचा सन्मान | Lokmat.com\nउमरखेडमध्ये तांड्यांचे नाईक व कारभाऱ्यांचा सन्मान\nआजही बंजारा समाजाच्या तांड्यांवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात महत्वाची भूमिका बजावणारे नाईक आणि कारभारी दुर्लक्षित आहे. मात्र त्यांच्या कामगिरीचा गौरव महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाला. उमरखेड येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उमरखेड व महागाव तालुक्यातील ५० तांड्यांचे नाईक व कारभारी यांचा सत्कार करण्यात आला.\nउमरखेडमध्ये तांड्यांचे नाईक व कारभाऱ्यांचा सन्मान\nठळक मुद्देमहाराष्ट्रातील पहिलाच कार्यक्रम : वसंतराव नाईक यांना श्रद्धांजली\nउमरखेड : आजही बंजारा समाजाच्या तांड्यांवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात महत्वाची भूमिका बजावणारे नाईक आणि कारभारी दुर्लक्षित आहे. मात्र त्यांच्या कामगिरीचा गौरव महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाला. उमरखेड येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उमरखेड व महागाव तालुक्यातील ५० तांड्यांचे नाईक व कारभारी यांचा सत्कार करण्यात आला.\nमाजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त गो.सी. गावंडे महाविद्यालयात जिल्हा अखिल कुणबी समाजातर्फे हा सत्कार सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी माजी आमदार अनंतकुमार पाटील होते. यावेळी बंजारा समाजाचे आद्यगुरु पोहरादेवी येथील रामराव महाराज, अ‍ॅड. आशिष देशमुख, अ‍ॅड. हटकर उपस्थित होते. आजकालचे मुख्यमंत्री शासकीय पुजेच्या निमित्ताने विठ्ठलासमोर फोटोसेशन करतात. मात्र शेतकऱ्यांनाच आपले दैवत मानणाऱ्या वसंतराव नाईकांनी आपल्या ११ वर्षाच्या कारकीर्दीत विठ्ठलाच्या चरणी लिन होण्याऐवजी शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी आयुष्य खर्ची घातले, असे प्रतिपादन अनंतकुमार पाटील यांनी केले. वसंतराव नाईकांनी ग्रामीण भागासाठी पाहिलेले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज तांड्यांचे नाईक व कारभारी यांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.\nजिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर म्हणाले, तांड्यावरील नाईक आणि कारभारी यांच्या कामाची दखल म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रामराव महाराज यांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरूपात पाच नाईक व कारभारी यांना वसंतराव नाईक यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. उर्वरित नाईक व कारभारी यांचा माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, नंदकिशोर अग्रवाल, शिवाजी सवनेकर, वनमालाताई राठोड, नितीन भुतडा, डॉ. विश्वनाथ विणकरे, अ‍ॅड. संतोष जैन, चितांगराव कदम, नारायणदास भट्टड, बाळू पाटील चंद्रे, डॉ. आनंदराव कदम, डॉ.या.मा. राऊत, संभाजी नरवाडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अ‍ॅड. हटकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन प्रा.बी.यु. लाभशेटवार, चंद्रकांत ठेंगे यांनी केले. तर आभार सुधीर तंवर यांनी मानले.\nविशेष लेखः ...अन् 'सह्याद्री'ऐवजी 'वर्षा' बंगलाच झाला मुख्यमंत्र्याचं निवासस्थान; बारशाचीही रंजक गोष्ट\nवसंतराव नाईक कृषी पुरस्कार जाहीर\nनाईक संस्थेसाठी दुपारपर्यंत ५० टक्के मतदान\nहरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन\nवसंतराव नाईकांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम\nआंबेडकर भवन, नाईक प्रतिष्ठान, शादीखानाचे बांधकाम अर्धवट\nबहुमताने निवडलेला बँक प्रतिनिधीही पात्र\nराठोड बंधूंची भरारी : बोरगाव येथे ऑईल मिल\n‘एनआरसी’ विरोधात वकील, डॉक्टर, प्राध्यापकांचे आझाद मैदानात धरणे\nमाहूर तीर्थक्षेत्र विकास निधी द्यावा\nमंत्राने पेटवला होम अन् लिंबातून काढले रक्त\nआर्णी पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभ��षचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला ज��वा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/13669", "date_download": "2020-01-23T15:53:59Z", "digest": "sha1:S6NI4NJVO7UCHC5YXLQNO3QCZC4YJHSC", "length": 3496, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हिंदु धर्म आणि शाप : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हिंदु धर्म आणि शाप\nहिंदु धर्म आणि शाप\nहिंदु धर्म आणि शाप\nहिंदु धर्म आणि शाप\nहिंदु धर्मात शाप देण्याची प्रथा आढळते. तशी ती हॅरी पॉटरमध्येही आहे. पण हिंदु धर्मातील बरेच शाप पीडीकृत शाप या कॅटॅगेरीत येतील. तत्क्षण मरण शाप अगदी क्वचितच. शंकराने मदनाला जाळून भस्म केला, हा त्या प्रकारात कन्सीडर होईल कदाचित.\nहिंदु धर्म आणि शाप\nRead more about हिंदु धर्म आणि शाप\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/mumbai-rishi-agarwal-came-first-in-the-state-in-jee-examination-24520", "date_download": "2020-01-23T14:46:59Z", "digest": "sha1:W6HFSRP4OYMKVPWJEJFOAFVYMD6XICS3", "length": 9504, "nlines": 105, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "जेईई परीक्षेत मुंबईचा ऋषी अग्रवाल राज्यात पहिला", "raw_content": "\nजेईई परीक्षेत मुंबईचा ऋषी अग्रवाल राज्यात पहिला\nजेईई परीक्षेत मुंबईचा ऋषी अग्रवाल राज्यात पहिला\nBy मुंबई लाइव्ह टीम | नम्रता पाटील\nआयआयटी आणि एनआयटी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल रविवारी १० जून रोजी जाहीर झाला. या परीक्षेत मुंबईच्या परळ येथ राहणाऱ्या ऋषी अग्रवालने ३६० पैकी ३१५ गुण मिळवून देशात आठवा तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर चंदिगडच्या पंचकुला येथे राहणाऱ्या १७ वर्षीय प्रणव गोयल याने ३३७ गुण मिळवून देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे.\nमुलींमध्ये कुणी मारली बाजी\nकोटा येथील साहिल जैन देशातून दुसरा आला असून दिल्लीच्या कलश शहाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमध्ये कोटा येथे राहणारी मीनल पारेख पहिली आली असून देशातून ती सहावी आली आहे. तिला ३६० पैकी ३१८ गुण मिळाले आहेत. मुंबईतील अभिनव कुमार, आयुष गर्ग आणि निमय गुप्ता या तीन विद्��ार्थ्यांनी या परीक्षेत ‘टॉप ५०’ मध्ये स्थान मिळवले.\nया परीक्षेत देशभरातून १ लाख ५५ हजार १५८ विद्यार्थी बसले होते. त्यातील १८ हजार १३८ विद्यार्थी पास झाले असून १६०६२ विद्यार्थी आणि २०७६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्वसाधारण गटातील ८७९४, ओबीसी प्रवर्गातून ३१४०, अनुसूचित जातींमधून ४७०९ आणि अनुसूचित जमातींमधून १४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.\nदिव्यांगामधून प्रथम क्रमांक कुणाचा\nही परीक्षा देशातील आयआयटी, एनआयटी, आयआयएससी संस्थांमधील प्रवेशसाठी घेतली जाते. ओबीसी प्रवर्गातून विजयवाड्याची मयुरी सिवा कृष्णा मनोहर, एससीमधून कोटा येथील आयुष कदम, एसटीमधून हैदराबादचा जटोथ शिव तरूण यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर दिव्यांगामधून पटियालाच्या मनन गोयलने पहिला क्रमांक मिळवला आहे.\nआयआयटी संस्थांमध्ये यंदा ११२७९ जागा उपलब्ध आहेत. यंदा आयआयटी कानपूरने २० मे रोजी जेईई अॅडव्हान्स्ड ही परीक्षा घेतली होती. येत्या १५ जूनपासून त्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. पदवीपूर्व इंजिनियरींग, सायन्स किंवा आर्किटेक्चर अभ्यासक्रमांना हे प्रवेश दिले जातील.\nमला मिळालेल्या गुणाबद्दल मी खूप समाधानी आहे. मी सुरुवातीपासूनच अभ्यास करत असल्याने मी नेहमीच अप-टू-डेट राहिलो. हे माझ्या कठोर परिश्रमाचं फळ असून मी कराटे, बॅडमिंटन खेळतो. तसेच स्विमिंग करतो. खेळ आणि अभ्यास यामध्ये मी बॅलन्स राखला होता. मला आयआयटी मुंबईत प्रवेश घेण्याची इच्छा आहे. जेणेकरून मला माझ्या कुटुंबाला नेहमी भेटता येईल.\nअश्लिल व्हिडीओ शिक्षकांच्या ग्रुपवर टाकणारा शिक्षक निलंबित\nमुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसच्या सौंदर्य जतनासाठी २०० कोटींचा निधी\nविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही\nशाळेत संविधानच्या प्रस्तावनेचे वाचन सक्तीचे; ठाकरे सरकारचा आदेश\nशिक्षकांना लवकरच अशैक्षणिक कामांतून करणार मुक्त- वर्षा गायकवाड\nबारावी परिक्षेचं हॉलतिकीट मिळण्यास सुरूवात\nमुंबईत आयटीआयच्या 'इतक्या' जागा रिक्त\nएमटेकच्या शुल्कवाढीमुळं विद्यार्थी नाराज, आंदोलनाचा इशारा\nवर्ष संपत आलं तरी अकरावीचे प्रवेश सुरूच\nभारतात मुंबई आयआयटी अव्वल स्थानी\nआयडॉलच्या प्रवेशासाठी मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा\nअकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी शेवटची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/first-aid-to-improve-the-cattles-health-5cc4061aab9c8d8624cfc80a", "date_download": "2020-01-23T15:22:09Z", "digest": "sha1:LBQ42IISE7KOCIDDOW3CAOUKMETMUIOZ", "length": 6271, "nlines": 69, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - जनावरांतील आजार प्रथमोपचाराने बरे होतील - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nजनावरांतील आजार प्रथमोपचाराने बरे होतील\nजनावरांमध्ये विविध प्रकारचे विषाणूजन्य व जीवाणूजन्य आजार आढळतात. हे आजार विविध माध्यमातून निरोगी जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. अनुकूल हवामान मिळाल्यास असे विषाणू, जिवाणू विविध अवयवात प्रादुर्भाव करतात. अशा आजारांच्या लक्षणांची माहिती असल्यास आजारी जनावरे लवकर लक्षात येऊन होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. १. पोट फुगी जनावराचे पोट डाव्या कुशीमध्ये फुगते. पोटामध्ये वायू भरल्यामुळे डाव्या कुशीचा भाग वर येतो. जनावर बैचन होते, चार पाणी खाणे सोडून देते व रवंथ करणे बंद होते. पोटामध्ये वायू तयार होण्याचे प्रमाण जास्त असल्यास जनावरास श्वास घेण्यास त्रास होतो. कधी जनावर तोंड उघडून श्वास घेते. हा आजार प्रामुख्याने ओला व कोवळा चारा खूप जास्त प्रमाणात आणि अति घाईने खाल्ल्यास होतो. उपचार प्राथमिक उपचार म्हणून पोटाच्या डाव्या बाजूस मसाज करावा. जनावराच्या तोंडात लाकडी काठी बांधल्यास लाळ स्रावून पोटफुगी कमी होण्यास मदत होते. पोटफुगीची तीव्रता जास्त असल्यास पशुवैद्याकडून तत्काळ उपचार करून घ्यावा.\n२. अपचन खुराक, धान्य किंवा घरातील शिळे अन्न जास्त प्रमाणात जनावरांना दिल्यास किवा जनावरांनी अपघाताने खाल्ल्यास अपचन हा आजार होतो. यामुळे आजारी असलेले जनावर खाणे पिणे बंद करते, पोट काही प्रमाणात फुगते, रवंथ करणे बंद होते व जनावर सुस्त होते. अपचनाची तीव्रता जास्त असल्यास जनावर सुस्त व अशक्त होते. उपचार खाण्याचा सोडा किवा मॅग्नेशिअम सल्फेट कोमट पाण्यात मिसळून पाजावे व पशुवैद्याकडून तत्काळ उपचार करून घ्यावा. संदर्भ - अॅग्रोवन जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/technology/", "date_download": "2020-01-23T13:47:54Z", "digest": "sha1:C5EZU5CR3ZB3S2ENF7I5TLDRU7ODHLIF", "length": 8663, "nlines": 115, "source_domain": "krushinama.com", "title": "तंत्रज्ञान Archives - KrushiNama", "raw_content": "\nतंत्रज्ञान • मुख्य बातम्या\nव्हॅट्सअ‍ॅपमध्ये डार्क मोड सुरू करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स\nव्हॅट्सअ‍ॅपने अखेर डार्क मोड फीचर सुरू केलं आहे. व्हॅट्सअ‍ॅपचं हे फीचर थिम सिलेक्शन पर्यायात दिसत आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या व्हॅट्सअ‍ॅपचा रंग पूर्ण बदलेल...\nतंत्रज्ञान • मुख्य बातम्या\nमोबाईलमध्ये ‘हे’ अ‍ॅप डाऊनलोड करताना सावधान\nस्मार्टफोन हँग होण्यामागे सर्वात मोठं कारण हे कोणत्याही प्रकारचे अ‍ॅप डाऊनलोड करणं हे असू शकतं. नुकतंच ‘गुगल प्ले स्टोर’वर अशा प्रकारचे १७ अ‍ॅप सापडले आहे...\nतंत्रज्ञान • मुख्य बातम्या\n‘या’ अ‍ॅपवर भारतीय उधळतात सर्वाधिक पैसे\nतंत्रज्ञान कितीही पुढे गेलं, कितीही प्रगती झाली तरीही अमुक एका गोष्टीसाठी विशेष म्हणजे कोणा एका अ‍ॅपसाठी वगैरे तर, खर्च करण्यात आजही भारतीय मागे आहेत. एका निरिक्षणातून...\nआरोग्य • तंत्रज्ञान • मुख्य बातम्या\nव्होडाफोन एम-पिसा वरुन तुम्हाला आता व्यवहार करता येणार नाहीत. एम-पिसा ऍप आता व्यवहार करण्यासाठी अवैध झालं आहे. आरबीआयने व्होडाफोनच्या या पेमेंट ऍपची मानत्या रद्द केली...\nतंत्रज्ञान • मुख्य बातम्या\nएरियल फवारणीसाठी सेंट्रल इन्सकेटीसाईड बोर्डाची (‘सिआयबी’) परवानगी गरजेची\nपेस्टीसाईड ॲक्‍शन नेटवर्क इंडियाव्दारे ‘सीआयबी’कडे कीडनाशक कायद्यातील कोणत्या तरतुदीच्या आधारे एरियल फवारणीस मान्यता देण्यात येते, याबाबत विचारणा करण्यात आली होती...\nतंत्रज्ञान • मुख्य बातम्या\nव्हॉट्सअ‍ॅप वेबच्या काही खास फीचर्सबाबत जाणून घ्या\nव्हॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या प्लॅटफॉर्मचं एक वेब-फ्रेंडली व्हर्जन 2015 मध्ये लाँच केलं होतं. व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या मदतीने युजर्स...\nतंत्रज्ञान • मुख्य बातम्या\n24GB जीबी डेटा आणि 150 रुपयांच्या कमी प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग सुविधा\nरिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम प्लान ऑफर करत असतो. कॉलिंग असो किंवा इंटरनेट डेटा कंपनीच्या योजना अशा आहेत, ज्या वापरकर्त्यांना कमी किमतीत अधिक फायदे देत...\nतंत्रज्ञान • मुख्य बातम्या\nRealme 5i भारतीय बाजारात लॉन्च\nRealme कंपनीनं Realme 5i फोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या संकेतस्थळांवर या फोनची विक्री सुरू होईल. ५००० मेगाहर्ट्झची...\nतंत्रज्ञान • मुख्य बातम्या\nबजाजची इलेक्ट्रिक स्कूटर १४ जानेवारीला बाजारात येणार\nबजाज आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ‘चेतक’ १४ जानेवारीला बाजारात आणत आहे. बाईक उत्पादक बजाज कंपनीची बहुप्रतिक्षित ‘चेतक’ ही इलेक्ट्रिक स्कूटर युवा वर्गाला लक्षात ठेवून...\n२२ वर्षाचे झाड अन उंची ३ फूट\nनिसर्गसौंदर्याने नटलेल्या बुलढाणा जिल्ह्यात लता वृक्षाचे दाटी डोळ्याचे पारणं फेडणारी आहे अगदी फ्लॅट संस्कृतीलाही लाभली आहे पण यातही शहरातील शांतिनिकेतन नगरात वसंत सरदार...\nखानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर\nथंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nजाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%95", "date_download": "2020-01-23T13:45:22Z", "digest": "sha1:7IEHR4RK5SYE6WLLXVN7N6GYXMKVVT6Z", "length": 1838, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कारा ब्लॅक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nही झिम्बाब्वेची महिला टेनिस खेळाडू आहे.\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/business/atmosphere-mistrust-industry-worrying-fear-expressed-vice-chairman-policy-commission/", "date_download": "2020-01-23T14:45:15Z", "digest": "sha1:7GCHB5ZGYOD44US2OYKK2NBJXILT3ZEO", "length": 31916, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Atmosphere Of Mistrust In The Industry Is Worrying, Fear Expressed By Vice Chairman Of The Policy Commission | उद्योग विश्वातील अविश्वासाचे वातावरण चिंताजनक, नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी व्यक्त केली भीती | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\nअंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीचा मार्ग मोकळा\nपुण्याचे महापौर LIVE :फेसबुकवर जाणून घेणार समस्या\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\n...म्हणून मनसेचा झेंडा बदलला राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायच�� नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nउद्योग विश्वातील अविश्वासाचे वातावरण चिंताजनक, नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी व्यक्त केली भीती\nउद्योग विश्वातील अविश्वासाचे वातावरण चिंताजनक, नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी व्यक्त केली भीती\nल्या ७० वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये इतका अविश्वास कधीच नव्हता जितका आज दिसून येत असल्याचे वक्तव्य नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.\nउद्योग विश्वातील अविश्वासाचे वातावरण चिंताजनक, नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी व्यक्त केली भीती\nनवी दिल्ली: गेल्या ७० वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये इतका अविश्वास कधीच नव्हता जितका आज दिसून येत असल्याचे वक्तव्य नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे हीच परिस्थिती कायम राहू नये यासाठी केंद्र सरकारला तातडीने पाऊल उचलण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.\nराजीव कुमार यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीमुळे कोणीच कोणावर विश्वास ठेवण्यास तयार होत नाही. तसेच खासगी क्षेत्रात कोणीच कर्ज देण्यास तयार नाही. त्याचप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रात देखील हिच अवस्था दिसून येते. त्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी सरकारने तातडीने पाऊल उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nतसेच अर्थव्यवस्था अडचणीत सापडण्याचे कारण नोटबंदी आणि जीएसटीसारखे निर्णय घेतल्यामुळे झाली आहे. पूर्वी सुमारे ३५ टक्के रोखी उपलब्ध होती, आता मात्र यात बरीच घट झालेली दिसत आहे. यामुळे परिस्थिती अत्यंत अवघड बनली असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.\nत्याचप्रमाणे २००९ पासून ते २०१४ पर्यंत कोणताही मागचा पुढचा विचार न करता कर्जवाटप करण्यात आले. यामुळे सन २०१४ नंतर एनपीएमध्ये ( नॉन परफॉर्मिंग अॅसेट) वाढ झाली. या कारणामुळे बँकांची नवे कर्ज देण्याची क्षमता कमी झाली, असेही राजीव कुमार म्हणाले. बँकांनी कमी कर्ज देण्याची भरपाई एनबीएफसीने केली आहे. एनबीएफसीच्या कर्जात २५ टक्के वाढ झाल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.\nऔरंगाबाद विमानतळावरून रोज होतेय ३ टन कार्गोचे ‘टेकऑफ’\nसर्वसामान्यांना दिलासा देणारा अन् करदात्याची काळजी घेणारा अर्थसंकल्प हवा\nवित्तीय तूट ५ टक्के झाली, तरीही काळजी नको - सुनील अलघ\nअ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस, मिजास कशासाठी\nभारताच्या अर्थावलोकनाचा सकारात्मक विचार करण्याची गरज\nवित्तीय तूट ५ टक्के झाली तरीही काळजी नको : सुनील अलघ\nब्रॉडकास्टर्सच्या नवीन दरामुळे टीव्ही ग्राहकांवर कुऱ्हाड\nअर्थसंकल्पाद्वारे मोदी सरकार प्राप्तिकरात दिलासा देणार\n‘नवीन दरप्रणाली लागू केल्यामुळे ग्राहकांना फायदा’\nवित्तीय तूट ५ टक्के झाली, तरीही काळजी नको - सुनील अलघ\nशिक्षणावरील खर्चाची मर्यादा ही ओलांडणार का\n मोदी सरकारच्या काळात बुडित खात्यात गेलेल्या कर्जात दुपटीनं वाढ\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्याव���ून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/business/gold-reached-38-thousand-500-rupees/", "date_download": "2020-01-23T13:36:16Z", "digest": "sha1:N6EDNHWEKXRQIN4VDOUSVMFF4JNDX27Y", "length": 27806, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Gold Reached 38 Thousand 500 Rupees | सोने पोहोचले ३८ हजार ५०० रुपयांवर | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ जानेवारी २०२०\nसरकारी कारभारात मराठी भाषेचा वापर वाढविणार - सुभाष देसाई\nमुंबई महापालिकेत शिवसेनेला धारेवर धरा - देवेंद्र फडणवीस\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2020\nतेजस एक्स्प्रेसमध्ये बघा चित्रपट, घ्या बॉडी मसाज\nमुंबई-शिर्डी व्हाया पुणे मार��गे खासगी एक्स्प्रेस धावणार\nसरकारी कारभारात मराठी भाषेचा वापर वाढविणार - सुभाष देसाई\nमुंबई महापालिकेत शिवसेनेला धारेवर धरा - देवेंद्र फडणवीस\nतेजस एक्स्प्रेसमध्ये बघा चित्रपट, घ्या बॉडी मसाज\nमुंबई-शिर्डी व्हाया पुणे मार्गे खासगी एक्स्प्रेस धावणार\nसेक्स रॅकेटचे आणखी एक बॉलीवूड कनेक्शन उघड, कास्टिंग डायरेक्टरसह निर्मिती व्यवस्थापकाला अटक\nअशाप्रकारे चित्रीत केली जातात बॉलिवूडमधील अ‍ॅक्शन दृश्यं, फोटो पाहून तुम्हाला बसेल शॉक\n'तान्हाजी'मध्ये कामही न करता या मराठमोळ्या अभिनेत्याचा आहे चित्रपटाच्या यशात मोलाचा वाटा\nनव्वदीतील या अभिनेत्रीत झालाय प्रचंड बदल, शबाना आझमी यांच्यासोबत आहे हे नाते\nसुशांत सिंग राजपूतच्या गर्लफ्रेंडने फोटो शेअर करत केलं बर्थ डे विश\nअपघातामुळे या प्रसिद्ध अभिनेत्याचे वाढले होते कित्येक किलो वजन, पण आता झालाय एकदम फिट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nबाबो; लग्न करायला 'या' लोकांना हेच ठिकाण मिळालं का\nबॉयफ्रेंडचं जगणं मुश्किल करतात या ६ प्रकारच्या गर्लफ्रेंडस्, बघा तुमची आहे का यात\nलैंगिक जीवन : महिला ऐनवेळेला करतात या ५ चुका, पार्टनरलाच देतात मग दोष\n...म्हणून महिला प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवत आहेत तंबाखू; डॉक्टरांनी म्हणाले, असं करणं जीवघेणं\nलग्नानंतर पार्टनरला आणि घरच्यांना कसं कराल हॅन्डल, वाचा 'या' खास टीप्स\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nदावोस - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू\nBreaking News : पृथ्वी शॉ याला भारताच्या संघात संधी, धवनऐवजी मिळाली संधी\nआयपीएलपेक्षा पीसीएलचे खेळाडूंच भारी; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा जळफळाट\nबीसीसीआयचे मोठे पाऊल; खेळाडूंना दुखापतींपासून वाचवण्यासाठी करणार 'हे' काम\nशेखर गायकवाड पुणे मनपाचे नवे आयुक्त; सौरभ राव असणार साखर आयुक्त\nतुकाराम मुंडेंची बदली; नागपूर मनपा आयुक्तपदी नियुक्ती\nदिल्ली- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भरला उमेदवारी अर्ज\nसचिन तेंडुलकरने विनोद कांबळीला दिलं एक खास चॅलेंज; आठवड्याभरात पूर्ण केल्यावर मिळणार वाट्टेल ते...\nमुंबई- भाजपाच्या संघटनात्मक बैठकीला सुरुवात; मुंबईतल्या खासदार, आमदारांची उपस्थिती\nराज्यातील 27 महापौरांचे शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट\nनवी दिल्लीः झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट\nकंगणा राणौतने घेतला परत एकदा पंगा; करून टाकलं विराट कोहलीचं बारसं...\nपरराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी घेतली नायझेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहमदू इसुफू यांची भेट\nभंडारा: सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; पवनी तालुक्याच्या अत्रीमधील घटना\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nदावोस - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू\nBreaking News : पृथ्वी शॉ याला भारताच्या संघात संधी, धवनऐवजी मिळाली संधी\nआयपीएलपेक्षा पीसीएलचे खेळाडूंच भारी; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा जळफळाट\nबीसीसीआयचे मोठे पाऊल; खेळाडूंना दुखापतींपासून वाचवण्यासाठी करणार 'हे' काम\nशेखर गायकवाड पुणे मनपाचे नवे आयुक्त; सौरभ राव असणार साखर आयुक्त\nतुकाराम मुंडेंची बदली; नागपूर मनपा आयुक्तपदी नियुक्ती\nदिल्ली- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भरला उमेदवारी अर्ज\nसचिन तेंडुलकरने विनोद कांबळीला दिलं एक खास चॅलेंज; आठवड्याभरात पूर्ण केल्यावर मिळणार वाट्टेल ते...\nमुंबई- भाजपाच्या संघटनात्मक बैठकीला सुरुवात; मुंबईतल्या खासदार, आमदारांची उपस्थिती\nराज्यातील 27 महापौरांचे शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट\nनवी दिल्लीः झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट\nकंगणा राणौतने घेतला परत एकदा पंगा; करून टाकलं विराट कोहलीचं बारसं...\nपरराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी घेतली नायझेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहमदू इसुफू यांची भेट\nभंडारा: सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; पवनी तालुक्याच्या अत्रीमधील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nसोने पोहोचले ३८ हजार ५०० रुपयांवर\nसोने पोहोचले ३८ हजार ५०० रुपयांवर\nयावर्षी सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असून, सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ३८ हजार ४७0 रुपयांवर पोहोचला.\nसोने पोहोचले ३८ हजार ५०० रुपयांवर\nमुंबई : यावर्षी सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असून, सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ३८ हजार ४७0 रुपयांवर पोहोचला. यावर्षात सोन्याच्या दरात तब्बल २0 टक्के वाढ झाली आहे. या वर्षाअखेरीस सोन्याचा १0 ग्रॅम सोन्याचा दर ४0 हजार रुपयांचा टप्पा पार करेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.\nजानेवारीमध्ये सोन्याचा दर प्रति ग्रॅम ३१ हजार ४00 रुपये होता, तो आज ३८ हजार ४७0 रुपये झाला. भारत सोन्याची आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारपेठेनुसार सोन्याचे दर निश्चित होतात. डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण व सोन्याच्या आयात शुल्कामध्ये झालेली वाढ हे दरवाढीचे कारण आहे.\nसणासुदीचा काळ सुरू होत असून, त्यानंतर विवाहांचे मुहूर्त आहेत. या काळात सोन्याची मागणी अधिक असते. त्यामुळे पुढील काळात सोने आणखी महाग होत जाईल, असे सराफा व्यापाऱ्यांना वाटत आहे.\nदागिने तर आणखी महाग\nसोन्यावरील आयात शुल्क आधी १0 टक्के होते. निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात त्यात अडीच टक्के वाढ करण्यात आली. म्हणजेच आयात शुल्क १२.५ टक्क्यांवर गेले. त्याचाही परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. सोन्याचा दर ३८ हजार ४७0 रुपये असला तरी सामान्य लोक ते दागिन्याच्या रूपातच घेतात. दागिन्याच्या कर्णावळीचे दरही सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष एका तोळ्याचा दागिना विकत घेताना ३९ हजार ५00 रुपये मोजावे लागतात, असे ग्राहकाचे म्हणणे आहे.\n२० कॅरेट दागिन्यांच्या साठ्याने सराफ व्यावसायिक चिंतित\nसराफी दुकाने फोडणारी टोळी शहरात सक्रिय; पाच दिवसात तीन दुकाने फोडली\nनाव ऐकताच डोळ्यांना चकाकी येणारं सोनं पृथ्वीवर आलं कुठून\nहॉलमार्कची जबाबदारी बीआयएस स्वीकारणार काय\n दागिन्यांवर ४१ रुपयांत हॉलमार्कचा शिक्का\nसोन्याच्या दागिन्यांवर देशभर आजपासून हॉलमार्किंग लागू; १४,१८ व २२ कॅरेटचेच विकले जाणार\nचांगल्या शहरांसाठी हवा कौशल्य विकास\nएम्प्लॉयमेंट बाँड्सद्वारे रोजगार निर्मिती करावी, अर्थतज्ज्ञ डॉ. एस. व्ही. खांदेवाले\nएलआयसी 1 फेब्रुवारीपासून 23 योजना बंद करणार; लाभ मिळणार नाही\nजगाच्या विकासाची गती मंदावली, IMFने धरलं भारताला जबाबदार\nबजेट ‘धाडसी’ व्हावे यासाठी मोदींनी घातले लक्ष\nअर्थसंकल्पात वित्तीय शिस्त राखणे महत्त्वाचे बजेटमध्ये झाले खूपच बदल\nशिर्डीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाखेलो इंडियाजेएनयूछपाकइस्रोमनस���तानाजीआज के शिवाजी नरेंद्र मोदीशिवसेना\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nकाय शिकले रोहित पवार शरद पवारांकडून\nमी होणार सुपरस्टारच्या मंचावर अवतरली ड्रीम गर्ल दिपीका पदुकोण\nधनंजय मुंडेंना परत कसं आणलं\nदिपीकाने भूमिका घेतली इतरांनीही घ्यावी\nरिंकुला पतंग उडवताना पाहिलंय का\nIran - US News : फेसबुक पोस्टमुळे गमावला जॉब\nबाबो; लग्न करायला 'या' लोकांना हेच ठिकाण मिळालं का\nऑस्ट्रेलियामध्ये आगीनंतर आता धुळीचं वादळ, अनेक शहरांमध्ये वीज गायब\n झाडाच्या एकाच खोडापासून साकारली सिंहाची कलाकृती, ३ वर्षाची मेहनत आली फळाला\nपेटीएम 24 तासांच्या आत बंद होईल; तुम्हालाही आलाय का असा मॅसेज\nगुगल, मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमधले 'हे' अजब नियम माहितीयेत का\nहिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी; पाहा विहंगम दृश्य\nभारतीय हवाई दलातील अधिकारी खेळणार ट्वेंटी-20 वर्ल्ड कप\nटीम इंडिया 2020तील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रवाना, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nपाकिस्तानमधल्या पत्रकाराचं भन्नाट रिपोर्टिंग; फोटो पाहून खो-खो हसाल\nस्क्वेअरकट असो किंवा हेअरकट, विराट कोहलीचं आहे लयभारी...\nसेक्स रॅकेटचे आणखी एक बॉलीवूड कनेक्शन उघड, कास्टिंग डायरेक्टरसह निर्मिती व्यवस्थापकाला अटक\nदोन चिमुकल्यांना कचऱ्यात टाकणारे माता-पिता जाळ्यात\nनगर जिल्ह्यात जनावरांनी खाल्ला ३१७ कोटीचा चारा, गैरव्यवहार झाल्याचा संशय\nव्हॉट्सअ‍ॅप नको : सरकारच्या अंतर्गत संदेशांसाठी बनतोय खास प्लॅटफॉर्म\nमुंबईतील गृहनिर्माण परवानग्यांसाठी पालिका आयुक्त, सचिवांची समिती - आदित्य ठाकरे\nसाईबाबांनी बीडमध्ये नोकरी केल्याचा भक्तांचा दावा\n# हॅशटॅगचा वापर मोठ्या प्रमाणात होईल याचा विचारही केला नव्हता\nमंत्रालयातल्या 'त्या' बैठकीनंतर तुकाराम मुंढेंची बदली; ठाकरे सरकारची रणनीती ठरली\nDelhi Election :अरविंद केजरीवालांविरुद्ध भाजपकडून सुनील यादव\nसेक्स रॅकेटचे आणखी एक बॉलीवूड कनेक्शन उघड, का���्टिंग डायरेक्टरसह निर्मिती व्यवस्थापकाला अटक\nनगर जिल्ह्यात जनावरांनी खाल्ला ३१७ कोटीचा चारा, गैरव्यवहार झाल्याचा संशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/awantar/14130", "date_download": "2020-01-23T14:26:10Z", "digest": "sha1:PTQNPDCWAAJCKYNFTF4QOUE66QRD3SFF", "length": 10669, "nlines": 171, "source_domain": "bahuvidh.com", "title": "तावडे आणि मनाचं दार… - बहुविध.कॉम", "raw_content": "विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nतावडे आणि मनाचं दार…\nरात्री विनोद तावडे घरी आले परंतु नीट बोलले नाही, नीट जेवले नाहीत म्हणून वर्षा तावडे काळजीत होत्याच,\nत्यानंतर ते नीट झोपलेसुद्धा नाही. सतत या कुशीवरुन त्या कुशीवर वळत होते.\nवर्षा तावडे सतत विचारत होत्या, ‘काय झालं. झोप नीट न यायला एवढ्या मोठ्या राज्यात अशा छोट्या छोट्या गोष्टी होतच असतात.’\nतरीही तावडे झोपेनात तेंव्हा वर्षा तावडे उठल्या आणि कपाटाचं दार उघडून त्यांनी त्यातला ‘मनाला दार असतंच’ हा आपला कविता संग्रह काढला. ‘मी वाचते काही कविता, तू शांत झोप त्या ऐकत ऐकत..’ त्या तावडेंना म्हणाल्या\nमानू नकोस कधी हार’\nकविता संग्रहातील या ओळी ऐकून तावडेंची झोप पारच पळाली. ‘नको गं, विकास हा शब्द सुद्धा आता मला ऐकावासा वाटत नाही, तू झोप मनाची दारं बंद करून, माझ्यासाठी आशेचं एखादं दार उघडतं का ते पाहतो मी उद्या सकाळी.’\nदुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच तावडेंनी मुख्यमंत्र्यांना फोनवर गाठण्याचा प्रयत्न केला, परंतु ते नॉट रिचेबल होते. तावडे अस्वस्थ झाले, मग स्वतःशीच पुटपुटले, ‘ वर्षा…’\nआतून बायको धावत आली. ‘काय हवंय कशाला आवाज दिलास\nतावडे म्हणाले, ‘अगं तुला आवाज नाही दिला. म्हटलं, आपण थेट ‘वर्षा’वर जाऊनच विचारावं, सकाळी सकाळीच गाठावं त्यांना.’ लगेचच तावडे उठले आणि गाडी काढून वर्षावर पोचले.\nत्यांना गेटवर सुरक्षा रक्षकांनी अडवलं.\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'फ्रिमीयम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'फ्रिमीयम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.\nमला बहुविध चे सभासद व्हायला आवडेल\nPrevious Postअवकाश कवेत घेणारी माणसं…\nNext Postमराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग ३२\nज्याची त्याची पालकत्वाची पद्धत …\nपालकत्व : जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी या घरट्यात तुला …\nसर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा\nमुलांना पैशाच्या व्यवहाराबरोबरच बाजारव्यवस्था कशी ठरते याची ओळख करून दिली …\nझेन अतिशय संवेदनशील मनाची आहे. तिची आई सांगत होती की, …\nदर्जेदार साहित्याचा वाचक कायमच संख्येने मुठभर असतो. बरं तो विविध …\nमहाराष्ट्रापुरते बोलावयाचे झाल्यास नाटक किंवा लळिते त्यापेक्षाही मराठीतील लावण्यांनीच मराठी …\nतुम्ही बांग्लादेशी मुस्लीम असं का म्हणता\nह्या माणसांपुढे नियतीने टाकलेली दानं पाहून मन विषण्ण होते\nसवाई गंधर्वांनी सांगितलेले बहारदार किस्से\nखुद्द भीमसेनलाच ‘मी रे बाबा तुला कधी असे मारले’ म्हणून …\nविविध आकारचे, प्रकारचे पतंग आम्ही न्याहाळत होतोच शिवाय मांजा भरून …\n'वाल्यां'च्या अनमोल सेवांमुळे त्यांची ओळख 'कुटुंबातील सन्माननीय सदस्य'अशी निर्माण व्हावी\nज्याची त्याची पालकत्वाची पद्धत …\nसर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा\nसवाई गंधर्वांनी सांगितलेले बहारदार किस्से\nपुढे पुढे सरकणारी मकर संक्रांत\nमराठी भाषेतील ऑनलाईन माहितीस्त्रोत – भाग दोन\nगोमंतकाचे एक थोर समाजसेवक श्री. केशवराव अनंत नायक\nनिस्त्याकाच्या चवीप्रमाणे बदलते मालवणी\nभारतीय चित्रपट: संकल्पना आणि स्वरूप\nनवे वर्ष, नव्या आशा- नेहमीच्याच ( ऑडीओ सह )\nचला अंतरंगात डोकावू या…\nमुलांमध्ये भाषेची समज घडवताना…\nनवे वर्ष, नव्या आशा- नेहमीच्याच\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/news-report/mumbai-police-%E0%A5%A9%E0%A5%A6-varshanantar/59220", "date_download": "2020-01-23T13:57:18Z", "digest": "sha1:HVKTLU46FI26PYAZQ6H5PMH5K5NG4DE6", "length": 6458, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "Mumbai Police | ३० वर्षांनंतर केलेल्या गुन्ह्याची मुंबई पोलिसाकडून कबुली | – HW Marathi", "raw_content": "\nMumbai Police | ३० वर्षांनंतर केलेल्या गुन्ह्याची मुंबई पोलिसाकडून कबुली |\nअसे म्हटले जाते की प्रत्येक व्यक्तीला त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा कधीकधी मिळते . असेच काहीसे मुंबई पोलिसांच्या माजी डीसीपीच्या बाबतीत घडले. आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली देताना हा सर्व प्रकार सीटीव्ही कॅमेर्‍यावर कैद झाला आहे. हे कबुली त्याने लोकांची वाहवा मिळवण्यासाठी दिली . हा व्हिडिओ गेल्या वर्षी रेकॉर्ड केला गेला होता, परंतु तो आता समोर आला आहे.या डीसीपीचं नाव भीमराव सोनावणे …या सेवानिवृत्त डीसीपीने कस्टोडियल डेथ म्हणजे तुरूंगात मृत्यु झालेल्या आरोपीने आत्महत्या केली असल्याचा बनाव करून त्याने घटनेपासून स्वत: ला कसे वाचवले याचा सखोल खुलासा केला.#MumbaiPolice #DCP #CCTVFootage\nविमान नको…���ेवळ जम्मू-काश्मीरमधील लोकांना भेटण्याचे स्वातंत्र्य द्या \nसंभाजी भिंडेंच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीला सैनिकाने केला सॅल्यूट\n“celebrity voting | दिग्गजांसह सेलिब्रिटींनी केले मतदान “\nSharadPawar-SoniaGandhi | राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात आज दिल्लीत शरद पवार-सोनिया गांधींची भेट\nSharad Pawar on Narendra Modi | मोदींबाबत शरद पवारांची मोठी भविष्यवाणी\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nमनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात\nRaj Thackeray MNS | मनसेच्या नवे पर्वाचा शुभारंभ, अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nमनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात\nRaj Thackeray MNS | मनसेच्या नवे पर्वाचा शुभारंभ, अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2020/01/boycott-chhapaak-on-twitter-after-deepika-padukone-jnu-visit/", "date_download": "2020-01-23T13:52:55Z", "digest": "sha1:ZP5LMY65VZTPLJTEKHIDIWBJPA6UWGCN", "length": 6194, "nlines": 83, "source_domain": "kalamnaama.com", "title": "दीपिकाच्या ‘छपाक’ या सिनेमावर बहिष्कार टाका – भाजप प्रवक्ता – Kalamnaama", "raw_content": "\nदीपिकाच्या ‘छपाक’ या सिनेमावर बहिष्कार टाका – भाजप प्रवक्ता\nदीपिकाने जेएनयूच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. जेएनयूच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला तिनं पाठिंबा दिला आहे. मात्र यावरुन नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भाजपचे दिल्लीतील प्रवक्ते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी दीपिकाच्या 'छपाक' या सिनेमावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे.\nअभिनेत्री दीपिका पदूकोण हीने जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात निषेध केला आहे. दीपिकाने जेएनयूच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. जेएनयूच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला तिनं पाठिंबा दिला आहे. मात्र यावरुन नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भाजपचे दिल्लीतील प्���वक्ते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी दीपिकाच्या ‘छपाक’ या सिनेमावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. आता ट्विटरवरही #BoycottChhpaak चा ट्रेंड सुरू झाला आहे.\nदीपिका आपला आगामी चित्रपट छपाकच्या प्रमोशनसाठी दिल्लीत होती. यावेळी ती जेएनयूमध्ये सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी झाली. दीपिका जेएनयूत दहा मिनिटं होती. तिने कोणतंही भाषण केलं नाही. मात्र नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्विटरवर ‘छपाक’चा विरोध सुरू झाला आहे. काही तरुणांनी दीपिकाचं समर्थन करत तिचा सिनेमा पाहणार असल्याचं म्हटलं आहे.\nPrevious article हिंदू भक्तांचे श्रद्धास्थान सदरूद्दीन बाबा\nNext article विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ‘विशेष’ काय \nमनसेच्या पहिल्या महाअधिवेशनातील ठळक घडामोडी\n२७ जानेवारीपासून मुंबईत सुरु होणार ‘नाईट लाईफ’\nCAA,ला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nराज्यातील सर्व शाळांमध्ये वाचली जाणार राज्यघटनेची उद्देशपत्रिका\nचांदा ते बांदा योजना बंद मनसे आक्रमक\nसरकारची कर्जमाफी फसवी – राजू शेट्टी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Sanai_Vaje_Manjul_Nade", "date_download": "2020-01-23T13:55:58Z", "digest": "sha1:BEMJVCLWKN3AOISKY2CYIPKE2M2J4HH3", "length": 2285, "nlines": 26, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "सनई वाजे मंजूळ नादे | Sanai Vaje Manjul Nade | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nसनई वाजे मंजूळ नादे\nसनई वाजे, मंजूळ नादे, चौघड झडला समयाला\nदोन मनांचे होते मीलन लग्‍न म्हणती या विधीला\nवात्सल्याची ममता वेडी, जीव जगवितो जिवाला\nशुभ मुहूर्तावर शुभमंगल हे वासरू तोडिती गाईला\nधन्य आपुली माता-पिता हो जयांनी अपणां जन्म दिला\nसार्थक व्हावे, असेची करावे मिळवू आपण कीर्तिला\nतुम्हांसाठी सर्वच झटतील सर्वांसाठी तुम्ही झटला\nएकदिलाने नांदेल अपुल्या सुख-समृद्धी देशाला\nगीत - शाहीर पुंडलिक फरांदे\nसंगीत - मधुकर पाठक\nस्वर - शाहीर पुंडलीक फरांदे\nगीत प्रकार - लोकगीत\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/editorial/editorial-view-chidambaram-inx-media-case/", "date_download": "2020-01-23T14:30:08Z", "digest": "sha1:U7X7GIQK3BJBAXUIBJWO3RRMBY5CXO6N", "length": 44049, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Editorial View On Chidambaram Inx Media Case | चिदंबरम प्रकरणात काँग्रेसला संधी | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nचिदंबरम प्रकरणात काँग्रेसला संधी\nचिदंबरम प्रकरणात काँग्रेसला संधी\nआयएनएक्स मीडिया केसमध्ये सीबीआयकडे आततायीपणाचा दोष जातो तर चिदंबरम यांच्याकडे दुराग्रहाचा.\nचिदंबरम प्रकरणात काँग्रेसला संधी\nआयएनएक्स मीडिया केसमध्ये सीबीआयकडे आततायीपणाचा दोष जातो तर चिदंबरम यांच्याकडे दुराग्रहाचा. या प्रकरणात चिदंबरम यांनी जामीनासाठी अर्ज केला होता त्यानुसार मागील जुलै महिन्यात त्यांना अटकेपासून संरक्षण मिळाले होते. परंतु, दिल्ली उच्च न्यायालयाने हे संरक्षण सोमवारी काढून घेतले आणि एका नाट्याला सुरुवात झाली. या नाट्याला कायद्याचे अंग आहे तसाच राजकीय रंगही आहे.\nकायद्याचे अंग तपासले तर चिदंबरम यांची बाजू सध्यातरी दुबळी आहे. दिल्ली न्याय���लयाने त्यांचे संरक्षण काढून घेतले. इतकेच नव्हे तर हे प्रकरण अवैध सावकारीचे असून चिदंबरम यांना कटाचे सूत्रधार म्हटले. याच्या पुढे जाऊन अशा व्यक्तींना जामीनाचा हक्क मिळू नये म्हणून जामीनाच्या तरतुदी कडक करण्याची शिफारसही दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी केली आहे. न्यायमूर्तींच्या या म्हणण्यावर बऱ्याच जणांनी आक्षेप घेतला आहे, कारण जामीन हा प्रत्येकाचा अधिकार असल्याचे भारताताच्या न्यायव्यवस्थेत मान्य करण्यात आले आहे.\nदिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल येताच चिदंबरम यांच्यामार्फत बड्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन चिदंबरम यांची अटक टाळण्याचे प्रयत्न केले. अटक टाळण्याचा अधिकार कायद्यानुसार चिदंबरम यांना आहे. हा अधिकार राबविण्यासाठी लागणारे बुद्धीमान मनुष्यबळ आणि पैसाही त्यांच्याकडे आहे. त्यांनी तो वापरला आणि अटक टाळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात तो यशस्वी झाला नाही. शुक्रवारपर्यंत थांबा, असे त्यांना सांगण्यात आले.\nसर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळालेला नाही हे स्पष्ट झाल्यावर चिदंबरम यांनी जबाबदार नागरिकाप्रमाणे सरळ सीबीआयच्या हवाली स्वतःला केले असते तर पुढचे नाट्य टाळता आले असते. शिवाय याला असलेला राजकीय रंग सरकारच्या विरोधात अधिक गडद झाला असता. चिदंबरम यांची प्रतिमा उंचावली असती व सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत आहे या त्यांच्या बचावाला बळ मिळाले असते. अत्यंत हुशार वकील असलेल्या चिदंबरम यांना समाजाचे मानसशास्त्र समजले नाही व त्यांनी अटक टाळण्यासाठी आणखी प्रयत्न केले. ते काही काळ गायब झाले, नंतर नाट्यमयरितीने काँग्रेस कार्यालयात आले, तेथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली व आपली बाजू मांडली. इथे त्यांना दुसरी संधी होती. पत्रकार परिषदेनंतर लगेच त्यांनी स्वतःला सीबीआयच्या हवाली केले असते तरी त्यांची प्रतिमा उंचावली असती. पण चिदम्बरम यांनी तीही संधी घालविली आणि ते काही काळ गायब झाले. नंतर घरी गेले. तेथे सीबीआयचे अधिकारी आले असता त्यांना गेट बंद करून आत प्रवेश करू दिला नाही. सीबीआयने पोलीसी खाक्या दाखवून शेवटी त्यांना रात्री ताब्यात घेतले.\nइथे सीबीआयने थोडा आततायीपण केला असे म्हणता येते. चिदंबरम यांना लगेच अटक करण्याची इतकी घाई सीबीआयला का झाली हे कोडे आह���. चिदंबरम यांच्यासारखी व्यक्ती पळून जाणे शक्य नाही. हा खटला पैशाच्या व्यवहारासंबंधी असल्याने व ते व्यवहार बऱ्याच वर्षांपूर्वी झालेले असल्याने चिदंबरम यांच्याकडून पुरावे नष्ट केले जातील वा त्यामध्ये फेरफार होईल याचा संभव नाही. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करणे सीबीआयला शक्य होते. बुधवारी रात्री कारवाई करायचीच होती तर चिदंबरम यांच्या निवासस्थानाच्या बंद गेटसमोर ठिय्या मारून सीबीआयला बसता आले असते. कायद्यानुसार आम्हाला चिदंबरम यांना ताब्यात घ्यायचे आहे, पण कायद्याची उत्तम जाण असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री कडीकोयंडे लावून लपून बसले आहेत, हे योग्य आहे का, हे त्यांनाच विचारा, असे सीबीआयचे अधिकारी म्हणू शकत होते. असे झाले असते तर चिदम्बरम अधिक अडचणीत आले असते. परंतु, सीबीआयने आततायीपणा केला. चिदंबरम यांच्या घरात भिंतींवरून चढून सीबीआयचे अधिकारी आत शिरले आणि काही तासानंतर त्यांनी चिदंबरम यांना अटक केली. सीबीआय़ अधिकाऱ्यांनी इतकी घाई करण्याची गरज होती का. चिदंबरम हे काही दहशतवादी नव्हते वा गुंड नव्हते, ते देशातून पळून जाण्याची शक्यता नव्हती. शुक्रवारपर्यंत सीबीआयने वाट पाहिली असती तरी फार काही बिघडले नसते. पण सीबीआयने अतिउत्साह दाखविला जो अनाठायी होता. चिदंबरम यांना तुरुंगात धाडण्याचा आनंद कोणाला तरी घ्यायचा होता का, असा संशय यातून पुढे येतो व संशयाची सूई सध्याचे गृहमंत्री अमीत शहा यांच्याकडे वळते.चिदंबरम यांना सीबीआय कोर्टाने कोठडीत पाठविले आहे. परंतु, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने वेगळा निकाल दिला तर सीबीआयची बरीच पंचाईत होईल. भाजपाशी संबंधीत किमान सात नेत्यांवर गंभीर भ्रष्टाचार केल्याचा संशय आहे. ही प्रकरणे सीबीआय वा ईडीकडे आहेत. चिदंबरम यांचे संरक्षण न्यायलयाने काढताच त्यांना अटक करण्याची तत्परता सीबीआयने दाखविली. तशीच तत्परता भाजपाशी संबंधीत नेत्यांबद्दल सीबीआय दाखवावी अशी देशातील सुबुद्ध नागरिकांची अपेक्षा असेल.\nयातील पुढील मुद्दा या प्रकरणांचा राजकीय लाभ उठविण्याचा आहे. चिदंबरम यांच्या पाठीशी काँग्रेस भक्कपणे उभी राहिली आहे. चिदंबरम यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. सत्तेचा बेसुमार व अवैध वापर करून विरोधकांची गळचेप�� करण्याचा हा प्रयत्न आहे असे काँग्रेस व अन्य विरोधक म्हणतात. राज ठाकरे यांच्या चौकशीबद्दलही असेच म्हटले जाते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे सीबीआयचा निवडक कारभार हा चिंतेचा विषय आहेच पण त्याबाबत सीबीआयला जाब विचारणारा कोणताही कायदा नाही. काँग्रेसची यातील आणखी एक अडचण म्हणजे न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन या कारवाया होत असल्याने त्या सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप जनतेमध्ये टिकणारा नाही. याशिवाय श्रीमंत नेत्यांवर कारवाई होत असेल तर जनतेला ती आवडते. श्रीमंतांना धडा शिकविलेला भारतीय जनतेला पसंत पडतो. चिदंबरम हे जनतेचे नेते नाहीत. ते उच्चवर्गातील आहेत. बुद्धी व श्रीमंतीची गर्व असलेली व्यक्ती म्हणून ते ओळखले जातात. त्यांचे वागणेबोलणेही तसेच असते. अशा व्यक्तीबद्दल जनतेला कणव येत नाही. चिदंबरम निर्दोष सुटले (तसे होण्याची शक्यता जास्त आहे) तर सरकारवर जनता नाराज होईल पण त्याचा राजकीय फायदा काँग्रेसला मिळेल असे खात्रीने म्हणता येणार नाही.\nदुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक भ्रष्ट्राचार आणि त्याबद्दलचे खटले याला भारतात भावनेचे अस्तर नसते. मात्र राजकीय किंवा धार्मिक खटल्यातून जनतेमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटते. उत्तर भारतीयांना ठोकल्याबद्दल राज ठाकरे यांची चौकशी झाली की त्यांची लोकप्रियता वाढते. पण पैशाच्या गैरव्यवहाराची चौकशी झाली तर त्याचा राजकीय फायदा मिळतोच असे नाही. २०१०मध्ये अमित शहा हे तुरुंगात गेले होते व मोदींना कित्येक तास चौकशीला तोंड द्यावे लागले होते. पण त्या प्रकरणांना धार्मिक रंग होता. त्याचा फायदा भाजपाला मिळाला.\nचिदंबरम यांच्या प्रकरणात सर्वसामान्य जनतेच्या भावनेला भिडेल असा मुद्दा कमी आहे. तरीही चिदम्बरम यांच्या अटकेचा विषय हाती घेऊन संघटना बळकट करण्याची संधी काँग्रेस नेत्यांना आहे. भाजपच्या गळाला लागलेल्या वा भाजपामध्ये असलेल्या नेत्यांवर कारवाई का नाही असा सवाल करीत सरकार दबाव टाकता येईल. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडुरप्पा, पूर्वीचे काँग्रेसी पण आता आसाममध्ये भाजपाचे नेते म्हणून प्रसिद्ध असणारे हेमंत विश्वशर्मा तसेच पश्चिम बंगालमधील मुकुल राय या व अन्य नेत्यांवर कारवाई का नाही अशी मागणी करीत काँग्रेसला आंदोलन उभे करता येऊ शकेल. भाजपाच्या तथाकथित राष्ट्रवादावरही यातून प्रश्न उ��स्थित करता येतील. जनतेमध्ये घेऊन जाण्यासारख्या विषयाच्या शोधात सध्या काँग्रेस आहे. इथे तसा विषय आहे. मोदी सरकारवर केवळ ट्वीटरवरून टीका करीत न बसता काँग्रेस नेत्यांनी आंदोलनाचा मार्ग धरला पाहिजे. तशी धमक व कल्पकता असलेले नेते काँग्रेसमध्ये नाहीत हे त्या पक्षाचे दुर्दैव आहे.\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nमतांसाठीच शरद पवारांकडून इंदू मिलची पाहणी; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nमनसे महाअधिवेशन : नवीन झेंडा घेऊ हाती...\nसरकार आमचं ऐकत नाही; भाजपा आमदाराचा थेट राजीनामा\nयुवक काँग्रेसने श्रद्धा, सबुरी व सातत्य ठेवून काम करावे : बाळासाहेब थोरात\nनाशिक जिल्हा महिला कॉँग्रेसच्या माजी अध्यक्ष शांताबाई छाजेड यांचे निधन\nमनसे महाअधिवेशन : नवीन झेंडा घेऊ हाती...\nसंपादकीय - बदल्यांचे राजकारण होते, पण...\nअ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस, मिजास कशासाठी\nभारताच्या अर्थावलोकनाचा सकारात्मक विचार करण्याची गरज\nअग्रलेख : नड्डांची निवड ही तर मोदींची इच्छा\nमहापुरुषांच्या स्मारकांतूनही व्हावे समाजकारण\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/social-viral/jio-gigafiber-launch-twitter-reactions-viral-memes-mukesh-ambani/", "date_download": "2020-01-23T13:15:31Z", "digest": "sha1:4GA2BIGF5UXQHC4ZM3F7VDQ67ZV4GPTC", "length": 33287, "nlines": 458, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Memes On Jio Gigafiber | मुकेश अंबानी झाले हिट; व्हायरल झाले मीम्स | Jio Gigafiber Launch, Viral Memes On Mukesh Ambani | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २१ जानेवारी २०२०\n'मन फकिरा’चा पहिला टिझर प्रदर्शित,या कलाकारांच्या आहेत भूमिका\nमहापालिकेने खंडित केले ‘ओव्हरहेड केबल’; मोबाइल सेवा विस्कळीत\n...म्हणून पत्नीसाठी त्याने तयार केलं विमानासारखं घर, २० वर्षापासून सुरू होतं काम\nफेसबुकवर 6 हजार फॉलोवर, मोबाईलमध्ये व्यस्त असणाऱ्या पत्नीची पतीकडून हत्या\n‘पीएम’ आवास योजना; लाभार्थींसाठी गुंठेवारीच्या निकषात होणार बदल\nमला 'नाइटलाइफ' शब्दच आवडत नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले...\nमतभेद टाळण्यासाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती\n लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार; चौघांना बेड्या\n'...तर मुंबईत निर्भयासारखी हजारो प्रकरणे घडतील'; भाजपा नेत्याचा दावा\nसातारा, सांगली बंद पुकारणारे काय भूमिका घेणार; शिवाजी महाराजांच्या 'त्या' व्हिडिओवरुन संजय राऊतांचा सवाल\n'गंगूबाई'च्या शूटिंगच्या आधीच आलिया भटला झाली दुखापत, जाणून घ्या याबद्दल\nअशा अवस्थेत रंगेहात पकडले होते पोलिसांनी या अभिनेत्रीला, केवळ पैशांसाठी बनली होती सेक्स वर्कर\nशबाना आझमी यांच्या तब्येतीबाबत सतिश कौशिक यांनी दिली ही महत्त्वाची माहिती\nया फोटोंची बात काही औरच... दिशाचे हॉट बिकिनी फोटो पाहून चाहते घायाळ\nआला रे आला नागराजच्या 'झुंड'चा दमदार टीझर आला\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nजगातलं आठवं आश्चर्य चॉकलेट हिल्स, फिरायला जाण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nकमी वयातच टक्कल पडण्याला कारणीभूत ठरू शकतात 'या' समस्या, तुम्हाला माहीत आहेत का\nपातळ केसांनी हैराण झालात 'या' उपायांनी मिळवा लांब आणि दाट केस\nरोजच्या वापरात असलेल्या 'या' गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर, वेळीच व्हा सावध\nZomato ने उबर इट खरेदी केले; कॅब सेवा कंपनीच चालविणार\nनांदेड : जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या मंगाराणी अंबुलगेकर तर उपाध्यक्ष म्हणून शिवसेनेच्या पदमा नरसारेड्डी सतपलवार यांची बिनविरोध निवड\nगुगल, मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमधले 'हे' अजब नियम माहितीयेत का\nसोलापूर : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे महाविकास आघाडी पाच वर्षे टिकणार - एकनाथ खडसे\n'पुस्तक झालं आता व्हिडीओ आला'; छत्रपती संभाजीराजे संतापले\n4G, 5G ला विसरा आता 6G येणार, 'या' देशात इंटरनेट सुस्साट\nठाणे - डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथे रिक्षाचालकाने मोटरसायकलस्वाराची चाकूने भोसकून केली हत्या\nपंतप्रधानांनी स्थापन केलेल्या 'काउंसिल'मधून सचिन तेंडुलकरला हटवलं, जाणून घ्या कारण\nसोलापूर : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे पंढरपुरात; विठ्ठलाचे घेतले दर्शन\nमला 'नाइटलाइफ' शब्दच आवडत नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले...\nBreaking : न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे ओपनरची माघार\nHyundai AURA लाँच; किंमत 5.79 लाखांपासून सुरू\nकोल्हापूर - पन्हाळ्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, क��कनाथ घोटाळ्यात फसवणूक झाल्याचा नातेवाईकांचा आरोप\n लोकमान्य टिळक टर्मिनस येथे महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चौघांना बेड्या\n'शिर्डी बंद केल्याने ऐकलं जात असेल तर पाथरी बंद करू', शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा इशारा\nमुंबई - कुर्ला स्टेशननजीक रात्रीच्या ११ च्या सुमारास महिलेवर सामुहिक बलात्कार, पोलिसांनी केलं २ आरोपींना अटक\nनांदेड : जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या मंगाराणी अंबुलगेकर तर उपाध्यक्ष म्हणून शिवसेनेच्या पदमा नरसारेड्डी सतपलवार यांची बिनविरोध निवड\nगुगल, मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमधले 'हे' अजब नियम माहितीयेत का\nसोलापूर : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे महाविकास आघाडी पाच वर्षे टिकणार - एकनाथ खडसे\n'पुस्तक झालं आता व्हिडीओ आला'; छत्रपती संभाजीराजे संतापले\n4G, 5G ला विसरा आता 6G येणार, 'या' देशात इंटरनेट सुस्साट\nठाणे - डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथे रिक्षाचालकाने मोटरसायकलस्वाराची चाकूने भोसकून केली हत्या\nपंतप्रधानांनी स्थापन केलेल्या 'काउंसिल'मधून सचिन तेंडुलकरला हटवलं, जाणून घ्या कारण\nसोलापूर : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे पंढरपुरात; विठ्ठलाचे घेतले दर्शन\nमला 'नाइटलाइफ' शब्दच आवडत नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले...\nBreaking : न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे ओपनरची माघार\nHyundai AURA लाँच; किंमत 5.79 लाखांपासून सुरू\nकोल्हापूर - पन्हाळ्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, कडकनाथ घोटाळ्यात फसवणूक झाल्याचा नातेवाईकांचा आरोप\n लोकमान्य टिळक टर्मिनस येथे महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चौघांना बेड्या\n'शिर्डी बंद केल्याने ऐकलं जात असेल तर पाथरी बंद करू', शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा इशारा\nमुंबई - कुर्ला स्टेशननजीक रात्रीच्या ११ च्या सुमारास महिलेवर सामुहिक बलात्कार, पोलिसांनी केलं २ आरोपींना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nMemes On Jio GigaFiber: मुकेश अंबानी बोलत होते; तेव्हा एअरटेल, व्होडाफोनवाले काय करत होते माहित्येय\nMemes On Jio GigaFiber: मुकेश अंबानी बोलत होते; तेव्हा एअरटेल, व्होडाफोनवाले काय करत होते माहित्येय\nमुकेश अंबानींच्या Jio ने भारतातील अनेक इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनींना मागे टाकलं. अशातच Jio GigaFiber म्हणजे, तरूणांसाठी पर्वणीच ठरली...\nMemes On Jio GigaFiber: मुकेश अंबानी ब���लत होते; तेव्हा एअरटेल, व्होडाफोनवाले काय करत होते माहित्येय\nसध्याच्या सोशल मीडियाच्या युगात माणसाच्या मुलभूत गरजा बदलल्या आहेत. सध्या माणसाच्या मुलभूत गरजांमध्ये अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबतच इंटरनेटचंही नाव जोडण्यात आलं आहे. प्रत्येकालाच अगदी सेंकदा-सेकंदाला इंटनेटशी कनेक्ट राहायचं असतं. भारतामध्ये इंटरनेट युगाची सुरुवात झाली तेव्हा इंटरनेटचा स्पीड फारसा नव्हता. तसेच इंटरनेटसाठी फार पैसे मोजावे लागत असल्यामुळे अनेकजण इंटरनेट वापरणं टाळत असतं. पण इंटरनेट युगात फार मोठी क्रांती घडवून आणली ती मुकेश अंबानी यांनी. मुकेश अंबानींच्या Jio ने भारतातील अनेक इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनींना मागे टाकलं. अशातच Jio GigaFiber म्हणजे, तरूणांसाठी पर्वणीच...\nरिलायन्स इंडस्ट्रीज एजीएम 2019 मध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. जिओ लाँच केल्यानंतर रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजविली होती. यातून प्रतिस्पर्धी कंपन्या सावरत नाहीत तोच रिलायन्सने जिओ गिगाफायबरची बंपर लॉटरी फोडली आहे. यामुळे पुन्हा बाजारात खळबळ उडणार आहे. सुरूवातीला 1600 शहरांमध्ये सेवा सुरू करण्यात येणार आहे. जिओ गिगाफायाबरच्या प्लॅनची सुरुवात 700 रुपयांपासून सुरु होणार आहे. हे प्लॅन 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. तसेच फायबर अ‍ॅन्युअल वेलकम ऑफरअंतर्गत 4D/4K टीव्ही आणि त्याचसोबत 4K ची मजा लुटण्यासाठी सेट अप बॉक्स मोफत मिळणार आहे. गिगाफायबरची सेवा येत्या 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.\nमुकेश अंबानी यांनी ऑफर लॉन्च केल्यानंतर सोशल मीडियामध्ये मीम्सनी एकच धुमाकूळ घातला. पाहूयात सोशल मीडियात व्हायरल झालेले काही मीम्स...\n— श्री कबूतरुद्दीन प्रसाद फर्नाडीस Fauxy वाले🐦🚩 (@sachya2002) August 12, 2019\nRelianceJiomemesReliance JioReliance CommunicationsSocial ViralSocial MediaTwitterरिलायन्सजिओमिम्सरिलायन्स जिओरिलायन्स कम्युनिकेशनसोशल व्हायरलसोशल मीडियाट्विटर\nनिसर्गाचा अजब करिश्मा आहे दगडांची ही नदी, वैज्ञानिकांनाही समजलं नाही गुपित\n'या' फोटोत लपून बसलीये एक मांजर, शोधाल तर जागेवरच मारू लागाल उड्या\nVideo : आगीच्या तांडवानंतर आता ऑस्ट्रेलियात आलं वाळूचं वादळ, व्हिडीओ पाहून उडेल तुमचा थरकाप\nझेंडा हटला, उरलं केवळ इंजिन, मनसेच्या नवीन झेंड्याचं अनावरण\n हॉटेलमध्ये हत्ती शिरला आणि…; पाहा, व्हिडीओ\nथायलंडमध्ये व्हायरल होतोय 'बोर्ड'; युजर्स म्हणाले, '...हे तर हास्यास्पद'\nसोशल वायरल अधिक बातम्या\n'या' फोटोत लपून बसलीये एक मांजर, शोधाल तर जागेवरच मारू लागाल उड्या\nVideo : आगीच्या तांडवानंतर आता ऑस्ट्रेलियात आलं वाळूचं वादळ, व्हिडीओ पाहून उडेल तुमचा थरकाप\nजाणून घ्या, Twitter वर का ट्रेंड होतोय #प्रियावर्मा\n'या' फोटोत लपली आहे एक मांजर, लोक शोधून शोधून थकले, बघा तुम्हीही ट्राय करा\nअजब ऑफर... दुसऱ्या लग्नासाठी हॉलभाड्यावर ५०% सवलत, चौथं लग्न फ्री फ्री फ्री\n मुंबईत थंडीची लाट काय आली, सोशल मीडियात मीम्स व्हायरल व्हायला सुरूवात झाली\nशिर्डीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाखेलो इंडियाजेएनयूछपाकइस्रोमनसेतानाजीआज के शिवाजी नरेंद्र मोदीशिवसेना\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nकाय शिकले रोहित पवार शरद पवारांकडून\nमी होणार सुपरस्टारच्या मंचावर अवतरली ड्रीम गर्ल दिपीका पदुकोण\nधनंजय मुंडेंना परत कसं आणलं\nदिपीकाने भूमिका घेतली इतरांनीही घ्यावी\nरिंकुला पतंग उडवताना पाहिलंय का\nIran - US News : फेसबुक पोस्टमुळे गमावला जॉब\nगुगल, मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमधले 'हे' अजब नियम माहितीयेत का\nहिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी; पाहा विहंगम दृश्य\nभारतीय हवाई दलातील अधिकारी खेळणार ट्वेंटी-20 वर्ल्ड कप\nटीम इंडिया 2020तील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रवाना, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nपाकिस्तानमधल्या पत्रकाराचं भन्नाट रिपोर्टिंग; फोटो पाहून खो-खो हसाल\nस्क्वेअरकट असो किंवा हेअरकट, विराट कोहलीचं आहे लयभारी...\nनिप्पल्सबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nइराक, कुवैतच्या GDP पेक्षा 'या' कुटुंबीयांची संपत्ती अधिक\nजान्हवी कपूरचा लाल साडीतील हॉट अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ...\n मग 'या' शहरांना नक्की द्या भेट\nबॉलिवूडचे कनेक्शन असलेले चौथे सेक्स रॅकेट उध्वस्त; पुण्याच्या महाविद्यालयातील मुलींची सुटका\n'मन फकिरा’चा पहिला टिझर प्रदर्शित,या कलाकारांच्या आहेत भूमिका\n...म्हणून पत्नीसाठी त्याने तयार केलं विमानासारखं घर, २० वर्षापासून सुरू होतं काम\nफेसबुकवर 6 हजार फॉलोवर, मोबाईलमध्ये व्यस्त असणाऱ्या पत्नीची पतीकडून हत्या\nतुकडे तुकडे गँग अस्तित्वातच नाही, मोदी सरकारचा खुलासा\n'पुस्तक झालं आता व्हिडीओ आला'; छत्रपती संभाजीराजे संतापले\nमहाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकणार; एकनाथ खडसे यांचे भाकीत\nबॉलिवूडचे कनेक्शन असलेले चौथे सेक्स रॅकेट उध्वस्त; पुण्याच्या महाविद्यालयातील मुलींची सुटका\nBreaking : न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे ओपनरची माघार\nमला 'नाइटलाइफ' शब्दच आवडत नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vachakpatre-news/readers-response-130-1351973/", "date_download": "2020-01-23T14:34:17Z", "digest": "sha1:NXVL2APDSCENHO7PZP7HDI3QZ24WD36G", "length": 30945, "nlines": 274, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Readers response | हिंमतच होता कामा नये | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nहिंमतच होता कामा नये\nहिंमतच होता कामा नये\nआपल्या देशातील भ्रष्टाचार बंद करायचा असेल तर त्याचे मूळ नष्ट केले पाहिजे.\nअजित रानडे यांच्या ‘पुढची टांच बेनामी मालमत्तेवर’ या लेखातून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाची काय स्थिती आहे ते समजले. पण माझ्या मते आपल्या देशातील भ्रष्टाचार बंद करायचा असेल तर त्याचे मूळ नष्ट केले पाहिजे. आणि हे मूळ म्हणजे राजकीय नेते आणि सरकारी बाबूलोक. एरवी सर्वसामान्य माणसाला एखादा छोटा-मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला सहजासहजी परवाना मिळत नाही. त्याची सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील तरी देखील काही ना काही कारण सांगून चालढकल केली जाते. पावलोपावली पैसे मागितले जातात. आणि त्यास नकार दिल्यास त्याचे उत्तर एकच असते, तुम्ही पैसे कमवणार आम्हाला काय मिळणार, आम्ही काय फुकटची कामं करायला बसलोय का इथे इथूनच भ्रष्टाचाराला सुरुवात होते.\nत्यामुळे सामान्य माणसाची अशी मन:स्थिती झाली आहे की, जर सरकारी नोकरदार आणि ही नेते मंडळी इमानदार नाहीत, मग आम्ही��� का इमानदार राहावे मग तो देखील वेगवेगळे मार्ग शोधायला लागतो.\nपण आज ५०० व १००० च्या नोटा बंद झाल्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पण त्याचबरोबर काळ्याचे पांढरे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जात आहेत. त्यावर सरकारने लवकरात लवकर काहीतरी ठोस पावले उचलली पाहिजेत. भ्रष्टाचार करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे.\n– राहुल पाटील, मुंबई.\nअजित रानडे यांचा ‘पुढची टांच बेनामी मालमत्तेवर’ हा लेख वाचला. पंतप्रधान मोदींनी जानेवारी महिन्यात आणखी एका बदलाला सामोरे जा, असा उल्लेख आपल्या भाषणात केला, तसंच जपानहून केलेल्या भाषणात बेनामी मालमत्तेचा उल्लेख केला म्हणून हा तर्क केला जात आहे. त्याचबरोबर जानेवारी ते डिसेंबर असं आर्थिक वर्ष करण्याची घोषणा ते जानेवारीत करणार आहेत, लॅण्ड सिलिंग अ‍ॅक्ट, भाडेनियमन कायदा याविषयीच्या बदलाच्या घोषणा करणार आहेत, अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या आहेत. थोडक्यात मोदींनी सगळ्यांच्या मेंदूला सध्या खाद्य पुरवलं आहे. असो, अजित रानडे म्हणतात त्याप्रमाणे बेनामी मालमत्तेवरची टांच हे निश्तिच मोठे पाऊल ठरू शकते. दुसरीकडे त्यांनी लेखात उल्लेख केला आहे, त्याप्रमाणे बिल्डर लॉबीवर सरकारने नियंत्रण आणलं तर बऱ्याच गोष्टी नियंत्रणात येतील असं वाटतं. घरांच्या अवाच्यासवा किमती, ब्लॅकचे व्यवहार या सगळ्या गोष्टींमधून अनेक गैरव्यवहारांना चालना मिळते. त्यामुळे घरांच्या संदर्भातले दोन लाखांच्या पुढचे सगळे व्यवहार कॅशलेस करावेत असा नियम सरकारने करावा. मुळावरच अशा रीतीने घाव घातला तर भ्रष्टाचाराची विषवल्ली वाढणारच नाही.\n– पौर्णिमा गवांदे, नागपूर.\n११ नोव्हेंबर २०१६ चा ‘लोकप्रभा’ मथितार्थ – ‘हलगर्जीपणाचे भगदाड’ वाचल्यावर धडकीच भरली. सैन्य आक्रमण दहशतवादी आक्रमणापेक्षाही आर्थिक आक्रमण आपल्या अर्थव्यवस्थेचं कंबरडंच मोडेल अशी भीती दाटून आली. हलगर्जीपणाचं कवचकुंडल घातलेल्या भारतीय मानसिकतेला काय म्हणावं\nअरुंधती जोशींची मनमुक्ता ‘हिलरी, चकली आणि ती’ म्हणजे लिंगभेदभावाचं अचूक विस्तृत वर्णन. ‘वाचक – लेखक’ सदर, एकविसाव्या शतकातली आजी, लक्षवेधी लेख आहे. परदेशीयांना सतत आमच्याकडे निवेश करा म्हणून आवाहन देणाऱ्यांनी हा लेख अवश्य वाचवा. ‘प्रेमाचे प्रयोग’मधील डॉ. मी���ल कातरणीकर यांचा ‘ओवाळणी’ हा लेख खूप अप्रतिम आहे. लेखिकेचे अभिनंदन.\n– संध्या बायवार, होशंगाबाद.\nनेमके आणि नेटके इंटिरिअर\n‘लोकप्रभा’मध्ये दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे वैशाली आर्चिक यांचे इंटिरिअर हे सदर माझे अतिशय आवडते सदर आहे. अतिशय सोप्या शब्दांत, ओघवत्या भाषेत त्या गृहसजावटीतील विविध संकल्पना मांडतात. हा विषय इतका सुबोध आणि सुलभ करण्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत. घराच्या सजावटीकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन त्यांनी दिला आहे.\n– कांचन पाटील, सोलापूर.\n‘लोकप्रभा’च्या दर अंकात डॉ. मीनल कातरणीकर त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले ‘प्रेमाचे प्रयोग’ नमूद करतात. सुरुवाती सुरुवातीला वाटत होते की असे चार-दोन कार्यक्रम असतील. लिहून लिहून किती आणि काय लिहितील पण तसं झालं नाही. एका अर्थाने त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमचे डोळेच उघडले आहेत. आपल्या आसपासच्या जगाकडे, लोकांकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन दिला आहे. पोस्टमन, फायर ब्रिगेडवाले, बस ड्रायव्हर-कंडक्टर, रिक्षावाले अशा समाजातल्या विविध घटकांना अपण किती गृहीत धरत असतो. त्यांच्या सेवेचे पैसे दिले म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असंच समजत असतो. आपल्याला, आपल्या कामाला कुणी चांगलं म्हटलं तर आपल्याला किती बरं वाटतं. तसं म्हणणाऱ्याबद्दलचं आपलं मत सकारात्मक बनतं. मग तसंच या इतरही घटकांचं असणार हे आपण का लक्षात घेत नाही पण तसं झालं नाही. एका अर्थाने त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमचे डोळेच उघडले आहेत. आपल्या आसपासच्या जगाकडे, लोकांकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन दिला आहे. पोस्टमन, फायर ब्रिगेडवाले, बस ड्रायव्हर-कंडक्टर, रिक्षावाले अशा समाजातल्या विविध घटकांना अपण किती गृहीत धरत असतो. त्यांच्या सेवेचे पैसे दिले म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असंच समजत असतो. आपल्याला, आपल्या कामाला कुणी चांगलं म्हटलं तर आपल्याला किती बरं वाटतं. तसं म्हणणाऱ्याबद्दलचं आपलं मत सकारात्मक बनतं. मग तसंच या इतरही घटकांचं असणार हे आपण का लक्षात घेत नाही हे असे प्रेमाचे प्रयोग जगभर पसरण्याची गरज आहे.\n– सविता दळवी, रत्नागिरी.\nविकासाची किंमत प्रदूषणाच्या रूपात\n‘स्मार्ट सिटींचा गळा घोटणारं प्रदूषणाचं वास्तव’ ही कव्हरस्टोरी वाचली. पण गोष्ट अशी आहे की प्रदूषण आह���, त्याचे दुष्परिणाम होताहेत, ते काय काय आहेत, या सगळ्याबद्दल सगळेच जण बोलतात, पण त्यावर मात कशी करायची हे कुणीच सांगत नाही. वाढती लोकसंख्या, दारिद्रय़, अज्ञान अशा सगळ्या समस्यांनी वेढलेल्या आपल्या देशात सार्वजनिक स्वच्छतेबाबत कमालीची अनास्था आहे. जिथे आरोग्याबद्दलच आपण जागरूक नाही, तिथे इतर गोष्टींची कुणाला फिकीर असणार विकासाच्या वाटेवर चालताना जी किंमत एकेकाळी आज विकसित असलेल्या देशांनी मोजली आहे, ती आज आपण मोजतो आहोत. जुनं धूर ओकणारं वाहन वापरून पर्यावरणातलं प्रदूषण आपण वाढवतो आहोत, यापेक्षा वाहनचालकाला त्या वाहनातून खिशात येणारा पैसा आजघडीला महत्त्वाचा वाटतो, हे वास्तव आहे. महापालिकेच्या बसेस, एसटी या गाडय़ादेखील असाच धूर ओकत असतात, यावरून सरकारलाही या प्रश्नाची काहीही पडलेली नाही, हेच स्पष्ट होते. दुसरीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याऐवजी खासगी वाहनांना प्रोत्साहन देणारं धोरण आपल्या एकेकाळच्या राज्यकर्त्यांनीच कसं राबवलं याचे किस्से खासगीत चघळले जातात. त्यामुळे आता प्रदूषण हे अपरिहार्यच आहे. वेगवेगळ्या घातक गोष्टींसाठी आपलं शरीर प्रतिकारशक्ती तयार करतं, तसंच हळूहळू प्रदूषणाबाबतही होत जाईल, पण प्रदूषण संपेल असं वाटत नाही.\n– राघव जाधव, करमाळा.\n‘कॅशलेस व्यवहार अजूनही परिघाबाहेर’ हा भारतातील सर्व देवघेव व्यवहार कॅशलेस होण्यापुढे कोणती आव्हाने आहेत याची चिकित्सा करणारा लेख ‘लोकप्रभा’ २ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे, त्या अनुषंगाने काही निरीक्षणे नोंदवावीशी वाटतात.\nहे खरे आहे अजूनपर्यंत भारतात संगणक आणि त्या जोडीने इंटरनेटचा वापर म्हणावा तितका सर्वदूर आणि सर्व कामांसाठी होताना दिसत नाही. पण नोटाबंदीनंतर दिवसें दिवस कॅशलेस व्यवहार आता अनिवार्य ठरणार याची जाणीव आता सर्वाना होऊन चुकली आहे. आणि यासाठी इंटरनेट असणे ही पूर्वअट असल्याने शासनाला ती सेवा अधिक सक्षम करण्याशिवाय पर्यायच नाही.\nउरला प्रश्न बँकेशी जास्तीतजास्त नागरिक जोडले जाण्याचा, शिष्यवृत्ती, पीक आणि सर्वसाधारण विमा, अनुदाने, नुकसानभरपाई सर्व बँकेतूनच मिळत असल्याने रेशन कार्डाप्रमाणे आपल्याला बँक पासबुकही लागणार आणि यासाठी बँकेत खाते उघडण्यासाठी ग्रामीण जनताही प्रयत्नशील आहे.\nकुरकुर करत का होईना रिक्षा-टॅक्सीवाल्���ांनी डिजिटल मीटर बसवून घेतलीच, आता अगदी किरकोळ विक्रेतेसुद्धा डिजिटल वजनकाटे वापरू लागले आहेत, कारण त्यातील उपयुक्तता त्यांना कळून चुकली आहे, त्यामुळे किरकोळ व्यापारदेखील डेबिट-क्रेडिट कार्डाद्वारे होऊ लागेल. त्यामुळे आज जरी कॅशलेस व्यवहार परिघाबाहेर असला तरी आता त्याचा केंद्रस्थानी येण्याचा वेग वाढत जाणार हे निश्चित.\n– मोहन गद्रे, कांदिवली\n‘मराठा समाजाला नेमकं हवंय तरी कायं’ या कव्हरस्टोरीच्या शीर्षकातच प्रश्नचिन्ह वापरून ‘लोकप्रभा’ने समाजालाच उलट प्रश्न केला आहे. दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्याबद्दलचा लेख तसेच ‘कुरघोडी’ हा लेखपण फार आवडला. ‘दिग्दर्शनासाठी संकलन शिकले,’ ही भक्ती मायाळू यांची चैताली जोशी यांनी घेतलेली मुलाखत (७ ऑक्टोबर) फार आवडली. फोटोग्राफीबरोबरच ‘लोकप्रभा’चा अंक वाचनीय असतो.\n– आर. डी. जाधव, पंढरपूर.\n‘लोकप्रभा’तील ओवी थोरात यांच्या ‘जंगलवाचन’ या सदरातून एक वेगळेच जंगल अनुभवायला मिळते आहे. एकेकाळी जंगल हा माणसाच्या जगण्याचा अपरिहार्य भाग होता आणि आता जंगल ही अप्रूप वाटावं अशी गोष्ट झाली आहे. मुळात निसर्ग या घटकाची चर्चाच आपल्यापेक्षा वेगळी काहीतरी गोष्ट किंवा घटक असं समजून आपण करतो आहोत, आणि ते आपल्याला समजतही नाही. माणूस स्वत: निसर्गाचा एक घटक आहे हे तो विसरूनच गेला आहे, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट आणखी काय म्हणता येईल ओवी थोरात यांचे लेख वाचताना मात्र जंगल त्यांच्यात मुरलेले आहे, जंगल आणि त्या अविभाज्य आहेत, असंच वाटत राहतं. इतकं ‘जंगली’ असल्याबद्दल त्यांचं अभिनंदन.\n– राजश्री महाकाळे, अकोले.\n‘लोकप्रभा’तून नियमितपणे वाचायला मिळणाऱ्या रेसिपी रुचकर तसंच नेत्रसुखद असतात. मी त्यातल्या काही रेसिपी अधूनमधून करून पाहिल्या आहेत. त्या झाल्याही चांगल्या, पण शेफ मंडळींनी सगळं साहित्य, अद्ययावत किचन हाताशी असताना अशा रेसिपी करणं आणि आमच्यासारख्या गृहिणींनी करणं यात फरक आहे. म्हणूनच ‘लोकप्रभा’ला विनंती आहे की गृहिणींना रोजच्या कामकाजातून सहजपणे करता येतील अशा शेफ मंडळींच्याच नव्हे, तर आमच्यासारख्या गृहिणींच्या रेसिपी, त्या करताना येणाऱ्या अडचणी, त्यावर कशी मात करायची यावर लेख प्रसिद्ध करावेत.\n– रजनी दळवी, अलिबाग.\nअमित सामंत यांच्या किल्ल्यांवरील लेखांमधून किल्ल्याचे वेगळे पैलू उलगडले जातात. सर्व पालकांनी हे लेख लहान मुलांना अवश्य वाचायला द्यावेत आणि त्यांचे आपल्या इतिहासाबद्दलचे प्रेम कायम जागृत ठेवावे.\n– दिनेश पाटील, सातारा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 पुढच्याची ठेच पाहायची तरी…\n2 प्रदूषणाच्या प्रश्नाचे गांभीर्य नाही\n3 वाचनीय दिवाळी अंक\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/samsung-ar18jv5nbwk-15-ton-inverter-split-ac-price-peSE1D.html", "date_download": "2020-01-23T13:15:54Z", "digest": "sha1:L3JJUVSEW4B7XOY7Q2VB3CQZIHEA6SBB", "length": 12773, "nlines": 272, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग र्र१८जव५नवक 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nसॅमसंग र्र१८जव५नवक 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा\nसॅमसंग र्र१८जव५नवक 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग र्र१८जव५नवक 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा\nसॅमसंग र्र१८जव५नवक 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये सॅमसंग र्र१८जव५नवक 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा किंमत ## आहे.\nसॅमसंग र्र१८जव५नवक 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा नवीनतम किंमत Jan 21, 2020वर प्राप्त होते\nसॅमसंग र्र१८जव५नवक 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असापयतम, ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसॅमसंग र्र१८जव५नवक 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 57,000)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग र्र१८जव५नवक 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग र्र१८जव५नवक 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग र्र१८जव५नवक 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग र्र१८जव५नवक 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा वैशिष्ट्य\nअसा तुपे Split AC\nअसा कॅपॅसिटी 1.5 tons\nस्टार रेटिंग 3 Star\nकूलिंग कॅपॅसिटी 1410 W\nमोदस्तुरे रेमोवाल 2 Litre/Hour\nएअर सर्कलशन हिंग म३ हर 12meter-cube/min\nनॉयसे लेवल 42 dB\nअँटी कॉररोसिन बॉडी Yes\nएअर फ्लोव डिरेकशन 4 Way\nअँटी बॅक्टरीया फिल्टर Yes\nफ्रंट पॅनल डिस्प्ले LED\nइतर कॉन्वेंईन्स फेंटुर्स Remote Control\nइनेंर्गय इफिसिएंचय श Inverter\nपॉवर कॉन्सुम्पशन 1310 W\nकूलिंग ऑपरेटिंग करंट 6.7 A\nपॉवर कॉन्सुम्पशन & वॅट्स 1410 Watts\nवेइगत व आऊटडोअर 41.7\nविड्थ स इनडोअर 10 kg\nविड्थ आऊटडोअर 41.7 kg\nडेप्थ आऊटडोअर 310 mm\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 340 पुनरावलोकने )\nसॅमसंग र्र१८जव५नवक 1 5 टन इन्व्हर्टर स्प्लिट असा\n5/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2020 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%A8_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-01-23T15:05:42Z", "digest": "sha1:MIAJIN5AUPJEG2OZHSF3G3NNMVJPLLBN", "length": 2006, "nlines": 26, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पोप अर्बन तिसरा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपोप अर्बन तिसरा (:कजियानो, इटली - ऑक्टोबर २०, इ.स. ११८७:फेरारा, इटली) हा बाराव्या शतकातील पोप होता.\nयाचे मूळ नाव उबेर्तो क्रिव्हेली होते.\nपोप लुशियस तिसरा पोप\nनोव्हेंबर २५, इ.स. ११८५ – ऑक्टोबर २०, इ.स. ११८७ पुढील:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on ६ सप्टेंबर २०१७, at १०:२८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-01-23T14:12:41Z", "digest": "sha1:HMVPMKESC7JTBRULYQ5D5EWCSL7R4AI3", "length": 2283, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लॉरा चिनचिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(लाव्रा चिनचिया या पानावरून पुनर्निर्देशित)\nलॉरा चिनचिया मिरांदा (स्पॅनिश: Laura Chinchilla Miranda; २७ मार्च १९५९ - ) ही मध्य अमेरिकेच्या कोस्टा रिका देशाची विद्यमान व पहिली महिला राष्ट्राध्यक्षा आहे.\n२७ मार्च, १९५९ (1959-03-27) (वय: ६०)\nसान होजे, कोस्टा रिका\nहे सुद्धा पहासंपादन करा\nजगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6", "date_download": "2020-01-23T14:09:23Z", "digest": "sha1:RFVKPBGFNBVKLWOLFHPPRZK3I3GT5KKN", "length": 3028, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "संसद - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवी दिल्ली येथील भारताची संसद\nब्रिटिश संसदेचे हाउस ऑफ कॉमन्स हे कनिष्ठ सभागृह\nसंसद (इंग्रजी: Parliament) हे लोकशाही मार्गाने चालणाऱ्या देशाचा अथवा राष्ट्राचे एक विधिमंडळ आहे. संसदेमध्ये एक किंवा अधिक सभागृहे असतात व येथे कायदे मंजूर करणे, धोरणे ठरवणे, चर्चासत्र इत्यादी कार्ये चालतात. अनेक देशांच्या प्रशासकीय विभागांची वेगळी संसद अस्तित्वात आहे.\nसंसदेमध्ये लोकशाही व निवडणुकीच्या मार्गाने निवडून आलेले सदस्य आपापल्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतात. संसदीय राज्यपद्धतीमध्ये पंतप्रधान हा संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचा प्रमुख असतो व तो व त्याचे मंत��रीमंडळ सरकारची धोरणे व प्रस्ताव संसदेसमोर मांडतात.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nभारताची संसद - राज्यसभा व लोकसभा\nयुनायटेड किंग्डमची संसद - हाउस ऑफ लॉर्ड्‌स व हाउस ऑफ कॉमन्स\nLast edited on १२ सप्टेंबर २०१७, at १६:००\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-01-23T15:12:17Z", "digest": "sha1:DOGTPKT3UU2SXCWOLRZYLQ3VTFAXZDYS", "length": 6059, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चुन दू-ह्वान - विकिपीडिया", "raw_content": "\n१ सप्टेंबर १९८० – २५ फेब्रुवारी १९८८\n१८ जानेवारी, १९३१ (1931-01-18) (वय: ८९)\nहापचॉन, दक्षिण ग्याँगसांग प्रांत, कोरिया\nचुन दू-ह्वान (कोरियन: 전두환; जन्म: १८ जानेवारी १९३१) हा पूर्व आशियामधील दक्षिण कोरिया देशाच्या लष्करामधील एक वादग्रस्त जनरल व १९७९ ते १९८८ दरम्यान देशाचा हुकुमशहा होता. १९७९ ते १९८० दरम्यान लष्करी मार्गाने सत्ता बळकावल्यानंतर दू-ह्वान १९८० ते १९८८ दरम्यान दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष होता.\n१९८० साली ग्वांगजू येथे घडलेल्या लोकशाहीवादी चळवळीदरम्यान झालेल्या हत्याकांडासाठी १९९६ मध्ये चुनला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेली होती. परंतु तत्कालीन राष्ट्राध्यक्ष किम यूंग-साम ह्याने आपले अधिकार वापरून ही शिक्षा रद्द केली.\nसिंगमन ऱ्ही • यून बॉ-सिऑन • पार्क चुंग-ही • चॉय क्यु-हा • चुन दू-ह्वान • रोह तै-वू • किम यूंग-साम • किम डे-जुंग • रोह मू-ह्युन • ली म्युंग-बाक • पार्क ग्युन-हे • ह्वांग क्यो-आह्न\nइ.स. १९३१ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ सप्टेंबर २०१३ रोजी १८:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrian.in/marathi-status-on-life-whatsapp/", "date_download": "2020-01-23T13:48:45Z", "digest": "sha1:LVJVWBD2H3YWF3XCEQ644VP3DZEPPCZJ", "length": 20300, "nlines": 111, "source_domain": "www.maharashtrian.in", "title": "101 Best Marathi Status On Life WhatsApp", "raw_content": "\nमाझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.\nजिंकण���याची मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात….\nस्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा\nजोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.\nस्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.\nनेहमी दुःख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी, आणि थोडी का होईना तु कधी रडली का माझ्यासाठी.\nसंताप करून मनस्ताप करण्यापेक्षा, शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…\nज्याच्यासाठी डोळ्यात अश्रु यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही, आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही…\nप्राण्यांवर प्रेम करा… ते किती चविष्ट असतात.\nव्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं प्रेम असत.\nविजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.\nमाणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.\nतुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.\nस्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.\nयश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.\nभरून आलेल्या आभाळाला हिरवाईचं दान देऊ,या पावसाळ्यात एक तरी झाड लाऊ\nगाड्या पडाव्यात बंद आणि दांडी मारायची संधी मिळावी, पोरं जावीत पावसात भिजायला, अन बायको तेव्हा लाडात यावी\nछप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच, पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल …\nतिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो…पण कसं सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो…\nखुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे, लोक काय म्हणतील \nप्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.\nकधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.\nखूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.\nअनुभवाने एक शिकवण दिली आह��, कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.\nसंकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.\nएक बात बोलू तलाश सिर्फ सुकून कि होती हैं … नाम रिश्ते का चाहे जो भी हो …\nतकलीफ तो होती है ये देख के..की, ये 5-6 गर्लफ्रेंड रखने वाले बन्दे खुश है, और किसी से सच्चा प्यार करने वाले दुखी…\nकम्प्यूटर परीक्षेत विचारलेला प्रश्न … प्रोग्राम म्हणजे काय एका मुलाच्या उत्तराने बरं वाटले “संध्याकाळी बसणे”\nआता हि अफवा कोणी पसरवली कि FAN मूवी बघितल्यावर उकडत नाही म्हणून\nकसरत पक्षाची आणि कमाल तो क्षण टिपणा-या छायाचित्रकाराची\nआयुष्याची #Validity कमी असली तरी चालेल.. पण त्यात माणुसकीचा #Balance भरपुर असला पाहिजे..\nविजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.\nज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.\nअपेक्षा अनपेक्षितरीत्या पूर्ण होतात. पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक ठरते.\nकाहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बागळावी, विचारांवर विश्वास ठेवावा. आणि आपल्या कर्तुत्वाने ते साध्य करावे.\nपैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल\nकारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं “करणं” सांगत नाही.\nआपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसते, तर आपली झोप उडवत तेच खर स्वप्न असतं.\nन हरता, न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नसीब सुद्धा हरत.\nज्याच्या जीवनामध्ये निश्चित धेय्य नसते, त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.\nकोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा “विजय” ठरतो; पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.\nजर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते\nमोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील\nउठा आणि संघर्ष करा\nव्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.\nअनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्��ा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.\nस्वत:वर विश्वास ठेवता पण हा यशस्वी होण्याच्या मर्गातला पहिला टप्पा आहे.\n“यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय”.\nयशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.\n. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.\nखर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.\nरस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.\nसर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.\nजीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.\nआयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.\nकितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…..\nकल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.\nतुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.\nप्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.\nजेव्हा एक विज काळोख्या अंधारतून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.\nआपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.\nछत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.\nतुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.\nव्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.\nविचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.\nना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.\nभरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.\nसमजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.\nविजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.\nज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.\nआज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.\nस्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.\nचुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.\nशब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.\nनेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.\nस्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.\nजीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.\nबोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.\nया दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.\nडोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.\nयशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.\nकोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.\nमनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.\nखूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील\n“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”\nभूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/increase-investments-in-agriculture-vice-president-mr-venkaiah-naidu-5c419787f8f4c52bd29f9941", "date_download": "2020-01-23T15:21:35Z", "digest": "sha1:OWT45JA2RXHSYUPDRMMNO4SYABGHEPDC", "length": 6254, "nlines": 69, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर - उपराष्ट्रपती - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nकृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर - उपराष्ट्रपती\nमुंबई: आजही शेती हाच भ��रतीय अर्थव्यवस्थेचा आधार आहे. सुमारे ६० टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून असल्याने देशात येणारी गुंतवणूक आणि उद्योगांचा मुख्य भर हा कृषी क्षेत्रावर असणे आवश्यक आहे. यामुळे शाश्वत शेती व सुनिश्चित रोजगार यासाठी आश्वासक पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मुंबई येथे सी.आय.आय. या औद्योगिक संस्थेच्या शिखर संस्थेची २५ वी वार्षिक भागीदारी परिषद (सीआयआय पार्टनरशिप समिट-२०१९) ‘न्यु इंडिया रायजिंग ग्लोबल ओकेशन्स’ च्या उद्घाटनप्रसंगी मांडले. नायडू म्हणाले, कृषी क्षेत्राला फायदेशीर आणि टिकाऊ बनविणे आवश्यक आहे. यासाठी कुक्कुट, बागकाम आणि मासेमारीसारख्या पूरक व्यवसायांना ही प्रोत्साहन दिले पाहिजे. कृषी सह कृषीमालाचे मुल्यवर्धन आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देणे आवश्यक आहे. याशिवाय संशोधनावर लक्ष केंद्रीत करून देशातील सुरक्षित अन्न उत्पादन वाढविणे गरजेचे आहे, तसेच गेल्या दशकात भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ होत आहे.\nजागतिक स्तरावर मंदीचे वातावरण असतानाही भारतात लागू करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांसाठीच्या धोरणांमुळे भारत गुंतवणुकीसाठी सगळ्या जगाचे आकर्षण केंद्र बनले आहे यास उद्योग संस्थांच्या प्रतिसाद मिळाल्याने अर्थव्यवस्थेला स्थिरता आली आहे. सगळ्यात वेगवान अर्थव्यवस्थेमध्ये भारत देशदेखील आहे. ३ ट्रिलीयन डॉलर इकोनॉमी पर्यंतचा पल्ला देशाने गाठला आहे, येत्या काही वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. जागतिक बँकेने दिलेल्या अंदाजानुसार भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था राहील. संदर्भ - कृषी जागरण, १४ जानेवारी २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/team-india-faces-security-threat-antigua-ahead-opening-test-against-west-indies/", "date_download": "2020-01-23T14:26:24Z", "digest": "sha1:Y6LOGDIZGZMHTEYS5DE4SDGZ3ULOF2V6", "length": 13792, "nlines": 180, "source_domain": "policenama.com", "title": "टीम इंडियाच्या जीवाला वेस्ट इंडिजमध्ये 'धोका', PAKमधील जिओ टीव्ही 'वृत्त' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपुण्याच्या ‘सनबर्न’ फेस्टिवलमध्ये ‘घातपात’ घडविण्याच्या…\n BJP च्या ‘या’ बड्या नेत्यानं दिले…\nमुलगी अलिया फर्निचरवाला आई पूजा बेदीच्या दुसर्‍या लग्नाबाबत म्हणाली…\nटीम इंडियाच्या जीवाला वेस���ट इंडिजमध्ये ‘धोका’, PAKमधील जिओ टीव्ही ‘वृत्त’\nटीम इंडियाच्या जीवाला वेस्ट इंडिजमध्ये ‘धोका’, PAKमधील जिओ टीव्ही ‘वृत्त’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – विंडीजमध्ये कसोटी सामने खेळणाऱ्या भारतीय संघाला जीवे मारण्याची धमकी मिळाली असून त्यांच्या जीवाला धोका असल्याचे वृत्त पाकिस्तानमधील जिओ टीव्हीने दिल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय संघ सध्या विंडीजच्या दौऱ्यावर असून याठिकाणी टी-२० आणि एकदिवसीय मालिकेनंतर आता भारतीय संघ २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.\nया वृत्तानंतर भारतीय संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून पाकिस्तान क्रिकेट मंडळाला मिळालेला मेल आयसीसी मार्फत बीसीसीआयला सांगण्यात आला आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट मंडळाने याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला दिली आहे. यासंदर्भात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन विंडीज क्रिकेट मंडळाने दिले असून भारतीय संघाबरोबर या सामन्यांच्या दरम्यान एक सुरक्षा वाहन देण्यात येणार आहे. याविषयी भारतीय संघ व्यवस्थापन सुनी सुब्रमण्यम यांनी भारतीय खेळाडूंना सूचना केल्या असून सर्वांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nदरम्यान, भारतीय संघ पहिला कसोटी सामना २२ ऑगस्टपासून खेळणार असून दुसरा कसोटी सामना ३० ऑगस्टपासून खेळवला जाणार आहे.\nदिवसभरात तुम्ही ‘या’ ७ चूका करता का मग तुमचे कान होऊ शकतात खराब\nतुमचे केस गळतात का तर असू शकतो यामधील एखादा आजार, घ्या जाणुन\nघरच्या घरी क्लिन-अप करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स ; जाणून घ्या\nझोप येत नसेल तर एकदा ‘हा’ ज्यूस घेवून बघाच १० मिनिटात येईल झोप\nआरोग्यासोबतच सौंदर्यही वाढवण्यात मदत करते शेंगदाण्याचे तेल, जाणून घ्या\nआयुर्वेदिक पध्दतींनी वाढवा ब्रेन पॉवर, ‘हे’ ७ उपाय करून फरक जाणून घ्या\nरोज प्यावा तुळशीचा चहा, शरीराला होतील ‘हे’ १० खास फायदे, जाणून घ्या\nपुरुष असो किंवा महिला ‘हे’ ५ नैसर्गिक पदार्थ खाल्ले तर वाढेल सेक्स पॉवर\nपुण्यात मुलीची छेड काढल्याच्या संशयावरुन तरुणाचा फावड्याने मारहाण करून खुन, 6 जण अटकेत\nसोशल मीडियावर विराट ‘दबदबा’, सर्वात जास्त फॉलोअर्स असलेला क्रिकेटर\n दिल्लीच्या ‘या’ 8 ठिकाणी घ्या Live परेड पाहण्याची खरी…\n‘शौकीन’ हार्दिक पंड्याकडं ‘इतक्या’ कोटीची ‘गाडी’…\nफेब्रुवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्‍यावर, ���हाऊडी मोदी’च्या धर्तीवर…\nसोनं पुन्हा ‘महागलं’ मात्र चांदी ‘उतरली’, जाणून घ्या आजचे दर\n‘झेंडा’ बदलताच मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटलांच्या मुलाची…\n‘मनसे’च्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचे ‘डोकं’, भाजप…\nमुलगी अलिया फर्निचरवाला आई पूजा बेदीच्या दुसर्‍या लग्नाबाबत…\nअभिनेत्री हिना पांचाळच्या बिकीनी फोटोमुळं सोशलवर…\n‘रणबीर’च्या ब्रेकअपच्या जखमेवर कॅटनं लावला…\n‘तो’ पाकिस्तानी युजर ‘किंग’ खानसाठी…\n‘डिप्रेशन’वर दीपिका पादुकोणचा ‘खोटा’…\nकृषी निर्यातीत 15 % ‘घट’, 10 हजार 800 कोटी…\n‘नाइट लाइफ’ वर टीका करणारे…\nशहरात चोरट्यांची दहशत, डोक्यात दगड घालून चिल्लर लांबवले\n‘या’ फेमस क्रिकेटरची बायको रिअल लाईफमध्ये…\n दिल्लीच्या ‘या’ 8 ठिकाणी घ्या…\n‘शौकीन’ हार्दिक पंड्याकडं ‘इतक्या’…\n BJP च्या ‘या’ बड्या…\nमुलगी अलिया फर्निचरवाला आई पूजा बेदीच्या दुसर्‍या लग्नाबाबत…\nदेवेंद्र फडणवीस पुन्हा आले अन् विधिमंडळाच्या कॅलेंडरवर CM…\nहिंदुत्वाच्या मुद्यावरून राम कदमांचा शिवसेनेला…\nअभिनेत्री हिना पांचाळच्या बिकीनी फोटोमुळं सोशलवर…\nफेब्रुवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्‍यावर, ‘हाऊडी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n दिल्लीच्या ‘या’ 8 ठिकाणी घ्या Live परेड पाहण्याची…\n‘मी 67 मधील बाळासाहेबांचा सैनिक’, जेष्ठ शिवसैनिकाचा…\n… म्हणून राज ठाकरे जाणता राजा, ‘या’ मराठी…\nशरद पवार भेटल्यानंतर ‘या’ गोष्टींचं ‘कौतुक’…\nसरकारचा ‘चांदा ते बांदा’ योजनेला ‘चाप’,…\nपुण्याच्या ‘सनबर्न’ फेस्टिवलमध्ये ‘घातपात’ घडविण्याच्या कटातील आरोपीला ATS कडून अटक\n7 वा वेतन आयोग : 10 दिवसाच्या आत केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळणार मोठं गिफ्ट मोदी सरकार DA आणि किमान वेतानावर घेऊ शकतं…\nबीड : विहिरीत आढळला ‘स्प्लेंडर’सह दोघांचा मृतदेह, परिसरात खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/cm-fadanvis-tomorrow-kopargav/", "date_download": "2020-01-23T15:06:09Z", "digest": "sha1:MRE5AKDHEHXF3VEQRPSRM47YGPPJAXSO", "length": 19813, "nlines": 244, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मुख्यमंत्री फडणवीस उद्या कोपरगावात", "raw_content": "\nदेशदूत त���जस पुरस्कार (मुलाखती)\nलैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यात विखे आरोपीच्या पिंजर्‍यात\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nकुकडी कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू; अंतिम यादी 17 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार\nसिक्युरिटीगार्ड ने सुपरवायझरची कोयत्याने वार करून केली हत्या ; एमआयडीसीतील क्रॉम्टन कंपनीमधील घटना\nPhoto/Video : गुलशनाबादची अनुभूती; उद्यापासून नासिक्लबला भव्य पुष्पप्रदर्शन\nसर्वात मोठा विनयार्ड म्युझिक फेस्टिव्हल 1 फेब्रुवारीपासून; ‘सुलाफेस्ट’मध्ये यंदा सलीम-सुलेमान, हॉट चीप\nPhoto Gallery : मेट, भुजबळ नॉलेज सिटी मध्ये अवतरली शिवशाही\n2 फेब्रुवारी रोजी रंगणार ‘योगाथॉन-2020’\nजळगाव : प्रजासत्ताक दिनी जवान फौंडेशनतर्फे “अशफाकराम” एकपात्री प्रयोगाचे आयोजन\nजळगाव : भाजपा महापौर पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा\nपारोळा : महामार्गावर पिकअप व टँकरची धडक ; दोन ठार, दोन जखमी\nजळगाव : खुबचंद साहित्यांवरील हल्लाप्रकरणी आणखी दोघांना अटक\nधुळे : चिमठाणेनजीक ट्रक उलटला, अनेकांनी दारूचे बॉक्स नेले वाहून\nसोनगीरात एकाला जिवंत जाळले, तिघांना अटक\nधुळे : पैशाच्या वादातून एकाला जाळले ; सोनगीर गावात तणाव, तिघे ताब्यात\nरस्त्यावर दारूचा महापूर : दारुडे झिंगाट…\nशहादा : युवारंगमध्ये एम.जे.महाविद्यालयाला विजेते तर प्रताप महाविद्यालयाला उपविजेते पद\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरेंच्या उपस्थितीत आज ‘युवारंग’चा समारोप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nलैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यात विखे आरोपीच्या पिंजर्‍यात\nFeatured मुख्य बातम्या सार्वमत\nमुख्यमंत्री फडणवीस उद्या कोपरगावात\nकोपरगाव (प्रतिनिधी)- कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या भाजप, सेना, रिपाइं, रासप महायुतीच्या उमेदवार आ. स्नेहलता बिपीन कोल्हे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा उद्या शुक्रवार, 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता कोपरगाव तहसील कार्यालयाशेजारील मैदानावर आयोजित केली असल्याची माहिती संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली.\nश्री. कोल्हे म्हणाले की, राज्यात भाजपा-सेना महायुतीचे शासन पुन्हा सत्तेवर यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोरदार प्रचाराची रणधुमाळी सांभाळत आहेत. गेल्या पाच वर्षात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आ. स्नेहलता कोल्हे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे पक्षाने पुन्हा विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी सकाळी कोपरगावी येत आहेत.\nतरी जास्तीत जास्त मतदारांनी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपाचे प्रांतीक सदस्य अ‍ॅड. रवींद्र बोरावके, तालुकाध्यक्ष शरद थोरात, सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, कैलास जाधव, तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे, रिपाइंचे दीपक गायकवाड, जितेंद्र रणशुर, रासपचे तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, भाजपा महिला तालुुकाध्यक्षा योगीता होन यांच्यासह सर्व मित्रपक्ष पदाधिकार्‍यांनी केले आहे.\nबिपीन कोल्हे म्हणाले की, कोपरगाव विधानसभा मतदार संघात रस्ते, वीज, पाटपाणी, आरोग्य यासह विकासात्मक कामांवर भर असून उर्वरित कामासाठी मोठ्या प्रमाणात सर्वच घटकांचे सहकार्य मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनांना दिशा देऊन त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. तरी जास्तीत जास्त संख्येने या सभेस उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.\nदेडगाव खून प्रकरणी एकास 14 पर्यंत पोलीस कोठडी\nएमआयएमच्या उमेदवारासह 50 कार्यकर्त्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा\nभाजपचा जल्लोष तर राष्ट्रवादीत शांतता\nमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर ‘कही खुशी कही गम’\nमुख्यमंत्र्यांनी निकालाआधी घेतले केदारनाथाचे दर्शन\nमुख्यमंत्र्यांच्या अर्जावरचे आक्षेप फेटाळले\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nश्रीक्षेत्र पद्मालय व तरसोद येथे अंगारकी चतुर्थी निमित्त यात्रोत्सव\nBreaking News, आवर्जून वाचाच, गणेशोत्सव, जळगाव\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचे जळगावात चौथ्यांदा आगमन\nआवर्जून वाचाच, जळगाव, राजकीय\nमुक्ताईनगरातून चंद्रकांत पाटील १९८७ मतांनी विजयी\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, विधानसभा निवडणूक २०१९\nजळगाव महापौर पद पुढील अडीच वर्षांसाठी महिला – खुले आरक्षण\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\nराज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ\nशिवभोजन योजनेसाठी तीन महिन्याकरिता ६. ४८ कोटी रुपयांचे अनुदान\nलैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यात विखे आरोपीच्या पिंजर्‍यात\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nPhoto/Video : गुलशनाबादची अनुभूती; उद्यापासून नासिक्लबला भव्य पुष्पप्रदर्शन\nBreaking News, Featured, नाशिक, फोटोगॅलरी, मुख्य बातम्या\nसर्वात मोठा विनयार्ड म्युझिक फेस्टिव्हल 1 फेब्रुवारीपासून; ‘सुलाफेस्ट’मध्ये यंदा सलीम-सुलेमान, हॉट चीप\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nभाजपचा जल्लोष तर राष्ट्रवादीत शांतता\nमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर ‘कही खुशी कही गम’\nमुख्यमंत्र्यांनी निकालाआधी घेतले केदारनाथाचे दर्शन\nमुख्यमंत्र्यांच्या अर्जावरचे आक्षेप फेटाळले\nलैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यात विखे आरोपीच्या पिंजर्‍यात\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nPhoto/Video : गुलशनाबादची अनुभूती; उद्यापासून नासिक्लबला भव्य पुष्पप्रदर्शन\nBreaking News, Featured, नाशिक, फोटोगॅलरी, मुख्य बातम्या\nसर्वात मोठा विनयार्ड म्युझिक फेस्टिव्हल 1 फेब्रुवारीपासून; ‘सुलाफेस्ट’मध्ये यंदा सलीम-सुलेमान, हॉट चीप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ubhavu_Uncha_Nishan", "date_download": "2020-01-23T15:49:58Z", "digest": "sha1:4OLEWUXW47QJWDTWUBNADJ6H2HGR6BM2", "length": 2692, "nlines": 34, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "उभवू उंच निशाण | Ubhavu Uncha Nishan | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nनव्या युगाचे नव्या जगाचे, उभवू उंच निशाण\nदीन दीन जे, दलित दलित जे\nत्या सर्वांना ध्वज हा देईल सदैव छाया छान\nअंध अमानुष रूढी घालिती अखंड जगी थैमान\nत्या क्रुरांना हे क्रांतिचे मूर्तिमंत अव्हान\nताठ ठेविती मान झुंजुनी भीमदेव धीमान्‌\nशूर शिपाई आम्ही त्यांचे व्यर्थ न ते बलिदान\nध्वज मिरवीत हा गौतम गेले टाकूनी राज्य महान\nपुसुनी आसवें मानवतेची होती बुद्ध महान\nहे समतेचे, हे ममतेचे, गांधीजीचे गान\nहरिजन धरुनी उरी स्वीकरी जे फकिरीचे वाण\nगीत - वि. स. खांडेकर\nसंगीत - मीना खडीकर\nस्वर - पं. हृदयनाथ मंगेशकर\nचित्रपट - माणसाला पंख असतात\nगीत प्रकार - चित्रगीत , स्फूर्त��� गीत\nधीमान्‌ (धी) - बुद्धीमान.\nभोगले जे दुःख त्याला\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/bhp/bhp08-06.htm", "date_download": "2020-01-23T13:38:19Z", "digest": "sha1:FJ3W5KUJR2XYBVQXGZMYKQSE2UBJHSXI", "length": 70651, "nlines": 410, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् भागवत पुराण - अष्टमः स्कंधः - षष्ठोऽध्यायः", "raw_content": "\nभगवदाज्ञया देवानामसुरैः सन्धाय समुद्रमंथनार्थं उद्योगः -\nदेव आणि दैत्य यांचे मिळून समुद्रमंथन -\nसंहिता - अन्वय - अर्थ\nएवं स्तुतः सुरगणैः भवान् हरिरीश्वरः \nतेषां आविरभूद् राजन् सहस्रार्कोदयद्युतिः ॥ १ ॥\nश्री शुकदेवजी सांगतात -\nसुरांनी स्तविता ऐसे भगवान्‌ हरीरीश्वरो \nहजारो सूर्यशा तेजे सर्वांमध्येचि ठाकला ॥ १ ॥\nराजन् - हे परीक्षित राजा - सुरगणैः - देवगणांनी - एवं - याप्रमाणे - स्तुतः - स्तविलेला - सहस्रार्कोदयद्युतिः - हजार सूर्यांच्या उदयाप्रमाणे कांति असलेला - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - हरिः - सर्वांची दुःखे हरण करणारा - ईश्वरः - परमेश्वर - तेषां - त्यांच्यासमोर - आविरभूत् - प्रगट झाला. ॥१॥\nश्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, जेव्हा देवांनी सर्वशक्तिमान भगवान श्रीहरींची अशी स्तुती केली, तेव्हा ते त्यांच्यामध्ये प्रगट झाले. त्यांचे तेज असे होते की जणू हजारो सूर्य एकाच वेळी उगवले आहेत, असे वाटावे. (१)\nतेनैव सहसा सर्वे देवाः प्रतिहतेक्षणाः \nनापश्यन् खं दिशः क्षौणीं आत्मानं च कुतो विभुम् ॥ २ ॥\nदीपले नेत्र सर्वांचे नच तो दिसला कुणा \nपृथिवी देह आकाश सर्व तेजात लोपले ॥ २ ॥\nतेन - त्या - महसा एव - तेजानेच - प्रतिहतेक्षणाः - ज्यांचे नेत्र दिपून गेले आहेत असे - सर्वे - सर्व - देवाः - देव - खं - आकाशाला - दिशः - दिशांना - क्षोणिं - पृथ्वीला - च - आणि - आत्मानं - स्वतःला - न अपश्यन् - पाहू शकले नाहीत. - विभुं - परमेश्वराला - कुतः (पश्येयुः) - कोठून पाहणार ॥२॥\nत्या तेजानेच सर्व देवांचे डोळे दिपून गेले. ते भगवंतांनाच काय पण आकाश, दिशा, पृथ्वी, किंबहुना आपले शरीरही पाहू शकले नाहीत. (२)\nविरिञ्चो भगवान् दृष्ट्वा सह शर्वेण तां तनुम् \nस्वच्छां मरकतश्यामां कञ्जगर्भारुणेक्षणाम् ॥ ३ ॥\nप्रसन्नचारुसर्वांगीं सुमुखीं सुन्दरभ्रुवम् ॥ ४ ॥\nमहामणिकिरीटेन केयूराभ्यां च भूषिताम् \nकर्णाभरणनिर्भात कपोलश्रीमुखाम्बुजाम् ॥ ५ ॥\nकौस्तुभाभरणां लक्ष्मीं बिभ्रतीं वनमालिनीम् ॥ ६ ॥\nसुदर्शन��दिभिः स्वास्त्रैः मूर्तिमद् भिरुपासिताम् \nतुष्टाव देवप्रवरः सशर्वः पुरुषं परम् ॥ ७ ॥\nभगवान्‌ शंकरो ब्रह्मा यांनी केवळ पाहिला \nसौंदर्य दिसले श्रेष्ठ दोघांनी नमिले तया ॥\nनीलमण्यापरी देह विमलो श्यामसुंदर \nआरक्त नयनो जैसे रक्तकमलवर्ण तो ॥ ३ ॥\nपीतवस्त्रास त्या छान दशालालहि शोभल्या \nसर्वांगसुंदरो देह रोम रोमात मोद तो ॥\nभुवया धनुच्या ऐशा अतीव सुंदरो मुख \nमहामणी किरीटात हातास बाजुबंद ते ॥ ४ ॥\nकपोल शोभले छान कुंडलीतेज फाकता \nकर्धनी कमरेला छाती हाती कंकण वाजती ॥ ५ ॥\nगळ्यात हार नी पायीं नूपुरे शोभली तशी \nश्रीवत्सचिन्ह वक्षास गळा कौस्तुभ, माळही ॥ ६ ॥\nसुदर्शनादि अस्त्रे ती मूर्तिमान्‌ सेनिं राहिले \nसर्वही देवतांनी त्या साष्टांग नमिले तयां ॥\nसर्वांच्या सह त्या ब्रह्मे शंकरे स्तविला हरी ॥ ७ ॥\nशर्वेण सह - शंकरासह - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - विरिञ्चः - ब्रह्मदेव - स्वच्छां - स्वच्छ - मरकतश्यामां - पाचूच्या मण्याप्रमाणे हिरव्या वर्णाच्या - कञ्जगर्भारुणेक्षणां - कमळाच्या गाभ्याप्रमाणे जिचे नेत्र आरक्तवर्णाचे आहेत - तप्तहेमावदातेन - तापलेल्या सुवर्णाप्रमाणे पिवळ्या - लसत्कौशेयवाससा (युक्तां) - तेजस्वी रेशमी वस्राने युक्त अशा - प्रसन्नचारुसर्वाङ्‌गिं - शांत व सुंदर आहेत सर्व अवयव जीचे अशी - सुमुखीं - सुंदर मुखाच्या - सुंदरभ्रुवं - सुंदर भुवयांच्या - महामणिकिरीटेन - महामोल रत्नांच्या मुकुटाने - च - आणि - केयूराभ्यां - दोन पोच्यांनी - भूषितां - शोभिवंत केलेल्या - कर्णाभरणनिर्भातकपोलश्रीमुखाम्बुजां - कानांतील कुंडलामुळे चकाकणार्‍या गालांनी ज्याच्या मुखकमलाला शोभा आली आहे अशा - तां - त्या - तनुम् - मूर्तीला - दृष्ट्‌वा - पाहून ॥३-५॥ काञ्चीकलापवलयहारनूपुरशोभिताम् - कमरपटटा, कडी, हार, पैंजणे, ह्यांनी शोभणार्‍या - कौस्तुभाभरणाम् - कौस्तुभमणि आहे अलंकार जीवर अशा - लक्ष्मीं - लक्ष्मीला - बिभ्रतीं - धारण करणार्‍या - वनमालिनीम् - ज्याने वनमाला धारण केली आहे अशा - मूर्तिमद्‌भिः - मूर्तिमंत - सुदर्शनादिभिः - सुदर्शनादिक - स्वास्रैः - स्वतःच्या अस्रांनी - उपासितां - सेविलेल्या - सशर्वः - शंकरासह - देवप्रवरः - ब्रह्मदेव - सर्वामरगणैः साकं - सर्व देवांसह - अवनिं गतैः सर्वाङ्‌गैः - पृथ्वीवर टेकलेल्या सर्व अवयवांनी लोटांगण घालून - परं पुरुषं - श्रेष्ठ पुरुषाल�� - तुष्टाव - स्तविता झाला. ॥६-७॥\nफक्त भगवान ब्रह्मदेव आणि शंकर यांनी त्यांच्या रूपाचे दर्शन घेतले. ते रूप अत्यंत सुंदर होते. पाचूप्रमाणे तेजस्वी निळे शरीत, कमळाच्या गाभ्याप्रमाणे लालसर नेत्र आणि चमकणारा सोनेरी रंगाचा रेशमी पीतांबर, प्रसन्न व सुंदर सारे अवयव, सुंदर भुवयांनी शोभणारे अतिशय सुंदर मुख, मस्तकावर रत्‍नजडित किरीट आणि भुजांमध्ये बाजूबंद, कानातील कुंडलांच्या तेजाने चमकणारे गाल असलेले मुखकमळ, कमरेला कमरपट्टा, हातात कडी, गळ्यामध्ये हार आणि पायांमध्ये नूपुर शोभून दिसत होते. वक्षस्थळावर लक्ष्मी आणि गळ्यात कौस्तुभमणी तसेच वनमाला शोभून दिसत होती. स्वतःची सुदर्शन चक्रादी अस्त्रे मूर्तिमान होऊन त्यांची सेवा करीत होती. सर्व देवतांनी त्यांना लोटांगण घालून साष्टांग नमस्कार केला. नंतर त्या सर्वांना बरोबर घेऊन शंकर आणि ब्रह्मदेव परमपुरुष भगवंतांची स्तुती करू लागले. (३-७)\nसर्वामरगणैः साकं सर्वांगैरवनिं गतैः ॥ ७५ \nमहानुभावाय नमो नमस्ते ॥ ८ ॥\nजन्म स्थिती नी लयि जो न गुंते\nजो सागरो मोक्षस्वरुप मोद \nमहानुभावासि नमो नमो त्या ॥ ८ ॥\nअगुणाय - निर्गुण - अजातजन्मस्थितीसंयमाय - जन्म, स्थिती, व संहार ज्याला नाहीत अशा - निर्वाणसुखार्णवाय - मोक्षसुखाचा समुद्र - अणोःअणिम्ने - परमाणूपेक्षाही लहान अशा - अपरिगण्यधाम्ने - ज्याचे तेज मोजता येणार नाही अशा - महानुभावाय - मोठा आहे पराक्रम ज्याचा अशा - ते - तुला - नमोनमः - वारंवार नमस्कार असो. ॥८॥\nब्रह्मदेव म्हणाले - ज्यांचा उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाशी काही संबंध नाही, जे प्राकृत गुणांपासून रहित आणि मोक्षस्वरूप परमानंदाचे महान समुद्र आहेत, जे सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहेत आणि ज्यांचे स्वरूप आनंद आहे, त्या परम ऐश्वर्यशाली प्रभूंना आम्ही वारंवार नमस्कार करीत आहोत. (८)\nयोगेन धातः सह नस्त्रिलोकान्\nपश्याम्यमुष्मिन् नु ह विश्वमूर्तौ ॥ ९ ॥\nवेदोक्त गाती रुप पंचरात्री \nतुझ्यात सारे दिसतेचि विश्व\nमाझाहि तू तो जनिताच होय ॥ ९ ॥\nपुरुषर्षभ - हे पुरुषश्रेष्ठा - धातः - हे जगत्पालका ईश्वरा - तव - तुझे - एतत् - हे - रूपं - स्वरूप - श्रेयोर्थिभिः - कल्याणाची इच्छा करणार्‍यांनी - वैदिकतान्त्रिकेण - वैदिक व तांत्रिक अशा - योगेन - उपासना पद्धतीने - सदा - नेहमी - ईज्यं (अस्ति) - पूजनीय आहे - उह - खरोखर - अमुष्मिन् विश्वमूर्तौ - ह्या विश्वरूपी तुझ्या शरीरात - त्रिलोकान् - त्रैलोक्याला - च नः - आणि आम्हाला - सह - एकत्र - पश्यामि - मी पाहतो. ॥९॥\nहे पुरुषोत्तमा, आपले कल्याण इच्छिणारे साधक वेदांनी सांगितलेल्या तसेच पांचरात्रात सांगितलेल्या विधीनुसार आपल्या या स्वरूपाची उपासना करतात. हे निर्मात्या, आपल्या या विश्वमय स्वरूपामध्ये मला देवांसह तिन्ही लोक दिसत आहेत. (९)\nत्वय्यग्र आसीत् त्वयि मध्य आसीत्\nत्वं आदिरन्तो जगतोऽस्य मध्यं\nघटस्य मृत्स्नेव परः परस्मात् ॥ १० ॥\nतुझ्यात हे विश्व सुलीन होते\nमधे नि अंती तुज‌आत राही \nतू कारणी कार्य ययीं स्वतंत्र\nघटात माती जसि आदि अंती ॥ १० ॥\nइदं - हे जग - अग्रे - प्रथम - आत्मतन्त्रे - स्वतंत्र अशा - त्वयि - तुझ्या ठिकाणी - आसीत् - होते - मध्ये - मध्ये - त्वयि - तुझ्या मध्ये - आसीत् - होते - अन्ते - शेवटी - त्वयि - तुझ्या ठिकाणी - आसीत् - होते - मृत्स्रा - माती - घटस्य इव - जसा घटाचा आदि, मध्य व अंत असतो त्याप्रमाणे - परस्मात् - प्रकृतीहूनही - परः त्वं - श्रेष्ठ असा तू परमेश्वर - अस्य - ह्या - जगतः - जगाचा - आदिः - आदि - मध्यम् - मध्य - अंतः - अंत. ॥१०॥\nहे जग अगोदर आपल्यामध्येच लीन होते, मध्यकालातही हे आपल्यामध्येच स्थित आहे आणि शेवटीसुद्धा हे पुन्हा आपल्यातच लीन होऊन जाईल. आपण मात्र कार्य-कारणापलीकडील असून पूर्ण स्वतंत्र आहात. आपणच या जगाचे आदी, अंत आणि मध्य आहात. जसे घड्यामध्ये सुरुवातीला मध्ये आणि शेवटी मातीच असते त्याप्रमाणे. (१०)\nपश्यन्ति युक्ता मनसा मनीषिणो\nगुणव्यवायेऽप्यगुणं विपश्चितः ॥ ११ ॥\nनी सूप्त त्यांच्या मधि तू विराजे \nविवेकि ज्ञानी अति सावधाने\nनिर्गूणरूपा अनुभावतात ॥ ११ ॥\nत्वं - तू - आत्माश्रयया - आत्म्याचा आश्रय करून राहिलेल्या - स्वया - स्वतःच्या - मायया - मायेने - इदं विश्वं - ह्या जगाला - निर्माय - उत्पन्न करून - तत् अनुप्रविष्टः (असि) - त्यात शिरला आहेस - युक्ताः - योगमुक्त - मनीषिणः - बुद्धिमान - विपश्चितः - ज्ञानी पुरुष - गुणव्यवाये - गुणांच्या परिणामात - अपि - सुद्धा - अगुणं - निर्गुण असे - मनसा - मनाने - पश्यन्ति - पाहतात. ॥११॥\nआपल्या आश्रयाने राहणार्‍या आपल्या मायेने, आपण हे विश्व निर्माण करून त्यामध्ये पुन्हा प्रवेश करता. म्हणून विवेकी आणि शास्त्रज्ञ पुरुष अत्यंत सावधानपणे आपले मन एकाग्र करून या गुणांच्या, विषयांच्या गर्दीमध्येसुद्धा आपल्या निर्गुण स्वरूपाचाच ���ाक्षात्कार करून घेतात. (११)\nयोगैर्मनुष्या अधियन्ति हि त्वां\nगुणेषु बुद्ध्या कवयो वदन्ति ॥ १२ ॥\nगायी कडोनी दुध अग्नि काष्ठी\nजलान्न भूमीत नि द्रव्य कष्टे \nजै सर्व वस्तु मिळतात युक्त्ये\nविवेकि बुद्धी तसि योजितात \nत्या भक्ती ज्ञाने तुज जाणितात\nनी जाणिवे वर्णिति गूण सारे ॥ १२ ॥\nमनुष्याः - मनुष्य - यथा - ज्याप्रमाणे - एधसि - काष्ठामध्ये - अग्निं - अग्नीला - च - आणि - गोषु - गाईच्या ठिकाणी - अमृतं - दुग्धाला - भुवि - पृथ्वीच्या ठिकाणी - अन्नं - अन्नाला - च - आणि - अम्बु - पाण्याला - उद्यमने - उद्योगामध्ये - वृत्तिं - उपजीविकेला - योगैः - अनुरूप अशा कर्मांनी - हि - खरोखर - अधियन्ति - मिळवितात - कवयः - ज्ञानी पुरुष - बुद्‌ध्या - बुद्धीने - गुणेषु - गुणांच्या ठिकाणी - त्वां - तुला - वदन्ति - वर्णितात. ॥१२॥\nजसे मनुष्य लाकडापासून अग्नी, गाईपासून दूध, पृथ्वीपासून अन्न आणि पाणी तसेच व्यापारातून आपली उपजीविका प्राप्त करतात, त्याचप्रमाणे विवेकी पुरुषसुद्धा आपल्या शुद्ध बुद्धीने भक्तियोग, ज्ञानयोग इत्यादींनी आपल्याला या विषयांमध्येच प्राप्त करून घेतात आणि आपल्या अनुभूतीनुसार आपले वर्णनसुद्धा करतात. (१२)\nतं त्वां वयं नाथ समुज्जिहानं\nदृष्ट्वा गता निर्वृतमद्य सर्वे\nगजा दवार्ता इव गाङ्‌गमम्भः ॥ १३ ॥\nहे पद्म्‌नाभा वनव्यात हत्ती\nजै भाजता हो सुखि आम्हि तैसे \nया दर्शनाने सुखि आम्हि तैसे\nआसूसलो कैक दिनात ज्याते ॥ १३ ॥\nनाथ - हे स्वामी - सरोजनाभ - हे पद्मनाभ परमेश्वरा - सर्वे - सर्व - वयं - आम्ही - अद्य - आज - अतिचिरेप्सितार्थं - फार दिवसांपासून इच्छिलेल्या अशा - तं - त्या - समुज्जिहानं - उत्तम रीतीने प्रगट होणार्‍या - त्वां - तुला - दृष्ट्‌वा - पाहून - दवार्ताः - वणव्याने पीडिलेले - गजाः - गज - गाङगम् अम्भः इव - गंगोदकाला पाहून जसे तसे - निर्वृतिं - सुखाला - गताः - प्राप्त झाले. ॥१३॥\nहे कमलनाभा, ज्याप्रमाणे वणव्याने व्याकूळ झालेले हत्ती गंगाजलात बुडी मारून सुखशांतीचा अनुभव घेतात, त्याचप्रमाणे आपल्या प्रगट होण्याने पुष्कळ काळापासून आपल्या दर्शनासाठी उत्सुक असलेले आम्ही अत्यंत आनंदित झालो आहोत. (१३)\nकिं वान्यविज्ञाप्यमशेषसाक्षिणः ॥ १४ ॥\nबाहेर तू तै अन आत आत्मा\nधरूनि हेतू तव पायि आलो \nतू साक्षि तेंव्हा तुज काय बोलो\nकृपा करोनी करि पूर्ण हेतू ॥ १४ ॥\nअंतरात्मन् - आमच्या अंतर्यामी राहणार्‍या ह��� ईश्वरा - सः - तो - त्वं - तू - वयं अखिललोकपालाः - आम्ही सर्व लोकपाल असे - यदर्थाः - ज्या इच्छेने - तव पादमूलं - तुझ्या चरणाजवळ - समागताः - प्राप्त झालो - तं अर्थं विधत्स्व - ती आमची इच्छा पूर्ण कर - अशेषसाक्षिणः ते - सर्वत्र साक्षीरूपाने राहणार्‍या तुला - बहिः - बाहेर - अन्यविज्ञाप्यं - दुसर्‍यांना सांगण्याजोगे - किं वा (अस्ति) - काय आहे बरे. ॥१४॥\nआपणच आमचे बाहेरचे आणि आतील आत्मा आहात. आम्ही सर्व लोकपाल ज्या उद्देशाने आपल्या चरणांना शरण आलो आहोत, तो उद्देश आपण पूर्ण करावा. आपण सर्वांचे साक्षी आहात, तर आम्ही आपल्याला आणखी काय सांगणार \nअहं गिरित्रश्च सुरादयो ये\nकिं वा विदामेश पृथग्विभाता\nविधत्स्व शं नो द्विजदेवमंत्रम् ॥ १५ ॥\nमी शंकरो अन्यहि देवता नी\nप्रजापती नी ऋषि सर्वदेव \nअग्नीचिया त्या ठिणग्या विभक्त\nतैसे तुझे अंशस्वरुप आम्ही \nकल्याण व्हाया द्विज देवतांचे\nआदेश द्यावा अन ते घडावे ॥ १५ ॥\nईश - हे परमेश्वरा - अहं - मी - गिरित्रः - शंकर - च - आणि - सुरादयः - देवादिक - ये - जे - दक्षादयः - दक्ष आदिकरून - अग्नेः - अग्नीच्या - केतवः इव - ठिणग्याप्रमाणे - पूथक् - वेगवेगळे - विभाताः - चमकत आहो - ते - ते - शं - कल्याण - किं वा - कसे बरे - विदाम - जाणू - नः - आमच्या - द्विजदेवमन्त्रं - ब्राह्मण व देव ह्या विषयींचे कार्य - विधत्स्व - कर.॥१५॥\n मी, शंकर, अन्य देवता, ऋषी, दक्ष प्रजापती इत्यादी सगळे अग्नीपासून वेगळ्या झालेल्या ठिणग्यांप्रमाणे आपल्यापासून वेगळे वाटणारे आपलेच अंश आहोत. तर मग आमचे कल्याण आम्हांला कोठून कळणार म्हणून ब्राह्मण, देव इत्यादींनी काय करावे, त्याची आज्ञा आपणच करावी. (१५)\nविज्ञाय तेषां हृदयं तथैव \nबद्धाञ्जलीन् संवृतसर्वकारकान् ॥ १६ ॥\nब्रह्मादि देवे स्तवुनी असे तै\nजिंकोनि चित्ता उठले हळूच \nजोडोनि हाता मग स्तब्ध झाले\nगंभीर शब्दे हरी बोलला त्यां ॥ १६ ॥\nविरिञ्चादिभिः - ब्रह्मादिदेवांनी - एवं - याप्रमाणे - ईडितः - स्तविलेला - तेषां - त्यांचे - तत् - ते - हृदयं - अंतःकरण - तथा एव - त्याचप्रमाणे - विज्ञाय - जाणून - बद्धाञ्जलीन् - हात जोडलेल्या - संवृतसर्वकारकान् - सर्व इंद्रियांचा निग्रह केलेल्या - जीमूतगभीरया - मेघगर्जनेप्रमाणे गंभीर अशा - गिरा - वाणीने - जगाद - म्हणाला. ॥१६॥\nश्रीशुक म्हणतात - अशा प्रकारे ब्रह्मदेवादी देवतांनी इंद्रियनिग्रहपूर्वक हात जोडून स्तुती केली. त्यांचे मनोगत जाणून भगवान मेघगंभीर वाणीने त्यांना म्हणाले. (१६)\nएक एवेश्वरस्तस्मिन् सुरकार्ये सुरेश्वरः \nविहर्तुकामस्तानाह समुद्रोन्मथनादिभिः ॥ १७ ॥\nसर्वांचा स्वामि तो राजा \nपरी समुद्र मंथाया बोलला देवतांसि तो ॥ १७ ॥\nतस्मिन् सुरकार्ये - त्या देवांच्या कार्याविषयी - एकः एव ईश्वरः - एकटाच समर्थ असा - सुरेश्वरः - परमेश्वर - समुद्रोन्मथनादिभिः - समुद्रमंथनादि कर्मांनी - विहर्तुकामः - क्रीडा करण्याची इच्छा करणारा असा - तान् - त्या ब्रह्मादि देवांना - आह - म्हणाला. ॥१७॥\nसर्व देवतांचे स्वामी भगवान एकटेच त्यांचे ते कार्य करण्यास समर्थ होते, तरीसुद्धा समुद्रमंथनादी लीला करण्याच्या इच्छेने ते त्यांना म्हणाले - (१७)\nहन्त ब्रह्मन् अहो शम्भो हे देवा मम भाषितम् \nश्रृणुतावहिताः सर्वे श्रेयो वः स्याद् यथा सुराः ॥ १८ ॥\nब्रह्मा शंकर नी सारे ऐका सावध हो‌उनी \nऐकता होय ते सर्व कल्याणमयची तसे ॥ १८ ॥\nहंत ब्रह्मन् - हे ब्रह्मदेवा - अहो शंभो - हे शंकरा - हे देवाः - हे देवहो - सर्वे - सर्व - सुराः - देव - अवहिताः - एकाग्रचित्ताने - यथा - ज्यायोगे - वः - तुमचे - श्रेयः - कल्याण - स्यात् - होईल - मम भाषितं - माझे भाषण - शृणुत - ऐका. ॥१८॥\nश्री भगवान म्हणाले - ब्रह्मदेव, शंकर आणि देवांनो, तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक तुमच्या कल्याणाचा उपाय ऐका. (१८)\nयात दानवदैतेयैः तावत् सन्धिर्विधीयताम् \nकालेनानुगृहीतैस्तैः यावद् वो भव आत्मनः ॥ १९ ॥\nअसुरांवरती आता आहे काळकृपा पहा \nतुमचा काल येईतो तयांशी संधि साधणे ॥ १९ ॥\nयात - जा - यावत् - जेव्हा - वः - तुमचा - आत्मनः - स्वतःचा - भवः (आगच्छति) - उर्जित काळ येईल - तावत् - तोपर्यंत - कालेन - काळाने - अनुगृहीतैः तैः - अनुग्रह केलेल्या त्या - दानवदैतेयैः - दानव व दैत्य यांच्याशी - संधिः - संधि - विधीयतां - करा. ॥१९॥\nयावेळी असुरांवर काळाची कृपा आहे. म्हणून तुमच्या उन्नतीचा काळ येईपर्यंत तुम्ही दैत्य आणि दानवांकडे जाऊन त्यांच्याशी समेट करा. (१९)\nअरयोऽपि हि सन्धेयाः सति कार्यार्थगौरवे \nअहिमूषिकवद् देवा ह्यर्थस्य पदवीं गतैः ॥ २० ॥\nकार्य साधावया थोर शत्रुशी संधि साधणे \nकार्य होता पुन्हा सर्प उंदिरा परि राहणे ॥ २० ॥\nदेवाः - देव हो - कार्यार्थगौरवे सति - साधावयाचे कार्य मोठे असता - अर्थस्य पदवीं गतैः - कार्याच्या उद्योगाला लागलेल्यांकडून - अहिमूषकवत् - साप जसा उंदराशी त्याप्रमाणे - अरय��� अपि - शत्रूसुद्धा - हि - खरोखर - संधेयाः - संधि करण्यास योग्य आहेत. ॥२०॥\nदेवांनो, एखादे मोठे कार्य चालवायचे असेल, तर शत्रुंशी सुद्धा सख्य केले पाहिजे. परंतु काम झाल्यानंतर मात्र त्यांच्याबरोबर साप आणि उंदीर यांच्या गोष्टीप्रमाणे वर्तन करावे. (२०)\nअमृतोत्पादने यत्‍नः क्रियतां अविलम्बितम् \nयस्य पीतस्य वै जन्तुः मृत्युग्रस्तोऽमरो भवेत् ॥ २१ ॥\nविलंब न करा कांही अमृत शोधणे त्वरे \nपिताच मरणारेही अमरो होत सर्वथा ॥ २१ ॥\nअविलम्बितं - लवकर - अमृतोत्पादने - अमृत उत्पन्न करण्याविषयी - यत्नः क्रियतां - प्रयत्न करा. - यस्य पीतस्य - जे अमृत प्राशन केले असता - मृत्यूग्रस्तः जंतुः - मृत्यूने गिळलेला प्राणी - वै - खरोखर - अमरः - अमर - भवेत् - होईल. ॥२१॥\nवेळ न लावता तुम्ही अमृत काढण्याचा प्रयत्‍न करा. ते प्याल्यामुळे मरणारा प्राणीसुद्धा अमर होते. (२१)\nक्षिप्त्वा क्षीरोदधौ सर्वा वीरुत्तृणलतौषधीः \nमन्थानं मन्दरं कृत्वा नेत्रं कृत्वा तु वासुकिम् ॥ २२ ॥\nसहायेन मया देवा निर्मन्थध्वमतन्द्रिताः \nक्लेशभाजो भविष्यन्ति दैत्या यूयं फलग्रहाः ॥ २३ ॥\nतृण काड्या नि त्या वेली टाकाव्या क्षीरसागरी \nमंदराचल तो न्यावा वासुकीसर्प दोर तो ॥\nमाझे सहाय्य घेवोनीं समुद्र मंथनो करा ॥ २२ ॥\nन वेळ आळसाची ही प्रमाद नच तो घडो \nविश्वास ठेवणे शब्दी श्रम ते दानवास नी ॥\nतुम्हास फळ ते सर्व अनायासे मिळेल की ॥ २३ ॥\nदेवाः - देव हो - क्षीरोदधौ - क्षीरसमुद्रात - सर्वाः वीरुत्तृणलतौषधीः - सर्व वेली, गवत, लता व औषधी ह्यांना - क्षिप्त्वा - टाकून - मंदरं - मंदरपर्वताला - मंथानं - रवी - कृत्वा - करून - वासुकिं तु - वासुकि सर्पाला तर - नेत्रं - दोरी - कृत्वा - करून - सहायेन मया - साहाय्य करणार्‍या माझ्यासह - अतन्द्रिताः - आळस सोडून - (सागरं) निर्मंथध्वं - समुद्र घुसळा - दैत्याः - दैत्य - क्लेशभाजः - क्लेश भोगणारे - भविष्यन्ति - होतील - यूयं - तुम्ही - फलग्रहाः - फळ घेणारे. ॥२२-२३॥\nक्षीरसागरामध्ये अगोदर सर्व प्रकारचे गवत, वेली, औषधी वनस्पती टाका. नंतर तुम्ही मंदराचलाची रवी आणि वासुकी नागाची दोरी करून आळस टाकून माझ्या साहाय्याने समुद्राचे मंथन करा. या कामात दैत्यांना श्रम, आणि फळ मात्र तुम्हांला मिळेल. (२२-२३)\nयूयं तदनुमोदध्वं यदिच्छन्ति असुराः सुराः \nन संरम्भेण सिध्यन्ति सर्वार्थाः सान्त्वया यथा ॥ २४ ॥\nतुमच्या कडुनी जे जे असुर मागतील ते \nसर्वची करणे मान्य शांतीने कार्य साधते ॥ २४ ॥\nसुराः - देव हो - यत् - जे - असुराः - दैत्य - इच्छन्ति - इच्छितील - तत् यूयं अनुमोदध्वं - त्याला तुम्ही संमति द्या - यथा - ज्याप्रमाणे - सर्वे - सर्व - अर्थाः - इष्ट मनोरथ - सांत्वया - गोडीगुलाबीने - सिध्द्यन्ति - सिद्धीस जातात - संरंभेण - द्वेषाने - न (सिध्द्यन्ति) - सिद्धीस जात नाहीत. ॥२४॥\nदेवांनो, तुम्ही असुरांचे सर्व म्हणणे मान्य करा. सामोपचाराने जशी सर्व कामे होतात, तशी क्रोधाने होत नाहीत. (२४)\nन भेतव्यं कालकूटाद् विषात् जलधिसम्भवात् \nलोभः कार्यो न वो जातु रोषः कामस्तु वस्तुषु ॥ २५ ॥\nनिघेल विष ते आधी काळकूट भयंकर \nन भ्यावे त्याजला तैसे अन्य लोभ नको मनीं ॥\nनको इच्छाच वस्तूची न क्रोधा न मिळे तदा ॥ २५ ॥\nजलधिसंभवात् - समुद्रापासून उत्पन्न होणार्‍या - कालकुटात् विषात् - कालकूट विषाला - न भेतव्यं - भिऊ नका - वः - तुमच्याकडून - जातु - कधीही - वस्तुषु - पदार्थाच्या ठिकाणी - लोभः - लोभ - रोषः - क्रोध - तु - त्याचप्रमाणे - कामः - इच्छा - न कार्यः - केली जाऊ नये. ॥२५॥\nसमुद्रातून आलेल्या काळकूट विषाला घाबरू नका. कोणत्याही वस्तूला लोभ धरू नका. इच्छाही धरू नका आणि ती पूर्ण झाली नाही म्हणून चिडू नका. (२५)\nइति देवान् समादिश्य भगवान् पुरुषोत्तमः \nतेषामन्तर्दधे राजन् स्वच्छन्दगतिरीश्वरः ॥ २६ ॥\nश्री शुकदेवजी सांगतात -\nसांगोनी गुप्त ते झाले भगवान्‌ पुरुषोत्तम \nस्वतंत्र शक्तिमान्‌ त्याचे रहस्य कोण जाणती \nराजन् - हे परीक्षित राजा - स्वच्छन्दगतिः - स्वेच्छेने गमन करणारा - ईश्वरः - ऐश्वर्यसंपन्न - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - पुरुषोत्तमः - महाविष्णु - इति - याप्रमाणे - देवान् - देवांना - समादिश्य - सांगून - तेषां - त्यांच्या समक्ष - अन्तर्दधे - गुप्त झाला. ॥२६॥\nश्रीशुक म्हणतात - परीक्षिता, देवांना असा आदेश देऊन सर्वशक्तिमान स्वेच्छाविहारी भगवान पुरुषोत्तम त्यांच्यापुढेच अंतर्धान पावले. (२६)\nअथ तस्मै भगवते नमस्कृत्य पितामहः \nभवश्च जग्मतुः स्वं स्वं धामोपेयुर्बलिं सुराः ॥ २७ ॥\nजाताचि शिव ब्रह्माने नमिले त्याजला पुन्हा \nदोघे स्वधामा गेले नी इंद्रादी बळिच्या कडे ॥ २७ ॥\nअथ - नंतर - पितामहः - ब्रह्मदेव - च - आणि - भवः - शंकर - तस्मै भगवते - त्या षड्‌गुणैश्वर्यसंपन्न अशा परमेश्वराला - नमस्कृत्य - नमस्कार करून - स्वं स्वं धाम - आपापल्या स्थानाला - जग्मतुः - गेले - सुराः - देव - बलिं - बलिराजाकडे - उपेयुः - गेले.॥२७॥\nनंतर ब्रह्मदेव आणि शंकर पुन्हा भगवंतास नमस्कार करून आपापल्या लोकी निघून गेले. त्यानंतर इंद्रादि देव बलिराजाकडे गेले. (२७)\nदृष्ट्वा अरीनप्यसंयत्तान् जातक्षोभान् स्वनायकान् \nन्यषेधद् दैत्यराट् श्लोक्यः सन्धिविग्रहकालवित् ॥ २८ ॥\nशस्त्रास्त्राविणची गेले बघता दैत्य कोपले \nइच्छिले बांधण्या त्यांना बळीने रोधिले तदा ॥\nकीर्तिमान्‌ बळि तो राजा संधी आदीस जाणता ॥ २८ ॥\nसंधिविग्रहकालवित् - संधि व युद्ध यांचा योग्य काळ जाणणारा - श्लोक्यः - स्तुत्य - दैत्यराट् - दैत्यांचा राजा बलि - असंयत्तान् अपि - युद्धाकरिता उद्युक्त नसलेल्या सुद्धा - अरीन् - शत्रूंना - दृष्ट्‌वा - पाहून - जातक्षोभान् - खवळून गेलेल्या - स्वनायकान् - आपल्या सेनापतींना - न्यषेधत् - निषेधिता झाला.॥२८॥\nशस्त्रास्त्रे न घेता देव आपल्याकडे येत असल्याचे पाहून दैत्यसेनापती खवळले. परंतु समेट आणि विरोधाची योग्य वेळ जाणणार्‍या पुण्यश्लोक बळीने दैत्यांना थांबविले. (२८)\nते वैरोचनिमासीनं गुप्तं चासुरयूथपैः \nश्रिया परमया जुष्टं जिताशेषमुपागमन् ॥ २९ ॥\nत्रिलोक जिंकुनी सर्व संपत्ती मिळवोनिया \nराजसिंहासनी राजा बसला बळि निर्भय ॥ २९ ॥\nते - ते देव - असुरयूथपैः - दैत्यसंघांच्या नायकांनी - गुप्तं - रक्षिलेल्या - च - आणि - परमया - सर्वोत्कृष्ट अशा - श्रिया - राज्यलक्ष्मीने - जुष्टं - सेविलेल्या - जिताशेषं - संपूर्ण त्रैलोक्य ज्याने जिंकले आहे अशा - आसीनं - सिंहासनावर बसलेल्या - वैरोचनिं - विरोचनाचा पुत्र अशा बलिराजाजवळ - उपागमन् - आले. ॥२९॥\nबळीने तिन्ही लोक जिंकले होते. सर्व संपत्तींनी युक्त आणि असुर सेनापतींनी सुरक्षित असा तो आपल्या सिंहासनावर बसला होता. तेथे देव गेले. (२९)\nमहेन्द्रः श्लक्ष्णया वाचा सान्त्वयित्वा महामतिः \nअभ्यभाषत तत्सर्वं शिक्षितं पुरुषोत्तमात् ॥ ३० ॥\nबुद्धिमंत असा इंद्र गोड शब्दात बोलला \nहरिने बोधिले तैशी साधिली संधि तेधवा ॥ ३० ॥\nमहामतिः - मोठा बुद्धिवान - महेंद्रः - इंद्र - श्लक्ष्णया - मधुर अशा - वाचा - शब्दांनी - सांत्वयित्वा - शांत करून - पुरुषोत्तमात् शिक्षितं तत् सर्वं - परमेश्वरापासून शिकलेले ते सर्व - अभ्यभाषत - सांगता झाला. ॥३०॥\nबुद्धिमान इंद्राने, स्वतः भगवंतांनी त्याला जे शिकविले होते, ते सर्व मधुर शब्दांत सामोपचाराने बळीला सांगितले. (३०)\nतदरोचत दैत्यस्य तत्रान्ये येऽसुराधिपाः \nशम्बरोऽरिष्टनेमिश्च ये च त्रिपुरवासिनः ॥ ३१ ॥\nबळीला रुचले सर्व शंबरारिष्ट नेमि नी \nत्रिपूरनिवसी दैत्या रुचली गोष्ट ही तशी ॥ ३१ ॥\nतत् - ते इंद्राचे भाषण - दैत्यस्य - बलिराजाला - अरोचत - आवडले - तत्र - तेथे - अन्ये - दुसरे - ये - जे - असुराधिपाः - दैत्यपति - च - आणि - शंबरः - शंबर - अरिष्टनेमिः - अरिष्टनेमि - च - आणि - ये - जे - त्रिपुरवासिनः (आसन्) - तीन नगरांत राहणारे होते॥३१॥\nही गोष्ट दैत्यराज बळीला मान्य झाली. तेथे बसलेल्या शंबर, अरिष्टनेमी आणि त्रिपुरनिवासी असुर राजांनासुद्धा आवडली. (३१)\nततो देवासुराः कृत्वा संविदं कृतसौहृदाः \nउद्यमं परमं चक्रुः अमृतार्थे परंतप ॥ ३२ ॥\nसमजावुनि ती संधी मित्रता साधिली अशी \nमेळिण्या अमृता सर्व मंथोनोद्योगि लागले ॥ ३२ ॥\nपरंतप - हे शत्रुतापना - ततः - नंतर - कृतसौहृदाः - मैत्री केलेले - देवासुराः - देव व दैत्य - संविदं - संकेत - कृत्वा - करून - अमृतार्थे - अमृतप्राप्तीकरिता - परमं उद्यमैमं - मोठा उद्योग - चक्रुः - करते झाले. ॥३२॥\nतेव्हा देव आणि असुरांनी आपापसात समझोता करून मैत्री केली. आणि परीक्षिता, ते सर्व मिळून अमृतमंथनासाठी मोठ्या तयारीला लागले. (३२)\nततस्ते मन्दरगिरिं ओजसोत्पाट्य दुर्मदाः \nनदन्त उदधिं निन्युः शक्ताः परिघबाहवः ॥ ३३ ॥\nमंदराचल सर्वांनी कोरिला सर्व बाजुनी \nजय्‌ घोषे उचलोनीया निघाले सागराकडे ॥\nशक्तिचा गर्व तो होता बलदंड शरीर ही ॥ ३३ ॥\nततः - नंतर - शक्ताः - समर्थ - परिघबाहृवः - अडसरांसारखे दंड असणारे - दुर्मदाः - मदाने धुंद झालेले - ते - ते देव व दैत्य - ओजसा - शक्तीने - मन्दरगिरिं - मंदर पर्वताला - उत्पाटय - उपटून - नन्दतः - गर्जना करणारे - उदधिं - समुद्राकडे - निन्युः - नेऊ लागले. ॥३३॥\nत्यानंतर त्यांनी आपली ताकद लावून मंदराचल उखडला आणि आरडाओरडा करीत त्याला समुद्रतटाकडे घेऊन गेले. त्यांचे बाहू परिघाप्रमाणे होते. शरीरात शक्ती होती आणि त्यांना सामर्थ्याचा गर्वही होता. (३३)\nअपारयन्तस्तं वोढुं विवशा विजहुः पथि ॥ ३४ ॥\nमोठा पर्वत तो होता खूप अंतर ही तसे \nबळी इंद्र तसे सर्व अर्ध्यात थकले पहा ॥\nरस्त्यात टाकिला त्यांनी विवश हो‌उनी गिरी ॥ ३४ ॥\nदूरभारोद्वहश्रान्ताः - दूरपर्यंत ओझे नेल्यामुळे दमलेले - शक्रवैरोचनादयः - इंद्र, बलि, इत्यादि - तं - त्या मंदरपर्वताला - वोढुं - वाहून नेण्यास - अपारयन्तः - असमर्थ असे होत्साते - विवशाः - निरुपाय झाल्यामुळे - पथि - वाटेतच - विजहुः - टाकिते झाले. ॥३४॥\nपरंतु तो मंदार पर्वत एक तर अत्यंत जड होता आणि तो पुष्कळ लांब घेऊन जावयाचा होता. त्यामुळे इंद्र बळी वगैरे सारे थकले. ते तो पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत. तेव्हा नाईलाजाने त्यांनी तो रस्त्यातच टाकला. (३४)\nनिपतन्स गिरिस्तत्र बहून् अमरदानवान् \nचूर्णयामास महता भारेण कनकाचलः ॥ ३५ ॥\nसोन्याचा गिरि तो मोठा पर्वतो मंदराचलु \nकितेक देवता दैत्य तया खालीच चेपले ॥ ३५ ॥\nतत्र - तेथे - निपतन् - पडणारा - सः कनकाचलः गिरिः - तो सोन्याचा मंदरपर्वत - महता भारेण - मोठया भारामुळे - बहून् - पुष्कळ - अमरदानवान् - देव व दानव यांना - चूर्णयामास - चुरडता झाला. ॥३५॥\nतो सोन्याचा मंदराचल पर्वत अत्यंत जड होता. जमिनीवर पडतेवेळी त्याने पुषळशा देव आणि दानवांचा चक्काचूर केला. (३५)\nविज्ञाय भगवान् तत्र बभूव गरुडध्वजः ॥ ३६ ॥\nहात कंबर नी खांदे तुटले मन ही तसे \nउत्साह संपता सर्व गरुडी हरि पातला ॥ ३६ ॥\nगरुडध्वजः - गरुडवाहन - भगवान् - परमेश्वर - तान् - त्या देवदैत्यांना - तथा - तशा रीतीने - भग्नमनसः - निराश झालेले - भग्नःबाहूकन्धरान् - मांडया, बाहू, व माना मोडून गेल्या आहेत ज्यांच्या असे झालेले - विज्ञाय - जाणून - तत्र - तेथे - बभूव - प्रगट झाला. ॥३६॥\nत्या देव आणि असुरांचे हात, पाय आणि खांदे तुटून गेलेच, मनसुद्धा निराश झाले. त्यांचा उत्साह भंग पावल्याचे पाहून गरुडावर बसलेले भगवंत तेथे प्रगट झाले. (३६)\nईक्षया जीवयामास निर्जरान् निर्व्रणान्यथा ॥ ३७ ॥\nपाहिले पर्वताखाली देव दैत्य चुरा असे \nकृपेने पाहता त्यांना पहिल्यापरि जाहले ॥ ३७ ॥\nगिरिपातविनिष्पिष्टान् - अंगावर पर्वत पडल्यामुळे चुरून गेलेल्या - अमरदानवान् - देव व दानव ह्यांना - विलोक्य - पाहून - यथा - जशा रीतीने - निर्जरान् - देव - निर्व्रणान् - व्रणरहित होतील - ईक्षया - अवलोकनाने - जीवयामास - जिवंत करिता झाला. ॥३७॥\nपर्वत अंगावर पडल्याने देव आणि असुर जखमी झाल्याचे पाहून त्यांनी आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांचे व्रण आणि पीडा दूर केली. (३७)\nगिरिं चारोप्य गरुडे हस्तेनैकेन लीलया \nआरुह्य प्रययावब्धिं सुरासुरगणैर्वृतः ॥ ३८ ॥\nघेतला एक हातेची गिरि तो खेळणी परी \nगरूडी ठेविला आणि स्वयेही बैसले वरी ॥\nअसूर देवता यांच्या सवे सागरि पातले ��� ३८ ॥\nलीलया - सहजरीतीने - एकेन - एका - हस्तेन - हाताने - गिरिं - मन्दरपर्वताला - गरुडे - गरुडावर - आरोप्य - ठेवून - च - आणि - आरुह्य - स्वतः चढून - सुरासुरगणैः - देव व दैत्य ह्यांच्या समुदायांनी - वृत्तः - वेष्टिलेला - अब्धिं - क्षीरसमुद्राकडे - प्रययौ - जाउ लागलाच ॥३८॥\nनंतर त्यांना पाहता पाहता एका हाताने तो पर्वत उचलून गरुडावर ठेवला आणि स्वतः त्याच्यावर स्वार होऊन देव आणि असुरांच्यासह ते समुद्राकडे निघाले. (३८)\nअवरोप्य गिरिं स्कन्धात् सुपर्णः पततां वरः \nययौ जलान्त उत्सृज्य हरिणा स विसर्जितः ॥ ३९ ॥\nइति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां\nअष्टमस्कन्धे मंदराचल आनयनं नाम् षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥\nपक्षिराज गरूडाने तटी तो गिरि ठेविला \nनिरोप हरिने देता गरूड निघला पुढे ॥ ३९ ॥\n॥ इति श्रीमद्‌भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥\n॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ सहावा अध्याय हा ॥ ८ ॥ ६ ॥ हरिःॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥\nपततां वरः - पक्ष्यांमध्ये श्रेष्ठ असा - सः सुपर्णः - तो गरुड - स्कंधात् - खांदयावरून - गिरिं - मंदरपर्वताला - अवरोप्य - खाली उतरवून - जलान्ते - पाण्याजवळ - उत्सृज्य - ठेवून - हरिणा विसर्जितः - श्रीविष्णूने जाण्याची आज्ञा दिलेला - ययौ - निघून गेला. ॥३९॥\nपक्षिराज गरुडाने खांद्यावरून पर्वत समुद्राच्या तटावर उतरविला. नंतर भगवंतांनी आज्ञा दिल्यानंतर गरुड तेथून निघून गेला. (३९)\nस्कंध आठवा - अध्याय सहावा समाप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-01-23T14:41:27Z", "digest": "sha1:IXYAOR4IUPANTHRZORGMU5ALCIOG64CA", "length": 4303, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पूर्ण संख्या - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपूर्णांकांचा संच दर्शवण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह.\nपूर्ण संख्या किंवा पूर्णांक[१] (इंग्लिश: Integer, इंटिजर) म्हणजे नैसर्गिक संख्या (शून्यासह) (म्हणजे ०, १, २, ३, ४, ...), तसेच शून्याखेरीज अन्य नैसर्गिक संख्यांची ऋणरूपे [श १] (म्हणजे −१, −२, −३, ..) या संख्यांना उद्देशून वापरली जाणारी संज्ञा होय. या संख्या पूर्ण एककात व्यक्त करता येतात - म्हणजेच त्या कोणत्याही अपूर्णांकाशिवाय किंवा दशांशचिन्हाशिवाय मांडता येतात. उदाहरणार्थ, २१, ४ व −२०४८ या पूर्ण संख्या होत; मात्र ९.७५, ५१/२ या पूर्ण संख्य��� नव्हेत.\nया संख्या वास्तव संख्यांचा[श २] उपसंच [श ३] असून {..., −२, −१, ०, १, २, ...} या संचात बसू शकतात. पूर्णांक संख्यांचा संच ठळक टायपातल्या Z या रोमन वर्णाक्षराने (किंवा ब्लॅकबोर्ड ठळक टायपातल्या Z {\\displaystyle \\mathbb {Z} } , युनिकोड U+2124 ℤ), दर्शवतात. \"अंक\" या अर्थाच्या जर्मन भाषेतल्या \"त्सालेन\" (जर्मन: Zahlen) या शब्दातील \"झेड\" अक्षरावरून हे चिन्ह आले आहे.\n^ ऋणरूप (इंग्लिश: Negative, निगेटिव्ह). एखाद्या संख्येचे ऋणचिन्हाने युक्त असे रूप.\n^ वास्तव संख्या (इंग्लिश: Real number, रियल नंबर)\n^ उपसंच (इंग्लिश: Subset, उपसंच). एखाद्या संचाचा काही भाग.\nसंदर्भ व नोंदीसंपादन करा\n^ गणितशास्त्र परिभाषा कोश (मराठी मजकूर). भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई. पान क्रमांक १२८.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २१ नोव्हेंबर २०१७, at १२:४७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/navi-mumbai/almonds-pistachio-rates-increased-after-festival/", "date_download": "2020-01-23T14:01:51Z", "digest": "sha1:U4TSZLI5PNFBTMGHAXTDTOMTU6LRDAWM", "length": 29555, "nlines": 417, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Almonds, Pistachio Rates Increased After The Festival | उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदाम, पिस्त्याचे दर वाढले | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nसंगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण आजच्या काळाची गरज : महेश काळे\nराज्य सरकार शंकरराव चव्हाण यांच्या नावे जलभूषण पुरस्कार देणार\nकिराणा चावडी, राजाबाजारचा कौल नेहमीच सेनेला तरी...\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\nराज्यभरातील आंदोलक शेतकऱ्यांविरुद्धचे खटले मागे घ्यावीत; खंडपीठात जनहित याचिकेद्वारे विनंती\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\n भर कार्यक्रमात प्रियंका चोप्राने केला मनीष मल्होत्राचा ‘इन्सल्ट’; पाहणारे झाले थक्क\nतारक मेहता का उल्टा चष��मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nहिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपु���्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nAll post in लाइव न्यूज़\nउत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदाम, पिस्त्याचे दर वाढले\nउत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदाम, पिस्त्याचे दर वाढले\nपावसाळ्यामुळे दोन महिने बाजार समितीमध्ये सुक्यामेव्याची आवक कमी झाली होती. नागरिकांकडून मागणी कमी झाली होती. गणेशोत्सव जवळ आल्यापासून पुन्हा आवक वाढू लागली आहे.\nउत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदाम, पिस्त्याचे दर वाढले\nनवी मुंबई : गणेशोत्सव जवळ आल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुक्यामेव्याची आवक वाढू लागली आहे. सद्यस्थितीत प्रतिदिन १०० ते १५० टन आवक होऊ लागली आहे. काजूसह अक्रोडचे द��� स्थिर असले तरी बदाम, पिस्त्याचे दर काही प्रमाणात वाढले आहेत.\nपावसाळ्यामुळे दोन महिने बाजार समितीमध्ये सुक्यामेव्याची आवक कमी झाली होती. नागरिकांकडून मागणी कमी झाली होती. गणेशोत्सव जवळ आल्यापासून पुन्हा आवक वाढू लागली आहे. गणपती ते दिवाळी या कालावधीमध्ये मसाला मार्केटमध्ये सुक्यामेव्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. या आठवड्यामध्ये प्रतिदिन १०० ते १५० टन आवक रोज होत आहे. होलसेल मार्केटमध्ये अंजीर १ हजार ते १८०० रुपये किलो दराने विकले जात आहे. काजू ७०० ते ११०० रुपये, खजूर ७० ते १३५,अक्रोड ६०० ते ८०० रुपये किलो दराने विकले जात असून तीनही वस्तूंचे दर स्थिर आहेत.\nबदामाचे दर आॅगस्टच्या सुरूवातीपासून वाढण्यास सुरवात झाली आहे. जुलैमध्ये ५८० ते ९०० रुपये किलो दराने बदामाीविक्री होत होती. सद्यस्थितीमध्ये हे बाजारभाव ६३० ते ९५० रुपयांवर गेले आहेत. खारीकचे दर १३० ते ३०० रुपयांवरून १८० ते ३६० रुपये किलो एवढे झाले आहेत. पिस्त्याचे दर १५०० ते १९०० वरून १६०० ते २२०० रुपये झाले आहेत. बाजार समितीमध्ये अफगाणिस्तान, इराण, इराक, अमेरिका, काश्मीर व इतर ठिकाणावरून सुकामेवा विक्रीसाठी येत असून गणेशोत्सवापर्यंत मागणी अजून वाढण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.\nकाजू ३० ७०० ते ११००\nअंजीर ३ १००० ते १८००\nबदाम ५१ ६३० ते ९५०\nखजूर २० ७० ते १३५\nपिस्ता २ १६०० ते २२००\nआक्रोड ९ ६०० ते ८००\nऔरंगाबाद विमानतळावरून रोज होतेय ३ टन कार्गोचे ‘टेकऑफ’\nसर्वसामान्यांना दिलासा देणारा अन् करदात्याची काळजी घेणारा अर्थसंकल्प हवा\nनागपुरात २५० कोटींच्या एलबीटी प्रकरणांचा निपटारा\n२० कॅरेट दागिन्यांच्या साठ्याने सराफ व्यावसायिक चिंतित\nइराक, कुवैतच्या GDP पेक्षा 'या' कुटुंबीयांची संपत्ती अधिक\nबिझनेस करण्यासाठी वय नव्हे तर इच्छाशक्तीची गरज; वाचा आजी-आजोबांची यशस्वी गाथा\nनवी मुंबई अधिक बातम्या\nनवी मुंबईतील २५ जलकुंभ धोकादायक\nघुसखोर १०७ जणांची मायदेशी रवानगी, नायजेरियन्ससह बांगलादेशींचा समावेश\nपनवेल महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा, प्रश्न सोडविण्याचे नगरविकासमंत्र्यांचे आदेश\nनवी मुंबईत पाच वर्षे करवाढ होणार नाही, गणेश नाईकांचे आश्वासन\nसत्ताधाऱ्यांनी श्रेयासाठी थकवली कामगारांची रक्कम - संदीप देशपांडे\nविमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन, लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nगुडविन ज्वेलर्सविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल\nस्वच्छ सर्वेक्षणात सहा हजारांहून अधिक प्रतिसाद : रहिमतपूर आघाडीवर\nऔरंगाबाद विमानतळावरून रोज होतेय ३ टन कार्गोचे ‘टेकऑफ’\n'तीन हजार रुपयांने काजू विकूनही शेतकऱ्यांना मात्र शंभर रुपयेच'\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'राजकीय मतभेद अ���ले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nफडणवीस पुन्हा आले, विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री झाले\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-01-23T14:02:28Z", "digest": "sha1:XA44KF33NJYDMA534GCNQYOGKTQZJOD5", "length": 3784, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nआॅनड्युटी मृत्यू झाल्यास पोलिस वारसांना मिळणार ५० हजार रुपयांची मदत\nकाळ्या पैशात २ हजारांच्या नोटा घटल्या, 'हे' आहे याचं कारण\nपालिकेला खड्डे दाखवून त्याने कमावले ५ हजार रुपये\n२ हजाराची नोट होणार बंद, 'हे' आहे कारण\nगांधी जयंतीनिमित्त ५ हजार खटले चर्चेअंती निकाली\nसमृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी सरकारनं 'असं' केलं कर्ज उभं\nपावसानं गाठला ३ हजार मिमी पल्ला\nविशेष फेरीतील प्रवेशाकडे २० हजार विद्यार्थ्यांची पाठ\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत\nमहापालिकेची पहिल्या दिवशी ५६ वाहनांविरुद्ध कारवाई\nअनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला मिळालं वर्सोवा-वांद्रे सी लिंकचं कंत्राट\nअग्निसुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष, हबीब एज्युकेशन ट्रस्टमधील ५ हजार विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8&f%5B1%5D=field_site_section_tags%3A101&f%5B2%5D=field_site_section_tags%3A129&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%2520%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87&search_api_views_fulltext=%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2020-01-23T13:39:32Z", "digest": "sha1:JXW7K57OHV4H7WKPFIICUDQKZBGNAPER", "length": 6919, "nlines": 157, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove एकनाथ शिंदे filter एकनाथ शिंदे\n(-) Remove देवेंद्र फडणवीस filter देवेंद्र फडणवीस\nअतिक्रमण (1) Apply अतिक्रमण filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nआदित्य ठाकरे (1) Apply आदित्य ठाकरे filter\nकपिल पाटील (1) Apply कपिल पाटील filter\nकल्��ाण (1) Apply कल्याण filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nडोंबिवली (1) Apply डोंबिवली filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nयुवा सेना (1) Apply युवा सेना filter\nरवींद्र चव्हाण (1) Apply रवींद्र चव्हाण filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nविश्लेषण (1) Apply विश्लेषण filter\nगुरुवार, 10 जानेवारी 2019\nआदित्य ठाकरे म्हणाले, यापुढे शिवसेना-भाजपच्या चर्चांसाठी मध्यस्थ म्हणून पवार यांचेच नाव \nकल्याण: शिवसेना-भाजपच्या एकत्रित भूमिकेबाबत कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांचे वक्तव्य ऐकून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यापुढे सेना-भाजपच्या चर्चांसाठी मध्यस्थ...\nमंगळवार, 20 नोव्हेंबर 2018\n.. आणि म्हणून झाला शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक\nठाणे: शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून अंबरनाथ तालुक्यात लावलेली एक लाख झाडे समाजकंटकांनी जाळल्याचा मुद्दा शिवसेनेने चांगलाच लावून धरला आहे...\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/_topic202.html", "date_download": "2020-01-23T13:26:13Z", "digest": "sha1:7FQA7CWTE5R2R75XD3S25NQ5AYBBO2O5", "length": 6869, "nlines": 58, "source_domain": "trekshitiz.com", "title": "कुणकेश्वर - India trekking forum - Sahyadri", "raw_content": "\nगावाचे नाव :- कुणकेश्वर\nजवळचे मोठे गाव :- मालवण, देवगड.\nकुणकेश्वर हे समुद्र किनार्‍याला लागून असलेले निवांत आणि सुंदर गाव आहे. या गावात इ.सनाच्या अकराव्या शतकात यादवांनी कुणकेश्वरचे प्राचीन शिवमंदिर बांधले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी व संभाजी महाराजांनी या मंदिराचा जिर्णोध्दार केला. या मंदिरा संबंधी एक दंतकथा प्रचलित आहे. प्राचीनकाळी एक मुस्लिम व्यापारी कुणकेश्वराजवळच्या समुद्रात वादळात सापडला. त्यावेळी त्याला दुरवर एक दिवा दिसला. त्या दिव्याला पाहून त्याने प्रार्थना केली की, मी जर या संकटातून वाचलो तर त्याठिकाणी मंदिर बांधीन. थोड्याच वेळात वादळ शमल, किनार्‍यावर येऊन व्यापार्‍याने पाहीले तर त्याठिकाणी छोटे शंकराचे मंदिर होते. त्याने तिथे मोठे मंदिर बांधले. मुर्तीपुजा निषिध्द मानणार्‍या मुस्लिम धर्मातील लोक आपल्याला वाळीत टाकतील या भितीने त्या व्यापार्‍याने मंदिराच्या कळसावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याची कबर आजही मंदिराच्या बाजूला दाखवतात.\nकुणकेश्वर मंदिर समुद्र किनार्‍���ावर असल्यामुळे त्याची बांधणी उंच जोत्यावर करण्यात आली आहे. त्या जोत्याला बसणारे लाटांचे तडाखे सहन करण्यासाठी त्याची बाहेरच्या बाजूने पायर्‍या पायर्‍यां सारखी रचना करण्यात आली आहे. मंदिराची बांधणी द्राविडी पध्दतीची आहे. या बांधणीत मंदिराचा कळस बहुमजली व साधारणपणे चौकोनी आकाराचा असतो. कळ्सा खालील गाभार्‍यात देवताची मुर्ती किंवा शिवलिंग असते. कळसाच्या पुढच्या बाजूस मंडप असतो. कुणकेश्वर मंदिराच्या परीसरात ६ दिपमाळा आहेत. मंदिराच्या परीसरात गणपती, जोगेश्वरी, भैरव, मंडलिक, नारायण या देवतांची मंदिरे आहेत. मंदिराच्या उत्तरेस छोटा तलाव आहे.\nजाण्यासाठी :- १) मालवण कुणकेश्वर अंतर ३९ किमी आहे.\n२) मुंबई - गोवा महामार्गावरील नांदगावातून देवगडला जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यावर कुणकेश्वरला जाणारा फाटा आहे.(मुंबई - कुणकेश्वर ४४८ किमी)\nआजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) सिंधुदुर्ग किल्ला, मालवण\n२) देवगड किल्ला, देवगड\n३) विजयदुर्ग किल्ला, विजयदुर्ग\nसर्व किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/yuva-spandane-news/loksatta-unbelievable-success-stories-1906722/", "date_download": "2020-01-23T13:44:34Z", "digest": "sha1:4IVHRMQ4I3CIHLM7CXFDZCERBY7QSXQB", "length": 25454, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta unbelievable success stories | संघर्षांतून संवर्धनाकडे.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nगेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करून, या तरुणांनी नवी वाट दाखवली आहे..\nसरकारशी संघर्ष करून २००९ सालात या संघटनेने ‘अदानी’ समूहाची खाण रोखली आणि वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण केले. मात्र गेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करून, या तरुणांनी नवी वाट दाखवली आहे..\nतरुणपणी अनेक जण विविध दिशांनी प्रयत्न करीत असतात, पण बहुतेकांचे प्रयत्न भौतिक सुखांपाशी स्थिरावतात. काही जण मात्र, समांतरपणे काही तरी वेगळे गाठण्याचा प्रयत्न करतात. त्यात त्यांना त्यांच्याही कल्पनेच्या पलीकडचे झगमगते यश मि���त असते. ‘इको प्रो’ची आर्मी काहीशी अशीच बंडू धोत्रे या तरुणाच्या नेतृत्वाखाली बारा वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या या संघटनेत जवळजवळ दोन हजार युवकांचा भरणा आहे. सामाजिक क्षेत्रात ही फौज कार्यरत आहे. त्यातील किल्ले स्वच्छता मोहिमेने तर देशाच्या पंतप्रधानांचेही लक्ष वेधून घेतले आहे.\nया संघटनेतील कुणी शिकणारे, कुणी नोकरी करणारे तर कुणाचा व्यवसाय. पण हाक दिली तर अवघ्या तासाभरात ही सेना मोहीम फत्ते करायला निघते. चंद्रपूर जिल्ह्यातील ‘किल्ले स्वच्छता अभियान’ गेल्या दोन वर्षांपासून गाजत आहे. या शहरातील गोंड राजवटीच्या खाणाखुणा नष्ट होत चालल्या होत्या. या सेनेला आपल्याच शहराची, आपल्याच पूर्वजांची होणारी ही दैनावस्था पाहवली नाही आणि मग ‘किल्ले स्वच्छते’चे हे शिवधनुष्य त्यांनी उचलण्याचे ठरवले. या शहरात चार ऐतिहासिक प्रवेशद्वारे आहेत. त्यांपैकी पठाणपुरा प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या अशुक बुरुजापासून १ मार्च २०१७ रोजी या कामाची सुरुवात झाली. सुमारे ११ किलोमीटरचा हा किल्ला म्हणजे साप, विंचवांचे घर होते. माणसे या ठिकाणी शौचाला बसत होती. त्यामुळे संघटनेतील काही युवक या स्वच्छता मोहिमेत सहभागी होताना डगमगणार, हे ओळखून बंडू धोत्रे यांनी मोहीम सुरू करण्याआधी त्यांना सेवाग्रामची सफर घडवली. गांधीजींच्या स्वच्छता मोहिमेची युवकांना ओळख करून दिली. हे सर्व पाहिल्यानंतर या युवकांचे मतपरिवर्तन झाले. चंद्रपूरला परतल्यानंतर त्यांनी ११ किलोमीटरच्या या किल्ले स्वच्छता मोहिमेत स्वत:ला झोकून दिले. हा किल्ला नाही तर ते अवशेष होते. मातीचे ढिगारे त्या ठिकाणी जमले होते. किल्ल्याची ओळख पूर्णच मिटलेली होती. मात्र, स्वच्छता मोहिमेतून या सर्व गोष्टी तेथून हटवण्यात आल्या. किल्ल्याचा मूळ दगड दिसण्याइतपत ते सुस्थितीत आणले गेले. कधी मधमाश्यांचे पोळे तर कधी सापांचा वावर आणि यातून सुटत नाही तर खाज सुटणाऱ्या वनस्पती असायच्या. मग अंगाला लिंबू आणि शेणाचा लेप लावून हे तरुण कामाला भिडले आणि लोकांच्या नजरा त्यांच्या मोहिमेकडे वळल्या. तरुणाईचा हा दिखावा नाही तर ती त्यांची आंतरिक तळमळ आहे हे लोकांना कळून चुकले. तेव्हा कुणी पाणी, कुणी चहा तर कुणी नाश्ता आणून द्यायचे. १५० दिवसांनंतर या किल्ल्याची वाट मोकळी झाली आणि प्रसारमाध्यमांनीही त्याची ���खल घेतली. लोकांना चंद्रपूर शहराचा इतिहास जवळून अनुभवता आला. ही मोहीम घराघरात पोहोचली आणि लोकही त्यात जुळत गेले. स्वच्छता मोहिमेसाठी साहित्याची पूर्ती लोकांकडून होत गेली. स्वच्छता अभियानाला २०० दिवस पूर्ण झाले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये ‘किल्ले स्वच्छता मोहिमेचा’ उल्लेख केला. त्यामुळे देशभरात प्रसिद्धी झाली. पुरातत्त्व विभागही खडबडून जागे झाले. थेट या विभागाचे महासंचालक आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठकीसाठी त्यांना पाचारण करण्यात आले. आज या ११ किलोमीटरच्या किल्ल्याला आतून आणि बाहेरून ११-११ किलोमीटरची संरक्षक भिंत बांधली जात आहे. पुरातत्त्व विभागाने मग ‘इको प्रो’शी करार करून त्यांना २१ ‘मॉन्युमेंट’ दत्तक दिले. ‘अ‍ॅडॉप्ट अ हेरिटेज’ या योजनेअंतर्गत हा करार झाला (याच योजनेखाली लाल किल्ल्याचा काही भाग खासगी कंपन्यांना देण्यात आला आहे).\nमग ‘किल्ला पर्यटन’ आणि ‘हेरिटेज वॉक’ला सुरुवात झाली. चंद्रपूरच्या किल्ल्यासोबत इतरही वास्तूकडे लक्ष वेधले गेले. पुढील काळात या किल्ल्याची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यानंतर अंचलेश्वर मंदिर, अपूर्ण देवालय, गोंड राजा समाधी, जुनोन्याचे जलमहल अशा अनेक ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचा इको प्रोने विडा उचलला आहे. किल्ल्यालगतचे अतिक्रमण काढण्यासाठी लोकांनी स्वत:च पुढाकार घेतला. या मोहिमेला आता साडेसातशे दिवस होत आहेत, आम्ही अजूनही अध्रेच काम केले आहे, अजून बरेच करायचे बाकी आहे, असे या मोहिमेतील तरुण सांगतात. २०-२५ ठिकाणी ही मोहीम सुरू होणार आहे आणि काही ठिकाणी ते सुरूही झाले आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. त्यांचा पदस्पर्श जिथे झाला, तो ऐतिहासिक वारसा आपणच जपायला हवा, हा संदेश त्यांनी दिला आणि आता राज्यातील इतरही शहरांतून तरुणाईची अशीच चळवळ सुरू होऊ पाहते आहे.\n‘इको प्रो’च्या फौजेचे हे यश पहिलेच नव्हे. यापूर्वी सरकारशी संघर्षांतही या संघटनेने यश मिळवले होते. त्यांनी दिलेला अदानीचा लढा असाच देशभर गाजला होता. युवा एकत्र आले तर ते बदल घडवून आणू शकतात, हा संदेश त्यांनी दिला. ‘इको प्रो’ २००६ ला स्थापन झाली आणि त्यानंतर दोनच वर्षांत अदानीचा प्रकल्प जंगलावर गदा आणू पाहतो�� हे या सेनेला कळले. ज्या जंगलात आपण भटकंती करतो, ज्या जंगलातील वन्यजीवांना आपण जाणतो, त्यांच्यावर प्रकल्पाचे संकट कोसळू द्यायचे नाही असा निर्धार त्यांनी केला. या प्रकल्पामुळे ताडोबा ते इंद्रावती व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा मोठा कॉरिडॉर तुटणार होता. आधीच जिल्ह्यात अनेक खाणी होत्या. त्यामुळे प्रदूषणासारख्या गंभीर समस्येला हा जिल्हा सामोरे जात होता. त्यातच ही ‘ओपनकास्ट’ तर भारतातील सर्वात मोठी खाण होती. त्यामुळे होणारे नुकसानही मोठेच होते. या मुद्दय़ावर लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुणीही फारसा प्रतिसाद दिला नाही. पण पर्यावरणाचा मुद्दा पटवून दिला तेव्हा सारेच गोळा झाले. ही खाण होऊ द्यायची नाही असा निर्धार या फौजेने केला आणि १५ डिसेंबर २००८ ला नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात हा चमू उपोषणाला बसला. त्या वेळी अनेकांनी सहकार्य केले. तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते त्यांना भेटायला आले आणि आश्वासनांची पुडी सोडून गेले. त्यासाठी समिती बनवून त्यांच्या बैठका घेतल्या, पण तो फक्त देखावा होता हे यांच्या लक्षात आले. मग पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला गेला. जुलै २००९ मध्ये १४ दिवस बंडू धोत्रे याने उपोषण केले. या वेळी अनेक संस्था, संघटना, राजकीय पक्ष त्याच्या पाठीशी उभे राहिले. उपोषणाच्या नवव्या दिवशी चंद्रपूरकरांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवला. ही वार्ता तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांच्या कानावर गेली आणि ते स्वत: भेटायला आले. त्यांनी ‘खाण होऊ देणार नाही’ असे आश्वासन दिले आणि ते आश्वासन पाळलेसुद्धा वाघांच्या आणि वन्यजीवांच्या अधिवास संरक्षणासाठी तरुणांनी उभारलेला लढा यशस्वी ठरला.\nसमाजासाठी काही तरी करू पाहणाऱ्या या तरुणाईच्या फौजेला अगदी सैन्याइतकीच शिस्त असू शकते हे ‘इको प्रो’मधील सहभागींकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. या संघटनेचा गणवेश आहे आणि मोहिमेवर निघताना त्यांचा प्रत्येक सैनिक हा गणवेश घालूनच बाहेर पडतो. दोन हजारांपैकी सुमारे ३५३ सैनिक गणवेशधारी आहेत आणि मुख्य म्हणजे त्यात युवतींचाही समावेश आहे. गणवेश अंगावर चढवला तर आतून ऊर्मी येते ही त्यांची ठाम भावना.\n‘इको प्रो’चा कोणताही सैनिक काही सर्वकाळ काम करत नाही. तो पैसा आणि प्रसिद्धीसाठीही काम करत नाही. ही सर्व मुले, मुली आपापले शिक्षण, व्यवसाय, नोकरी सांभाळूनच काम करतात. नि:स्वार्थ काम करणारी ही फळी मोहिमेवर जाण्यासाठी एका संदेशावर तयार होतात. सोयीची वेळ, संघटनेच्या १३ उपक्रमांपैकी सोयीचा उपक्रम निवडून त्यांचे योगदान सुरू असते. खरे तर समाजासाठी असणाऱ्या या मोहिमा पैशाशिवाय शक्य नाहीत, पण यांना कधी कुणापुढे हात पसरावे लागत नाही. ही सेना जेव्हा मोहिमेवर निघते तेव्हा लागणाऱ्या मदतीसाठी आपोआपच हात समोर येतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 स्पर्धा परीक्षा : अस्थिर श्वास\n2 घरी जाऊन करणार काय\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2020-01-23T15:46:12Z", "digest": "sha1:HW5GLDVC3JOAPCLFSD4LIBULUJW57DOV", "length": 5126, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रमण लांबा - विकिपीडिया", "raw_content": "\nरमण लांबा (जन्म : उत्तर प्रदेश, भारत, जानेवारी २, इ.स. १९६०; मृत्यू : ढाका, बांग्लादेश, फेब्रुवारी २३, इ.स. १९९८) हे भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेले खेळाडू होते. ते उजव्या हाताने फलंदाजी करत असत. भारतीय राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाकडून ते ४ कसोटी, तसेच ३२ एकदिवसीय सामने खेळले. ढाका क्लबस्तरीय क्रिकेट सामन्यात शॉर्ट लेग क्षेत्ररक्षकाच्या जागेवरून शिरस्त्���ाणाविना क्षेत्ररक्षण करताना चेंडू लागून त्यांचा मृत्यू झाला.\nपहा : फिलिप ह्यूज; सयाजीराव धनवडे\nक्रिकइन्फो.कॉम - प्रोफाइल व आकडेवारी (इंग्लिश मजकूर)\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ नोव्हेंबर २०१४ रोजी १८:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/zp-teacher-filed-petition-against-interdistrict-transfer-aurangabad-highcourt-bench", "date_download": "2020-01-23T14:54:55Z", "digest": "sha1:44UCXOIRLGAZMKEV6D25MQWNSH42DRC2", "length": 18757, "nlines": 299, "source_domain": "www.esakal.com", "title": "आंतरजिल्हा बदलीसंदर्भातील शासन निर्णयाला खंडपीठात आव्हान | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nआंतरजिल्हा बदलीसंदर्भातील शासन निर्णयाला खंडपीठात आव्हान\nशुक्रवार, 20 डिसेंबर 2019\nऔरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी स्वखुशीने पदावनत संमतिपत्र दिल्यानंतर त्या शिक्षकाची आंतरजिल्हा बदलीसाठी विचार केला जाईल असा शासन निर्णय काढण्यात आला. या निर्णयाच्या नियमांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. प्रकरणात न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती अविनाश घारोटे यांनी शासनास लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.\nऔरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी स्वखुशीने पदावनत संमतिपत्र दिल्यानंतर त्या शिक्षकाची आंतरजिल्हा बदलीसाठी विचार केला जाईल असा शासन निर्णय काढण्यात आला. या निर्णयाच्या नियमांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. प्रकरणात न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती अविनाश घारोटे यांनी श��सनास लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.\nक्लिक करा-मुली बनताहेत धाडसी; इथे मिळताहेत धडे (वाचा सविस्तर)\nनांदेड जिल्हा परिषदेतील रवी धर्मराज मराळे यांनी आंतरजिल्हा बदलीसाठी हिंगोली जिल्हा परिषदेला प्रस्ताव पाठविला होता. मराळे पदवीधर शिक्षक असून त्यांना सहशिक्षक म्हणून पदावनत केल्यानंतर आंतरजिल्हा बदलीचा प्रस्ताव मंजूर केला. प्राथमिक पदवीधर शिक्षक या पदावरून प्राथमिक शिक्षक या पदावर पदावनत करून वेतन निश्‍चित करण्याचे आदेश दिले. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर (कळमनुरी) येथे रुजू झाल्यानंतर त्यांनी सेवेत बारा वर्षे पूर्ण झाल्यामुळे चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी अर्ज केला. संबंधितांना पदावनत केल्यामुळे चट्टोपाध्याय वेतनश्रेणी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. याविरोधात ऍड. चंद्रकांत थोरात यांच्या वतीने खंडपीठात याचिका दाखल करून जिल्हा परिषद पदोन्नती न देण्याच्या निर्णयास आव्हान देण्यात आले.\nहेही वाचा-चक्क सेवानिवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यांच्या भूखंडवर वाळू साठा \nग्रामविकास विभागाने 24 एप्रिल 2017 रोजी काढलेल्या आदेशातील नियमांनाही खंडपीठात आव्हान दिले. जे शिक्षक पदोन्नत झालेले आहेत अशांना आंतरजिल्हा बदली हवी असल्यास संबंधितांची बदली मान्य झाल्यास स्वखुशीने पदावनत करण्याबाबत संमतिपत्र दिल्यानंतरच त्या शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीसाठी विचार केला जाईल, असे शासन निर्णयात म्हटलेले आहे. संबंधित अट अन्यायकारक असून कायद्याच्या विरुद्ध असल्याचा युक्तिवाद ऍड. चंद्रकांत थोरात यांनी केला. महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही विभागात आंतरजिल्हा बदलीसंबंधी अशी अट नाही. घटनेच्या विरुद्ध असल्याचे खंडपीठात ऍड. थोरात यांनी नमूद केले. ज्या जिल्ह्यात आंतरजिल्हा बदली करण्यात येते तेथे संबंधित पद रिक्त असल्यास अशी बदली केली जाते. याचिकेची सुनावणी चार जानेवारीला ठेवली आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने ऍड. चंद्रकांत थोरात, शासनातर्फे ऍड. सिद्धार्थ यावलकर तर नांदेड जि. प. तर्फे ऍड. संतोष पुलकुंडवार यांनी काम पाहिले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुनर्वसनासाठी ठाण्यात कातकरींनी मांडला बिऱ्हाड\nठाणे : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील नेतीवली येथील 13 क���तकरी कुटुंबांना बेघर केल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज ठाणे येथील सरकारी...\nमोदींची डिग्री कोणत्‍या विद्यापीठाची\nसातारा : अर्थसंकल्पाच्या बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे स्वत:च घेत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना या बैठकांना बोलावतही...\nआणि तो सासूरवाडीला पोहोचलाच नाही\nकसबा बीड (कोल्हापूर) ः शिरोली दुमाला-बीडशेड रोडवर दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अमोल बाळासाहेब घारे (वय 42, रा. कळंबा बापूरामनगर...\nतो म्हणाला, तिने काळे कपडे घातले होते म्हणून...\nऔरंगाबाद - वाहन चालविताना महिलेच्या अंगावर काळे कपडे होते. त्या समोर मला दिसल्याच नाही, अचानक मला खट्ट असा आवाज आला; पण काही लक्षात आले नाही व बस...\nVideo : घाटीत पुन्हा आयसीयूची तोडफोड, डॉक्‍टरांना आरेरावी\nऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात पुन्हा एकदा नातेवाईकांनी मेडीसीन विभागातील आयसीयूची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी (ता. 23) दुपारी पाच वाजेच्या सुमारास...\n‘स्पेशल’च्या नावाखाली ‘पॅसेंजर’ची सुविधा\nनांदेड ः नांदेड-औरंगाबाद नावाने स्पेशल रेल्वे सुरू करून प्रवाशांना दिलासा दिल्याचे रेल्वे प्रशासन भासवित असले तरी ही ‘स्पेशल’ रेल्वे टिकीट दर आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/trekking-4-1105087/", "date_download": "2020-01-23T14:59:37Z", "digest": "sha1:GZWC2M52LIASMKPTPR57PKFKD3J7HQAI", "length": 62599, "nlines": 325, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लेणी, राऊळ-मंदिरांची रानभूल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nसह्य़ाद्रीच��या दऱ्याखोऱ्यात भटकताना केवळ गडकिल्लेच नाहीतर मावळातल्या घाटवाटा, लेणी, गिरीस्थळं, जुनी राऊळं, देवराया असं बरंच काही खुणावू लागतं. ही समृद्धी मिरवणाऱ्या आंदर मावळातल्या पाऊलखुणा..\nसह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भटकताना केवळ गडकिल्लेच नाहीतर मावळातल्या घाटवाटा, लेणी, गिरीस्थळं, जुनी राऊळं, देवराया असं बरंच काही खुणावू लागतं. ही समृद्धी मिरवणाऱ्या आंदर मावळातल्या पाऊलखुणा..\nगेले काही महिने एका ‘रानभूली’नं पछाडलंय..\nझालं असं की, मावळात भिरीभिरी भ्रमंती करताना काही ‘अनोख्या पाऊलखुणा’ गवसल्या होत्या. आणि मग चालू झाली मावळातल्या आडवाटांची ‘वारी’. डोंगरमाथे शोधले, कातळकडय़ांच्या पोटातल्या गडद गुहा धुंडाळल्या, आडवाटांवरची काटेरी गच्च गचपणं उलथीपालथी केली..\nकधी कारवीला धरून स्वत:ला खेचलं; ओढय़ा-धोंडय़ांमधून धडपडलो; तर कधी उभ्या घसरंडीवरचा निसटता कातळटप्पा ओलांडताना धडधड वाढली. आडवाटेवर आम्हाला पाहून कधी एखादं भेकर दचकलं, तर कधी एखादा गिरीजन आम्हालाच दरोडेखोर समजून भेदरला. घामटं आलं, ऊर धपापलं, तासन तास मावळात वणवण फिरूनही ‘पाऊलखुणांची रानभूल’ तशीच भुलवत होती..\nकसल्या पाऊलखुणांचा हा होता शोध, कोणाच्या त्या पाऊलखुणा, इथे याच मावळात का आणि अशा अजूनही काही पाऊलखुणा असतील का तिथे, अशी भूणभूण मनाला लागली..\nपाऊलखुणा धुंडाळल्या मावळातल्या संस्कृतीच्या. मावळवारीची सुरुवात झाली काही महिन्यांपूर्वी. ‘सह्यद्री ट्रेकिंग = दुर्गभ्रमण’ ही व्याख्या एव्हाना अपुरी पडू लागली होती. दुर्ग-किल्लय़ांसोबत खोऱ्यातल्या घाटवाटा, लेणी, गिरीस्थळं, जुनी राऊळं, देवराया असं बरंच काही खुणावू लागलं होतं. प्रत्येक वीकएण्डला ‘होम-मिनिस्टर’कडून ट्रेकसाठी परमिट काढणं, हे तर अशक्यच. पण त्याचवेळी मावळातून घुमणाऱ्या वाऱ्याचं वेड घरी स्वस्थ बसू देत नव्हतं. ‘जवळ असूनही, नावीन्यपूर्ण आणि कसदार भटकंती’ अशा अटीत बसणारे पर्याय हवे असतील, तर ते शोधावेच लागतात. कारण या ठिकाणांची माहिती सरकारी गॅझेटिअर, संदर्भ पुस्तकं अन् ब्लॉग्जमध्ये क्वचितच सापडणार. मग आम्ही सह्यद्रीच्या घाटमाथ्याजवळच्या नद्यांच्या वळणवेडय़ा खोऱ्यांमध्ये म्हणजेच ‘मावळा’त भटकून अनवट दुर्ग, घाटवाटा, लेणी, गिरीस्थळं, राऊळं, देवराया आणि डोंगरमाथे धुंडाळू लागलो. हळूहळू जाणवू लागलं, की आमच्या मावळवारीतले हे दुर्ग, लेणी, टाकी, मंदिरं म्हणजे खरं तर आहेत, इतिहासाची-संस्कृतीची स्मरणं आणि खरं तर या मातीतल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या ‘पाऊलखुणा’\nसाकेत गुडी, मिलिंद लिमये, अमेय जोशी आणि मी अशी नेहमीच्या भटक्यांची गेल्या काही महिन्यांतली ‘मावळवारी’ चालू होती आंध्रा नदीच्या खोऱ्यात, म्हणजेच ‘आंदर मावळा’त. हे छोटेखानी देखणं मावळ आहे तळेगाव दाभाडेच्या वायव्येला. आंदर मावळच्या पश्चिमेला आहे सह्यद्रीची मुख्य धार, तर उत्तर आणि दक्षिणेला आहेत खणखणीत कातळभिंती दिमाखात मिरवणाऱ्या ‘तासूबाई’ आणि ‘वडेश्वर’च्या लांबच लांब डोंगररांगा. सह्य़धारेपाशी उगम पावल्यापासून मंगरुळपाशी इंद्रायणीमध्ये एकरूप होईपर्यंतचा आंध्रा नदीचा प्रवास जेमतेम २५-३० किमी अंतराचा..\nपाऊलखुणा अक्षरश: चक्रावून टाकणाऱ्या, सातवाहनांच्या\nपरवा सहजच, मावळवारीत बघितलेली गिरीस्थळं गुगल नकाशावर मांडली. अपेक्षेप्रमाणे आधी नकाशावर नोंद केली दोन दुर्ग आणि महत्त्वाच्या चार घाटवाटांची. बघितलेली लेणी आणि डोंगरमाथ्यावरची राऊळं नकाशावर नोंदवू लागलो, आणि मग आला एक साक्षात्कार क्षण आंदर मावळामधल्या जेमतेम २०-२५ किमी लांबीच्या एका डोंगररांगेमध्ये गवसली होती, तब्बल ७-८ वेगवेगळ्या ठिकाणी खोदलेली कातळकोरीव लेणी आणि शिखरांवर वसलेली देवीतत्त्वाची ७-८ राऊळं. अक्षरश: चक्रावून गेलो. इतक्या सगळ्या पाऊलखुणा नक्की कोणाच्या आंदर मावळामधल्या जेमतेम २०-२५ किमी लांबीच्या एका डोंगररांगेमध्ये गवसली होती, तब्बल ७-८ वेगवेगळ्या ठिकाणी खोदलेली कातळकोरीव लेणी आणि शिखरांवर वसलेली देवीतत्त्वाची ७-८ राऊळं. अक्षरश: चक्रावून गेलो. इतक्या सगळ्या पाऊलखुणा नक्की कोणाच्या कोण्या गावकऱ्याला विचारावं, ‘कोणाचं काम हे कोण्या गावकऱ्याला विचारावं, ‘कोणाचं काम हे’, तर टिपिकल उत्तर तयार, ‘आरं, आमचा आजा सांगायचा, त्ये पांडव होते पाच. ते बसल्ये होते रात्रभर खोदत कातळात. तांबडफुटीला कोंबडा आरवला आणि पांडवांचं काम तसंच राहिलं ना अर्धवट.’ काही अभ्यासकांच्या मते महाराष्ट्रातील आद्य राज्यकुल ‘सातवाहन’ – ज्यांना ‘आंध्रभृत्य’ असंही म्हणतात – त्यांचा संबंध आंदर मावळाशी असावा. खरंच असं असेल, तर आंदर मावळात सातवाहनांशी संबंधित काही तरी सापडायला पाहिजे होतं. आंदर मावळातल्या या पाऊलखुणा धुं��ाळण्यासाठी आम्ही मावळवारीवर पुन:पुन्हा कसे जात राहिलो, प्रत्येक मावळवारीमध्ये आंदर मावळातल्या कोणत्या संस्कृतीच्या पाऊलखुणा गवसल्या, पुन:पुन्हा भुलवत राहिल्या, पाऊलखुणांचं कोडं सुटत गेलं की अधिकाधिक गहिरं होत गेलं, याचे हे सारे अनुभव..\nआंदर मावळातली आमची पहिली भटकंती होती थरारक ‘कांब्रे लेण्या’ची. कांब्रे गावातून वडेश्वर डोंगररांगेचा जबरदस्त कातळकडा आणि बोरवलीचा अजस्र धबधबा थक्क होऊन बघत होतो. पल्याड कातळात कोरलेल्या ‘कांब्रे लेण्यां’नी लक्ष वेधलं. गावकरी म्हणाले, ‘आरं पोरांन्नू, कुठं तरास घ्येता जीवाला. वाटेत आहे ो थोरला खडक. नाही रं जमायचा तुम्हास्नी.’ म्हणलं बघूयात जमतंय का. आमची वाट अडवली ४० फुटी गुळगुळीत रॉकपॅचनं. आधार मिळवण्यासाठी ‘अंगविक्षेप’ करत पिंच होल्ड्स पकडत कसंबसं माथ्यावर पोहोचलो. आता आमच्यामध्ये आणि मुख्य लेणी यांच्यादरम्यान होता सरळसोट कातळकडा आणि एक अनपेक्षित आश्चर्य – लेण्यात प्रवेश करण्यासाठी कडय़ाच्या पोटातून कोरलेला १५ फूट लांबीचा बोगदा लेणी खोदवणाऱ्या अभियंत्याच्या कौशल्यानं आम्ही खुळावलोच. मुख्य लेण्यांत निवासी गुहा, मोठ्ठाली खोलवर कोरत नेलेली टाकी, सारीपाट खेळाचा आराखडा आणि धान्य दळण्याचं उखळ दिसलं. पण, एखादा शिलालेख, शिल्पं अथवा स्तूप असं काहीच आढळलं नाही. अपरिचित ‘कांब्रे लेणी’ पाहून आम्ही खूश, पण या ‘पाऊलखुणा’ कोणाच्या, हे गूढ काही उलगडेना.\nपुढची मावळवारी होती देखण्या ‘पेठच्या किल्लय़ाची’ (कोथळीगड). किल्लय़ाच्या कोकण पायथ्याला होती बौद्धधर्मीय ‘आंबिवली लेणी’, खुद्द किल्लय़ाच्या पोटातली विशाल गुहा म्हणजे कातळकोरीव लेणंच म्हणायचं, माथ्यावर जाण्यासाठी पोटातून कोरून काढलेला कातळमार्ग अगदी विस्मयकारक होता. या सगळ्यांसोबत आणखी एक ठिकाण गवसलं, ते म्हणजे ज्या जुन्या घाटवाटेचं रक्षण हा दुर्ग करीत असे, त्या ‘कौल्याच्या धारे’च्या वाटेवर गवसली पाण्याची कातळकोरीव टाकी. त्यामुळे ही ‘वहिवाट’ कोणाची, या साऱ्या ‘पाउलखुणा’ कोणाच्या, हे कोडं पडलंच..\nकाही दिवसांच्या रहाटगाडग्यानंतर, अर्थातच परत निघालो ‘मावळवारी’ला. यंदा बेत होता घाटमाथा आणि कोकण यांना जोडणारा ‘कुसूर घाट’ बघायला. कधी गच्च कारवीतून तर कधी गवताळ टप्प्यांमधून सुसाटलेली कुसूर घाटाची नागमोडी वाट, वाऱ्याच्या तालावर मस्��� डोलणारं गवत, झाडीतून घुमणारा वारा, कोवळं ऊन असूनही गारठवणारी थंडी आणि सोबतीला दोस्तांबरोबर रंगलेलं गप्पाष्टक (अर्थातंच ट्रेक्सचं) असा माहोल. काही ठिकाणी वाट दगड बसवून पक्की केलेली, तर काही ठिकाणी होत्या पहारीचे घाव घालून वाट रुंद केल्याच्या खुणा. आणि, मग दिसली कातळात खोदलेली पाण्याची जुनी पाच टाकी. जमिनीच्या पातळीत चौकोनी मुख असलेली आणि आत खोलवर नेलेली टाकी इथे असणं, ही कुसूर घाट नि:संशय पुरातन आणि महत्त्वाचा असल्याची ही खूण होती. पण या ‘पाऊलखुणा’ कोणाच्या हे मात्र उलगडलं नाही..\nमावळवारीमध्ये एकदा ‘गाळदेवी घाटा’नं चढत होतो. कोकणातला भिवगड, बलदंड ‘ढाक दुर्ग’ आणि ‘ढाक बहिरी’च्या गडद गुहेतल्या बहिरीदेवाच्या दर्शनाचा थरार अनुभवला. जाणवलं, की बहिरीची ही गडद (गुहा) म्हणजे प्राचीन लेणंच. कोरीव लेणी, पायऱ्या, पाण्याची टाकी, घाटवाट आणि दुर्ग ही सारी लक्षणं – या पाऊलखुणा कोणाच्या हा प्रश्न पडलाच..\n‘अमक्या गावापासच्या डोंगरात गडद-लेणी आहेत’, इतक्या माहितीवर मावळवारी होतंच राहिली. एकदा असंच झालं. गडद गावी पोहोचलो. गावामागे तुळतुळीत कातळभिंत, माथ्यावरची गच्च झाडी आणि आळसावलेल्या पवनचक्कय़ा कोवळ्या उन्हांत न्हाऊन निघत होत्या. भाताच्या घमघमणाऱ्या शिवारांनी स्वागत केलं. कोणत्या आधुनिक यंत्रात आमच्या मावळच्या भातखाचरांचा ताजा गंध रेकॉर्ड कराल, तो ऊरातंच भरून घ्यायला हवा. ग्रामदैवत भैरवनाथाचं मंदिरामागे ‘देवराई’त होते, आभाळाला भिडलेले जुने-जाणते वृक्ष. पल्याड दुर्गेश्वर ठाण्यापाशी कडय़ाच्या खळग्यात स्थापिलेल्या शिवलिंगावर अव्याहत जलाभिषेक होत होता. आणि, मग सुरु झाला दुर्गेश्वर लेण्यांचा थरार. लेण्याच्या कातळमार्गावर होती सुरू झाली उभ्या कडय़ातल्या एकदम खडय़ा उंचीच्या, पण आखूड पायऱ्यांची साखळी. खाली खोरररलवर देवराईचा झाडोरा. ओल्या कातळावरच्या, दृष्टीभय असलेल्या घसरडय़ा पायऱ्यांमुळे थरार..आणि थ-र-का-प देखील मध्येच एक अर्धवट पायरी – ‘फुटकी पायरी’ नावाची. अर्धा क्षण पाय तरंगत हवेत, अन अल्याड-पल्याडच्या होल्ड्स साठी झटपट मध्येच एक अर्धवट पायरी – ‘फुटकी पायरी’ नावाची. अर्धा क्षण पाय तरंगत हवेत, अन अल्याड-पल्याडच्या होल्ड्स साठी झटपट तब्बल शे-दोनशे निसटत्या शेवाळलेल्या पायऱ्या पार केल्यावर माथ्याकडचा कातळ जवळ आला.. साध्या खोदाईची कोरडी टाकी, ५० फूट रुंद – ४० फूट खोल आकाराचं मुख्य दालन, धान्याचे उखळ, आतील भागातील छोटी खोली, लगतचं दुर्गेश्वराचं देऊळ आणि वाघोबा – दीपमाळ – नागप्रतिमा – शिवलिंग असं साधं मूर्तिकाम निरखलं. बाकी शिलालेख, स्तूप असं काही आढळलं नाही. पुन:पुन्हा प्रश्न तोच, या पाऊलखुणा कोणाच्या.\nकोकणातून आंदर मावळाचा घाटमाथा गाठण्यासाठी ‘फेण्यादेवी’ नावाची घाटवाट चढत होतो. माळेगावच्या उत्तरेला दाट झाडीतून चढत लांब पसरलेल्या सोंडेवर पोहोचलो. पश्चिमेकडे झुकलेली उन्हं जुन्या-जाणत्या वृक्षांमधून-पारंब्यांमधून वळणं घेत जाणारी पावठी उजळवत होती. पाण्यापासचा उंबर झुकला होता – लगडलेल्या उंबरांमुळे आणि त्यावर अधाशीपणे खादाडगिरी करणाऱ्या हुप्प्यांमुळेही डावीकडे थेट डोक्यावर आलेला सकडा, त्याचे एकावर एक रचले गेलेले थर एकदम देखणे दिसत होते. ३६० अंशात आम्हाला वेढलेल्या सह्यद्रीच्या अनवट सौंदर्याचा आनंद आम्ही आकंठ लुटत होतो. पदरातून आडवं जात घळीतून चढत घाटमाथ्याजवळ पोहोचलो घाटाच्या देवतेपाशी – ‘फेण्यादेवी’च्या ठाण्यापाशी डावीकडे थेट डोक्यावर आलेला सकडा, त्याचे एकावर एक रचले गेलेले थर एकदम देखणे दिसत होते. ३६० अंशात आम्हाला वेढलेल्या सह्यद्रीच्या अनवट सौंदर्याचा आनंद आम्ही आकंठ लुटत होतो. पदरातून आडवं जात घळीतून चढत घाटमाथ्याजवळ पोहोचलो घाटाच्या देवतेपाशी – ‘फेण्यादेवी’च्या ठाण्यापाशी पुन्हा कोडं तेच ही इतकी मळलेली प्रशस्त वाट आणि या पाऊलखुणा कोणाच्या\n..एका मावळवारीत धमालच झाली. पोहोचलो होतो तासूबाई डोंगर माथ्यावर आणि देवीच्या राऊळाकडे जाताना अचानक आवाज आला, ‘कान तोडू का कान’ दरडावण्याचा आवाज ऐकून दचकलोच’ दरडावण्याचा आवाज ऐकून दचकलोच तर परत आवाज, ‘..तोडू का रे कान तर परत आवाज, ‘..तोडू का रे कान’ ही काय भानगड ‘तासूबाई’च्या डोंगरावर.. ‘..आता हा आलो, कान तोडायला.’ करवंदीच्या जाळीमागून परत आवाज. जाणवलं, समोरचा अज्ञात आमचा अंदाज घेऊ पाहतोय.. ओरडून सांगितलं, ‘तासूबाईच्या दर्शनाला आलोय.’ करवंदीमागून बाहेर आली एक काळी-सावळी आकृती. आणि, मग सगळा गोंधळ लक्षात आला. तासूबाई डोंगराच्या माथ्यावर धनगरवाडय़ात राहणारा हा गुराखी दूध पोहोचवायला केंद्रावर निघालेला. आमच्या पिशव्या, सॅक्स, कॅमेरा, गॉगल पाहून आम्हाला ‘दरोडेखोर’ समजून भेदरलेला. आता पाया ���डायला लागला, ‘देवाच्या पाहुण्याना तरास दिला..’ मग काय, साकेतने मला आणि मी त्याला ‘दरोडेखोर’ असं यथेच्छ चिडवून झालं. पुढं दोन मिनिटात पोहोचलो तासूबाईच्या राऊळापाशी. नजर गरगरेल अशा खोल घळईसमोर तासूबाईचं राऊळ स्थापलेलं. आसपास कोरलेल्या लढाऊ वीर आणि वाघोबाची भग्न शिल्पं पाहून, परत एकदा वाटलं – कोणाच्या या पाऊलखुणा\nमे महिन्यात कळाकळा ऊन तापलं, तरी ट्रेक्सशिवाय घरी बसवत नाही. मावळवारी निघाली लोणावळे – भीमाशंकर ट्रेकरूटवरच्या जादुई ‘वांद्रे खिंडी’ला बिलगलेल्या ‘वरसूबाई’च्या डोंगरावर. निवांत चढणाऱ्या वाटेवरून उलगडत गेले वरसूबाई डोंगराचे कातळउतार आणि झाडीचे टप्पे. तासाभराच्या चढाईनंतर माथ्यावरच्या सडय़ावर वरसूबाई राऊळापाशी पोहोचलो. शेंदूर माखलेला देवीचा तांदळा, वाघराशी लढणारा वीर – दीपमाळ – मारुती असं थोडके अवशेष. कोणी – कधी स्थापिलं असेल हे. कोणाच्या या पाऊलखुणा\nएकदा पहाटेच आंदर मावळातल्या वळणा-वळणांच्या रस्त्यावरून निघालो. आंध्रा नदीच्या पात्रावर तरंगणाऱ्या धुक्याचे लोट उसळत होते, गारठवत होते. नदीच्या पल्याड समोर खुणावू लागली लांबच लांब पसरलेली डोंगररांग. बेत होता उंच शिखराच्या पोटातलं लेण्यामधलं देवीचं राऊळ शोधायचा आणि मित्र अमेय गाणं गुणगुणत होता..\n..नदीच्या पल्याड, आईचा डोंगुर\nघालु जागर जागर, डोंगर माथ्याला\nघे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार\nआलो दुरुन रांगून, डोंगर येंगून,\nअगदी अगदी अस्संच दृश्य आम्ही अनुभवत होतो. ‘निगडे गावाजवळ लेणी आहेत’, इतक्याशा माहितीवर सुसाटलो होतो. गावाबाहेर गवताळ माळावर ‘उडिचिरायत’ नावाची स्वर्गीय फुलं बहरली होती. पदरातल्या झाडीनंतरचा घसरडा उभा चढ केवळ कारवीच्या काटक्यांच्या आधारे चढला. वळणावरच्या कातळावर लोखंडी शिडी असल्याने पटकन खोदीव पायऱ्या गाठल्या आणि ‘निगडे लेणी’ गाठली. पाण्याची टाकी आणि मुख्य दालन पाहून पद्मवती ऊर्फ पदूबाईच्या घुमटीपाशी पोहोचलो. तिथे होता शेंदूरचर्चित तांदळा आणि वाघोबा शिल्प. कोणी-कधी स्थापिलं असेल हे.. कोणाच्या या पाऊलखुणा\nफिरंगाई लेणी, पिराचा डोंगर\n..तळेगाव एमआयडीसीपासून प्रवास करताना जेसीबी कंपनीमागे डोंगरात कातळाच्या पोटात एक दिवा खुणावायचा. देवस्थान झाल्याने आता चांगली मोठ्ठी वाट आहे. खोदीव पायऱ्या, पाण्याची टाकी, विहार पाहून मुख्य दाल���ापाशी आलो. दुर्गम उंचावरच्या विहारात फिरंगाई देवीचं राऊळ स्थापन केलंय. निसरडय़ा कातळात कोरलेल्या जुन्या खोबणी चढणं पूर्वी अवघड असणार. आता मात्र लोखंडी शिडीवरून देवीचं दर्शन घेणं सोप्पं झालंय. प्रशस्त विहारात देवीचा शेंदूरचर्चित तांदळा आणि काळ्या पाषाणातली मूर्ती चांदीच्या मखरीत शोभते. आत अजून एक छोटी खोली आणि महिषासूरमर्दिनीची साधी मूर्ती आहे. मंदिराबाहेर इंद्रायणी खोरं खुणावत होतं. नवलाख उंबरे या जुन्या गावाजवळची ही लेणी कोणी, कधी आणि का खोदवली, कुणास ठावूक.. पल्याड मंगरूळच्या ‘पिराच्या डोंगरा’वर भटकायला गेलो, तेव्हा खांब सोडून खोदवलेली पाण्याची विशाल टाकी, अर्धवट सोडलेला विहार आणि पायऱ्या गवसल्या. आता या पाऊलखुणा कोणाच्या, हे कोडंच होतं.\nआंदर मावळातली बहुतांशी ठिकाणं बघून झाली, असं वाटायला लागलं असतानाच अनपेक्षितरीत्या एक रत्न गवसलं. फेसबुकवर एक मेसेज आला आंदर मावळातल्या संभाजी धनवे यांचा, ‘..तासूबाईला आलात. गडदची लेणी पाहिलीत. गडदच्या पलीकडची कल्हाटची लेणी पाहिलीत का तुम्ही तिथल्या लेण्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचायला हवी.’ आंदर मावळातल्या अपरिचित लेण्यांची माहिती मिळाल्यावर अजिब्बात चैन पडेना. पुढच्या काही तासांत भल्या पहाटे संभाजीच्या घरी कल्हाटच्या धनवेवाडीत पोहोचलोदेखील. संभाजी आणि त्याच्या कुटुंबीयांच्या अगत्याने फार फार भारावून गेलो. खरंच, सह्यद्रीप्रेमामुळे जुळलेलं मैत्र\nशेताडीतून हरभऱ्याची हवी तशी गड्डी बनवून चरत निघालो. समोरच्या झाडीत ‘स्वर्गीय नर्तक’ (Paradise-flycatcher) मुक्त विहरत होता. तर पाठीमागच्या डोंगराच्या करकरीत कातळकडय़ाच्या पोटात गडद गुहा खुणावत होत्या. थेट गुहांपाशी पोहोचणं अवघड असल्याने, मोठ्ठय़ा वळशाच्या वाटेचा ‘द्राविडीप्राणायाम’ करणं भाग होतं. पायथ्यापासून गडद न्याहाळत पश्चिमेच्या उभ्या दांडावरून डोंगरमाथ्यावर गेलो. परत अलीकडे येत घळीतून उतरत गडदजवळ आलो. इतकं लांब आल्यावर इथे खरंच ‘लेणी’ सापडावीत, अशी आस लागली. निसटत्या ट्रॅव्हर्सवर नजर अक्षरश: ग-र-ग-र-ली. आणि, आमच्यासमोर उलगडू लागली जगाला अल्पपरिचित अशी कल्हाटची लेणी. विविध विहार, बेसॉल्टमधील रोपी लाव्हाच्या खुणा, पाण्याची खोल खोदत नेलेली विशाल टाकी आणि तीन छोटय़ा खोल्या असलेला विहार समूह बघितला. शिलालेख किंवा दागोबा अशी चिन्हं नव्हती. अखेरीस गवसलं सर्वात अचंबित करणारं एक फूटभर व्यास असलेले एक मुख-शिल्प. कानात मोठ्ठय़ा िरगसारखी कर्णफुले, तर माथ्याजवळ गोल महिरप, मोठ्ठे बंद डोळे-नाक-जाड ओठ. खरंच, एक अमूल्य ठेवा कुठले हे शिल्प, कधीची ही लेणी.. या पाऊलखुणा कोणाच्या, हे कोडंच\nअल्पपरिचित ‘कल्हाट लेणी’ गवसल्यानंतर आंदर मावळात अजून काही गुहालेणी दडलीयेत का, अजून कुठल्या पाऊलखुणा गवसतील का असं फारफार वाटू लागलं. अर्थातच, मावळात उंडारायला काही तरी सबब हवीच होती. सह्य़माथ्यापासून निघून आंदर मावळातल्या माळेगाव (पिंपरी), कुणे, अन्सुटे, इंगळूण, परिठेवाडी, कशाळ, भोयरे अशा १५-२० किमीच्या पट्टय़ातल्या प्रत्येक गावी जाऊन, गडद-कोरीव गुहा आहेत का हे प्रत्यक्ष बघणं, अशी मोहीम काढली. धनवेवाडीच्या आमच्या संभाजीने या भागातल्या नातलगांशी संपर्क साधून, माहिती काढायचा प्रयत्न केलेला.\nमावळात पहाटे स्वागत केलं २५-३० मोरांनी. कुरकुरणाऱ्या पवनचक्कय़ांमागे पूर्व दिशा उजळू लागली. आणि आमची धडपड सुरू झाली कुठल्याशा कातळभिंतीच्या पोटात धबधब्याशेजारी गडद गुहांमध्ये ‘कोरीव’ लेणी आहेत का हे शोधायची. सोबत घेतला एखादा स्थानिक गुराखी, जो इथल्या डोंगर-लवणात बागडलाय. हळूहळू उन्हाचा ताव वाढत चाललेला. रानातल्या उंबराखाली दडलेल्या पाण्याच्या जागा बघाव्यात. कोण्या धबधब्याच्या लोंढय़ासह गुरं वाहून गेली, म्हणून त्यांच्यासोबत स्वत:ला झोकून देणाऱ्या गुराख्याची कथा ऐकावी आणि तिथल्या शेंदूर फासलेल्या रानदेवाला वंदन करावं. ओढय़ाच्या गचपणीतून खडकांवरून उतरताना काटेरी झुडपांनी ओरबाडून काढलेलं. आखूड, गवताळ, मुरमाड उतारांवरून आडवं जाताना पाय हुळहुळू लागलेले. निसरडय़ा कातळावरून कसंबसं उतरल्यावर, दरीच्या काठावरून वळत आता समोरच्या कातळकडय़ाच्या पोटातली एखादी गुहा डोकावू लागलेली. गांडूळमातीच्या घसरडय़ा उतारावरून कारवीच्या काटक्या धरत तोल सांभाळत हळूहळू सरकत जायचं. ‘ही आहे बघा गडद’, असं गाईडने म्हणावं. आम्ही कातळात छिन्नी-हातोडीचे घाव घालून भिंती-विहार-टाकी खोदल्याच्या खुणा शोधाव्यात. बहुतांशी वेळा, ‘हीसुद्धा नैसर्गिक गुहाच आहे.’ असा निकाल लागायचा. कधी गुराख्यांनी दगड रचून आडोसा केला असायचा. पल्याड बिळाबाहेर साळिंदराच्या काटय़ांचा खच पडलेला आणि रानडुकराच्या खुणा. धबधब्याच्या पोटातली ती जागा मात्र अती भन्नाट असायची. आंध्रा नदीच्या वळणवेडय़ा खोऱ्यांतून घुमत घुमत भर्राट वारा धडकत असायचा. झाडीतून डोकावायचं ठोकळवाडी आणि आंध्रा धरणांचं नितळ पाणी. कडाडून भूक लागली असायची. घरून आणलेल्या रुचकर डब्याचा फन्ना उडवायचा. स्थळ-काळ-वेळ विसरून हातांची उशी करून, धबधब्याच्या पोटात निखळ झोपेचा आस्वाद घ्यायचा आणि परत एकदा पुढच्या गुहा धुंडाळायला निघायचं.\nडोंगरदऱ्या वणवण भटकल्यावर अखेरीस आम्हाला थोडय़ाशा पाऊलखुणा खरंच मिळाल्या – अन्सुटेजवळ गडद गुहेत लेणी खोदाई सुरू केल्याच्या खुणा, परिठेवाडीतून डोंगरापल्याड ‘गडदच्या लेण्यां’कडे जाणाऱ्या पायऱ्या, कळमजाई राऊळ – दीपमाळा – वाघोबा शिल्प आणि परिठेवाडीच्या कातळकडय़ाच्या पोटातलं महादेवी राऊळ\nआंदर मावळाच्या फक्त २०-२५ किमी परिसरात गवसलं होतं\nदुर्गसोबती ढाक आणि पेठचा किल्ला आणि त्यांच्या पोटातली लेणी.\nगाळदेवी- कुसुर- फेण्यादेवी- कौल्याची धार अशा ठळक घाटवाटा;\nकांब्रे- अन्सुटे- गडद- कल्हाट- निगडे पद्मवती- पीराचा डोंगर- फिरंगाई अशी कातळकोरीव लेणी;\nवरसूबाई- महादेवी- गडूबाई- तासूबाई- पद्मावती पदूबाई- कळमजाई- फिरंगाई अशी देवीरूपं आणि देवीजवळ असणारं वाघरू किंवा वाघाशी लढणाऱ्या वीराचं शिल्प\nत्यामुळे खूप प्रश्न पडले:\nका असतील पूर्वजांच्या इतक्या सगळ्या पाऊलखुणा, या ‘इथेच’ आंध्रा खोऱ्यात\nसाधी हत्यारं वापरून इथेच या डोंगरात अपार कष्ट घेऊन ही लेणी का खोदवली असतील\nपराक्रमी सातवाहनांना ‘आंध्रभृत्य’ म्हणतात, त्यांचं असेल का हे ‘शैलकृत्य’\nकार्ले-बेडसे लेण्यांच्या मानाने अर्वाचीन असूनही कातळाची निवड आणि लेणी खोदाई तंत्र सामान्य दर्जाचे का\nप्रत्येक लेणी इतक्या दुर्गम आणि अवघड चढाईची कशासाठी\nका पुजिलं जातंय ‘देवीतत्त्व’ या खोऱ्यात का पुजिली जातीये वाघासारखी ‘निसर्गदेवता’ या खोऱ्यात\nबाजूच्या खोऱ्यात असूनही, आंदरमावळात कुठेच बौद्धलेणी का नाहीत\nआजच्या या अडचणीच्या ‘आडवाटा’, असतील का कोणे एके काळी ‘वहिवाटा’ अशा प्रश्नांची उत्तरं नकाशातून आणि प्रत्यक्ष भेटीतून शोधायचा प्रयत्न केलेला. साईली पालांडे-दातार सारखी अभ्यासू डोंगरमैत्रिण या भूगोलातला इतिहास मांडायला हजर होतीच.\nनिसर्गाशी जुळवून घेताना नदीच्या खोऱ्यात जीवनसंस्कृती कशी विकसित होत गेली असेल, याचा अंद���ज बांधला. परिसर ‘सुजलाम सुफलाम’ करणाऱ्या आंध्रा नदीच्या आधाराने जगू पाहणाऱ्या माणसाच्या शेती-व्यापारउदीम-धर्मप्रचार-सत्तानियंत्रण अशा गरजा विकसित होत गेल्या असणार. या गरजांमधून फुलत गेली नद्यांच्या खोऱ्यात संस्कृती. रोमन-ग्रीक व्यापारामुळे कोकणातील बंदरे नालासोपारा-कल्याण-चौलपासून घाटमाथ्यावरची सत्ताकेंद्रे जुन्नर-नाशिक-पैठणकडे नेणाऱ्या घाटवाटा सुरू झाल्या. धर्मप्रचार, ध्यानधारणा आणि वर्षांवासासाठी लेणी खोदवली गेली असणार. सत्तानियंत्रण म्हणून दुर्ग-किल्ले बनले. आसपासच्या प्रमुख शिखरांवर श्रद्धास्थानं आणि दैवतांची स्थापना झाली. अजस्र कातळाच्या उदरात, निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी, पारंपरिक थोडकी साधने-पद्धती वापरून वर्षांनुवर्षे या पाऊलखुणा घडवण्याचा उपक्रम कित्येक शतके खोऱ्यात चालू असावा.\nआंदर मावळातील या सर्व शैलकृत्यांबद्दल माझा ‘कयास’ असा.\n१. कल्याण ते नवलाख उंबरे ते पुणे या पुरातन मार्गासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणून ‘आंदर मावळा’तला सोप्प्या चढाईचा कुसुर घाट असणार.\n२. लेणी खोदण्याच्या काळाबद्दल अनुमान काढणं अवघड आहे. पण, बाजूच्या नाणेमावळात कार्ले-भाजे-उकसण-पाल अशा बौद्धलेणी असूनही या आंदर मावळात बौद्धलेणी नसणं आणि लेण्यांसाठीच्या कातळाची निवड आणि खोदाई सामान्य असणं, यावरून या लेण्या दहाव्या ते बाराव्या शतकाच्या आसपास खोदल्या असाव्यात – जेव्हा लेणीखोदाईचं तंत्र लुप्त पावू लागलं असू शकेल.\n३. इतकी लेणी खोदली गेलीयेत, म्हणजे या उपक्रमाला राजाश्रय आणि धनाश्रय नक्की होता. पण, तरीही सातवाहनांशी या खोऱ्याचा संबंध जोडावा, असं मला तरी काही आढळलं नाही.\n४. लेणी खूप दुर्गम आणि अवघड चढाईच्या, त्यामुळे त्या जगापासून दूर राहणाऱ्या कोण्या साधकांच्या असू शकतील.\n५. ‘देवीतत्त्व’ आणि वाघासारखी ‘निसर्गदेवता’ या खोऱ्यात पूजली जातीये.\nआंदर मावळच्या वारी करून, एका साध्या ट्रेकरने जाता जाता नोंदवलेली ही निरीक्षणे\nआपल्या मातीत बनलेल्या – घडलेल्या जुन्या संस्कृतीच्या पाऊलखुणांचा हा समृद्ध वारसा आज निव्वळ अडगळीत पडलाय. त्याचा अजून शास्त्रीयदृष्टय़ा अभ्यास व्हावा, असं मनोमन वाटतं.\nआजही मावळवारीच्या फोटोजचे अल्बम धुंडाळतो, तेव्हा डोळ्यांसमोर तरळतात, पुन:पुन्हा भुलवणाऱ्या पाऊलखुणा – आंदर मावळच्या संस्क��तीच्या\nसह्यद्री आणि मान्सूननी बनवलं आंध्रा खोरं आणि नदीच्या आधारावर माणसानं फुलवलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा धुंडाळत भटकंती केली होती. ..विस्मृतीत दडलेल्या कोण्या आंद्रा नदीच्या खोऱ्यात, पूर्वजांच्या पाऊलखुणा जपणाऱ्या घाटवाटा-दुर्ग-लेणी-राऊळं पाहून थक्क झालेलो..\nआंदर मावळच्या घुमणाऱ्या वाऱ्याने, फुललेल्या रानफुलांनी आणि घमघमणाऱ्या भातखाचरांनी वेड लावलेलं.\nकाहीशे वर्षांपूर्वी वाटसरूंसाठी घाटमार्गावर पाण्याची टाकी खोदवण्याची जिद्द थक्क करणारी.\nकाहीशे वर्षांपूर्वी व्यापार-प्रवासी-धर्मप्रचार-राज्यसंस्था यांच्यासाठी घाटवाटांचं महत्त्व वादातीत होतंच.\nपण, आजही या ‘पाऊलखुणा’ जोडतात कोण्या सासुरवाशिणेला वाडी मधल्या माहेराशी. सासुरवाशीण मुलीला वाडीवर माहेरी घेऊन जाणारे आजोबा तान्ह्य़ा नातीला हातात घेऊन, ओढय़ातल्या धोंडय़ांवरून उतरताना पाहून थक्क झालेलो.\n..रॉकपॅचवर ऐन ट्रॅव्हर्सवर होल्ड्स मिळवताना खटपट आणि धडधड झाली, ती अजून जाणवत होती..\n..कातळावरून निसटत्या पायऱ्यांची न संपणारी श्रृंखला कशी खोदली असेल, या विचारानं थक्क झालो होतो..\n..देवराईमधली निखळ शांतता अनुभवून भारावून गेलो होतो..\n..डोंगरकपारीतल्या शिवलिंगास नैसर्गिक जलाभिषेक अलगद घडावा, ही कृती एखाद्या कविमनाच्या भक्ताचीच असणार..\nकाळ बदलला, पण सह्यद्रीतल्या संस्कृतीच्या पाऊल-खुणा, भुलविती-पुन्हा..भुलविती-पुन्हा..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nट्रेकिंग गिअर्स : मोसमानुसार पेहराव\nट्रेकिंग गिअर्स : दोराची करामत\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौ�� दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2018/09/blog-post_30.html", "date_download": "2020-01-23T13:17:55Z", "digest": "sha1:FZF64R7HBOBQA4UR3GRV2RKLKNY5FNRZ", "length": 12911, "nlines": 57, "source_domain": "www.berkya.com", "title": "प्रशांत दीक्षित यांना 'दिव्य'तून नारळ ! ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून क��� विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nरविवार, ३० सप्टेंबर, २०१८\nप्रशांत दीक्षित यांना 'दिव्य'तून नारळ \n७:१९ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nबेरक्याचे भाकीत खरे ठरले आहे. दिव्य मराठीचे स्टेट एडिटर प्रशांत दीक्षित यांना नारळ देण्यात आला आहे. दीक्षित यांची जागा नवनीत गुज्जर यांनी घेतली आहे. दरम्यान दीक्षित हे लोकमतच्या पुणे आवृत्तीत संपादक म्हणून जॉईन होणार आहे. यापूर्वीचे संपादक विजय बाविस्कर यांना समूह संपादक म्हणून पदोन्नती मिळणार आहे. पुढील वर्षी दिनकर रायकर सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांची जागा बाविस्कर घेणार आहेत.\nऑक्टोबर मध्ये प्रशांत दीक्षित पुण्याच्या संपादकपदाची सूत्रे घेताच, बाविस्कर वरळी मुक्कामी बस्तान हलवतील, असे समजते.सध्याचे समूह संपादक दिनकर रायकर लवकरच निवृत्त होत आहेत. तोवर बाविस्कर हे उप समूह संपादक म्हणून मुंबईत रायकर यांच्याकडून 'धडे' घेतील. रायकरांना सल्लागार संपादक किंवा संचालक केले जाण्याची शक्यता आहे.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुढारी, पुण्यनगरी संपादकाविरुद्ध पोस्को अंर्तगत गुन्हा दाखल\nभिवंडी - पोस्को अंतर्गत दाखल झालेल्या बाल अत्याचार प्रकरणाची बातमी देताना पीडित सात वर्षाच्या मुलीचे नाव आणि फोटो वृत्तपत्रात प्रसिद्ध ...\nकौशल्यांतून आव्हानांवर मात शक्‍य : अभिजित पवार\nपरिषदेत जाहिरात एजन्सीच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन पुणे: \"तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलाप्रमाणे कौशल्ये आत्मसात करायला हवीत. ही कौश...\nअशोक पानवलकर 'मटा' मधून निवृत्त\nमुंबई - महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीमधील शिकाऊ उपसंपादक ते आठ आवृत्त्यांचा कार्यकारी संपादक ( मुख्य संपादक ) असा प्रवास करून अश...\nलोकमतने अखेर माफी मागितली \nपुणे - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त लेख लिहून आपल्या अक्कलेचे दिवाळे वाजवणाऱ्या 'लोकमत\u0003...\nभले ��री देवू कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी\nभले तरी देवू कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी नाठाळाच्या माथी हाणू काठी असे संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे.सांप्रत बेरक्या कोणत्याही एका पत्रकाराच्या आ...\nझी २४ तास रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांची धक्काबुक्की\nउस्मानाबाद - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झी २४ तास रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याने राज्यातील अनेक पत्...\nराज्यभरात युट्युब चॅनलचा सुळसुळाट\nबोगस पत्रकारांच्या संख्येत प्रचंड वाढ पावसाळ्यात कश्या पावसाळी छत्र्या उगवतात तश्या निवडणूक आली की, बंद पडलेले साप्ताहिक पुन्हा ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/taxonomy/term/65?page=2&destination=taxonomy/term/65%3Fpage%3D4", "date_download": "2020-01-23T13:44:20Z", "digest": "sha1:7SH77FN64THURADK2QVACM24EJIDSRQZ", "length": 6097, "nlines": 101, "source_domain": "www.manogat.com", "title": "प्रकटन | मनोगत", "raw_content": "\nघोषणा, निवेदने असे काहीसे.\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (१८)\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (१७)\nगद्य लेखन सजग नागरिक मंचाची दशकपूर्ती\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (१६)\nगद्य लेखन अरे हृदया आहे अवघड\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (१५)\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (१४)\nगद्य लेखन चिकुनगुनिआ - एक सोसणे\nचर्चेचा प्रस्ताव मराठीने नुक्ता स्वीकारावा का\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (१३)\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (१२)\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (११)\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (१०)\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (९)\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (८)\nगद्य ले��न 'काँग्रेसमुक्त भारत' घोषणेचा खरा अर्थ\nगद्य लेखन गडचिरोली - एक वृत्तांत\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (७)\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (६)\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (५)\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (४)\nगद्य लेखन स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याची कला\nगद्य लेखन भारतीय सौर दिन दर्शिका\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची ... (३)\nगद्य लेखन चिंता करी जो विश्वाची .....(१)\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ९५ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/bmm_convetion-news/loksatta-readers-response-on-social-issues-2-1819499/", "date_download": "2020-01-23T14:30:42Z", "digest": "sha1:NORAPJAZVWP5BMYKRKLSTA24SHJNNW5R", "length": 27049, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta readers response on social issues | वार्षिक उत्पन्न ८ लाख असणारा गरीब? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nवार्षिक उत्पन्न ८ लाख असणारा गरीब\nवार्षिक उत्पन्न ८ लाख असणारा गरीब\nआरक्षणाचा लाभ घेऊन स्थिती सुधारल्यानंतर आजच्या पिढीतील तरुणांनी आरक्षणाचा आधार सोडायला हवा.\nवार्षिक उत्पन्न ८ लाख असणारा गरीब\n‘आर्थिकदृष्टय़ा दुर्बलांना १०% आरक्षण’ ही बातमी (८ जाने.) वाचली. हे आरक्षण कोणाला तर आठ लाख वार्षिक उत्पन्न, एक हजार चौरस फुटांचा फ्लॅट, काही एकर जमीन असणाऱ्यांना. यांना कोण गरीब म्हणणार’ ही बातमी (८ जाने.) वाचली. हे आरक्षण कोणाला तर आठ लाख वार्षिक उत्पन्न, एक हजार चौरस फुटांचा फ्लॅट, काही एकर जमीन असणाऱ्यांना. यांना कोण गरीब म्हणणार कुणी आरक्षणाला जर राजकीय सोय म्हणून बघत असेल तर तेही चुकीचे आहे. मुळात सरकारी नोकऱ्या कमी आणि त्याच्या तुलनेत शिक्षित बेरोजगार जास्त आहेत. आरक्षण हे आर्थिक निकषा��र पाहिजे खरं आहे पण वार्षिक उत्पन्न ८ लाख म्हणजे जास्तच झालं. मुळात भारतातील सर्वच जातीत थोडय़ा फार प्रमाणात गरिबी आहेच. काही समाजात जास्त आहे तर काही समाजात कमी आहे. आरक्षणाचा लाभ घेऊन स्थिती सुधारल्यानंतर आजच्या पिढीतील तरुणांनी आरक्षणाचा आधार सोडायला हवा. त्याचा लाभ समाजातील अजूनही जे घटक सक्षम नाहीत त्यांना मिळू शकतो.\n– विक्रम ब्रह्माजी गावडे, भांडुप (मुंबई)\nया निर्णयाने हुरळून जाऊ नका\n‘आर्थिकदृष्टय़ा दुर्बलांना १०% आरक्षण’ ही बातमी वाचली. ८ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. एरवी ‘आरक्षण’ या संकल्पनेला विरोध असणाऱ्या भाजपने हा निर्णय इतक्या तातडीने का घेतला’ ही बातमी वाचली. ८ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. एरवी ‘आरक्षण’ या संकल्पनेला विरोध असणाऱ्या भाजपने हा निर्णय इतक्या तातडीने का घेतला मात्र या निर्णयामुळे खुल्या वर्गातील लोकांनी हुरळून जायचे कारण नाही. सरकारला काही प्रश्न विचारलेच पाहिजेत.\n१) गेल्या चार वर्षांत किती सरकारी नोकऱ्या निर्माण झाल्या २) सध्या फारच थोडी रिक्त पदे सरकारी खात्यातून भरली जातात, त्यात वाढ होण्याची शक्यता नाही. ३) सातव्या वेतन आयोगानंतर सरकारचा वेतनावरील खर्च वाढणार आहे. अनेक खात्यांमध्ये वेतनावर होणाऱ्या खर्चामुळे विकासकामाला सरकारकडे पैसाच नाही, अशी सबब पुढे करून खासगीकरण पुढे रेटले जाते. ते बंद होणार का २) सध्या फारच थोडी रिक्त पदे सरकारी खात्यातून भरली जातात, त्यात वाढ होण्याची शक्यता नाही. ३) सातव्या वेतन आयोगानंतर सरकारचा वेतनावरील खर्च वाढणार आहे. अनेक खात्यांमध्ये वेतनावर होणाऱ्या खर्चामुळे विकासकामाला सरकारकडे पैसाच नाही, अशी सबब पुढे करून खासगीकरण पुढे रेटले जाते. ते बंद होणार का ४) अनेक सरकारी खात्यांत वर्षांनुवर्षे हंगामी, कंत्राटी कर्मचारी घेतलेले आहेत. अशा कर्मचाऱ्यांचे काय ४) अनेक सरकारी खात्यांत वर्षांनुवर्षे हंगामी, कंत्राटी कर्मचारी घेतलेले आहेत. अशा कर्मचाऱ्यांचे काय त्यांना कुठे सामावून घेणार त्यांना कुठे सामावून घेणार ५) वेगाने होणारे खासगीकरण व सरकारी मालकीचे अनेक उद्योग तोटय़ात आणून ते खासगी उद्योजकांना मातीमोल भावात देण्याचे सरकारचे धोरण पाहता, सरकारी नोकऱ्या काही वर्षांनी गायब होणार आहेत हे सत्य लोकांना का सांगितले जात नाही\nलोकसभा निवडणुकीत बहुमताची खात्री नाही म्हणून लोकानुरंजनासाठी हा निर्णय घेतला आहे हेच खरे.\n– प्रमोद प. जोशी, ठाणे\nफाटे न फोडता निर्णयाचे स्वागत करावे\nसवर्णाना आर्थिक निकषांवर १०% आरक्षण जाहीर करून मोदी सरकारने शेवटच्या वर्षांत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्याचे स्वागतच केले पाहिजे. संविधान लागू केल्यानंतर सुमारे ७० वर्षांनंतर जी घटना दुरुस्ती होणार आहे तिची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती, पण ती मनावर घेतली जात नव्हती. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असल्यामुळे व आरक्षण नसल्याने शिक्षण आणि नोकरीत गरिबांना पुढे प्रगती करता येत नव्हती. सुरुवातीच्या काळात दलित वर्गातील लोकांसाठी जो निर्णय झाला थोडय़ाफार फरकाने आज तीच परिस्थिती सर्व जातींतल्या दुर्बलांनाही लागू होत असल्याने सरकारच्या नवीन निर्णयाचे समर्थन करावे लागेल. त्याला विनाकारण विरोध करून फाटे फोडू नयेत. या चांगल्या निर्णयामुळे दलित व उच्चवर्णीय समाजातील दरी बुजवली जाईल व जातविरहित /एकसंध समाज निर्मितीचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे हे राष्ट्र अधिक मजबूत होईल हे नक्की.\n– श्रीनिवास जोशी, डोंबिवली\nअशा साहित्यिकांकडून काय अपेक्षा ठेवायची\n‘कणाहीनांचे कवित्व’ हे संपादकीय (८ जाने.)वाचले. नयनतारा सहगल यांचा जो अपमान झाला तो निंदनीय आहे. असहिष्णुतेच्या मुद्दय़ावर नयनतारा सहगल यांनी जी पुरस्कारवापसी मोहीम सुरू केली होती त्याचा वचपा सरकारने असल्या भंपकप्रकारे काढला. अग्रलेखात मराठी साहित्यिकांच्या बोटचेप्या भूमिकेचा उल्लेख आहे. त्याबद्दल सांगावेसे वाटते की, हेच मराठी साहित्यिक चांगले हॉटेल न मिळाल्यास रोज वेगवेगळ्या प्रकारच्या भोजनाच्या मागणीवरून आयोजकांच्या नावाने वृत्तवाहिन्यांवर जाहीररीत्या बोटे मोडताना कित्येकदा आढळतात. एका वर्षी तर संमेलन अध्यक्षपदासाठी एका शंभर पुस्तके प्रसिद्ध झालेल्या (जे सामान्य जनतेला माहीतही नाहीत) लेखिकेने भांडण केले. असल्या क्षुद्र मानसिकतेच्या मराठी साहित्यिकांकडून बोटचेप्या भूमिकाच अपेक्षित आहे’. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, बारा दिवसाआड पिण्याचे पाणी मिळणाऱ्या आम्हा दुष्काळग्रस्त विदर्भवासीयांना साहित्याने कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नाही. उलट साहित्यिकांची सोय करण्याकरिता नुसता पैशाचा अपव्यय होतोय.\n-स्वप्ना अनिल वानखडे, वर्धा\nकणाहीन पदाधिकारी असणे चिंता वाढवणारे\n‘कणाहीनांचे कवित्व’ हे संपादकीय वाचले. संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण अचानकपणे आयोजकांनी रद्द केले. आयोजकांची ही कृती निषेधार्ह आहे. आता या संमेलनावर अनेक साहित्यिक आणि लेखक यांनी घडल्या प्रकाराच्या पाश्र्वभूमीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. तीही योग्य आहे. कारण यापूर्वी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला विविध भाषांतील मान्यवर साहित्यिकांना आमंत्रित केले गेले होते. त्यामुळे नयनतारा या इंग्रजी लेखिकेला मराठी संमेलनाला का बोलावले, यावरील वाद अनाठायी ठरतो. यापूर्वी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर दुर्गा भागवत, वसंत बापट अशा अनेक नामवंतांनी रोखठोक भूमिका घेतली होती. आता मात्र बहुतेक संस्थांवर कणाहीन पदाधिकारी दिसत असून हे चिंता वाटावे, असेच आहे.\n– सुनील कुवरे, शिवडी (मुंबई)\nसाहित्य संमेलनाच्या कुंडलीत ‘भांडणयोग’ असणार. नागबळी वगैरे करून यात बदल करता येईल का यावर या संमेलनात शास्त्रीय चर्चासत्र घेऊन उपाय ठरवावा. महिला संमेलनाध्यक्ष व स्वागताध्यक्ष असेल तर राजकीय वाद का होतात यावर वेगळा परिसंवाद असावा. मात्र, मराठी माणसांना भारतभर बदनाम करणारे साहित्य संमेलन कायमचे बंद करावे असा उपाय नसावा. फार पूर्वी असा अघोरी उपाय योजून सरकारी ‘रमणा’ बंद झाल्याची इतिहासात नोंद आहे.\nसाहित्य महामंडळाची कृती सर्वस्वी गैर\n‘कणाहीनांचे कवित्व’ हा अग्रलेख वाचला. नयनतारा सहगल या इंग्रजी साहित्यिक आहेत म्हणून त्यांना मराठी साहित्य संमेलनाला आमंत्रण देऊ नये असे सांगणे म्हणजे आपल्या इथल्या काही समाजघटकांनी विवेकाला रजा दिल्यासारखे आहे. आणि त्यावर लगेच साहित्य महामंडळाने त्यांचे निमंत्रण रद्द करणे म्हणजे त्यावर केलेला कळस आहे. मराठी भाषेने आणि साहित्याने इतर भाषेतील काही विचार स्वीकारले तर आपल्याकडचे बरेच विचार दिले. त्यामुळे मराठी भाषेला उदारमतवादी विचारांची दीर्घ परंपरा आहे. या सर्वाचा विचार करता साहित्य महामंडळाने कोणा तरी स्थानिक पक्षीय कार्यकर्त्यांच्या धमकीवरून सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे हे सर्वस्वी गैर आहे. उलट साहित्य महामंडळाने अशा धमक्यांना भीक न घालता कणखर भूमिका घ्यायला पाहिजे होती. सहगल यांचे जे काही विचार असतील ते इथल्या राजकीय व्यवस्थेला न रुचणारे जरी असले तरी मांडू द्यायला हवे होते. या प्रकरणावर लोकसत्ताने घेतलेली भूमिका योग्यच आहे.\n-अनिल भुरे, औसा (लातूर)\nभाजपने युतीचा नाद सोडावा\nभाजप व शिवसेना यांच्या युतीसंबंधीच्या बातम्या रोजच वाचून कंटाळा आलाय. भाजप युती होणार असे सतत सांगत आहे व शिवसेना सतत स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहे. आता तर ते भाजप रोडरोमिओंसारखे मागे लागले आहेत अशी टीका करत आहेत, मोदींना चोर म्हणत आहेत. खरं तर आता भाजपने महाराष्ट्रच काय पण कुठेच युती करू नये. सगळीकडे स्वबळावर लढावे व आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी. युती न करता आपण कुठे आहोत हे शिवसेनेलाही कळू द्यावे. संघ कार्यकर्ते व भाजप मिळून सत्ता मिळवू शकतात.\n– अनिल पी. सोहोनी, दोंडाईचा (धुळे)\nशेतीला उद्योगाचा दर्जा देण्याची गरज\n‘नको कर्जमाफी, हवी कर्जमुक्ती’ हा लेख (रविवार विशेष, ६ जाने.) वाचला. आपला देश शेतीप्रधान होता हे वास्तव आता इतिहासजमा झाले आहे. कारण स्वातंत्र्यानंतर औद्योगिकीकरण हेच मुख्य लक्ष्य झाल्याने शेती दुर्लक्षित झाली आणि अगदीच गळ्याशी आल्यास कर्जमाफीची घोषणा हे शेतीचे भागधेय बनले. त्यामुळेच आज शेती आणि शेतकरी अत्यंत दु:खी अवस्थेत असून शेती व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देऊन तो नव्याने सुरू करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वप्रथम कर्जमुक्ती व नंतर उद्योगाला जशा सर्व पायाभूत सुविधा दिल्या जातात तशा शेतीला मिळाल्या पाहिजेत.\nआजही शेतीची गरज देशाला आहेच, कारण शेतकऱ्यांनी पिकविलेलेच आपण खात असतो, पण शेतकरी मात्र दुर्लक्षित राहतो. हे चित्र ताबडतोब बदलायला पाहिजे.\n– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 अनाथ मुलींच्या चेहऱ्यावर फुलले हास्य, या हिरे व्यापाऱ्याने ३००० मुलींचे केले कन्यादान\n2 न्यारी न्याहारी : क्रीम ऑफ मशरुम सूप\n3 ताणमुक्तीची तान : आजूबाजूच्या चांगल्या गोष्टी पाहा\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/MADHAV-MORDEKAR.aspx", "date_download": "2020-01-23T14:48:04Z", "digest": "sha1:7WSSJPZNMP7BXZ4U37VI353UPDFOLWN2", "length": 15537, "nlines": 140, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nशंकर पाटील यांच्या गावाकडच्या खुसखुशीत कथा. तऱ्हेवाईक, इरसाल माणसं या कथांमधून आपल्याला भेटतात. अर्धली आणि मागणी या दोन कथा मात्र गंभीर, हृदयस्पर्शी आहेत.\n- संजय वैशंपायन, 21/1/2020\nआशयाने परिपूर्ण रिक्त कथासंग्रह भारतातून अमेरिकेत स्थायिक होऊन पुढची पिढी हाताशी आणि तरी भारतीयत्वाची नाळ तुटत नाही हेच खरं आणि अशाच प्रकारच्या भावना व विचार मूळच्या रत्नागिरीकर मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर, यांनी त्यांच्या स्वतंत्रपणे प्रकाशित झालेल्या‘रिक्त` या कथासंग्रहामधील कथांमधून मांडल्या आहेत. लेखिकेचा ‘मेल्टिंग पॉ` हा पहिला कथासंग्रह. त्याची फार मोठी चर्चा झाली होती. कोमसापचा लेखिकेचा पुरस्कारही या पुस्तकाच्या मध्यमातील सृजनासाठी लेखिकेला प्राप्त झाला आहे. यामुळे ‘रिक्त` या संग्रहातून मोठ्या अपेक्षा होत्याच आणि त्या पूर्ण होतात, असंच म्हणावं लागेल. मुखपृष्ठ पाहताच यामधील कथा नव्या युगाच्या, नव्या धाटणीच्या असणार असंच वाटतं. ‘रिक्त` कथासंग्रहातील कथाविषय, पात्र, घटना, काळ यांचे निराळे संदर्भ घेऊन येतात आणि त्यामुळेच दीर्घ काळ मनात रेंगाळत राहतात. पात्रांचा कथेतील घटनांबद्दल स्वत:चा दृष्टीकोन हेही कथांचं वैशिष्ट्य. वाटेत घडलेल्या घटनेने बदललेलं आयुष्य, आईच्��ा निधनानंतर परदेशातून आलेली ती, स्वत:ची ओळख पटलेल्या दोन मुलींमुळे त्यांच्या घरात उठलेलं वादळ, मुलीवर आपल्या हातून अन्याय झाला हे अखेर तिच्यासमोर कबूल करणारे वडील, शाळकरी मुलाला त्याच्या पालकांनीच शाळेत प्रवेश घ्यावा असं वाटायला लागणारं वास्तव, जातिभेद करायचा नाही, या निश्चयाने वेगळं पाऊल उचलणारी तरुणी, आई-वडिलांच्या घटस्फोटाचं सावट मनावर असताना लग्न केलेली युवती, समाजसेवेच्या अनुभवातून झालेली द्विधा मन:स्थिती, अनाथ मुलासाठी एका तरुणीने उचललेलं अनोखं पाऊल, घरातील ‘फूकट` गेलेला मुलगा, अशा असंख्य विषयांमधून व्यक्तिरेखांचं बारीक निरीक्षण कथेतील पात्रापात्रांतून डोकावत राहतं. सारीच पात्रं वाचकाला अलगद त्या त्या काळात नेऊन सोडतात, कथेतील काळाशी, वातावरणाशी वाचक नकळत एकरूप होऊन जातो. ‘रिक्त` कथासंग्रहातील प्रत्येक कथा ‘पुढे काय’ ही उत्कंठा वाढवणारी आणि पुढील कथेबद्दल उत्सुकता ताणणारी आहे; पण पहिल्याच ‘पाश’ या कथेमध्ये निखळ कोकणातील धोपेश्वरमधील कुटुंबाची घरातील सदस्यांमुळे झालेली परवड आणि नंतर ते रक्ताच्या नात्यांचे पाश तुटताना व तोडताना झालेली तडफड फार उत्कटपणे मांडली आहे. हा कथासंग्रह १३ भरगच्च कथांचा आहे. यामुळे सर्वच कथांबद्दल स्वतंत्रपणे लिहिणे शक्य होणार नाही; परंतु त्यातील उल्लेखनीय ‘अमरचा दिवस’ टिपिकल झोपडपट्टीतील वातावरणात वाढणार्या मुलांची घुसमट, प्रगतीची आस अन् परीस्थितीचा तणाव ही संपूर्ण मध्यमवर्गीय वाचकाला अनभिज्ञ परिस्थिती मांडण्यात व त्यातील काळीज पिळवटून टाकणारी वस्तुस्थिती अत्यंत प्रखर तीव्रतेने शब्दबद्ध करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. मोगरेबार्इंच्या रूपाने सुशेगात मध्यमवर्गीय स्थिती आणि सुटू न शकणार्या परिस्थितीच्या प्रश्नांची उकल शोधणार्या मंगलातार्इंच्या भांबावलेपणाची मांडणी सुरेखच साधली आहे. ‘संभ्रम’चा कथाविषय, खरंतर लेखिकेचं प्रोफाईल पाहिलं तर अनवट वाटणारा. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मानवी गिनीपिग्ज उपलब्ध करून देण्याचा वेगळा व्यापार, त्यातील प्रश्न आणि सज्जन मनाला पडणारे प्रश्न फार धाडसाने मांडण्यात आले आहेत. कथा जरी मीना- चेतनची असली तरी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आक्रमणात माणसांचा प्रयोग म्हणून वापर करण्याच्या प्रवृत्तीचा फायदा घेणाNयांचा उद्यो�� कथापटावर मांडण्यात आला आहे. ‘समाधान’ ही कथा ५५ ते ७० या कालखंडातील असल्याचे निश्चितपणे वाटते. अशा पाश्र्वभूमीवर कमू, गीताई, आबा या व्यक्तिरेखा थोडक्या लेखनात अतिशय समर्थपणे लेखिका उभ्या करते. वर्षाला बावन्न चित्रपट सावत्र मुलीला दाखवणारी गीताई आणि सावत्र मुलीची आत्या सुधा यांचे नातेसंबंध, त्यांची अपरिहार्यता उभी करण्याचे शिवधनुष्य लेखिकेने समर्थपणे पेलले आहे. भरगच्च आशयमूल्य असणार्या १३ कथा समाविष्ट असणार्या या कथासंग्रहाचं नाव ‘रिक्त’ का, याचं उत्तर या संग्रहातील शेवटची कथा ‘रिक्त’ हे आहे. वयात येणार्या अमिताकडे सगळ कुटुंब लक्ष देत असूनही शाळेतील मुलांचं चिडवणं मनाला लागतं आणि मनोरुग्ण व्हावं अशा परिसीमेने अमिता अन्न उलटून टाकणं, अवाजवी एरोबिक्स करते. युरोपात राहण्याचे भारतीयांवर होणारे मानसिक परिणाम बारीक बारीक कंगोर्यासह समर्थपणे मांडणारी कथा म्हणजे ‘रिक्त.’ खरंतर संग्रहातील सर्वच कथा परिपूर्ण आहेत; परंतु लेखिकेच्या मते यातील परमोच्च कथा ‘रिक्त’ असावी आणि त्यामुळेच संग्रहाला ‘रिक्त’ नाव दिलं असावं. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक अतिशय व्यावसायिक पद्धतीने प्रकाशित केलं आहे. सुरेख मुखपृष्ठ, छान टाईप व कागद देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचा वापरल्याने वाचताना बरं वाटतं. लेखिकेच्या निरीक्षणाचा, स्मरणाचा आणि सगळा एकत्रित परिणाम देणारं लिखाण फार आश्वासक आणि साहित्य जगात उज्ज्वल भवितव्य निश्चित करणारं आहे. खरंतर संग्रहातीलच एखाद्या कथेचं नाव संपूर्ण कथासंग्रहाला देण्याऐवजी स्वतंत्र ओळख ठरावी, असं नाव देणं गरजेचं वाटतं आणि बर्याच कथा या छोटी कादंबरी होण्याच्या जवळपास असल्याने भविष्यात लेखिकेने आपल्या शैलीमधील कादंबरी लेखनाचा टप्पा गाठावा, असं वाटणं साहजिकच एकंदरीत काय, तर भरगच्च आशयाचा ‘रिक्त’ कथासंग्रह आपल्या संग्रहात हवाच. आणि हो, पुन: वाचताना देखील कंटाळा नाही येत एकंदरीत काय, तर भरगच्च आशयाचा ‘रिक्त’ कथासंग्रह आपल्या संग्रहात हवाच. आणि हो, पुन: वाचताना देखील कंटाळा नाही येत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/clariwin-p37085079", "date_download": "2020-01-23T13:13:37Z", "digest": "sha1:2BNT5FOC72IG3GSNRQAHC6RSGZ47VL5X", "length": 18675, "nlines": 317, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Clariwin in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि स��चना", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n3 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n3 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nClariwin के प्रकार चुनें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n3 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय\nदवा उपलब्ध नहीं है\nClariwin खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें साइनस कान में संक्रमण (ओटाइटिस मीडिया) एच पाइलोरी फूड पाइजनिंग (विषाक्त भोजन) निमोनिया टॉन्सिल (टॉन्सिलाइटिस) ब्रोंकाइटिस (श्वसनीशोथ) बैक्टीरियल संक्रमण स्किन इन्फेक्शन त्वचा जीवाणु संक्रमण\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Clariwin घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Clariwinचा वापर सुरक्षित आहे काय\nClariwin घेतल्यानंतर फारच समस्या वाटत असल्या, तर अशा गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काटेकोरपणे याला घेऊ नये.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Clariwinचा वापर सुरक्षित आहे काय\nClariwin मुळे स्तनपान देणाऱ्या फारच कमी महिलांवर दुष्परिणाम आढळून आले आहेत.\nClariwinचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nClariwin चा मूत्रपिंडावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना मूत्रपिंड वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nClariwinचा यकृतावरील परिणाम काय आहे\nClariwin हे यकृत साठी क्वचितच हानिकारक आहे.\nClariwinचा हृदयावरील परिणाम काय आहे\nClariwin हे हृदय साठी हानिकारक नाही आहे.\nClariwin खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Clariwin घेऊ नये -\nClariwin हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nClariwin ची सवय लागणे आढळून आलेले नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Clariwin घेतल्यावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकणार नाहीत, कारण यामुळे तुम्हाला पेंग येऊ शकते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Clariwin घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nमानसिक विकारांसाठी Clariwin घेण्याचे कोणतेही फायदे नाही आहेत.\nआहार आणि Clariwin दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Clariwin घेतल्याने कोणतीही समस्या येत नाही.\nअल्कोहोल आणि Clariwin दरम्यान अभिक्रिया\nClariwin आणि अल्कोहोल यांच्यादरम्यान अभिक्रियेबद्दल माहिती उपलब्ध नाही आहे, कारण या विषयावर अजून संशोधन झालेले नाही.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Clariwin घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Clariwin याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Clariwin च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Clariwin चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Clariwin चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2013/02/blog-post_8585.html", "date_download": "2020-01-23T14:47:04Z", "digest": "sha1:OZBE6RPYFMNJNAY7ORTFZ6VX34CI4M4R", "length": 14380, "nlines": 58, "source_domain": "www.berkya.com", "title": "कर्मचारी कपातीच्या टांगत्या तलवारीने पत्रकार अस्वस्थ ! ~ बेरक्या उर्फ नार���", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nशनिवार, २ फेब्रुवारी, २०१३\nकर्मचारी कपातीच्या टांगत्या तलवारीने पत्रकार अस्वस्थ \n८:२४ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nएका बाजुला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियात झपाट्याने वाढ होत असली तरी दुसऱ्या बाजुला मात्र बहुतेक वर्तमानपत्रांच्या व्यवस्थापनाने कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे मार्च अखेर वर्तमानपत्रात काम करणाऱ्या अनेकांना बळजबरीने नारळ स्वीकारावा लागणार असल्याची विश्वसनीय माहिती बेरक्याकडे आली आहे.\nवाढती महागाई, वाढता निर्मिती खर्च आणि या तु‌लनेत दिवसेंदिवस घसरत जात असलेले उत्पन्न व्यवस्थापनाला गंभीर विचार करायला भाग पाडू लागले आहे.\nगेल्या पाच सहा वर्षात नव्याने सुरू झालेली दैनिके आणि साप्ताहिके पाहिली तर ही वाढ लक्षणीय आहे. नवीन वर्तमान पत्र एखाद्या शहरात सुरू झाले तर लगेचच काही नवीन जाहिरातदार आणि नवीन वाचक तयार होतात असे नाही. जुन्या वर्तमानपत्राचे वाचक आणि जाहिरातदारच विभागले जात आहेत. त्यामुळे उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये विभागणी सहाजिकच आहे. आता कमीत कमी कर्मचाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त काम हा फंडा वापण्याशिवाय व्यवस्थापनाला पर्याय उरलेला नाही. त्यामुळे मार्च महिन्यात अनेक कर्मचाऱ्यांवर गडांतर येण्याची दाट शक्यता आहे. एका वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वीस ते तीस टक्के कर्मचारी कपातीचे धोरण काही वर्तमानपत्राचे व्यवस्थापन अवलंबणार असून इतर वर्तमानपत्रातूनही कर्मचारी कपातीचे धोरण राबविण्यात येण्याची शक्यता आहे.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुढारी, पुण्यनगरी संपादकाविरुद्ध पोस्को अंर्तगत गुन्हा दाखल\nभिवंडी - पोस्को अंतर्गत दाखल झालेल्या बाल अत्याचार प्रकरणाची बातमी देताना पीडित सात वर्षाच्या मुलीचे नाव आणि फोटो वृत्तपत्रात प्रसिद्ध ...\nकौशल्यांतून आव्हानांवर मात शक्‍य : अभिजित पवार\nपरिषदेत जाहिरात एजन्सीच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन पुणे: \"तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलाप्रमाणे कौशल्ये आत्मसात करायला हवीत. ही कौश...\nअशोक पानवलकर 'मटा' मधून निवृत्त\nमुंबई - महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीमधील शिकाऊ उपसंपादक ते आठ आवृत्त्यांचा कार्यकारी संपादक ( मुख्य संपादक ) असा प्रवास करून अश...\nलोकमतने अखेर माफी मागितली \nपुणे - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महार���ज यांच्या बद्दल वादग्रस्त लेख लिहून आपल्या अक्कलेचे दिवाळे वाजवणाऱ्या 'लोकमत\u0003...\nभले तरी देवू कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी\nभले तरी देवू कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी नाठाळाच्या माथी हाणू काठी असे संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे.सांप्रत बेरक्या कोणत्याही एका पत्रकाराच्या आ...\nझी २४ तास रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांची धक्काबुक्की\nउस्मानाबाद - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झी २४ तास रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याने राज्यातील अनेक पत्...\nराज्यभरात युट्युब चॅनलचा सुळसुळाट\nबोगस पत्रकारांच्या संख्येत प्रचंड वाढ पावसाळ्यात कश्या पावसाळी छत्र्या उगवतात तश्या निवडणूक आली की, बंद पडलेले साप्ताहिक पुन्हा ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-assembly-winter-session-239140", "date_download": "2020-01-23T14:46:02Z", "digest": "sha1:ZQZT4NKLQSV2LKU6P7Q4X6Z5JYKI3MDO", "length": 18138, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून? | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nहिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून\nगुरुवार, 28 नोव्हेंबर 2019\nसरकारला नवे वर्ष मुंबईतच साजरे करायचे आहे. 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुटी आहे. त्यामुळे 16 ते 24 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन होण्याचा अंदाज आहे.\nनागपूर : तब्बल एक महिन्याच्या अस्थिरतेनंतर राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा निकाली निघाला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या तयारीलाही वेग आला असून डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे 16 डिसेंबरपासून अधिवेशनाचे सत्र सुरू होण्याची शक्‍यता आहे. ते अधिवेशन 24 तार���ेपर्यंत चालणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे अधिवेशन फक्त सात दिवसांचेच असणार असल्याचे संकेत आहेत.\nपावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर केल्यानुसार नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे नऊ डिसेंबरपासून होणार होते. मात्र, निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्तास्थापनेवरून महिनाभर गुऱ्हाळ चालले. राष्ट्रपती राजवटही लावण्यात आली. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा वाढल्याने हिवाळी अधिवेशनाच्या तयारीची गती मंदावली होती. परंतु, अखेर सेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची सत्तास्थापन झाली. उद्या गुरुवारी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथविधी घेणार आहे. यामुळे नागपूरला होणाऱ्या\nहिवाळी अधिवेशनाच्या तयारीलाही वेग आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी आज यासंदर्भात बैठक घेत, तयारी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घोषित तारखेनुसार नऊ डिसेंबरला होणारे अधिवेशन त्याच दिवसापासून सुरू होण्याची शक्‍यता नाही. जाणकारांच्या मते मंत्रिमंडळाच्या गठनानंतर तीन दिवसांचे विशेष अधिवेशन मुंबईला होईल. त्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीत किंवा त्याच अधिवेशनात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्‍चित केली जाण्याची शक्‍यता आहे. विधिमंडळ सचिवालयाला अधिवेशनाच्या तयारीला किमान 15 ते 20 दिवस तरी लागतात. यामुळे नियोजित तारखेपासून अधिवेशन घेणे शक्‍य नाही. त्यामुळेच ते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. 22 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू केल्यास नवे वर्ष नागपुरात साजरे करावे लागेल. सरकारला नवे वर्ष मुंबईतच साजरे करायचे आहे. 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुटी आहे. त्यामुळे 16 ते 24 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन होण्याचा अंदाज आहे.\nआढाव्यासाठी अधिकारी पुढील आठवड्यात\nमंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतरच हिवाळी अधिवेशनाच्या तयारी संदर्भातील आढावा घेण्यासाठी मुंबई विधिमंडळातील अधिकारी पुढच्या आठवड्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने नागपुरातील तयारीला जोर चढला आहे. विधानभवनातील इतर तयारी सुरू आहे. मंडप टाकण्यासाठी बांबू महिनाभरापासून येऊन आहेत. येथे नवीन इमारतही तयार करण्यात येत असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शक्‍य तेवढे जास्त काम पूर्ण करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्याची माहिती आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘स्पेशल’च्या नावाखाली ‘पॅसेंजर’ची सुविधा\nनांदेड ः नांदेड-औरंगाबाद नावाने स्पेशल रेल्वे सुरू करून प्रवाशांना दिलासा दिल्याचे रेल्वे प्रशासन भासवित असले तरी ही ‘स्पेशल’ रेल्वे टिकीट दर आणि...\nअझहरुद्दीनवर का झाला गुन्हा दाखल... कुणाला फसवले : वाच\nऔरंगाबाद : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याच्यावर औरंगाबाद पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आणखी दोन...\nऔरंगाबादमधून अशी पसरली मराठवाड्यात शिवसेना\nऔरंगाबाद : जनतेच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे, दंगलीत समोरासमोर उभे राहणारे, पोलिसांच्या काठ्या अंगावर झेलत हिंदूंचे रक्षण करणारे...\nपुण्यातील सनबर्न फेस्टीव्हलमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रयत्न; आरोपीस अटक\nपुणे : पुण्यातील बावधन येथे 2017 मध्ये झालेला सनबर्न फेस्टीव्हल बॉम्बस्फोटाद्वारे उधळून लावण्याच्या प्रयत्नातील आरोपीस राज्य दहशतवादविरोधी...\nरतन टाटा हॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाहीत; त्यांचा तरुणपणीचा फोटो पाहाच\nमुंबई : सुप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे अध्वर्यू रतन टाटा यांनी सोशल मिडियावर धमाल उडवून दिली आहे. रतन टाटा यांनी अलीकडेच इन्स्टाग्राम या...\nसंजय राऊत, शरद पवार यांच्या फोनचं टॅपिंग ठाकरे सरकारचे चौकशीचे आदेश..\nमुंबई - महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामध्ये ठाकरे सरकारने अत्यंत महत्त्वाच्या चौकशीचे आदेश दिलेत. हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/beauty/things-know-pickup-moisturizer/", "date_download": "2020-01-23T14:45:08Z", "digest": "sha1:HT3KUIUBM2UT7L53Y6ZGVUGPVIZ46AO7", "length": 34766, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Things To Know Before Pickup Moisturizer | मॉयश्चरायाझर निवडताना स्किन टोनसोबतच 'या' गोष्टीही लक्षात घेणं असतं आवश्यक | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\nअंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीचा मार्ग मोकळा\nपुण्याचे महापौर LIVE :फेसबुकवर जाणून घेणार समस्या\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\n...म्हणून मनसेचा झेंडा बदलला राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nमॉयश्चरायाझर निवडताना स्किन टोनसोबतच 'या' गोष्टीही लक्षात घेणं असतं आवश्यक\nThings to know before pickup moisturizer | मॉयश्चरायाझर निवडताना स्किन टोनसोबतच 'या' गोष्टीही लक्षात घेणं असतं आवश्यक | Lokmat.com\nमॉयश्चरायाझर निवडताना स्किन टोनसोबतच 'या' गोष्टीही लक्षात घेणं असतं आवश्यक\nत्वचेसाठी मॉयश्चरायाझर अत्यंत फायदेशीर ठरतं. मॉयश्चरायझरमुळे फक्त त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठीच नाही तर त्वचेच्या अनेक समस्या दूर ठेवण्यासाठीही मदत होते.\nमॉयश्चरायाझर निवडताना स्किन टोनसोबतच 'या' गोष्टीही लक्षात घेणं असतं आवश्यक\nमॉयश्चरायाझर निवडताना स्किन टोनसोबतच 'या' गोष्टीही लक्षात घेणं असतं आवश्यक\nमॉयश्चरायाझर निवडताना स्किन टोनसोबतच 'या' गोष्टीही लक्षात घेणं असतं आवश्यक\nमॉयश्चरायाझर निवडताना स्किन टोनसोबतच 'या' गोष्टीही लक्षात घेणं असतं आवश्यक\nमॉयश्चरायाझर निवडताना स्किन टोनसोबतच 'या' गोष्टीही लक्षात घेणं असतं आवश्यक\nत्वचेसाठी मॉयश्चरायाझर अत्यंत फायदेशीर ठरतं. मॉयश्चरायझरमुळे फक्त त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठीच नाही तर त्वचेच्या अनेक समस्या दूर ठेवण्यासाठीही मदत होते. दरम्यान, प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगवेगळा असतो. त्यामुळे एकाच प्रकारचं मॉयश्चरायझर प्रत्येकालाच सूट होईल असं नाही. अशातच आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा स्किन टाइप ओळखून योग्य मॉयश्चरायझरची निवड करू शकता.\nचेहरा धुतल्यानंतर काही वेळातच जर तुमच्या चेहऱ्यावर पोर्स दिसू लागले किंवा काही वेळातच तुमची त्वचा तेलकट झाली तर तुमची त्वचा ऑयली आहे. कोणतंही कॉस्मेटिक प्रोडक्ट खरेदी करताना या सर्व गोष्टी लक्षात घ्या. अशा त्वचेसाठी वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड मॉयश्चरायझरचा वापर करा. यामध्ये व्हिटॅमिन ई असेल तर ते त्वचेसाठी आणखी फायदेशीर ठरेल.\nचेहरा धुतल्यानंतर जर तुमच्या त्वचेवर कोरडेपणा जाणवत असेल तर तुम्हाला जेल बेस्ड मॉयश्चरायझर सूट करणार नाही. तुम्हाला अशा मॉयश्चरायझरची गरज आहे, ज्याचं टेक्शचर थिक असेल. खरेदी करण्याआदी ते हातावर लावून पाहा. मॉयश्चरायजर अप्लाय करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक ठरतं ती म्हणजे, जरी हे मॉयश्चरायझर थिक असलं तरिही ते त्वचेमध्ये पूर्णपणे अब्जॉर्ब होईल याची काळजी घ्या.\nजर तुमच्या चेहऱ्यावरील टी-झोन म्हणजेच, फोरहेड, चिन आणि नाकाच्या आजूबाजूची त्वचा तेलकट होत असेल पण गाल ड्राय असतील तर तुमचा स्किन टाइप कॉम्बिनेशन असणारा आहे. खरं तर बाजारात या स्किन टाइपसाठी मॉयश्चरयाझर मिळणं फार कठिण आहे. त्यामुळे तुम्ही ऑयली आणि ड्राय स्किनचे मॉयश्चराझर वापरू शकता.\nनॉर्मल स्किन टाइप असणार्या लोकांसाठी मॉयश्चराझर निवडणं फार सोपं असतं. कारण या लोकांना तेलकटपणा किंवा कोरडेपणा सारख्य समस्यांचा सामना करावा लागत नाही. या व्यक्ती बाजारात उपलब्ध असणाऱ्या जास्तीत जास्त क्रिम्स ट्राय करू शकतात. दरम्यान, लक्षात ठेवा की, मॉयश्चरायझर खरेदी करण्याआधी त्याची कंपनी नक्की चेक करा. तसेच त्यासाठी वापरण्यात आलेले पदार्थही तपासून पाहा. ज��� कोणतंही असं तत्व आढळून आलं, ज्यामुळे त्वचेला अॅलर्जी होण्याची शक्यता असेल तर ते मॉयश्चरायझर खरेदी करू नका.\nटिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.\nSkin Care TipsBeauty Tipsत्वचेची काळजीब्यूटी टिप्स\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nथंड की गरम....केस धुण्यासाठी कोणतं पाणी चांगलं असतं\nतुमच्या 'या' चुकांमध्ये केसांना केलेले हायलाईट आणि रंग लगेच निघून केस होतात खराब\nडोळ्याखाली काळी वर्तुळं आहेत- हा घ्या सोपा उपाय, वर्तुळं गायब\nकपाळावरच्या डागांमुळे चेहरा खराब झालाय 'या' उपायांनी डाग होतील दूर\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nथंड की गरम....केस धुण्यासाठी कोणतं पाणी चांगलं असतं\nकपाळावरच्या डागांमुळे चेहरा खराब झालाय 'या' उपायांनी डाग होतील दूर\nकमी वयातच टक्कल पडण्याला कारणीभूत ठरू शकतात 'या' समस्या, तुम्हाला माहीत आहेत का\nपातळ केसांनी हैराण झालात 'या' उपायांनी मिळवा लांब आणि दाट केस\nअनेक महिलांच्या चर्चेत असणारा सेक्स-प्रूफ मेकअप, जाणून घ्या कसा आहे...\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्��ल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/uddhav-thackerays-angry-reaction-swantantryvir-sawarkar-statue-abuse-delhi/", "date_download": "2020-01-23T14:49:25Z", "digest": "sha1:CMS5DU33QB6DQCOETS6SQ4B66TWS72QB", "length": 36015, "nlines": 417, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Uddhav Thackeray'S Angry Reaction Swantantryvir Sawarkar Statue Abuse In Delhi | ...तर अशा लोकांना भरचौकात फटकावले पाहिजे; उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\nअंगणवाडी सेविका, मदतनीस भरती��ा मार्ग मोकळा\nपुण्याचे महापौर LIVE :फेसबुकवर जाणून घेणार समस्या\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\n...म्हणून मनसेचा झेंडा बदलला राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा क���ठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल���या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\n...तर अशा लोकांना भरचौकात फटकावले पाहिजे; उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया\n...तर अशा लोकांना भरचौकात फटकावले पाहिजे; उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया\nदेशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वीर सावरकरांचे योगदान मोठे होते.\n...तर अशा लोकांना भरचौकात फटकावले पाहिजे; उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया\nमुंबई - दिल्ली विद्यापीठाच्या आवारात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे पडसाद मुंबईतही उमटले आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी या घटनेवर आक्रमक भूमिका घेत जे कोणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानत नाही अशांना भर चौकात फटकावले पाहिजे अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.\nदिल्लीतील या घटनेवर शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शेतकरी पिकविम्याबाबत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उपस्थित पत्रकारांनी दिल्लीतील घटनेबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला त्यावर उद्धव यांनीही नाराजी व्यक्त करत अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.\nतसेच सावरकर पुतळ्याच्या विटंबनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वीर सावरकरांचे योगदान मोठे होते. त्यांच्याबाबत असे कृत्य करणे वाईट आहे. सावरकरांचा सन्मान सर्वांनी राखला पाहिजे. कुठेही कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही याची सर्व समाजाने काळजी घेतली पाहिजे असं मत त्यांनी मांडले.\nदिल्लीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना काँग्रेसप्रणित नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे. मात्र काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत. या घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही केली आहे.\nदिल्ली विद्यापीठात शहीद भगतसिंग, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पुतळे बसविण्यात आले आहेत. मात्र सावरकरांच्या पुतळ्याला एनएसयूआयने आक्षेप घेतल्याने विद्यापीठात तणावाची परिस्थिती होती.\nदरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी पिक विमा कंपन्यांवर शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या पीकविमा योजनेमध्ये घोटाळा होत असून, अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच या योजनेतील झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.\n\"जर विमा कंपन्या या योजनेमध्ये काही चालबाजी करत असतील तर हा सरकारने दिलेला शेतकर्‍यांसाठीचा पैसा सरकारने परत घ्यावा आणि शेतकर्‍यांना तो वाटावा.\"\n- शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे pic.twitter.com/K5vTrzfQtT\nया योजनेच्या प्रामाणिकतेबाबत उद्धव ठाकरे यांनी अनेक सवाल उपस्थित केले. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या पिकविमा योजनेत 53 लाख शेतकरी पात्र तर 90 लाख शेतकरी अपात्र ठरवले गेले. यापैकी 10 लाख शेतकऱ्यांना 960 कोटी मदत शिवसेनेमुळे झाली. मात्र शेतकऱ्यांना देणे असलेले 2000 कोटी रुपये कंपन्यांकडे अजून पडून आहेत. पिकविमा योजनेमध्ये दोन टक्के रक्कम शेतकरी भरतात, तर उर्वरित 98 टक्के रक्कम सरकारकडून दिली जाते. मात्र विम्याची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. या योजनेतील संपूर्ण लाभ शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे. सरकारने कंपन्यांना त्यांचा नफा ठरवून द्यावा. हा पैसा सरसकट मिळावा नाहीतर सरकारने तो पैसा परत घेऊन आपल्या ���ंत्रणेतून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावा. ही योजना म्हणजे विमा कंपनी बचाव योजना नाही. '' असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.\n\"खरीप २०१८ मोसमासाठी १ कोटी ४४ लाख शेतकर्‍यांनी अर्ज भरले होते विम्यासाठी, त्यात साधारण ५३ लाख शेतकरी पात्र ठरवले गेले आणि ९० लाख शेतकरी अपात्र ठरवले गेले.\"\n- शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे. pic.twitter.com/7gzCMTLpBz\nUddhav ThackerayVinayak Damodar Savarkarcongressउद्धव ठाकरेविनायक दामोदर सावरकरकाँग्रेस\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nफडणवीस पुन्हा आले, विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री झाले\nहिंदुत्वाच्या मुद्यावरून राम कदम यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले\nमंत्र्यांवर वचक ठेवण्यासाठी मनसेची 'शॅडो कॅबिनेट'; काय आहे हा अमेरिका-इंग्लंडचा फॉर्म्युला\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्ण�� घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/no-horn-day-initiative-starts-by-home-state-minister-ranjit-patil-in-mumbai-18213", "date_download": "2020-01-23T13:59:25Z", "digest": "sha1:JS5HE3YZWFT55N3OUF7PS4WQ24XK2T3R", "length": 7209, "nlines": 101, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "आता मुंबईत 'नो हॉर्न डे'", "raw_content": "\nआता मुंबईत 'नो हॉर्न डे'\nआता मुंबईत 'नो हॉर्न डे'\nBy मुंबई लाइव्ह टीम\nरस्त्यावर वाहतूककोंडी असो वा नसो एखादा वाहनचालक हाॅर्न न वाजवता शांतपणे पुढे निघून गेलाय, असं चित्र मुंबईच्या रस्त्यांवर क्वचितच दिसतं. उलट ना ना तऱ्हेचे कर्णकर्कश्श हाॅर्न वाहनांना लावून बिनधास्तपणे ध्वनी प्रदूषण करण्याची मजा लुटतानाच अनेकजण दिसून येतात. अशा प्रकारांना लगाम ��ालून त्यांच्यात वाहतूक शिस्त आणण्यासाठी गृहराज्यमंत्री (शहरे) डाॅ. रणजीत पाटील यांन मुंबईत 'नो हाॅर्न डे' उपक्रम सुरू केला अाहे.\nकर्णकर्कश्श हाॅर्नमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास प्रामुख्याने वयोवृद्ध, लहान मुले, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना प्रचंड प्रमाणात होतो. त्यांच्या आरोग्यावरही या ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम होतात. अनेकदा अचानक हाॅर्न वाजल्याने अपघातही घडतात. या अनपेक्षित घटना टाळण्याच्या उद्देशाने डॉ. पाटील यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.\nमुंबईतील परिवहन विभागाने या उपक्रमाच्या अंमलबजावणीला सुरूवात केली असून एखादा वाहनचालक मोठ्या आवजात हाॅर्न वाजताना दिसल्यास त्याच्यावर कारवाई केली जात आहे. एवढंच नव्हे, तर रस्त्यात जागोजागी उभे राहून स्वतः वाहतूक नियंत्रण अधिकारी वाहनचालकांना हॉर्न बंदीचं पत्रके देत जनजागृती करत आहेत.\nडॉ. पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहनचालकांना हॉर्न बंदीचं पत्रक वाटून वाहनचालकांनी या उपक्रमाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.\nनो हाॅर्न डेडाॅ रणजीत पाटीलमुंबईवाहन चालकध्वनी प्रदूषणदुष्परिणाम\nतेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांना १०० रुपये नुकसान भरपाई\nस्थानकांतील सुरक्षा आराखडा अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत\nमेट्रोच्या पासधारकांसाठी अमर्यादित प्रवासाची सुविधा\n२९ जानेवारीला धावणार मध्य रेल्वेची एसी लोकल\nभविष्यात सीएसएमटी ते शिर्डी मार्गावर धावणार तेजस एक्स्प्रेस\nकोयना एक्सप्रेससह अन्य ६ गाड्या ३० जानेवारीपर्यंत रद्द\nतेजस एक्स्प्रेसमध्ये खवय्यांची चंगळ, नास्ता व जेवणात विशेष मेन्यू\nबोरीवली स्थानकात थांबणार तेजस एक्स्प्रेस\n मुंबईत प्रति किमी 'एवढ्या' आहेत कार\nपनवेल-वसई रेल्वेमार्गावर रोज होणार 'इतक्या' फेऱ्या\n'या' कारणामुळे बेस्टने नाकारली ज्येष्ठांना बस सवलत\nमुख्य धावपट्टीची दुरूस्ती सुरू, पहिल्याच दिवशी २४ विमानं रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/738008", "date_download": "2020-01-23T13:28:31Z", "digest": "sha1:GGILSMCYWMAUNJYE6674MTFPSFXPKIIU", "length": 5929, "nlines": 23, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठी 39 कनिष्ठ महिलांची निवड - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठी 39 कनिष्ठ महिलांची निवड\nराष्ट्रीय हॉकी शिबि���ासाठी 39 कनिष्ठ महिलांची निवड\nऑस्ट्रेलियात होणाऱया तिरंगी हॉकी स्पर्धेच्या तयारीकरिता कनिष्ठ राष्ट्रीय शिबिरासाठी हॉकी इंडियाने 39 महिलांची निवड केली आहे.\nबेंगळूरमधील साई केंद्रात हे शिबिर सोमवारपासून सुरू झाले असून 28 नोव्हेंबरपर्यंत ते चालणार आहे. प्रशिक्षक बलजीत सिंग सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेतले जात आहे. 3 डिसेंबरपासून सुरू तिरंगी स्पर्धेत ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड संघाविरुद्ध भारताचे सामने होणार आहेत. ‘गेल्या महिन्यात झालेल्या शिबिरात सर्व खेळाडूंना कठोर परिश्रम घ्यावे लागले. परिणामी त्यांच्यात विविधांगी सुधारणा झाल्याचेही दिसून आले. मात्र ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडकडून आम्हाला कडवा प्रतिकार होण्याची अपेक्षा असल्याने आम्ही काही नव्या गोष्टीत सज्ज होण्यासाठी शिबिरात प्रयत्न करणार आहोत,’ असे सैनी म्हणाले. गेल्या जूनमध्ये बेलारुस दौऱयात कनिष्ठ महिला संघाने चमकदार प्रदर्शन घडविले. पण त्यापेक्षा सरस प्रदर्शन आम्हाला येत्या स्पर्धेत करावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.\nशिबिरासाठी निवडलेले खेळाडू : गोलरक्षिका-राशनप्रीत कौर, खुशबू, एफ.रामेंगमावी. बचावपटू-प्रियांका, सिमरन सिंग, मरिना लालरामांघाकी, गगनदीप कौर, इशिका चौधरी, जोतिका कालसी, सुमिता, अक्षता ढेकळे, उषा, परनीत कौर, महिमा चौधरी, सुमन देवी थौडम. मध्यफळी-बलजीत कौर, मरियाना कुजुर, किरणदीप कौर, प्रभलीन कौर, प्रीती, अजमिना कुजुर, वैष्णवी फाळके, कविता बागडी, बलजिंदर कौर, सुषमा कुमारी, री, चेतना, बिछू देवी खारिबम. आघाडी फळी-मुमताज खान, ब्युटी डुंगडुंग, गुरमैल कौर, दीपिका, लालरिनडिन्की, जीवन किशोरी टोपो, रुतुजा पिसाळ, संगीता कुमारी, योगिता बोरा, अन्नू, शर्मिला देवी.\nमिराबाई चानू आशियाई स्पर्धेतून बाहेर \nइंडोनेशियात दोन पदके जिंकण्याचा अभिषेक वर्माचा विश्वास\nसनरायजर्स हैदराबादकडून आरसीबीचा धुव्वा\nट्रप नेमबाजीत कीनन, पृथ्वीराज आघाडीवर\n2020 मध्ये तेजीची संधी \nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AE_%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2020-01-23T14:51:10Z", "digest": "sha1:UYI7RFZSMS5QZSXLO52IRY2ZPKAIMZYJ", "length": 8285, "nlines": 90, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑक्टोबर १८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(१८ ऑक्टोबर या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< ऑक्टोबर २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nऑक्टोबर १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९१ वा किंवा लीप वर्षात २९२ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१८७९ - थिऑसॉफिकल सोसायटीची पहिली शाखा मुंबईत स्थापन झाली.\n१९०६ - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईत डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली.\n१९२२ - ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन(बीबीसी)ची अधिकृतरीत्या स्थापना.\n१९६७ - परग्रहावर उतरणारे पहिले यान- रशियन अंतराळयान व्हेनेरा-४, शुक्रावर उतरले.\n१९७७ - जर्मन कमान्डोंनी मोगादिशू विमानतळावर अतिरेक्यांना मारून लुफ्तहंसाच्या विमानाची प्रवाशांसह सुटका केली.\n२००३ - बोलिव्हियाच्या राष्ट्राध्यक्ष गोंझालो सांचेझ दि लोझादाने पदत्याग करून देशाबाहेर पळ काढला.\n२००७ - आठ वर्षे देशाबाहेर घालवल्यावर बेनझीर भुट्टो पाकिस्तानला परतली. त्या रात्री आत्मघातकी हल्लेखोरांनी तिच्या मोटारकाफिल्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात २० पोलिस अधिकाऱ्यांसह १०० व्यक्ती ठार झाले.\n११२७ - गो-शिरिकावा, जपानी सम्राट.\n१४०५ - पोप पायस दुसरा.\n१८५४ - बिली मर्डॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१८७३ - इव्हानो बोनोमी, इटलीचा पंतप्रधान.\n१८७५ - लेन ब्रॉँड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९१९ - पिएर इलियट त्रुदू, कॅनडाचा पंधरावा पंतप्रधान.\n१९२७ - बक दिवेचा, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९२८ - दीपक शोधन, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९२९ - व्हायोलेटा चमोरो, निकाराग्वाची राष्ट्राध्यक्ष.\n१९३९ - ली हार्वे ऑस्वाल्ड, जॉन एफ. केनेडीचा मारेकरी.\n१९५० - ओम पुरी, भारतीय अभिनेता.\n१९५२ - रॉय डायस, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९५४ - आमेर हमीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\n१९५६ - मार्टिना नवरातिलोव्हा, अमेरिकन टेनिस खेळाडू.\n१९६१ - ग्लॅड्स्टन स्मॉल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९६१ - स्टीव स्मिथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९६८ - नरेंद्र हिरवाणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९���८ - स्टुअर्ट लॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९८० - रितींदरसिंग सोधी, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९८१ - नेथन हॉरित्झ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n७०७ - पोप जॉन सातवा.\n१०३५ - सांचो तिसरा, नव्हारेचा राजा.\n१४१७ - पोप ग्रेगरी बारावा.\n१५०३ - पोप पायस तिसरा.\n१६६७ - फॅसिलिदेस, इथियोपियाचा सम्राट.\n१८७१ - चार्ल्स बॅबेज,इंग्लिश गणितज्ञ व संशोधक.\n१९२१ - लुडविग तिसरा, बव्हारियाचा राजा.\n१९३१ - थॉमस अल्वा एडिसन, अमेरिकन संशोधक.\n१९६६ - सेबास्टियन क्रेस्गि, अमेरिकन उद्योगपती.\n१९८७ - वसंतराव तुळपुळे, कम्युनिस्ट नेता.\n१९९३ - मंदाकिनी विश्वनाथ आठवले, पहिली मराठी बाल अभिनेत्री.\n१९९८ - शंकर पाटील, मराठी ग्रामीण कथाकार.\n२००५ - वीरप्पन, भारतीय चंदनचोर व तस्कर.\nअलास्का दिन - अमेरिका.\nबीबीसी न्यूजवर ऑक्टोबर १८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nऑक्टोबर १६ - ऑक्टोबर १७ - ऑक्टोबर १८ - ऑक्टोबर १९ - ऑक्टोबर २० - ऑक्टोबर महिना\nLast edited on २९ ऑक्टोबर २०१३, at ११:०७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/fludac-p37079780", "date_download": "2020-01-23T13:49:23Z", "digest": "sha1:DRLLFHJIRHXZTBK4M2AQ6GBSGIWWAV25", "length": 18072, "nlines": 303, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Fludac in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Fluoxetine\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n37 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Fluoxetine\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n37 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nFludac के प्रकार चुनें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n37 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nFludac खालील उपचारासाठी वापरले जाते -\nऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर मुख्य\nपॅनिक अटॅक आणि डिसऑर्डर\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू श��ते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें तनाव डिप्रेशन (अवसाद) चिंता बाइपोलर डिसआर्डर बुलिमिया नर्वोसा ओसीडी (मनोग्रसित बाध्यता विकार) प्रीमेंसट्रूअल सिंड्रोम (पीएमएस) मेनिया (उन्माद रोग) पैनिक अटैक और विकार\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Fludac घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Fludacचा वापर सुरक्षित आहे काय\nFludac चा गर्भवती महिलांवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. तुम्हाला असा कोणताही अनुभव आला, तर Fludac बंद करा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Fludacचा वापर सुरक्षित आहे काय\nतुम्ही स्तनपान देत असाल तर Fludac घेतल्याने तुम्हाला गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. तुमच्या डॉक्टरांनी ते आवश्यक आहे असे सांगितल्याशिवाय तुम्ही Fludac घेऊ नये.\nFludacचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वर Fludac चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nFludacचा यकृतावरील परिणाम काय आहे\nFludac हे यकृत साठी क्वचितच हानिकारक आहे.\nFludacचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वरील Fludac च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nFludac खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Fludac घेऊ नये -\nFludac हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Fludac सवय लावणारे नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nFludac घेतल्यानंतर, तुम्हाला पेंगुळलेले वाटू शकेल. त्यामुळे ही कार्ये करणे सुरक्षित नसेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Fludac घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, Fludac घेतल्याने मानसिक विकारांवर उपचार होऊ शकतो.\nआहार आणि Fludac दरम्यान अभिक्रिया\nतुम्ही आहाराबरोबर Fludac घेऊ शकता.\nअल्कोहोल आणि Fludac दरम्यान अभिक्रिया\nFludac सोबत अल्कोहोल घेणे धोकादायक ठरू शकते.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Fludac घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Fludac याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन ���ेला आहे काय\nतुम्ही Fludac च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Fludac चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Fludac चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amaneka%2520gandhi&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%2520%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87&search_api_views_fulltext=maneka%20gandhi", "date_download": "2020-01-23T14:11:58Z", "digest": "sha1:PL6WMINRIHD6PAXUMQXCVUTBVA53OSGG", "length": 5610, "nlines": 142, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove बाळासाहेब ठाकरे filter बाळासाहेब ठाकरे\nमनेका गांधी (1) Apply मनेका गांधी filter\nयवतमाळ (1) Apply यवतमाळ filter\nराजू तोडसाम (1) Apply राजू तोडसाम filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nशिवसेना (1) Apply शिवसेना filter\nसुधीर मुनगंटीवार (1) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nमुख्य बातम्या मोबाईल (1) Apply मुख्य बातम्या मोबाईल filter\nविश्लेषण (1) Apply विश्लेषण filter\nमंगळवार, 13 नोव्हेंबर 2018\n'त्यांना' चिंता वन्यप्राण्यांची, आम्हाला माणसांची : हंसराज अहीर\nयवतमाळ : केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचे नाव न घेता, 'त्यांना वन्यप्राण्यांची चिंता आहे, आम्हाला माणसांच���या जीवाची किंमत आहे', असे म्हणत अवनी वाघिणला ठार करण्याच्या कृतीचे...\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/good-news-non-subsidized-cylinder-rates-cut-by-rs-62-50/", "date_download": "2020-01-23T15:34:34Z", "digest": "sha1:DS7INSAHE3LYH6W4IUQG7PQQV4M4UKG4", "length": 7126, "nlines": 99, "source_domain": "krushinama.com", "title": "खुशखबर ; विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात", "raw_content": "\nखुशखबर ; विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात\nएलपीजी अर्थात स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात आंतरराष्ट्रीय पातळीवर घट झाली असल्यानं विनाअनुदानित एलपीजी सिंलेडरचे दर प्रति सिंलेडर ६२ रुपये ५० पैशांनी कमी झाले आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं काल ही घोषणा केली. त्यामुळे आता १४ पूर्णांक २ दशांश किलोच्या सिंलेडरसाठी ५७४ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत.\nयाआधी गेल्या महिन्यात या सिंलेडरच्या दरात १०० रुपये ५० पैशांची कपात झाली होती, त्यामुळे या दोन महिन्यात विनाअनुदानित एलपीजी सिंलेडरच्या दरात एकूण १६३ रुपयांची घट झाली असल्याचं, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या निवेदनात म्हटलं आहे.\n1 जुलैपासून हे गॅस सिलिंडरचे हे नवे दर लागू करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात दरकपात झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत मजबूत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. एलपीजी 14.2 किलो किमतीच्या घरगुती गॅस सिलिंडरमध्येच ही दरकपात केली आहे.\nअनुदानित सिलेंडरची खरेदी करताना बाजारमूल्याप्रमाणे पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र, सिलिंडरचे अनुदान बँकेत जमा झाल्यास प्रत्येक सिलेंडरसाठी 142.65 रुपये अनुदान मिळेल. आता ग्राहकांना नव्या दरानुसार सिलिंडर मिळणार आहे. वर्षाला 14.2 किलोचे 12 सिलिंडर ग्राहकाला उपलब्ध करून दिले जातात. त्यातच सबसिडीचे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होतात.\nलोकसभा निवडणुकीत ईव्हीएम, व्हीव्हीपॅटवर 5,400 कोटींचा खर्च\nजगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने जगबुडी पूल बंद\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nखानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर\nआरोग्य • मुख्य बातम्या • विशेष लेख\nथंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nआरोग्य • मुख्य बातम्या • विशेष लेख\nजाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……\nतंत्रज्ञान • मुख्य बातम्या\nव्हॅट्सअ‍ॅपमध्ये डार्क मोड सुरू करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स\nआरोग्य • मुख्य बातम्या\n‘या’ 5 पदार्थांनी वाढवा शरिरातील ब्लड प्लेटलेट्स\nशेतकरी कर्जमाफीच्या लिंकवर कॅन्डी क्रश ; सहकार आयुक्त निलंबित\nखानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर\nथंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nजाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/marathipratham/14260", "date_download": "2020-01-23T14:26:23Z", "digest": "sha1:J6ZVDMLXIK26Y53YOUMZ5Y4YJ7INK6ZN", "length": 46322, "nlines": 151, "source_domain": "bahuvidh.com", "title": "पहिले ते मराठीकारण – मनसेचं इंजिन नेमकं अडलं कुठे? - बहुविध.कॉम", "raw_content": "विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nपहिले ते मराठीकारण – मनसेचं इंजिन नेमकं अडलं कुठे\n“…राज ठाकरे सतत असं म्हणत असतात की, ‘मला एकहाती सत्ता द्या.’ त्यांच्यासारख्या शहाण्या माणसाला हे कळलं पाहिजे की, भाजपसारख्या प्रचंड प्रबळ पक्षालासुद्धा महाराष्ट्रावर एकहाती राज्य करता येत नाही. मग मनसेसारख्या परिघाबाहेर फेकलेल्या गेलेल्या पक्षाला एकहाती राज्य करायला मिळण्याची शक्यता अजिबात नाही. म्हणून राज ठाकरेंनी तळापासून म्हणजे ग्रामसभेपासून ते विधानसभेपर्यंत आणि लोकसभेपर्यंत समविचारी मित्र, समविचारी राजकीय पक्ष जोडले पाहिजेत. राज ठाकरेंनी किंवा शिवसेनेने मराठीचं जे राजकारण उभं केलेलं आहे ते सुहास पळशीकरांच्या शब्दांत सांगायचं तर प्रतिक्रियात्मक, प्रतीकात्मक आणि शत्रूकेंद्री आहे. कोणी उत्तर भारतीय शत्रू म्हणून निवडला तर कोणी दक्षिण भारतीय शत्रू म्हणून निवडला. पण या शत्रूंच्या पलीकडे जाऊन मराठीच्या खऱ्या प्रश्नांना भिडणारं राजकारण त्यांनी केलं नाही. मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडतायत, सरकार प्रशासनामध्ये मराठीचा वापर करत नाही, न्यायालयांमध्ये मराठीचा वापर करत नाही, तंत्रज्ञानामध्ये मराठीचा वापर करत नाही किंवा मराठी भाषा विभाग सक्षम होत नाही, मराठी भाषा भवन बांधलं जात नाही. मराठी विद्यापीठ स्थापन केलं जात नाही, या सगळ्याला परप्रांतीय लोक जबाबदार नाहीत, या सगळ्याला आपलेच लोक जबाबदार आहेत. या प्रकारचं मराठीचं राजकारण करण्याची राज ठाकरे यांची इच्छा आणि क्षमता आहे का याबद्दल मला प्रश्न आहेत…” मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांचा मनसेच्या आजवरच्या राजकारणाची चिकित्सा करणारा हा परखड लेख –\nराज ठाकरे हा महाराष्ट्रातील अभ्यासकांचा, कार्यकर्त्यांचा, पत्रकारांचा अतिशय आवडीचा विषय आहे – प्रेमाने बोलण्यासाठी आणि टीका करण्यासाठीही. २००६ साली राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. ही स्थापना करत असताना मराठी माणसाला चांगले दिवस यावेत, अशा प्रकारची भूमिका त्यांनी पहिल्या मेळाव्यात जाहीर केली. राजकारणात एखादा नवा पक्ष येतो तेव्हा तो पक्ष स्थापन करणाऱ्या माणसाला आधीच्या पक्षात पुरेशी ताकद मिळालेली नसते किंवा नेतृत्वाची संधी नसते. बाळासाहेबांनंतर शिवसेनेचं नेतृत्व कोण करणार हा वादाचा मुद्दा होता. यामध्ये असं दिसतं की, बहुतांश संघटना, कार्यकर्ते, स्वतः बाळासाहेब यांचं मत उद्धव ठाकरे यांच्या बाजूचं आहे असं राज ठाकरेंच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ‘माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे’ अशा प्रकारचं भावनिक आवाहन करत वेगळा पक्ष काढला. या पक्षाने महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारच्या आशा – आकांक्षा निर्माण केल्या होत्या. हा पक्ष निर्माण झाल्यानंतर तो विकासाची भाषा बोलायला लागला. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्याचं राज ठाकरे यांचं स्वप्न होतं. त्यांच्या पहिल्या भाषणात त्यांनी ‘मला जीन्स घातलेला शेतकरी पाहायचाय’ असं विधान केलं होतं. शेतकऱ्याने जीन्स घातली काय किंवा हाफ पँट घातली काय त्याच्या शेतीत उत्पन्न होतं की नाही, त्याला हमी भाव मिळतो की नाही आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी होतात की नाहीत हा खरा प्रश्न आहे. पण जेव्हा शहरी बाजाचा राजकारणी शेती आणि इतर ग्रामीण भागाचा विचार करतो, तेव्हा काही वेळा अशाच प्रकारचं उथळ विश्लेषण होतं. पण किमान राज ठाकरे यांचा हेतू स्वच्छ होता, असा आपण त्यांना संशयाचा फायदा देऊ शकू.\n२००९ सालच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात आपले उमेदवार विधानसभेला – लोकसभेला उतरवले. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला त्याचा फटका बसला. त्या निवडणुकीत राज ठाकरे यांचे १३ आमदार निवडून आले. एखादा पक्ष स्थापन झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात यश आजवर महाराष्ट्रात इतर कोणत्या पक्षाला ��िळालेलं नव्हतं. राज ठाकरे यांचा त्या वेळेचा आविर्भाव पाहता आणि मराठी वृत्तवाहिन्या ज्या प्रकारे त्यांच्या प्रेमात पडलेल्या होत्या, यावरून जणू काही राज ठाकरे यांच्या भाषणावरच सगळा टीआरपी आहे, अशा प्रकारची धारणा वृत्तवाहिन्यांच्या संपादकांची आणि राज ठाकरे यांची स्वतःचीही होती, हे मी प्रत्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलताना अनुभवलेलं आहे. पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली नाही – वृत्तवाहिन्या अत्यंत निर्दयी आणि क्रूर असतात. जोपर्यंत एखाद्या नेत्याच्या भाषणाला बातमीमूल्य किंवा टीआरपीमूल्य आहे तोपर्यंतच त्या नेत्याचा उदोउदो करणं ही वृत्तवाहिन्यांची सवय आहे. एकदा का तो टीआरपी घसरायला लागला की त्या नेत्याला कुणीही विचारत नाही. राज ठाकरे या सगळ्या प्रवासातून जाऊन आलेले आहेत. अगदी अलीकडे धवल कुलकर्णी यांचं ‘द कझिन्स ठाकरेज्’ हे पुस्तक पेंग्विन प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. त्यामध्ये या दोन भावांधील संघर्ष आणि सुरुवातीला राज ठाकरे यांचं पारडं कसं जड होतं आणि हळूहळू उद्धव ठाकरे यांचं पारडं कसं जड होत गेलं, हे अतिशय तपशीलवारपणे नोंदवलेलं आहे.\nराज ठाकरे यांनी सुरुवातीच्या टप्प्यावर आपले फासे अगदी व्यवस्थित टाकले. ते स्वतःला टायमिंगचे बादशहा समजतात. त्यांचे भक्त, त्यांचे समर्थक, प्रसारमाध्यमातील त्यांचे मित्रही तसंच समजतात. पण फक्त टायमिंग चांगलं असून चालत नाही, तुम्हाला कष्टही खूप करावे लागतात. शरद पवारांसारखा माणूस वयाच्या ८० व्या वर्षी मुंबईवरून किंवा मुंब्र्यावरून एखादी सभा करून जुन्नरला जातो आणि त्या दिवशी रात्री सातारला सभा घेतो. दिवसाला दोन – तीन वेगवेगळ्या प्रकारचे प्रचार दौरे हे सगळं प्रकृतीची तमा न बाळगता केलं जातं. राज ठाकरेंसारखा नेता वयाच्या पन्नाशीतही संपूर्ण निवडणुकीत दहा – पंधराच्या वर सभा घेत नाही, हे मला राजकीय आळशीपणाचं उदाहरण वाटतं. शरद पवार यांनी अगदी सुरुवातीला याबाबत राज ठाकरे यांना टोमणाही मारला होता, तेव्हा त्यांचे संबंध तितकेसे बरे नव्हते. ‘राजकारण करायचं तर लवकर उठावं लागतं आणि उशिरापर्यंत जागावं लागतं’, असं शरद पवार म्हणाले होते. त्याचा राज ठाकरे आणि त्यांच्या भक्तांनाही खूप राग आला होता. पण जर आज शरद पवार वयाच्या ऐंशीव्या वर्षी सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत निव��णुकीच्या प्रचारात गुंतत असतील, तर तुलनेने तरुण पिढीतील असणाऱ्या राज ठाकरे यांनी अधिक कष्ट घेतले पाहिजेत, असं मला भाषिक चळवळीचा एक अभ्यासक म्हणून निश्चितपणे वाटतं.\nराज ठाकरे यांनी २००९ ते २०१२ या काळात महाराष्ट्रात खूप आश्वासक चित्र निर्माण केलं. त्यांचे १३ आमदार विधिमंडळात होते. त्यातले दोन आमदार म्हणजे राम कदम आणि रमेश वांजळे. यांचा सगळ्यात मोठा लौकिक म्हणजे त्यांनी अबू आझमीच्या थोबाडात मारली. आझमींनी ज्या पोडियमसमोर इंग्रजीत शपथ घेतली ते पोडियम वांजळेंनी उचलून खाली आणलं आणि राम कदम यांनी आझमींच्या थोबाडात मारली. हेच त्यांचं त्या काळातलं अतिशय मोठं कर्तृत्व आहे. यातनं मराठी माणसाचा, मराठी भाषेचा आणि मराठी शाळेचा अजेंडा किंवा कार्यक्रमपत्रिका पुढे गेली का, हे राज ठाकरेंना कळलं होतं की नाही मला माहीत नाही. पण ती निश्चितपणाने पुढे गेलेली नाही, असं एक सर्वसामान्य मराठी माणूस म्हणून मला वाटतं. राज ठाकरे यांच्या १३ आमदारांनी विधिमंडळामध्ये मराठी भाषेचे, मराठी संस्कृतीचे, भाषेच्या विकासाचे, मराठी भाषेला पोटाची भाषा करण्याचे कोणते प्रश्न विचारले, याची एकदा माहितीच्या अधिकारात नीट खातरजमा करण्याची गरज आहे. पण आता तीही खातरजमा करण्याची गरज नाही, कारण २०१४ मध्ये राज ठाकरे १३ आमदारांवरून एका आमदारांपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत, तो आमदारही नंतरच्या काळात शिवसेनेला जाऊन मिळालेला आहे.\nहे सगळं कशामुळे घडलं तर हे सगळं राज ठाकरेंच्या मोदींवरील एकतर्फी प्रेमामुळे घडलं. २०१२ साली मोदींचा भारतीय जनता पक्षामध्ये अनभिषिक्त सम्राट म्हणून उदय होत होता. तेव्हा मोदींनी स्वतःची जितकी जाहिरात केली नसेल, इतकी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मोदींची जाहिरात केली. मोदींकडे बघा, मोदींचं राजकारण बघा, मोदींचं अर्थकारण बघा, मोदींनी केलेला विकास बघा, मोदींचं मॉडेल पाहा, गुजरात मॉडेल विकसित करणाऱ्या माणसाचे पाय धुऊन पाणी प्या, अशा प्रकारची भाषा राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये वापरली. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हीडिओ’ नावाची सीरिज सगळ्या भाषणांमध्ये दाखवली. मोदींचे व्हीडिओ जसे उपलब्ध आहेत तसे राज ठाकरे यांचे व्हीडिओ सुद्धा लोकांना उपलब्ध होते. २०१२ ते २०१४ या काळातील राज ठाकरेंनी मोदींचे गुणगा�� केलेले सगळे व्हीडिओ भारतीय जनता पक्षाने लोकांच्या समोर आणले. राज ठाकरे काही साधेसुधे गृहस्थ नाहीत. ते अतिशय चाणाक्ष, धूर्त, ज्याला इंग्रजीत shrewd म्हणतो अशा प्रकारचे राजकारणी आहेत. त्यांना असं कुठे तरी वाटत होतं की, एका टप्प्याला भारतीय जनता पक्ष आणि मोदी शिवसेनेला सोडून देतील आणि महाराष्ट्र नमनिर्माण सेनेबरोबर युती करतील. त्यातून मनसे आणि भारतीय जनता पक्ष यांची मैत्री होऊ शकेल. पण हे सगळं एकतर्फी प्रेमप्रकरण होतं. भाजप हा राज ठाकरे यांना वाटतो त्यापेक्षा अधिक धूर्त पक्ष होता आणि आहे. त्यांनी शिवसेनेला सोबत ठेवून खच्ची करण्याचा प्रयत्न केला आणि मनसेला अनुल्लेखाने मारलं. या सगळ्यांमुळे २०१४ नंतर आणि विशेषतः २०१५ नंतर राज ठाकरे नरेंद्र मोदींचे कडवे विरोधक बनलेले दिसतात. नोटबंदीच्या वेळी त्यांनी विरोध केला. जीएसटीच्या वेळी त्यांनी विरोध केला. पुलवामा आणि बालाकोटच्या वेळी निर्माण झालेल्या अतिरिक्त राष्ट्रवादावर (हायपर नॅशनॅलिझम) राज ठाकरे यांनी टीका केली. पण हे सगळं करत असताना राज ठाकरेंना मराठीचं राजकारण आणि हिंदुत्वाचं राजकारण या दोन स्वतंत्र, परस्परविरोधी आणि व्यावर्तक गोष्टी आहेत याचं भान नाही. त्यामुळे अजूनही मधूनमधून त्यांना हिंदुत्वाचं राजकारण करण्याचा झटका येतो. राम मंदिराचं राजकारण हा लोकांना भ्रमिष्ट बनवणारा भाग आहे, हे राज ठाकरेंच्या लक्षात येत नाही. राज ठाकरे अतिशय स्पष्टपणाने ‘मी सर्वधर्मीय, सर्वजातीय, सर्व प्रांतामधील मराठी माणसांचा अजेंडा पुढे नेतो आहे’, असं ठामपणाने आणि सातत्याने लोकांपुढे बोलताना दिसत नाहीत.\n२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी फडणवीस, मोदी, अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला काही प्रमाणात फायदा झाला असेल. पण त्यावेळी त्यांचं एक महत्त्वाचं गणित चुकलं, ते म्हणजे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अप्रत्यक्षपणे प्रचार केला. अतिशय अनुदारपणाने भाजपच्या ट्रोल आर्मीने ‘मनसेने आपला नेता काँग्रेस – राष्ट्रवादीला भाड्याने दिला आहे’, अशा टीका केली. पण राज ठाकरेंनी स्वतःचे पाच – दहा लोक निवडणुकीसाठी उभे करायला हवे होते. कदाचित मोदींच्या लाटेत ते पडले असते. पण राज ठाकरेंच्या भाषणांचा त्या उमेदवारांना फायदा होऊ शकला असता. मला असं व���टतं की, ही एक गंभीर चूक आहे. राज ठाकरेंनी राजकीय सभांचं चरित्र बदललं. नुसती भाषणबाजी करण्याऐवजी ‘लाव रे तो व्हीडिओ’ पद्धतीने दृक्श्राव्य माध्यमातून अनेक नवनव्या गोष्टी राजकीय प्रेक्षकांपुढे, राजकीय श्रोत्यांपुढे, राजकीय कार्यकर्त्यांपुढे आणून ठेवल्या. पण पक्षाचा उमेदवार त्यांनी उभा न केल्यामुळे ते सगळं मुसळ केरात गेलं असं मला वाटतं.\nत्या नंतरच्या काळामध्ये राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी झाली आणि सगळीकडे याची चर्चा झाली की, ईडीकडून चौकशी झाल्यामुळे राज ठाकरे आता गप्प बसलेले आहेत. ते गप्प बसलेले आहेत की नाहीत हे त्यांच्या ९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सभांमधून कळेल. पण जर त्यांनी यावेळी विधानसभेची निवडणूक लढवली नसती तर मनसे हा पक्ष नेस्तनाबूत झाला असता, असं म्हणायला वाव आहे. उशिरा का होईना राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांचं ऐकलं, याबद्दल राज ठाकरेंच कौतुक केलं पाहिजे. त्यांनी शंभर – सव्वाशे जागांवर त्यांचे उमेदवार उभे केलेले आहेत. या उमेदवारीचा फायदा काँग्रेस – राष्ट्रवादीला होतो, वंचितला होतो की भाजपला होतो, हे प्रत्यक्षात मतदान कसं घडेल यावर अवलंबून आहे. पण निवडणुकीच्या राजकारणामध्ये ते आले ही महत्त्वाची गोष्ट आहे. जसं शिवसेनेने आदित्य ठाकरे या तरुण नेत्याला वरळीमधून उभं केलं, तशाच पद्धतीने राज ठाकरे यांनी स्वतःच २००९ साली विधानसभेच्या निवडणुकीला उभं राहायला पाहिजे होतं. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी स्वःला ‘रिमोट कंट्रोल’ म्हटलं आणि ते निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहिले. त्या प्रकारची चैन ठाकरे बंधूंना परवडणारी नाही. त्यांनी रिमोट कंट्रोल म्हणून न वावरता प्रत्यक्ष राजकारण करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. पण तो मार्ग राज ठाकरे फारसा पत्करतायत असं दिसत नाही.\nराज ठाकरेंनी शरद पवारांशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांनासुद्धा अशा प्रकारचा एक नवीन सहकारी हवा होता. पुण्यामध्ये जागतिक मराठी अकादमीच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत पाहून एक ज्येष्ठ नेता आणि एक तरुण नेता यांचं साटंलोटं घडतंय की काय असं वाटतं होतं. तरीसुद्धा आताच्या आघाडीमध्ये राज ठाकरे नाहीत. तरी असं दिसतं की, अंतर्गत काहीएक अडजस्टमेंट झालीय. कोथरूड मतदारसंघामध्ये मनसेच्या उमेदवाराल�� काँग्रेस – राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. अशा प्रकारची मतदारसंघनिहाय काहीएक तडजोड घडली असण्याची शक्यता आहे.\nमला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे तो मनसेच्या ब्लू प्रिंटचा आहे. मागच्या आठवड्यात एका पत्रकाराने राज ठाकरे यांना विचारलं की, ‘तुमच्या ब्लू फिल्मचं काय झालं’ त्यावर राज ठाकरेंनी हसत म्हटलं की, ‘मी ब्लू फिल्म काढत नाही, माझ्या पक्षाची ब्लू प्रिंट काढलेली आहे.’ महाराष्ट्राच्या विकासासाठी राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये जी ब्लू प्रिंट काढली तो एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. पण टायमिंगचे बादशहा असलेल्या राज ठाकरे यांचं टायमिंग पूर्णतः चुकलं. ज्या दिवशी सेना – भाजप आणि काँग्रेस – राष्ट्रवादी या दोन आघाड्या आणि युत्यांमध्ये भंग झाला, त्यांच्यात घटस्फोट घडला, त्या दिवशी राज ठाकरेंनी आपली ब्लू प्रिंट आणली. तेव्हा त्या ब्लू प्रिंटकडे ढुंकूनही बघायला राजकीय पक्षांकडे वेळ नव्हता. मला असं वाटतं की, गेल्या पाच वर्षांमध्ये ‘माझी ब्लू प्रिंट काय आहे आणि मला महाराष्ट्राचा विकास कसा हवाय’ त्यावर राज ठाकरेंनी हसत म्हटलं की, ‘मी ब्लू फिल्म काढत नाही, माझ्या पक्षाची ब्लू प्रिंट काढलेली आहे.’ महाराष्ट्राच्या विकासासाठी राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये जी ब्लू प्रिंट काढली तो एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. पण टायमिंगचे बादशहा असलेल्या राज ठाकरे यांचं टायमिंग पूर्णतः चुकलं. ज्या दिवशी सेना – भाजप आणि काँग्रेस – राष्ट्रवादी या दोन आघाड्या आणि युत्यांमध्ये भंग झाला, त्यांच्यात घटस्फोट घडला, त्या दिवशी राज ठाकरेंनी आपली ब्लू प्रिंट आणली. तेव्हा त्या ब्लू प्रिंटकडे ढुंकूनही बघायला राजकीय पक्षांकडे वेळ नव्हता. मला असं वाटतं की, गेल्या पाच वर्षांमध्ये ‘माझी ब्लू प्रिंट काय आहे आणि मला महाराष्ट्राचा विकास कसा हवाय’ हे सांगत राज ठाकरेंनी तालुक्या- तालुक्यांमध्ये जाऊन लोकांशी बोलायला पाहिजे होतं. पण त्या प्रकारचं सक्रिय राजकारण राज ठाकरे करताना दिसत नाहीत. ते काहीसं शिवाजी पार्ककेंद्री आणि शिवाजी पार्क हाच महाराष्ट्र आहे, असं मानून केलेलं राजकारण आहे. या प्रकारच्या शहरी, नागर चेहऱ्याच्या राजकारणाला कितीही मोठी लाट आली तरी महाराष्ट्रामध्ये यश मिळेल असं वाटत नाही.\nराज ठाकरे सतत असं म्हणत असतात की, ‘मला एकहाती सत्ता द्या.’ त्यांच्यासारख्या शहाण्या माणसाला हे कळलं पाहिजे की, भाजपसारख्या प्रचंड प्रबळ पक्षालासुद्धा महाराष्ट्रावर एकहाती राज्य करता येत नाही. मग मनसेसारख्या परिघाबाहेर फेकलेल्या गेलेल्या पक्षाला एकहाती राज्य करायला मिळण्याची शक्यता अजिबात नाही. म्हणून राज ठाकरेंनी तळापासून म्हणजे ग्रामसभेपासून ते विधानसभेपर्यंत आणि लोकसभेपर्यंत समविचारी मित्र, समविचारी राजकीय पक्ष जोडले पाहिजेत. राज ठाकरेंनी किंवा शिवसेनेने मराठीचं जे राजकारण उभं केलेलं आहे ते सुहास पळशीकरांच्या शब्दांत सांगायचं तर प्रतिक्रियात्मक, प्रतीकात्मक आणि शत्रूकेंद्री आहे. कोणी उत्तर भारतीय शत्रू म्हणून निवडला तर कोणी दक्षिण भारतीय शत्रू म्हणून निवडला. पण या शत्रूंच्या पलीकडे जाऊन मराठीच्या खऱ्या प्रश्नांना भिडणारं राजकारण त्यांनी केलं नाही. मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडतायत, सरकार प्रशासनामध्ये मराठीचा वापर करत नाही, न्यायालयांमध्ये मराठीचा वापर करत नाही, तंत्रज्ञानामध्ये मराठीचा वापर करत नाही किंवा मराठी भाषा विभाग सक्षम होत नाही, मराठी भाषा भवन बांधलं जात नाही. मराठी विद्यापीठ स्थापन केलं जात नाही, या सगळ्याला परप्रांतीय लोक जबाबदार नाहीत, या सगळ्याला आपलेच लोक जबाबदार आहेत. या प्रकारचं मराठीचं राजकारण करण्याची राज ठाकरे यांची इच्छा आणि क्षमता आहे का याबद्दल मला प्रश्न आहेत.\nआज शिवसेना हिंदुत्वाकडे वळलेली असताना आणि मनसे अत्यंत कोपऱ्यात पडलेली असताना या प्रकारच्या नव्या राजकारणाला वाव आहे, ज्याला मी ‘मराठीकारण’ असं म्हणतो. जे मराठी भाषा, समाज आणि संस्कृती यांचं राजकारण, संस्कृतीकारण आणि अर्थकारण आहे; जे सकारात्मक, रचनात्मक, विधायक आहे; असं राजकारण उभं राहिलं पाहिजे. राज ठाकरेंच्या एका तपातल्या यशापयशाचा अर्थ जर काही असेल, शिवसेनेच्या पन्नास वर्षातल्या यशापयशाचा अर्थ जर काही असेल तर या दोन सेनांच्या राजकारणापलीकडे जाऊन मराठीचं नवं राजकारण उभं केलं पाहिजे हा आहे. ही पोकळी आपण कधी आणि कशी भरणार हा प्रश्न माझ्या दृष्टीने राज ठाकरेंचं काय होणार याच्याइतकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे.\n(लेखक मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'मराठी प्रथम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'मराठी प्रथम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.\nलेख अतिशय आवडला.मनसेच्या स्थापनेपासून आतापर्यंत राज ठाकरे यांच्या राजकारणाचा साद्यंत आढावा सविस्तर मांडला आहे.\nPrevious Postसंस्कार श्यामच्या आईचा\nNext Postपहिले ते मराठीकारण – तावडे पुराण\nमुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष\nज्याची त्याची पालकत्वाची पद्धत …\nपालकत्व : जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी या घरट्यात तुला …\nसर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा\nमुलांना पैशाच्या व्यवहाराबरोबरच बाजारव्यवस्था कशी ठरते याची ओळख करून दिली …\nझेन अतिशय संवेदनशील मनाची आहे. तिची आई सांगत होती की, …\nदर्जेदार साहित्याचा वाचक कायमच संख्येने मुठभर असतो. बरं तो विविध …\nमहाराष्ट्रापुरते बोलावयाचे झाल्यास नाटक किंवा लळिते त्यापेक्षाही मराठीतील लावण्यांनीच मराठी …\nतुम्ही बांग्लादेशी मुस्लीम असं का म्हणता\nह्या माणसांपुढे नियतीने टाकलेली दानं पाहून मन विषण्ण होते\nसवाई गंधर्वांनी सांगितलेले बहारदार किस्से\nखुद्द भीमसेनलाच ‘मी रे बाबा तुला कधी असे मारले’ म्हणून …\nविविध आकारचे, प्रकारचे पतंग आम्ही न्याहाळत होतोच शिवाय मांजा भरून …\n'वाल्यां'च्या अनमोल सेवांमुळे त्यांची ओळख 'कुटुंबातील सन्माननीय सदस्य'अशी निर्माण व्हावी\nज्याची त्याची पालकत्वाची पद्धत …\nसर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा\nसवाई गंधर्वांनी सांगितलेले बहारदार किस्से\nपुढे पुढे सरकणारी मकर संक्रांत\nमराठी भाषेतील ऑनलाईन माहितीस्त्रोत – भाग दोन\nगोमंतकाचे एक थोर समाजसेवक श्री. केशवराव अनंत नायक\nनिस्त्याकाच्या चवीप्रमाणे बदलते मालवणी\nभारतीय चित्रपट: संकल्पना आणि स्वरूप\nनवे वर्ष, नव्या आशा- नेहमीच्याच ( ऑडीओ सह )\nचला अंतरंगात डोकावू या…\nमुलांमध्ये भाषेची समज घडवताना…\nनवे वर्ष, नव्या आशा- नेहमीच्याच\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2017/11/6-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-1948-Maras-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%9C/", "date_download": "2020-01-23T14:31:13Z", "digest": "sha1:B4DROSABE76WQWHCQHBSVCTZO46ZZ736", "length": 25578, "nlines": 359, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "आज इतिहासातः एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर एक्सएनयूएमएक्स मरास स्टेशन ... | RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[21 / 01 / 2020] कादकी मोड ट्रॅमची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढली\t34 इस्तंबूल\n[21 / 01 / 2020] तेहरान ते कॅप्पडोसिया रेल्वेने कसे जावे\n[21 / 01 / 2020] टीएमएमओबीने इस्तंबूल विरुद्ध कानाल इस्तंबूलला विरोध केला\t34 इस्तंबूल\n[21 / 01 / 2020] कोन्या मेट्रो शहराच्या अर्थव्यवस्थेसाठी गंभीर कमाई करेल\t42 कोन्या\n[21 / 01 / 2020] एस्कीहिर मेट्रोपॉलिटनचे प्रथम महिला बस चालक प्रारंभ झाले\t26 एस्किसीर\nघरसामान्यआज इतिहासात: 6 नोव्हेंबर 1948 Maras स्टेशन ...\nआज इतिहासात: 6 नोव्हेंबर 1948 Maras स्टेशन ...\n06 / 11 / 2017 सामान्य, तुर्की, आज इतिहासात\n6 नोव्हेंबर 1870 Yedikule-Küçükçekmece ओळ इच्छानुसार मंजूर केली गेली.\n6 नोव्हेंबर 1948 Maras स्टेशन आणि ब्रिगेगाझी-मारस लाइन (28 किमी) उघडण्यात आली.\nएक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर एक्सएनयूएमएक्स मार्मरेचा वापर करुन चीनकडून युरोपला जाणारी पहिली मालवाहू गाडी चायना रेल्वे एक्सप्रेस अंकारा स्टेशन वरून एका समारंभासह रवाना झाली.\nफेसबुक वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nट्विटर वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nदुवा साधलेल्या दुव्यावर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nव्हाट्सएप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nस्काईप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nटेलीग्राम वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nPinterest वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nTumblr वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआपल्या मित्रासह ई-मेल मार्गे शेअर करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nमुद्रित करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nतत्सम रेल्वे रोड आणि केबल कार न्यूज:\nआज इतिहासात: 6 नोव्हेंबर XXX Maras स्टेशन आणि कोपागग्जी-मारस लाइन (1948 किमी) उघडण्यात आली.\nआज इतिहासात: 6 नोव्हेंबर XXX Maras स्टेशन आणि कोपागग्जी-मारस लाइन (1948 किमी) उघडण्यात आली.\nआज इतिहासात: 6 नोव्हेंबर 1948 मरास स्टेशन आणि कोपागग्जी-मारस लाइन (28 किमी) उघडली\nआज इतिहासात: 6 नोव्हेंबर 1948 मरास स्टेशन आणि कोपागग्जी-मारस लाइन (28 किमी) उघडली\nआज इतिहासात: 6 नोव्हेंबर 1948 मरास स्टेशन आणि कोपरगझी-मारस लाइन ...\nआज इतिहासात: कॅबिनेटच्या निर्णयाद्वारे 3 किमी हायवे प्रोग्रामचा 1948 ऑगस्ट 23054 किमी ...\nआज इतिहासात: कॅबिनेटच्या निर्णय���द्वारे 3 किमी हायवे प्रोग्रामचा 1948 ऑगस्ट 23054 किमी ...\nआज इतिहासात: 3 ऑगस्ट 1948 कॅबिनेट निर्णय ...\nआज इतिहासात: 3 ऑगस्ट 1948 कॅबिनेट निर्णय ...\nआज इतिहासात: 3 ऑगस्ट 1948 कॅबिनेट\nआज इतिहासात: 3 ऑगस्ट 1948 कॅबिनेट\nआज इतिहासात: 11 नोव्हेंबर 2010 सीरंटीपे स्टेशन ...\nआज इतिहासातः एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर एक्सएनयूएमएक्स सेरन्टेप स्टेशन\nनिविदा घोषणे: तुर्की राज्य रेल्वे, कपाडेरे रेल्वे सुरळी (के. मारस) विस्तार निविदा\nजॉब्सः टीसीडीडी के. मारस मेकॅनिक व्हेइकल प्लांट इक्विपमेंट क्रेन ऑपरेटर\nकतार मध्ये वाहतूक मंत्री Arslan\nनिविदा घोषणाः खाजगी सुरक्षा सेवा\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा\nआजचा इतिहास: 22 जानेवारी 1856 अलेक्झांड्रिया-कैरो लाइन\nERÜ आणि Erciyes Aş दरम्यान शिखर परिषदेत करिअर प्रोटोकॉलवर स्वाक्षरी झाली आहे\n22 दिवसांनंतर गमावलेला फोन मेट्रो कर्मचार्‍यांना सापडला\nकादकी मोड ट्रॅमची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढली\nतुर्की लॉजिस्टिक सेक्टरने आपली वाढीची कामे सुरू ठेवली आहेत\nपरिवहन मंत्रालय अपंग व माजी बळींची तोंडी परीक्षा निकाल\nयांडेक्स नॅव्हिगेशनने हिवाळी सुट्टीचे मार्ग तयार केले आहेत जे वेगवेगळे अनुभव देतात\nतेहरान ते कॅप्पडोसिया रेल्वेने कसे जावे\nबालकेसिर पब्लिक ट्रान्सपोर्ट व्हेइकल्स पेरील पेरल\nअलन्या न्यू ट्रान्सपोर्ट सिस्टम बसली आहे\nअंकारा महानगर वाणिज्यिक टॅक्सी सर्वेक्षण आयोजित केले आहे\nबॅलेंट एस्विट कृपाली छेदनबिंदू येथे शेवटचे स्पर्श\nगझियान्टेप टेक्नोफेस्ट 2020 प्रास्ताविक बैठक आयोजित\nटीएमएमओबीने इस्तंबूल विरुद्ध कानाल इस्तंबूलला विरोध केला\nटीसीडीडी 1. प्रादेशिक व्यवस्थापक मेरिलली भेट दिलेला रेक्टर\n«\tजानेवारी 2020 »\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t22\nनिविदा घोषणा: मोबाइल दुरुस्ती व देखभाल वाहन खरेदी केली जाईल (निविदा रद्द)\nनिविदा सूचना: लाकडी ब्रिज, लाकडी ओळ आणि लाकडी कात्री क्रॉस बीम\nप्राप्तीची सूचनाः उलुकाला येनिस लाइन येथील प्लॅटफॉर्म टाचवरील कंटाळवाण्या ढीग\nखरेदीची सूचनाः मुक्त बाजारातून सक्रिय विद्युत खरेदी\nनिविदा सूचना: पूल आणि ग्रिल मजबूत करणे\nरेल्वे क्षेत्रात गुंतवणूक सुरक्षित करणे\nनिविदा सूचना: टाटवण पियर राईट लाईन रोडचे नूतनीकरण\nनिविदा सूचना: वसंत क्लॅंप खरेदी केली जाईल\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t29\nव्यवसाय सदस्यांची वार्षिक बैठक\nब्लॉक बी निविदा निकालाचे प्रशिक्षण आणि मनोरंजन सुविधा सुधारणे\n22 डीबीएम क्षेत्रात टिल्ट आणि हेक्टोमीटर प्लेट\nअरिफये पामुकोवा लाइन येथे अंडरपास व ओव्हरपास ब्रिजचे बांधकाम\nस्वीडन वरबर्ग बोगदा डिझाइन काम निविदा निकाल\nओलपास पास उलुकाला बोझाकप्रि लाइन लाइन किमी: 55 + 185\nपरिवहन मंत्रालय अपंग व माजी बळींची तोंडी परीक्षा निकाल\nवेस्टर्न मेडिटेरियन डेव्हलपमेंट एजन्सी कर्मचारी भरती करेल\nदक्षिण मारमार विकास यंत्रणा कर्मचारी भरती करेल\nTŞVASAŞ 20 सतत भरती तोंडी परीक्षा घोषणा\nवीज निर्मिती इंक. खरेदी करण्यासाठी उपनिरीक्षक महासंचालक\nERÜ आणि Erciyes Aş दरम्यान शिखर परिषदेत करिअर प्रोटोकॉलवर स्वाक्षरी झाली आहे\nसापांका केबल कार प्रकल्प जिथे तो गेला तेथून सुरू आहे\nमेसुडीये हिम उत्सव अनेक कार्यक्रम पार पाडला\n10 हजारो कार्टेप हिवाळी महोत्सव कार्फेस्टसह आनंद घेत आहे\nकार्टेप हिवाळी महोत्सव कारफेस्ट उत्साहित प्रारंभ झाला\nतुर्की लॉजिस्टिक सेक्टरने आपली वाढीची कामे सुरू ठेवली आहेत\nअलन्या न्यू ट्रान्सपोर्ट सिस्टम बसली आहे\nअंकारा महानगर वाणिज्यिक टॅक्सी सर्वेक्षण आयोजित केले आहे\nबॅलेंट एस्विट कृपाली छेदनबिंदू येथे शेवटचे स्पर्श\nटीएमएमओबीने इस्तंबूल विरुद्ध कानाल इस्तंबूलला विरोध केला\nघरगुती ऑटोमोबाईल स्वायत्त ड्रायव्हिंग ट्रान्सफॉर्मेशनसाठी उपयुक्त ठरेल\nइस्तंबूल अदालारला कॅरेज वेस्टमधून सोडण्यात आले\nअध्यक्ष एर्दोआन यांना गॅलाटापोर्ट प्रकल्पाची माहिती मिळाली\nगझियान्टेप निझिप दरम्यान रेबस टेस्ट ड्राईव्हस प्रारंभ झाला\nअंकारा मेट्रो आणि बाकेंट्रे मधील बर्सा इझनिक प्रमोशनल व्हिडिओ\nघरगुती ऑटोमोबाईल स्वायत्त ड्रायव्हिंग ट्रान्सफॉर्मेशनसाठी उपयुक्त ठरेल\nघरगुती ऑटोमोबाईलसाठी तांत्रिक कर्मचार्‍यांच्या गरजा भागविणारी शाळा निश्चित केली गेली आहे\nघरगुती ऑटोमोबाईल BUTEKOM सह गियर वाढवेल\nमहत्वाची गोष्ट म्हणजे घरगुती मोटारींचे उत्पादन करणे नव्हे तर विक्री नेटवर्क योग्यप्रकारे स्थापित करणे होय\nघरगुती कार बर्सा वरून वर्ल्ड शोकेसमध्ये हलविल्या जातील\nटीसीडीडी विकल्याचा आरोप प्रत्युत्तर खाजगीकरण हा मुद्दा नाही\nTŞVASAŞ 20 सतत भरती तोंडी परीक्षा घोषणा\nइस्तंबूलमध्ये ओईएफ परीक्षा दिवसासाठी वाहतूक\nआयईटीटी बस अपघातांची संख्या कमी करीत आहेत\nअल्टुनिझाडे मेट्रोबस स्टेशन विस्तारित\nस्वायत्त ड्रायव्हिंगसाठी स्थानिक ऑटोमोबाईल्स इंटरनेटवरून अद्ययावत केली जाऊ शकतात\nघरगुती ऑटोमोबाईलसाठी तांत्रिक कर्मचार्‍यांच्या गरजा भागविणारी शाळा निश्चित केली गेली आहे\nBUTEKOM घरगुती कारसाठी तंत्रज्ञान विकसित करते\nमहत्वाची गोष्ट म्हणजे घरगुती मोटारींचे उत्पादन करणे नव्हे तर विक्री नेटवर्क योग्यप्रकारे स्थापित करणे होय\nइस्तंबूल मधील बीएमडब्ल्यू मोटारॅड मोटोबाइकची नवीनतम मॉडेल्स\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nध्वजांकित करा / इझमिर - तुर्की\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nअंकारा İझमीर हाय स्पीड ट्रेन प्रोजेक्टचा सामना पोथोल जोखीम आहे\nअंकारा शिव वायएचटी लाइनमधील बॅलॅस्ट समस्या 60 किलोमीटर रेल काढली\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nगझियान्टेप निझिप दरम्यान रेबस टेस्ट ड्राईव्हस प्रारंभ झाला\nपूर्व एक्सप्रेस तिकीट किंमती 2020\nडेनिझली इझमीर ट्रेन टाइम्स नकाशा आणि तिकिट किंमती\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nHalkalı गेबेझ मार्मारे मॅप स्टॉप आणि इंटीग्रेटेड लाइन्स\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nमजकूर पाठविण्यात अयशस्वी - आपले ई-मेल पत्ते तपासा\nईमेल तपासणी अयशस्वी झाली, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nक्षमस्व, आपला ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cm-devendra-fadanvis-criticize-on-raj-thakare/", "date_download": "2020-01-23T15:21:42Z", "digest": "sha1:KGYQAT6CQJAA7A4EOXQ6I65VENOKKPJZ", "length": 7241, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "cm devendra fadanvis criticize on raj thakare", "raw_content": "\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या ���नातून जात नव्हता : राज ठाकरे\n‘बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना हाकलून लावलंच पाहिजे’\nआमची ‘आरती ‘ त्रास देत नाही ; तर तुमच्या ‘ नमाज ‘ चा त्रास कसा सहन करणार\n‘बोगस बातम्यांकडे लक्ष देऊ नका’\n‘मान न मान मैं तेरा मेहमान’; मुख्यमंत्र्यांनी केले राज ठाकरेंवर शरसंधान\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ‘मान न मान मैं तेरा मेहमान’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर शरसंधान केले आहे.\n‘न्यूज18 लोकमत’च्या न्यूज रूम चर्चेत बोलत असताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टिका केली. राज आमचे जुने मित्र असल्याचं सांगत भाजपविरोधात राज ठाकरेंनी सभा घेतल्या तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही हे स्पष्ट केलं. उलट राज ठाकरेंच्या सभांचा फायदा मोदींना होईल. तसेच राज ठाकरेंच्या या निर्णयामुळे त्यांचा मतदार दूर जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान, राज्यात साधारण सहा ते नऊ जागांवर राज यांच्या सभा होतील अशी माहिती समोर येत आहे. यात बारामती, मावळ, नाशिक, नांदेड, सातारा, सोलापूर, उत्तर मुंबई, उत्तर पूर्व आणि उत्तर मध्य मुंबई आदी लोकसभा मतदारसंघाची चर्चा आहे.अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, चर्चेतील सर्व मतदारसंघ हे आघाडीच्या दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ आहेत. त्यामुळे आघाडीतील दिग्गजांसाठी मनसेची तोफ धडाडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\nअधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश\nराज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदा���ात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...\nमंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका\nबाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा\nजावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2020-01-23T13:52:49Z", "digest": "sha1:CYM2ETFCJTJCABFM3TZRHEXDWHUY3F3E", "length": 2480, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "तोस्काना - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nतोस्काना हा इटलीच्या मध्य भागामधील एक प्रांत आहे. फ्लोरेन्स ही तोस्काना प्रांताची राजधानी आहे.\nतोस्कानाचे इटली देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २२,९९० चौ. किमी (८,८८० चौ. मैल)\nघनता १६१ /चौ. किमी (४२० /चौ. मैल)\nतोस्काना हे प्राचीन काळापासून इटलीतील कला, वास्तूशास्त्र इत्यादींचे माहेरघर मानले गेले आहे. इटालियन रानिसांचा उगम तोस्काना प्रांतात झाला. लिओनार्दो दा विंची व मायकलएंजेलो हे रानिसां काळातील जगप्रसिद्ध कलाकार ह्याच प्रांतातील आहेत.\nकलेसोबतच तोस्कानाची वाईनदेखील जगप्रसिद्ध आहे.\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at १५:५२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/faf-du-plessis-and-mahela-jayawardene-have-opposes-four-day-test-matches-250429", "date_download": "2020-01-23T13:30:35Z", "digest": "sha1:IGHK4SGFEFUPM4RF6BSKA5U5GZ4SVFS3", "length": 15670, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "सचिन-विराट पाठोपाठ 'या' खेळाडूंचा चार दिवसांच्या कसोटीला विरोध! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nसचिन-विराट पाठोपाठ 'या' खेळाडूंचा चार दिवसांच्या कसोटीला विरोध\nबुधवार, 8 जानेवारी 2020\nआयसीसीची क्रिकेट समिती मार्चमध्ये या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. 27 ते 31 मार्च या कालावधीत दुबईमध्ये आयसीसीची बैठक होणार आहे.\nकेपटाऊन : चारदिवसीय कसोटी क्रिकेटच्या प्रस्तावाला यापूर्वी सचिन तेंडुलकर, शोएब अख्तर, टीम पेन, विराट कोहली यांनी विरोध दर्शविला आहे. यात आता दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू माहेला जयवर्धने यांनीही विरोध केला आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nइंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर बोलताना त्याने आयसीसीच्या या प्रस्तावावर सडकून टीका केली. इंग्लंडविरुद्ध झालेली कसोटी पाचव्या दिवसापर्यंत रंगली.\n- U19 World Cup : आयसीसीने सिलेक्ट केले भारताकडून एकमेव पंच\nसामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, \"मी पाच दिवसांच्या कसोटीचा चाहता आहे. कसोटी पाचव्या दिवसापर्यंत खेळविली जात नाही म्हणून खूप खर्च होत आहे, याची मला कल्पना आहे. मात्र, या प्रस्तावावर समान मतप्रवाह असतील. मी अशा अनेक सामन्यांमध्ये खेळलो आहे, ज्यांचा निकाल पाचव्या दिवशी लागला आहे. अशा सामन्यांचा निकाल चौथ्या दिवशी लागणे खूप कठीण होते.''\n- दोस्ती अन् कुस्ती : हर्षवर्धन-शैलेशच्या खिलाडूवृत्तीचा मेरी-झरीनने घ्यावा आदर्श\nमाहेला जयवर्धनेनेसुद्धा या प्रस्तावाला विरोध केला आहे. तो आयसीसीच्या क्रिकेट समितीचा सदस्यही आहे. तो म्हणाला, \"आपण यावर मार्चमध्ये चर्चा करणारच आहोत. मात्र, माझ्यामते कसोटी ही पाचच दिवसांची असावी. मला यात कोणताही बदल अपेक्षित नाही.''\n- विराटने कर्णधार म्हणून टी20मध्ये केला 'हा' विक्रम; धोनीलाही टाकले मागे\nआयसीसीची क्रिकेट समिती मार्चमध्ये या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. 27 ते 31 मार्च या कालावधीत दुबईमध्ये आयसीसीची बैठक होणार आहे. 2023नंतर इंग्लंडने या कल्पनेला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियासुद्धा या योजनेचा गांभीर्याने विचार करत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nBLOG : असा अतिथी \"देवो भव'\n\"मी तुझ्यावर बलात्कारही करणार नाही... कारण तू त्या योग्यतेची नाहीस,' असे असभ्य विधान करणाऱ्या व्यक्तीची गणना कोणात केली जाईल\nBLOG : दर्शनीय दुबई\nदुबई हा जसा रोजगाराच्या शोधात असलेल्या असंख्य भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय, तेवढाच तो पर्यटकांच्या औत्सुक्‍याचाही विषय. हल्ली उच्च मध्यमवर्गीयही...\nकुलगुरू डॉ.विलास भाले यांना ‘हरितरत्न’\nअकोला : कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी अखिल भारतीय स्तरावरील प्रतिष्ठीत ‘हरितरत्न - 2019’ हा पुरस्कार, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी...\nअन् 69 वर्षीय महिला बचावली\nऔरंगाबाद : कोणत्याही टाक्‍याशिवाय, छातीची चिरफाड न करता पायातून नळीद्वारे हृदयाची प्रमुख झडप बदलण्याची शस्त्रक्रिया कमलनयन बजाज रुग्णालयातील ज्येष्ठ...\nमुंबई : दूरचित्रवाणी वाहिनीच्या दरांमध्ये पारदर्शकता आणि समानता निर्माण करण्यासाठीच सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना वाहिनी...\nमुंबईतील विकासकामे ‘मेड इन चायना’\nमुंबई : मुंबईत सुरू असलेल्या विविध विकासकामांसाठी चीनच्या कंपनीचे सहकार्य घेतले जाणार आहे. मुंबईतील समुद्र आणि टेकडीखालील वाहतुकीचा बोगदा, महालक्ष्मी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vachakpatre-news/readers-response-133-1367649/", "date_download": "2020-01-23T14:30:14Z", "digest": "sha1:QMXH5XV2S6MROGBUIRVH65QWE73Y2C2P", "length": 26297, "nlines": 265, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Readers response | उद्देश आणि नियोजन यांची कसरत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nउद्देश आणि नियोजन यांची कसरत\nउद्देश आणि नियोजन यांची कसरत\n‘कल्लोळपर्व -दोन’ हा ’मथितार्थ’ सर्वसामान्यांच्यात माजलेल्या खळबळीला समर्पक शब्दांत मांडणारा.\n‘लोकप्रभा’ २ डिसेंबरमधील ‘कल्लोळपर्व -दोन’ हा ’मथितार्थ’ सर्वसामान्यांच्यात माजलेल्या खळबळीला समर्पक शब्दांत मांडणारा वाटला. खरं तर भ्रष्टाचार आणि त्यातून निर्माण होणारा काळा पसा हा जाचक करप्रणालीमुळे होतो हे उघड सत्य आहे. प्रत्यक्ष उत्पन्न कराचे दर विदेशांपेक्षा कमी वा जास्त असले तरी कर न भरण्याची मानसिकता, त्याच वेळी उत्पन्न ठरवण्याची क्लिष्ट पद्धत, सरकारदरबारी कामं करून घेण्यासाठी द्यावं लागणारं ‘मानधन’ जमाखर्चात बसवण्याची कसरत व त्याद्वारे कमीतकमी करदर कोष्टकात उत्पन्न बसवण्याचे प्रयत्न, करविवरणपत्रातील विसंगतींसाठी करनिर्धारण अधिकाऱ्यांची ‘समजूत’ घालण्याचं व्यवस्थापन, हे इथलं वास्तव आहे. तशीच क्लिष्टता आणि ‘आíथक व्यवस्थापन’ यां���ा इतरही अप्रत्यक्ष करांच्या बाबतीत व्यापारी, उद्योजक तसंच सामान्य करदात्यांना सामोरं जावं लागणं या साऱ्यांमुळे जो काळा पसा निर्माण होत राहतो त्याला आहेत त्या चलनी नोटा बदलून त्याच किंवा अधिक मूल्याच्या नोटा चलनात आणून आळा कसा बसणार हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. त्यासाठी साधीसोपी पारदर्शक, संगणकीकृत करप्रणाली, करदरांची सुटसुटीत रचना हेच आवश्यक आहेत.\nस्वतहून उत्पन्न जाहीर करून ४५ टक्के कर भरण्याची योजना ३० सप्टेंबर २०१६ ला बंद केल्यानंतर लगेचच चलनी नोटा रद्द करण्याचं पाऊल उचलल्यानं त्यात भाग न घेतलेल्यांना पश्चात्ताप होऊ शकतो आणि त्यातून दंड वगरे धरून ४५ टक्क्य़ांपेक्षा जास्त कर भरला जाऊ शकतो. पण असे किती असणार येऊ घातलेली सेवा व वस्तू कररचना जी जास्त क्लिष्ट न करता राबवली गेली, व्यवहार त्या त्या वेळी करनिर्धारणासाठी सादर केले गेले व वेळेतच त्यांचं करनिर्धारण केलं गेलं तर भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसू शकेल.\nजुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा मिळण्याला होणाऱ्या विलंबामुळे किरकोळ व्यापारी, भाजीवाले तसेच ग्राहक हवालदिल झाले हे खरं. विरोधकांनीही सरकारला ‘वेळ’ न दिल्याबद्दल धारेवर धरलं. पण हाही विचार केला गेला पाहिजे की नोटाबंदीला वेळ देऊन काळा पसा अन् बनावट नोटा बाहेर कशा येणार\nकाळा पसा बाळगणारे सत्ताधारी धरून सर्वच पक्षांत असणार हे माहीत असलेल्या पंतप्रधानांनी स्वीकारलेला धोका समजून घेऊन आल्या आíथक प्रसंगाला सामोरं जाण्यातच देशाचं हित आहे असं वाटतं.\n– श्रीपाद कुलकर्णी, बिबवेवाडी, पुणे.\nविचार न करताच निर्णय\n‘कॅशलेस, अद्यापही परिघाबाहेरच’ आणि ‘पावसानं तारलं -कॅश‘लेस’नं मारलं’ या दोन्ही कव्हर स्टोरी वाचल्या. दोन्ही लेख अभ्यासपूर्ण होते आणि निश्चलनीकरणाच्या पाश्र्वभूमीवर वेगळा दृष्टिकोन देणारे होते. निश्चलनीकरणाच्या निर्णयाच्या परिघावर दडलेल्या अनेक विषयांचा मोदी सरकारने फारसा साकल्याने विचार केल्याचे दिसत नाही. नोटाबंदीचा निर्णय लोकप्रियतेला अनुसरूनच घेतल्याचे यातून जाणवते. मूलभूत पायाभूत सुविधा नसताना असे पर्याय अवलंबल्यावर काय होऊ शकते हेच यातून दिसून आले. नोटाबंदी करताना सुरुवातीला काळ्या पैशावर हल्लाबोल असे सांगितले, मग बनावट नोटांना अटकाव आणि आता कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे जायचे असल्याचे सरकार सांगत आहे. हे सारंच अनाकलनीय आहे. आधी पायाभूत सुविधा विकसित करणे गरजेचे असते, मगच पुढील वाटचाल सुकर होते. पण आपल्याकडे अपरिहार्य परिस्थिती निर्माण केली गेली. त्यातून नवी व्यवस्था विकसित करायचा प्रयत्न सुरू आहे. होणार काय तर केवळ एक अर्धवट, अविकसित अशी कॅशलेस यंत्रणा हाती येणार आणि उद्या रोख चलन हाती येऊ लागले की मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न झाले नाहीत म्हणजे मिळवले. असो.. सध्या तरी या अर्धवट व्यवस्थेतच आपल्याला पुढे जात राहावे लागेल. दुसरे असे की कृषी क्षेत्रावर जगणारा मोठा वर्ग आपल्या देशात आहे. त्याचा फारसा विचार या सर्वामध्ये झाल्याचे दिसून येत नाही.\n– जनार्दन भोसले, नागपूर.\n‘लोकप्रभा’चे सर्वच विशेषांक उत्कृष्ट असतात. १६ डिसेंबरचा लग्नसराई विशेषांक आवडला. अंकाचा बाज सेलिब्रेशनचा असला तरी एकंदरीतच नव्या पिढीचं प्रतिबिंब त्यातून जाणवलं. व्हच्र्युअल कांदेपोहे, स्पिन्स्टर पार्टी, सेलिब्रेशनचे नवे फंडे हे लेख विशेष आवडले. आजची पिढी लग्न या विषयाकडे कसे पाहते हेच त्यातून दिसून आले. प्रांतोप्रांतीची लग्ने हा विभाग तर धम्मालच होता. भारताच्या विविधतेची एक सुंदर झलक पाहायला मिळाली. समुपदेशकांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं गेलं हे उत्तम.\n– आकांक्षा माने, सोलापूर.\nआपल्याकडे सेलिब्रेटी म्हटलं की जणू काही देवच भेटल्यासारखे वाटते. त्यामुळे ज्यातत्यात सेलिब्रेटी असलाच पाहिजे असा नियम करून ठेवला आहे आपण. त्याचेच प्रत्यंतर आपल्या लग्नसराई विशेषांकात दिसून येते. अगदी मुखपृष्ठापासून. लग्न हा वैयक्तिक पण सामाजिक असा सोहळा. पण त्यातदेखील सेलिब्रेटी फोकस आवडला नाही. असो. आम्ही ते सोडून बाकी सर्व वाचले. उत्तम होते.\n– नंदिनी काळे, पुणे.\nयेता जावळी, जाता गोवळी\n‘लोकप्रभा’च्या ९ डिसेंबर २०१६ च्या अंकातील ‘येता जावळी, जाता गोवळी’ हा साईप्रसाद बेलसरे यांचा लेख चांगला आहे. पण त्यांनी प्रवास कसा कसा झाला याचा नकाशा जोडला असता तर ज्यांची असाच प्रवास करण्याची इच्छा आहे त्यांना उपयोग झाला असता. एकंदर पहाता आपल्याकडची प्रवास वर्णने / ट्रेकिंग वरचे लेख/ यामध्ये नकाशा का नसतो, ते कळत नाही.\n– सुनील सरंजामे, चेंबुर, मुंबई.\n‘लोकप्रभाच्या ९ डिसेंबरच्या अंकातील पलटवार, अमृततुल्य चहा, कार्पोरेट कथा हे लेख आवडले. – प्रकाश पिराळे, बेळगाव.\n‘कॉर्पोरेट कथा या सदरातील प्रशांत दांडेकर यांनी लिहिलेला पलटवार हा लेख आवडला. – अशोक वर्देकर\nक्रीडा म्हटले की क्रिकेट हे समीकरण ‘लोकप्रभा’ बऱ्यापैकी तोडताना दिसते. इतर क्रीडा प्रकारांना आपण चांगलीच प्रसिद्धी देता त्याबद्दल अभिनंदन. ९ डिसेंबरच्या अंकातील कॅरम विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील भारताच्या यशाच्या पाश्र्वभूमीवर भारतीय संघाचे प्रशिक्षक अरुण केदारे यांची मुलाखत मुद्दाम वाचली. मुलाखतीत काही त्रुटी असल्या तरी या खेळाची आपण दखल घेतली हे विशेष. असेच लेख प्रकाशित करावेत.\n– सुनील वालावलकर, ठाणे.\nरुपाली पारखे यांच्या ‘आसमंतातून’ या सदरामुळे नेहमीच्याच पाहण्यातला आसमंत वेगळ्या दृष्टीने उलगडला जात आहे. २५ नोव्हेंबरच्या अंकातील गाढव, रानडुक्कर आणि कुत्रा या प्राण्यांवरील लेख खरे तर आश्चर्याचा धक्काच होता. या प्राण्यांवर केवळ टिकात्मक बातम्या किंवा हेटाळणीच्या शब्दांमध्ये वापर इतपतच महत्त्व दिले जाते. या लेखामुळे या प्रजातींच्या मुळापर्यंत जाता आले. एकच खटकले. शिकारी कुत्रे हेदेखील जंगलाचाच घटक आहेत हे मान्य पण त्यांची वाढती संख्या ही जंगलाचे भूषण म्हणता येत नाही. पेंच (म.प्र.) मध्ये सध्या या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे.\n– अचला खाडिलकर, पुणे.\nस्मार्ट सिटीतील प्रदूषणाचे वास्तव\nविद्यमान केंद्र सरकार नवनवीन योजना राबवीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता स्मार्ट सिटी योजना आली आहे. देशभरातून काही निकषांच्या आधारावर मोजकी शहरे स्मार्ट सिटी म्हणून निवडायची व त्यांचा मूलभूत सर्वागीण विकास करायचा अशी ही योजना आहे. दि. १८ नोव्हेंबर २०१६ च्या ‘लोकप्रभा’च्या अंकात हा विषय वाचनात आला. तोंडाला रुमाल बांधून प्रदूषणापासून रस्त्याने फिरणारे स्मार्ट सिटीतील नागरिक असे मुखपृष्ठावरील चित्र बरेच काही सांगून जाते. सध्या दिल्ली वा देशाच्या राजधानीत प्रदूषणाची भीषण समस्या उद्भवली आहे. हे प्रदूषण पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत आहे व स्मार्ट सिटीचे खरे वास्तव सांगत आहे; पण प्रदूषणाची समस्या आता फक्त दिल्लीपुरती मर्यादित नाही, तर पुणे, सोलापूरसारख्या स्मार्ट सिटीत निवड झालेल्या शहरांतही उग्र रूप धारण करत आहे. मानवाची ही चूक आहे.\n– शैलेंद्र चौधरी-पाटील, सोलापूर.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅ��� डाऊनलोड करा.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 लग्न विशेषांक आवडला\n2 इतर देशांशी तुलना कशाला\n3 हिंमतच होता कामा नये\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/business/best-ways-to-prevent-credit-card-and-debit-card-fraud-41589", "date_download": "2020-01-23T13:54:49Z", "digest": "sha1:RGFTMWNGXS4HTUGHRI5N6MMNSMPCSHLG", "length": 14038, "nlines": 117, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "डेटा चोरीपासून 'असं' वाचवा आपलं Debit आणि Credit Card", "raw_content": "\nडेटा चोरीपासून 'असं' वाचवा आपलं Debit आणि Credit Card\nडेटा चोरीपासून 'असं' वाचवा आपलं Debit आणि Credit Card\nसध्याच्या डिजिटल जगात डेटा सुरक्षित ठेवणं कठीण होत आहे. डेटा चोरीमागे आपलं बँक खातं साफ करणं हा गुन्हेगारांचा एकच हेतू आहे. काही गोष्टींची काळजी घेऊन आपल्या बँक डेटाचे संरक्षण करू शकतो. कार्डधारकाने कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याची माहिती आपण घेऊया.\nडेटा चोरी ही एक मोठी समस्या बनत आहे. ही डेटा चोरी जर बँकिंगशी संबंधित असेल तर याचा फटका खूप लोकांना बसतो. आईबीए ग्रुपच्या सायबर सुरक्षा संशोधकांनी या वर्षी बँकिंग क्षेत्राशी संबंधित सर्वात मोठी सायबर चोरी उघडकीस आणली आहे. १३ लाख भारतीयांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचा डेटा ऑनलाईन विकला जात असल्याची माहिती उघड झाली आहे. एटीएम आणि पीओएस मशीनमध्ये स्किमिंग डिव्हाइसेस बसवून हा डेटा चोरीला गेला आहे. यात ट्रॅक -२ स्तरीय डेटा देखील आहे, जो कार्डच्या चुंबकीय स्तरामध्ये आहे. ट्रॅक -२ लेव्हल डेटामध्ये ग्राहकांच्या प्रोफाइल आणि व्यवहाराशी संबंधित महत्वाची माहिती असते.\nया डेटा चोरीतून लक्षात येतंय की, सध्याच्या डिजिटल जगात डेटा सुरक्षित ठेवणं कठीण होत आहे. डेटा चोरीमागे आपलं बँक खातं साफ करणं हा गुन्हेगारांचा एकच हेतू आहे. म्हणून कार्डधारकाने सतर्क असणं आवश्यक आहे. आपण काही गोष्टींची काळजी घेऊन आपल्या बँक डेटाचे संरक्षण करू शकतो. डेबिट आणि क्रेडिट कार्डधारकाने कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याची माहिती आपण घेऊया.\nबँक कार्ड धारकांनी त्यांचे क्रेडिट, डेबिट कार्डचे फोटो कधीही, कोठेही पोस्ट करू नयेत.\nकार्डधारकाने त्याच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे व्यवहार फक्त सुरक्षित आणि विश्वासार्ह वेबसाइटवरून करावे.\nकार्डधारकाने कार्डचा तपशील ऑनलाइन टाकताना ऑटोफिल डिसेबल ठेवावे. तसंच वेळोवेळी वेब ब्राउझरची कॅश मेमरी डिलीट करावी.\nकार्डधारकाने कधीही आपले कार्ड सेव्ह करुन वेबसाइटवर ठेवू नये.\nसार्वजनिक आणि मोफत वाय-फाय इंटरनेट वापरताना आपल्या बँक कार्डचा तपशील भरू नका.\nकाही बँका असुरक्षित कार्ड देखील जारी करतात. या कार्डने स्वाइप मशीनवर ओटीपी किंवा पिनशिवाय व्यवहार केले जातात. अशा वेळी कार्डधारकाने बँकेशी संपर्क साधावा आणि त्यांचे कार्ड बदलून घ्यावे\nग्राहकांनी वेळोवेळी आपला ऑनलाइन वाॅलेटचा पासवर्ड आणि कार्डचा पिन क्रमांक बदलला पाहिजे.\nऑनलाइन शॉपिंगनंतर ग्राहकांनी लॉग आउट केले पाहिजे.\nग्राहकांनी नेहमीच आपल्या संगणकावर किंवा लॅपटॉपमध्ये नवीनतम आणि सशुल्क अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरावे\nफिशिंग ईमेल आणि बनावट फोन कॉलबद्दल ग्राहकांनी सतर्क असले पाहिजे. लक्षात ठेवा की कोणतीही बँक, वेबसाइट किंवा विमा कंपनी आपल्या क्रेडिट-डेबिट कार्ड किंवा सीव्हीव्हीचा तपशील विचारत नाही.\nस्मार्टफोनमध्ये अॅप डाऊनलोड करताना आवश्यकतेनुसार अॅक्सेस द्या. एसएमएस, कॉल आणि गॅलरीमध्ये प्रवेश मागणाऱ्या अ‍ॅप्सचा वापर करू नका. असे अॅप्स वापरणे आवश्यक असल्यास, त्यांना allow once वर अॅक्सेस द्या आणि खाते व्हेरीफाय झाल्यानंतर अॅक्सेस रद्द करा.\nगुन्हेगार सीव्हीव्ही सहज शोधतात\nग्राहकाने कोणत्याही बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा फोटो कधीही कोणत्याही वेबसाइट, मेल किंवा कोठेही अपलोड करू नये. सायबर गुन्हेगार आपले क्रेडिट कार्ड नंबर, कार्डची समाप्ती तारीख आणि सीव्हीव्ही नंबरद्वारे आपले खाते साफ करू शकतात. जरी सायबर गुन्हेगाराला आपल्या क्रेडिट कार्डच्या पुढील भागाचा फोटो मिळाला, तरीही ते आपल्या कार्डाचा सीव्हीव्ही नंबर शोधू शकतात. वास्तविक, सीव्हीव्ही क्रमांकाचा पहिला अंक म्हणजे आपल्या कार्ड क्रमांकाचा पहिला अंक असतो. आणि दुसरे दोन अंक हे कार्ड नंबरचे इतर कोणतेही दोन अंक असतात जे काही सॉफ्टवेअरच्या मदतीने गुन्हेगार शोधू शकतात.\nअसुरक्षित कार्डला नाही म्हणा\nकाही असुरक्षित डेबिट आणि क्रेडिट कार्डदेखील बँकेद्वारे जारी केले जातात. या कार्डने स्वाइप मशीनवर ओटीपीशिवाय व्यवहार केले जातात. अशा परिस्थितीत जर आपले कार्ड चोरीस गेले असेल तर गुन्हेगार ओटीपीशिवाय आपल्या खात्यातून व्यवहार करू शकतो. नुकसान टाळण्यासाठी ग्राहकाने अशी कार्डे बदलायला हवीत.\nखात्यातून पैसे काढल्यास काय करावे\nजर आपल्या बँक खात्यातून अज्ञात व्यवहाराद्वारे पैसे काढले गेले असतील तर आपण त्वरीत बँकेशी संपर्क करायला हवा. तसंच ज्या वेबसाइटद्वारे पैसे गेले आहेत त्या वेबसाइटशी संपर्क साधावा. जर आपण पैसे काढल्यानंतर ५ ते ६ तासांच्या आत बँक आणि वेबसाइटशी संपर्क साधला तर आपण ८० ते १०० टक्के पैसे परत मिळवू शकता.\nसुकन्या समृद्धी योजना : मुलींच्या सुरक्षित भविष्याची तरतूद\nपीपीएफ : सरकारी हमीचा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय\nपॅन-आधार लिंक नसल्यास पॅन निष्क्रीय होणार नाही, हायकोर्टाचा निकाल\nएलआयसीच्या २३ योजना १ फेब्रुवारीपासून बंद\n३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी बँकांचा संप\nPMC scam: वाधवा पितापुत्राच्या घराबाहेर निदर्शने, १२ आंदोलक पोलिसांच्या ताब्यात\nLIC ची होम लोन ऑफर, EMI मध्ये ६ महिन्यांसाठी सूट\nरतन टाटांनी केलं मोदी सरकारचं कौतुक\nडेबिट, क्रेडिट कार्डवर मिळणार ‘ही' विशेष सुविधा\nक्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्ड का वापरावे\nचांगल्या सिबिल स्कोअरसाठी 'ह्या' ३ बाबी आवश्यक\nSBI चं 'हे' एटीएम १ जानेवारीपासून होणार बंद\nक्रेडिट कार्ड कर्जामुऴे त्रस्त असाल तर पाळा या टिप्स\nSBI च्या ग्राहकांचं 'हे' कार्ड होणार बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AB%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2020-01-23T15:05:49Z", "digest": "sha1:W6VPFMLGIAYHHBJTELVWSXC43XNGINSM", "length": 2133, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ५१९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक\nदशके: पू. ५३० चे - पू. ५२० चे - पू. ५१० चे - पू. ५०० चे - पू. ४९० चे\nवर्षे: पू. ५२२ - पू. ५२१ - पू. ५२० - पू. ५१९ - पू. ५१८ - पू. ५१७ - पू. ५१६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nखशायर शाह तथा झेरेक्सिस पहिला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%AC%E0%A5%AF", "date_download": "2020-01-23T14:27:32Z", "digest": "sha1:TRJJDNSUONH7Z2ZIJTAUBFMTHEPLFEB6", "length": 2067, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ६६९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक\nदशके: ६४० चे - ६५० चे - ६६० चे - ६७० चे - ६८० चे\nवर्षे: ६६६ - ६६७ - ६६८ - ६६९ - ६७० - ६७१ - ६७२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nLast edited on ९ डिसेंबर २०१७, at ००:१९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2020-01-23T14:01:40Z", "digest": "sha1:FW2UU6GYQ2AWYFKZVU54D62TYJHKH27T", "length": 2518, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सालादिन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसालेह अद-दिन युसुफ इबिन अय्युब (अरबी: صلاح الدين يوسف بن أيوب, कुर्दी भाषा: سه‌لاحه‌دین ئه‌یوبی) उर्फ सालादिन हा एक कुर्दी मुस्लिम व इजिप्त व सीरियाचा पहिला सुलतान होता. त्याने फ्रँक व इतर युरोपीय लोकांची लेवांतवरील क्रुसेड रोखण्यासाठी मुस्लिमांची एकजूट केली.\nइजिप्त व सीरियाचा सुलतान\nकट्टर सुन्नी मुस्लिम असलेल्या सालादिनला कुर्दी, अरब व मुस्लिम संस्कृतींमध्ये अत्यंत मानाचे स्थान आहे. त्याच्या सभ्यतेसाठी तो ख्रिच्शन जगतात प्रसिद्ध होता.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/latest-news-assembly-election-2019-attack-on-vanchit-bahujan-aghadi-aurangabad/", "date_download": "2020-01-23T13:55:29Z", "digest": "sha1:Q5HURBVULQR4VOIGSDBL5ETMKE36SYZJ", "length": 19949, "nlines": 243, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राज्यात वंचितच्या तीन उमेदवारांवर प्राणघातक हल्ले | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nकुकडी कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू; अंतिम यादी 17 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार\nसिक्युरिटीगार्ड ने सुपरवायझरची कोयत्याने वार करून केली हत्या ; एमआयडीसीतील क्रॉम्टन कंपनीमधील घटना\nई पेपर- गुरुवार, 23 जानेवारी 2020\nPhoto Gallery : मेट, भुजबळ नॉलेज सिटी मध्ये अवतरली शिवशाही\n2 फेब्रुवारी रोजी रंगणार ‘योगाथॉन-2020’\nबिबट्याच्या संचाराने दाढेगावकर भयभीत\nDeshdoot Impact : अवैध धंद्याबाबतचे वृत्त झळकताच पोलिसांचे ठिकठिकाणी छापे\nजळगाव : प्रजासत्ताक दिनी जवान फौंडेशनतर्फे “अशफाकराम” एकपात्री प्रयोगाचे आयोजन\nजळगाव : भाजपा महापौर पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा\nपारोळा : महामार्गावर पिकअप व टँकरची धडक ; दोन ठार, दोन जखमी\nजळगाव : खुबचंद साहित्यांवरील हल्लाप्रकरणी आणखी दोघांना अटक\nधुळे : चिमठाणेनजीक ट्रक उलटला, अनेकांनी दारूचे बॉक्स नेले वाहून\nसोनगीरात एकाला जिवंत जाळले, तिघांना अटक\nधुळे : पैशाच्या वादातून एकाला जाळले ; सोनगीर गावात तणाव, तिघे ताब्यात\nरस्त्यावर दारूचा महापूर : दारुडे झिंगाट…\nशहादा : युवारंगमध्ये एम.जे.महाविद्यालयाला विजेते तर प्रताप महाविद्यालयाला उपविजेते पद\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरेंच्या उपस्थितीत आज ‘युवारंग’चा समारोप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nBreaking News Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय विधानसभा निवडणूक २०१९\nराज्यात वंचितच्या तीन उमेदवारांवर प्राणघातक हल्ले\nराज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलुर विधानसभा मतदारसंघात आणि अंतापुर चैनपुर येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. रामचंद्र भरांडे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांच्या गाडीच्या काचा फोडून नासधूस करण्यात आली आणि प्रा. रामचंद्र भरांडे यांच्यासह कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. भरांडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासह जालना आणि सोलापूरमधील करमाळा या ठिकाणी देखील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवर हल्ले झाले आहेत.\nयेथील देगलूर मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष साबणे व काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्यात पुन्हा लढत आहे. पण वंचित बहुजन आघाडीनेही येथे उमेदवार उभे केल्याने निवडणुकीला तिरंगी स्वरुप प्राप्त झाले. वंचितने प्रा.रामचंद्र भरांडे यांना उमेदवारी दिली.\nजिल्हा आणि राज्यातील राजकारण लोकसभा निवडणुकीत ढवळून निघाले होते आता विधासभा निवडणुकीत देखील प्रस्थापित घराणेशाही वाल्या उमेदवार लोकांनी याचा धसका घेतला म्हणून त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारावर हल्ले करायला सुरुवात केली आहे’, असे वंचित बहुजन आघाडीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.\nसोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघात वंचितचे उमेदवार अतुल खूपसे पाटील यांच्या पत्नी आणि पोलिंग एजंट यांच्यावर आज सकाळी हल्ला केला गेला. यात खूपसे पाटील यांच्या पत्नीच्या हाताला तर २ कार्यकर्त्यांना डोक्याला जबर मार लागला असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. दुसरीकडे जालना शहरातील वंचितचे उमेदवार अशोक खरात यांच्यावर आज सकाळी हल्ला केला गेला. यात त्यांच्या कार्यकर्ता जबर जखमी झाला असून जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व ठिकाणी स्थानिक पोलीस ठाण्यात याविरुद्ध गुन्हे दखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.\nया संपूर्ण प्रकरणांची पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषी व्यक्तींना कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य महिला प्रमुख रेखाताई ठाकूर यांनी केली आहे.\nइमिटेशन ज्युएलरीचा ‘साज’ आता खरेदी करा ऑनलाईन; टकले ज्युएलर्सचा व्यावसायिक विस्तार\nविधानसभा निवडणूक : पारोळा मतदान (फोटो गॅलरी)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nछावणी सुरू न झाल्याने शेतकर्‍याची आत्महत्या\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nसुपा: धाब्यावर डान्सबार; सात महिलांसह 15 जण ताब्यात\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nकलाकारांचा गणेशोत्सव : बाप्पासोबत माझं नातं शब्दांत व्यक्त करता येणार नाही – राहुल पेठे\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिला दगावली : नातेवाईकांचा आरोप\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\nराज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ\nशिवभोजन योजनेसाठी तीन महिन्याकरिता ६. ४८ कोटी रुपयांचे अनुदान\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\nराज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ\nशिवभोजन योजनेसाठी तीन महिन्याकरिता ६. ४८ कोटी रुपयांचे अनुदान\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/iran-never-won-war-never-lost-negotiation-says-donald-trump-248955", "date_download": "2020-01-23T13:38:03Z", "digest": "sha1:OHBLATXCN5E6MARNWRGEPY3FEPD6KAPE", "length": 15246, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "इराणच्या धमकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सुचक इशारा | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nइराणच्या धमकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सुचक इशारा\nशुक्रवार, 3 जानेवारी 2020\nअमेरिका आमि इराणमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट करत इराणला सूचक इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटले आहे की, इराण युद्धात कधी जिंकत नाही, पण तो तहातही हारत नाही'. अप्रत्यक्षपणे त्यांनी युद्धाची भाषा करणाऱ्या इराणला चर्चेचे निमंत्रण दिलेले यातून स्पष्ट होत आहे.\nवॉशिंग्टन : अमेरिका आमि इराणमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट करत इराणला सूचक इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटले आहे की, इराण युद्धा�� कधी जिंकत नाही, पण तो तहातही हारत नाही'. अप्रत्यक्षपणे त्यांनी युद्धाची भाषा करणाऱ्या इराणला चर्चेचे निमंत्रण दिलेले यातून स्पष्ट होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nअमेरिकन एअर स्ट्राइकमध्ये कासिम सुलेमानीचा मृत्यू झाल्यानंतर आता इराणकडून बदला घेण्याची भाषा केली जात असताना अमेरिकेला किंमत चुकवावी लागेल असे इराणने स्पष्ट शब्दात म्हटले होते, त्यावर ट्रम्प यांनी हे सूचक ट्विट केले आहे.\nकासिम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर आयातुल्ला खोमेनी यांनी काही टि्वटस केले आहेत. सुलेमानी यांना श्रद्धांजली वाहताना अमेरिकेला त्यांनी इशारा दिला होता. इतकी वर्ष त्यांनी अथक मेहनत घेतली. शहीद होणे हा एक पुरस्कार आहे, असे खोमेनी यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले होते. खोमेनी यांनी म्हटले होते की, 'सर्व शत्रुंनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, जिहाद यापुढेही सुरु राहिल आणि त्याला दुप्पट बळ मिळेल, या पवित्र लढाईत निश्चित विजय होईल'. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही अमेरिकेवर टीका केली होती.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआंतरराष्ट्रीय परिसंवादात २६० शोधनिबंध सादर\nपिंपरी - औद्योगिक शिक्षण मंडळ, चिंचवड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनगोईंग रिसर्च इन मॅनेजमेंट ॲण्ड आयटी या विषयावर...\nकोण आहेत यावर्षीचे प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे वाचा\nनवी दिल्ली - ब्राझीलचे अध्यक्ष जेर मेस्सियास बोल्सोनारो हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील. पंतप्रधान नरेंद्र...\nथॉट लिडर्स : नॉम चाम्स्की - 'खराखुरा विचारवंत'\nग्लोबल थॉट लिडर्स : नॉम चाम्स्की \"विचारवंत' हे विशेषण आजकाल फार सैलपणे वापरले जात असले तरी खरे विचारवंत स्वतःला कधीही हे बिरूद लावून घेत...\nअमेरिकेची सुबत्ता ‘न भुतो न भविष्यती’\nदावोस - ‘सध्या अमेरिकेत जी आर्थिक भरभराट होते आहे आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आहे अशी जगाने आतापर्यंत अन्यत्र कुठेही बघितली नव्हती,’’ असे...\nबगदादमध्ये अमेरिकेच्या दुतावासाजवळ रॉकेट हल्ला\nबगदाद : इराकची राजधानी बगदाद शहरातील ग्रीन झोनमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दुतावासाजवळ तीन रॉकेट डागण्यात आल्याने अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद शांत...\nइंचनाळच्या गणेश मंदिर दानपेटीत परकिय चलन\nगडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील गणेश मंदिराच्या दानपेटीत परकिय चलन आढळले आहे. बेहरीन व अमेरिका या दोन देशांचे हे चलन आहे. देवस्थान स्थानिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/faq/questions-en/account-en/my-jumbo-subscription-is-activated-but-my-download-speed-is-still-limited", "date_download": "2020-01-23T15:25:22Z", "digest": "sha1:55XHL2FE5GLY5O55IWKPTDPTMPIKP4ZJ", "length": 9106, "nlines": 94, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "माझे खूप मोठ्या आकाराचा सदस्यता सक्रिय आहे, पण माझ्या डाउनलोड गती अजूनही मर्यादित आहे", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nसिम्युलेटर, अॅड-ऑन आणि वेबसाइटबद्दल प्रश्न\nमाझे खूप मोठ्या आकाराचा सदस्यता सक्रिय आहे, पण माझ्या डाउनलोड गती अजूनही मर्यादित आहे\n- प्रथम, तपासणी statut « खूप मोठ्या आकाराचा ओके »वेबसाइटच्या वरच्या उजव्या बाजूला खाली दिलेले आहे:\nआपण «दिसत असेल तर - Statut: खूप मोठ्या आकाराचा नाही »आपल्या खूप मोठ्या आकाराचा सदस्यता याचा अर्थ असा की य नाही. , आपल्या खात्यात पुन्हा कनेक्ट करण्याचा प्रयत्न «लॉग आउट करा» बटण वापरून. तो आपल्या 'जम्बो' सभासदत्व कार्यान्वित पाहिजे.\n- आपण statut पाहिल्यास « खूप मोठ्या आकाराचा ओके », परंतु आपली डाऊनलोडची गती 220ko / s पेक्षा जास्त नाही, नंतर तपासा की आपल्या बँडविड्थ एकाच वेळी डाउनलोड करण्याचा प्रयत्न करणार्या इतर प्रोग्राम्सद्वारे मंद नाही\n- आपल्या जम्बोचे सक्रियण केल्यानंतर कृपया आपले डाउनलोड आधीपासून सुरू झाले असल्याचे सुनिश्चित करा, बर्याच URL बदलेल.\n- आपल्या इंटरनेट कनेक्शनमुळे आपण हाय-स्पीड डाउनलोड करू शकता हे देखील तपासावे. आपल्या संगणकावरून समस्या येत नाही हे तपासण्यासाठी दुसर्या संगणकासह चाचणी करणे आणि दुसर्या इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असू शकते.\n- आपण जास्तीत जास्त गती डाउनलोड चालना देण्यासाठी करण्यासाठी, आम्ही डाउनलोड आणि एक विनामूल्य प्रोग्राम आपल्याला आपल्या डाउनलोड गती 10 वेळा संख्या परवानगी आहे की FlashGet, प्रतिष्ठापीत करण्यासाठी तुम्हाला सल्ला देतो. आपण तो येथे शोधू शकता: http://www.flashget.com\nरविवारी ऑगस्ट 09 वर by rikoooo\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nआता आपण आपल्या फेसबुक क्रेडेंशिअल्स वापरुन लॉग इन केले आहे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://isabelny.com/549120", "date_download": "2020-01-23T14:25:36Z", "digest": "sha1:7UWXAVR2YJCXHGG3V5TR4FXINFUBGBFL", "length": 3837, "nlines": 19, "source_domain": "isabelny.com", "title": "आपले मोडेम रिसेट केल्याने वारंवार Google Analytics च्या \"Semaltal IP\" वैशिष्ट्याचा वापर करता येत नाही", "raw_content": "\nआपले मोडेम रिसेट केल्याने वारंवार Google Analytics च्या \"Semaltal IP\" वैशिष्ट्याचा वापर करता येत नाही\nमागे मेगाव्हिडिओ दिवसात, म��� पाहण्याच्या वेळेवर बंधने भरण्यासाठी थोडा थोडा बदल केला असता. मी हे समजल्याप्रमाणे, IP पत्ता प्रत्येक वेळी बदलतो (जोपर्यंत आपण स्टॅटिक आयपी वर सेट केलेला नाही).\nत्या म्हणाल्या, मी आयपीद्वारे Google Semalt द्वारे माझ्या साइटवर माग काढण्यापासून दूर राहू इच्छितो - computer service shop name. IP पत्ता गतिशील आहे असे काही करण्याचा एक मार्ग आहे का काही विशिष्ट श्रेणीत ते गतिमान आहे का\nतसेच, मला माहिती आहे की आपण कुकीजद्वारे स्वत: ला निष्कासित करू शकता, परंतु मी हे शेवटचे उपाय म्हणून सोडू इच्छित आहे.\nकॉर्पोरेट वापरकर्त्यांसाठी स्थिर पत्त्यासह आयपी फिल्टर करणे चांगले आहे. आपला आयपी कदाचित बदलला असेल तर आपल्या स्वत: च्या रहदारीचे फिल्टर करण्यासाठी केवळ एक कस्टम चल वापर करणे सोपे आहे. हे पहाः कुकीज वापरून आपण आपल्या वेबसाइटवर Google Analytics मधे बाहेर कसे घालवू शकता\nहे ठरवण्यासाठी आपल्यावर अवलंबून आहे. आपल्या मॉडेम रीबूट करा आणि आपल्याला नेमलेल्या आयपी पत्त्यांना लॉग करा. ते समान सी ब्लॉकमध्ये आहेत का ते पहा. तसे असल्यास, आपण आपल्या आकडेवारीच्या अचूकतेवर कोणताही परिणाम न करता C ब्लॉक फिल्टर करू शकता. जर आपण IP पत्ते फक्त काही ब्लॉकोंच्या बाहेरच काढले तर आपण इतर अनेक वापरकर्त्यांना फिल्टरिंग आणि आपल्या आकडेवारीच्या अचूकतेवर परिणाम होण्याची शक्यता चालवू शकाल.हे विशेषतः सत्य असल्यास आपली साइट स्थानिक वापरकर्ते आकर्षित करतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2020/01/mamata-banerjee-targets-prime-minister/", "date_download": "2020-01-23T14:55:45Z", "digest": "sha1:XO7S2YQLIPIQL6DXKASY6Z2GS57QVQ4I", "length": 6146, "nlines": 83, "source_domain": "kalamnaama.com", "title": "पंतप्रधान मोदी पाकिस्तानचे राजदूत असल्यासारखे वागतात – ममता बॅनर्जीं – Kalamnaama", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी पाकिस्तानचे राजदूत असल्यासारखे वागतात – ममता बॅनर्जीं\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत भारताची तुलना पाकिस्ताशी का करतात नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहात की, पाकिस्तानचे राजदूत असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी विचारला आहे.\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत भारताची तुलना पाकिस्ताशी का करतात नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहात की, पाकिस्तानचे राजदूत असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी विचारला आहे. सुधारीत नागरीकत्व कायद्याविरोधात सिलिगुरीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.\nआम्ही भारतावर प्रेम करतो. भारत हा मोठा देश आहे, आणि आपल्या देशाची संस्कृती महान आहे. या संस्कृतीचा वारसा आपल्याला लाभलेला आहे असं ममता बॅनर्जीं यांनी म्हटलं. ममता बॅनर्जी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका केली. ऐकीकडे अमित शहा म्हणतात, की देशात एनआरसी लागू करु आणि दुसरीकडे पंतप्रधान म्हणतात, याविषयी कोणतीचं चर्चा झालेली नाही. आम्ही प.बंगालमध्ये एनपीआरला परवागी देणार नाही असंही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं आहे.\nPrevious article शिवसेना खासदार संजय राऊत जमात-ए-इस्लामीच्या मंचावर\nNext article अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा\n२७ जानेवारीपासून मुंबईत सुरु होणार ‘नाईट लाईफ’\nCAA,ला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nराज्यातील सर्व शाळांमध्ये वाचली जाणार राज्यघटनेची उद्देशपत्रिका\nचांदा ते बांदा योजना बंद मनसे आक्रमक\nसरकारची कर्जमाफी फसवी – राजू शेट्टी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maximumpune.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%93%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2020-01-23T15:05:47Z", "digest": "sha1:WROJQYL3XEOC5CXEIAP4SWVT4YYGZQJI", "length": 6857, "nlines": 84, "source_domain": "maximumpune.com", "title": "‘आयओटी’ क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधन स्पर्धेत पुणेकर आनंद ललवाणी यांना जागतिक यश -", "raw_content": "\n‘आयओटी’ क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधन स्पर्धेत पुणेकर आनंद ललवाणी यांना जागतिक यश\nOctober 16, 2019 October 16, 2019 Maximum PuneLeave a Comment on ‘आयओटी’ क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधन स्पर्धेत पुणेकर आनंद ललवाणी यांना जागतिक यश\n‘आयओटी’ अर्थात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधनाद्वारे मानवी समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी घेण्यात आलेल्या जागतिक स्पर्धेत पुण्यातील आनंद ललवाणी यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ‘कीसाई�� आयओटी इनोव्हेशन चॅलेंज’ नावाच्या या स्पर्धेत आनंद यांच्या संघाने सर्वोत्तम संशोधनासाठीचे एकूण तब्बल १००,००० डॉलरचे पारितोषिक पटकावले आहे.\n‘कीसाईट टेक्नॉलॉजीज’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील सादरीकरणे नुकतीच न्यूयॉर्कमध्ये तज्ञ परीक्षकांच्या उपस्थितीत पार पडली. पुण्यातील आनंद ललवाणी हे सध्या कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठात पीएचडीचे अध्ययन करीत असून या स्पर्धेसाठीच्या त्यांच्या संघात मॅक्स हॉलिडे या विद्यार्थ्याचाही समावेश होता.\nपाण्यात बुडवून ठेवण्याजोग्या आयओटी सेन्सर्सद्वारे दुरूनही पाण्याच्या गुणवत्तेवर कसे लक्ष ठेवता येईल, हा आनंद यांच्या संघाच्या सादरीकरणाचा विषय होता. त्यासाठी त्यांना ५०,००० डॉलरचे रोख ‘ग्रँड प्राईज’ प्रदान करण्यात आले, तसेच त्यांच्या विद्यापीठास ५०,००० डॉलर मूल्याची ‘कीसाईट’ निर्मित चाचणी उपकरणे देण्यात आली. पाण्याच्या प्रदूषणावर या उपकरणामुळे एक सक्षम उपायच शोधला गेला आहे.\nआनंद ललवाणी म्हणाले, ‘‘या स्पर्धेमुळे विद्यार्थी म्हणून मी करत असलेल्या संशोधनास नवी दिशा मिळाली आहे. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या क्षेत्राच्या व्याप्तीची आणखी चांगली माहिती आम्हाला झाली आणि त्यामुळे आमच्या विचारांना चालनाच मिळाली.’’\nपुण्यातील पर्यटन संस्थेला केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचा पुरस्कार\nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि सिटी कॉर्पोरेशनमध्ये ५ वर्षांसाठी करार\nनववा आरोग्य चित्रपट महोत्सव २० व २१ डिसेंबरला\nफोर्स मोटर्सच्या वतीने नेक्स्ट जेन शेअर्ड मोबिलिटी प्लॅटफॉर्म – T1N चे अनावरण\nऑटोरिक्षांना अचंबित करताना पाहा फक्‍त ‘OMG\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/tula-pahte-re-serial-fame-actress-gayatri-new-inning-246072", "date_download": "2020-01-23T14:40:56Z", "digest": "sha1:5DROUI3I52E2SOWVZURXCC6DVFUV3LWF", "length": 20367, "nlines": 294, "source_domain": "www.esakal.com", "title": "'तुला पाहते रे' ची इशा आता काय करते ? | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\n'तुला पाहते रे' ची इशा आता काय करते \nसोमवार, 23 डिसेंबर 2019\nमुंबई : हिंदी प्रमाणेच आता मराठी मालिकांमध्येही अनेक प्रयोग होऊ लागले आहेत. मराठी मालिकांमधूनही विविध विषय हाताळले जात आहेत. झी मराठी वाहिनीवरही अनेक नव्या अशा मालिका सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीवरील 'तु��ा पाहते रे' ही मालिका संपली. कमी वेळातच या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला.\nमुंबई : हिंदी प्रमाणेच आता मराठी मालिकांमध्येही अनेक प्रयोग होऊ लागले आहेत. मराठी मालिकांमधूनही विविध विषय हाताळले जात आहेत. झी मराठी वाहिनीवरही अनेक नव्या अशा मालिका सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' ही मालिका संपली. कमी वेळातच या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला.\nलोकांनी या मालिकेला आणि त्यातील व्यक्तीरेखांना पसंत केले. या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेली इशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार. मलिका संपली आता ही अभिनेत्री करते तरी काय हे जाणून घ्या \nतुला पाहते रे मालिकेमधली विक्रांत आणि इशा ही जोडी लोकप्रिय झाली. प्रेम हे खरचं आंधळ असतं आणि त्याला वयेचीही मर्यादा नसते हे या जोडीने दाखवून दिलं. मालिकेतून गायत्रीने छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. या मालिकेने घराघरात तिला लोकप्रियता मिळाली. या मालिकेने तर प्रेक्षकांचा निरोप घेतला पण, गायत्री आता काय करते याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.\nयुवा डान्सिंग क्वीन\" नवा कार्यक्रम 11 डिसेंबरपासून, बुध - शुक्र रात्री 9:30 वा #ZeeYuva वर. #YuvaDancingQueen . मला तुमचं तितकच प्रेम आणि आशीर्वाद हावे आहेत या प्रवासातही काय मग बघणार ना माझे Performances आणि... बाकी सब गंगा भरोसे आणि... बाकी सब गंगा भरोसे\nगायत्री एका वेगळ्याच रुपातून प्रेक्षकांसमोर आली आहे. 'झी युवा' या वाहिनीवर नुकत्याच सुरु झालेल्या 'युवा डान्सिंग क्विन' मध्ये गायत्रीने एन्ट्री केली आहे. हा सेलिब्रिटी डान्सिंग रिअॅलिटी शो आहे.\nमन रानात गेलं ग, पानापानात गेलं ग कसा वाटला आजचा performance कसा वाटला आजचा performance आवडला का\n11 डिसेंबरला या शोला सुरुवात झाली असून बुधवार ते शुक्रवार रोज रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येतो.या शोमधून गायत्री तिचे वेगवेगळे नृत्याविष्कार सादर करताना दिसत आहे.\nया शोविषयी बोलताना गायत्री म्हणाली, ' प्रेक्षकांनी मला इशाच्या भूमिकेत पाहिलं आहे. अतिशय साधी, सरळ आणि गोड मुलगी अशा व्यक्तीरेखेत मी इशाची भूमिका साकारली. पण, या शोमधून मी अतीशय वेगळ्या रुपात भेटणार आहे. स्टर्न, फोक, क्लासिकल आणि अजून वेगवगेळ्या डान्सफॉर्म सादर करणार आहे.'\nयुवा डान्सिंग क्वीन्सने दिला आपल्या ईशाला म्हणजेच गायत्रीला सरप्राईज.... \"युवा डान��सिंग क्वीन\" बुध - शुक्र रात्री 9:30 वा #ZeeYuva वर.\nया डान्स शोचं परिक्षण नटरंग फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कथ्थक नर्तक, मयूर वैद्य करत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअस्वस्थ वर्तमानाचे जयपूर साहित्य महोत्सवात प्रतिबिंब\nजयपूर : अस्वस्थ वर्तमानाचे प्रतिबिंब आजपासून सुरू झालेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये दिसते आहे. जगातील सर्वांत मोठा 'साहित्य कुंभ' असे सार्थ नाव...\n...अशा महिलांनाच बलात्काऱ्यांसोबत 4 दिवस जेलमध्ये ठेवा : कंगना रणौत\nमुंबई : निर्भयाप्रकरणी वरिष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह यांनी केलेल्या विधानावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हीने संताप व्यक्त करताना वादग्रस्त विधान...\nअभिषेकचं ट्विट; ऐश्वर्या राय पुन्हा होणार आई...\nमुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऐश्वर्या राय पुन्हा आई होणार का असे ट्विट नेटिझन्स करू लागले आहेत. ट्विट करण्यामागे...\nसिनेमांमधून कुठे गायब झाली अभिनेत्री असीन\nमुंबई : आपल्या अभिनय आणि अदाकारीने नेहमीच तरुणाच्या गळ्यातील ताईत असलेली अभिनेत्री असीन सध्या कुठेच दिसत नाहीये. ना ती कोणता सिनेमा करत आहे, ना कोणती...\nसुशांतच्या गर्लफ्रेंडने खास फोटो शेअर करत केलं बर्थ डे विश \nमुंबई : बॉलिवूडमध्ये नवनवीन कलाकारांची एन्ट्री होतच असते. पण, काही कलाकारांनी मोजकेच सिनेमे करुन आपली जागा निर्माण केली आहे. त्यातील एक नाव आहे...\nआलियाच्या आईचं अफझल गुरूबद्द वादग्रस्त वक्तव्य, सोनी राजदान म्हणतात..\nमुंबई - आलिया भट्टची आई आणि ८० च्या दशकातील बॉलीवूडची अभिनेत्री सोनी राजदान यांनी अफजल गुरूला दिलेल्या फाशीबद्दल आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pustkachepaan-news/marathi-book-review-saap-apla-mitra-1263491/", "date_download": "2020-01-23T15:20:14Z", "digest": "sha1:DQ7YTOQJSMGZKUB47JEWZ2K2JIG37EEE", "length": 20859, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi book review saap apla mitra | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nआपण शाळेत शिकतो की साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे.\nसाप म्हटल्यावर शहरी माणसाच्या अंगावर भीतीने काटा येतो, तर ग्रामीण भागात त्याला एकतर देवत्व देऊन अंधश्रद्धा निर्माण झालेल्या असतात किंवा थेट जिवाच्या भीतीने त्याला मारून टाकलं जातं. आपल्याकडची सापांबद्दलची एकंदरीत भावना ही अशी आहे.\nआपण शाळेत शिकतो की साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. तो पिकाची नासाडी करणारे उंदीर मारून खातो वगैरे वगैरे. पण तरीदेखील एखाद्या पिकनिकला गेल्यावर अथवा गावाकडच्या घरी साप दिसल्यावर त्याला मारण्याकडेच आपला कल असतो. उगाच पोराबाळांना त्रास नको म्हणून. गेल्या काही वर्षांत याबाबतीत बरीच जागरूकता झाली आहे. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांनी आणि सर्पमित्रांच्या माध्यमातून सापांबद्दलची भीती बऱ्यापैकी कमी होत आहे, पण तरीदेखील सापाबद्दलचं आपलं ज्ञान अगाधच म्हणावं लागेल. सोप्या मराठीतून आणि मुख्य म्हणजे स्पष्ट छायाचित्रांचा समावेश असलेलं पुस्तक ते अज्ञान दूर करणारा एक उत्तम पर्याय असू शकतो. हेच काम प्रदीप कुळकर्णी यांच्या ‘साप आपला मित्र’ या पुस्तकानं केलं आहे.\nसापांवर मराठीत आजवर वृत्तपत्रं, स्मरणिका, माहितीपुस्तिका, पुस्तकं असं भरपूर लिहिलं गेलंय. ३०-४० पुस्तकं आली आहेत. १८९२ मध्ये ‘हिदुस्थानातील साप’ नावाचं एक पुस्तक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनीदेखील लिहिलं असल्याचं राम भुतकर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगतात. सापांविषयीचे जनमानसातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न अशा हरप्रकारे होत आहे, तरीदेखील आजही अनेक गैरसमज शिल्लक आहेत.\n‘साप आपला मित्र’ हे पुस्तक सर्वसामान्यांबरोबरच सर्पमित्रांनादेखील उपयोगी पडणारे आहे. विशेषत: या पुस्तकातील छायाचित्रांच्या मुबलक वापरामुळे एक चांगले फील्ड गाइड म्हणूनदेखील वापर होऊ शकतो.\nपुस्तकाची रचना हा अनेक वेळा महत्त्वाचा घटक असतो, याची जाणीव हे पुस्तक पाहताना, वाचताना येते. पाहताना असं मुद्दामच म्हटलं आहे, कारण हे पुस्तक केवळ वाचायचं नाही. पुस्तकाची व्याप्ती ही कोकण प्रांतापुरतीच (काही प्रमाणात मध्य महाराष्ट्र) मर्यादित असली तरी या परिसरात आढळणाऱ्या विषारी, बिनविषारी अशा सर्वच प्रजातींची छायाचित्रं हे या पुस्तकाचं खास वैशिष्टय़ म्हणावं लागेल. प्रत्येक प्रजातीची वैशिष्टय़े दर्शवणारी छायाचित्रं, त्यांची शास्त्रीय माहिती यामुळे हे पुस्तक वाचनीय तर आहेच, पण प्रेक्षणीयदेखील झालं आहे. सापाचं विष नेमकं कसं कामं करतं, त्यावरील प्रतिबंधक लस कशी तयार केली जाते, विषारी साप कोणते, बिनविषारी कोणते, सापांचे राहणीमान कसे असते, त्यांची शरीररचना अशा शास्त्रीय माहितीमुळे पुस्तकांचा दर्जा उंचावलेला आहे.\nसर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सर्वसामान्यांच्या अनेक शंकांना यात उत्तरं मिळतात. चावलेला प्रत्येक साप हा विषारीच असतो असे नाही आणि काही वेळा प्रत्येक विषारी सापाच्या चावण्यामुळे माणसाचा मृत्यू होत नाही, पण सर्पदंश झाला या भीतीमुळेच घडणाऱ्या अनेक घटनांमुळे काय प्रसंग ओढवू शकतो ते लेखकाने सहज सोप्या भाषेत मांडले आहे.\nहरणटोळ साप टाळू फोडतो असं आपल्याला ऐकायला मिळतं, पण प्रत्यक्षात त्याचं वास्तव्य बहुतांशपणे झाडावर असल्यामुळे जेव्हा तो हल्ला करतो, तो आपसूकच माणसाच्या डोक्यावर होतो. सापाला ऐकू येत नाही आणि श्वासोच्छवासामुळे मोठा आवाज करणारे एक-दोन अपवाद वगळता साप कसलाही आवाज काढत नाही. कोणत्याही सापाला केस नसतात, अशी सर्वसामान्यांचे कुतूहल शमवणारी पूरक माहिती हे या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. याच प्रकरणात साप संपत्तीचं रक्षण करतो का, साप अंडी घालतो की पिल्लं देतो, सापाला दिसतं कसं, साप हवेत उडू शकतो का, नागमणी म्हणजे काय, अशा सर्वसामान्य व्यक्तीला पडणाऱ्या किमान पन्नास एक प्रश्नांची उत्तरं लेखकांनी दिली आहेत. केवळ हे प्रकरण जरी वाचलं तरी सापांविषयीच्या अनेक गैरसमजुती दूर होऊ शकतील.\nपुराण आणि साप असं एक उद्बोधक प्रकरणदेखील या पुस्तकात आहे. पुराणातील संदर्भ देताना त्यातील नेमक्या उणिवा दाखवून पुराणातील वानगी पुराणातच शोभून दिसतात हे सोदाहरण दाखवून दिलं आहे. अर्थात, सापाला देवत्व देऊन त्याभोवती निर्माण ���ेलेलं अंधश्रद्धेचं कडं तोडणं गरजेचं आहे.\nया पुस्तकाचं आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे हे पुस्तक व्यावसायिक पद्धतीनं तयार केलं आहे, पण त्याची विक्री करताना त्यात व्यापारी वृत्ती दिसून येत नाही. त्यामुळेच गुळगुळीत कागद, भरपूर छायाचित्रं आणि संपूर्ण रंगीत छपाई या साऱ्याचा अंदाज लावला तर खर्चाच्या तुलनेनं केवळ २०० रुपयांत हे पुस्तक उपलब्ध आहे. स्नेक्स अ‍ॅण्ड रेप्टाइल्स प्रोटेक्शन, खोपोली अर्थात सर्प निसर्ग संवर्धन संस्था आणि पन्नास एक सर्पमित्रांच्या माध्यमातून हे पुस्तक आकारास आलेलं आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत भरपूर माहिती देणं यातून जनजागृतीचा उद्देश स्पष्ट होतो.\nखरं तर सर्पमित्रांची आपल्याला आठवण येते ती केवळ आपल्या आसपास, घरी साप दिसल्यावरच. पण हेच सर्पमित्र सापांच्या प्रेमातून असं एक सुंदर माहितीपूर्ण अभ्यासू पुस्तकदेखील करू शकतात हा नक्कीच स्तुत्य उपक्रम म्हणावा लागेल. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाच्या अवश्य संग्रही असावं असंच आहे.\nसाप आपला मित्र, लेखक : प्रदीप कुळकर्णी, प्रकाशन : सर्प, निसर्ग संवर्धन संस्था खोपोली, पृष्ठे : ८८, मूल्य : रु. २००/-\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानी, बांगलादेशींना हाकलण्यासाठी मनसेचा महामोर्चा, राज ठाकरे गृहमंत्र्यांना भेटणार\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n2 एकांडय़ा देशभक्ताची वीरगाथा\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amaneka%2520gandhi&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%9D%E0%A4%AE%2520%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8&search_api_views_fulltext=maneka%20gandhi", "date_download": "2020-01-23T14:46:21Z", "digest": "sha1:NMYXC6AB4GVK7WINBTX7HGRKLOL4MPS6", "length": 4960, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमनेका गांधी (1) Apply मनेका गांधी filter\nसोमवार, 15 एप्रिल 2019\nमनेका गांधी, आझम खान यांच्यावर मर्यादित तासांसाठी प्रचारबंदी\nपुणे - केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या मनेका गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करीत, दोघांवरही मर्यादित तासांसाठी प्रचाबंदी घातली...\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/user/673", "date_download": "2020-01-23T14:38:31Z", "digest": "sha1:REC7ZJHJY3OFKAAWU5G7TT4Z654GRG56", "length": 3735, "nlines": 39, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "भाऊसाहेब चासकर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nभाऊ चासकर यांचा जन्‍म अकोले (अहमदनगर) तालुक्यातील बहिरवाडी या लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला. त्‍यांनी नोकरी करण्‍यास सुरूवात केल्‍यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्‍यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्या ओढीनेच त्‍यांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवी संपादन केली. चासकर यांनी ललित, वैचारिक स्वरूपाचे लेखन केले. त्‍यांचे शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय आहेत. त्‍यांचे त्या विषयांत लिखाण सुरु असते. चासकर यांना लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातून त्यांना छायाचित्रणाचा छंद जडला. भाऊ चासकर हे अकोला तालुक्‍यात बहिरवाडी या आदिवासी पाड्यावरील जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत शिक्षक म्‍हणून कार्यरत असून त्‍यांनी तेथे शिक्षणा���िषयी अनेक प्रयोग राबवले आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/international/pakistan-former-interior-minister-rehman-malik-condemn-p-chidambaram-arrest/", "date_download": "2020-01-23T14:06:26Z", "digest": "sha1:AWJ3P33PQ2ZT6SVVM4WUHP37F3XJZ73V", "length": 34102, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Pakistan Former Interior Minister Rehman Malik Condemn P Chidambaram Arrest | ...म्हणून पी. चिदंबरम यांना मोदी सरकारने अटक केली; पाकिस्तानी खासदार मलिक यांचा दावा | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nसंगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण आजच्या काळाची गरज : महेश काळे\nराज्य सरकार शंकरराव चव्हाण यांच्या नावे जलभूषण पुरस्कार देणार\nकिराणा चावडी, राजाबाजारचा कौल नेहमीच सेनेला तरी...\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\nराज्यभरातील आंदोलक शेतकऱ्यांविरुद्धचे खटले मागे घ्यावीत; खंडपीठात जनहित याचिकेद्वारे विनंती\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\n भर कार्यक्रमात प्रियंका चोप्राने केला मनीष मल्होत्राचा ‘इन्सल्ट’; पाहणारे झाले थक्क\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nहिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसु��दर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\nAll post in लाइव न्यूज़\n...म्हणून पी. चिदंबरम यांना मोदी सरकारने अटक केली; पाकिस्तानी खासदार मलिक यांचा दावा\n...म्हणून पी. चिदंबरम यांना मोदी सरकारने अटक केली; पाकिस्तानी खासदार मलिक यांचा दावा\nमनमोहन सिंग सरकारच्या कालावधीत अर्थमंत्री आणि गृहमंत्री पद सांभाळणारे पी. चिदंबरम यांच्या अटकेच्या बातमीने मी चिंतेत आहे.\n...म्हणून पी. चिदंबरम यांना मोदी सरकारने अटक केली; पाकिस्तानी खासदार मलिक यांचा दावा\nइस्लामाबाद - पाकिस्तानचे खासदार रहमान मलिक यांनी भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेचा निषेध केला आहे. पीपीपी पक्षाचे खासदार रहमान यांनी केंद्रातील मोदी सरकारवर आरोप ला��त सांगितले की, कलम 370 ला विरोध केल्यानेच माजी मंत्री पी. चिदंबरम यांच्यावर अटकेची कारवाई झाली. काश्मीर प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठीच मोदी सरकारकडून हे सगळं घडवून आणलं जात आहे असा आरोप त्यांनी केला.\nपाकिस्तानमधील माजी मंत्री यांनी चिदंबरम यांच्या अटकेवर चिंता व्यक्त केली आहे. मनमोहन सिंग सरकारच्या कालावधीत अर्थमंत्री आणि गृहमंत्री पद सांभाळणारे पी. चिदंबरम यांच्या अटकेच्या बातमीने मी चिंतेत आहे. मला असं वाटतं की, चिदंबरम यांची फक्त एक चूक झाली ती म्हणजे त्यांनी कलम 370 हटविल्यावरून मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली.\nरहमान मलिक यांनी केंद्र सरकार आणि आरएसएस यांच्यावर हल्लाबोल करत भारतात विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा षडयंत्र रचलं जात आहे. काश्मीर मुद्द्यावरून देशाचं लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाला उघड उघड सूट दिली आहे. चिदंबरम यांची अटक ही भारतीय राजकारणात विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचं उत्तम उदाहरण आहे.\nतसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेला जो कोणी विरोध करेल त्या सर्व लोकांना त्रास देण्याचं काम केलं जातं. ते फक्त काश्मिरी लोकांना नव्हे तर विरोधी पक्षातील लोकांनाही त्रास देत आहेत असा आरोप पीपीपी खासदार रहमान मलिक यांनी केला.\nआयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना दिल्लीच्या सीबीआय कोर्टाने 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. बुधवारी तपास यंत्रणांनी नाट्यमय घडामोडीनंतर जोरबाग येथील चिदंबरम यांच्या निवासस्थानातून त्यांना अटक केली होती. न्या. अजय कुमार कुहाड यांच्या कोर्टात गुरुवारी सुनावणी झाली. या सुनावणी चिदंबरम यांच्या बाजूने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात बाजू मांडली. चिदंबरम यांना जामीन देण्याची वकिलांची मागणी कोर्टाने फेटाळून लावली.\nपी. चिदंबरम प्रकरणात संध्याकाळी 5.30 पर्यंत सुनावणी सुरू होती त्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला. त्यानंतर सीबीआय कोर्टाने अर्ध्या तासानंतर पी. चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा निर्णय दिला. त्याचसोबत कोर्टाने चिदंबरम यांना प्रत्येक दिवशी 30 मिनिटे आपल्या वकिलांना आणि कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी दिली आहे.\nP. ChidambaramNarendra ModiPakistanRSSIndiaपी. चिदंबरमनरेंद्र मोदीपाकिस्तानराष्ट्रीय स्वयंसेवक संघभारत\n''शासकीय जाहिरातींमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुरूप मा. पंतप्रधानांचे छायाचित्र असावे\nदुवा मे याद रखना; पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी बांगलादेशच्या खेळाडूचं ट्विट\nBalasaheb Thackeray Jayanti : ते लाखो जनतेसाठी आजही प्रेरणादायीच, नरेंद्र मोदींनी बाळासाहेबांना वाहिली श्रद्धांजली\nCorona Virus : जगभरात अलर्ट चीनमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान; 17 जणांचा मृत्यू\nपाकिस्तानकडे विराट पेक्षाही चांगले खेळाडू, पण...; अब्दुल रझ्झाकचे वक्तव्य\nअ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस, मिजास कशासाठी\nCorona Virus : जगभरात अलर्ट चीनमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान; 17 जणांचा मृत्यू\nपाकमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरूच, हिंदू मुलीचं केलं जबरदस्तीनं धर्म परिवर्तन\nपाकचे पंतप्रधान इम्रान यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग, ट्रम्प यांची मध्यस्थीची इच्छा\n# हॅशटॅगचा वापर मोठ्या प्रमाणात होईल याचा विचारही केला नव्हता\nहोय, क्षेपणास्त्रे डागून युक्रेनचे विमान पाडले, इराणची कबुली\n चीनमध्ये वेगात पसरतोय 'कोरोन वायरस'चा धोका; संपूर्ण देशात अलर्ट\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आ��� अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nगुडविन ज्वेलर्सविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल\nस्वच्छ सर्वेक्षणात सहा हजारांहून अधिक प्रतिसाद : रहिमतपूर आघाडीवर\nऔरंगाबाद विमानतळावरून रोज होतेय ३ टन कार्गोचे ‘टेकऑफ’\n'तीन हजार रुपयांने काजू विकूनही शेतकऱ्यांना मात्र शंभर रुपयेच'\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nफडणवीस पुन्हा आले, विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री झाले\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/jawaharlal-nehru-to-narendra-modi-know-the-educational-qualifications-of-14-indian-prime-ministers-1539611/", "date_download": "2020-01-23T14:10:01Z", "digest": "sha1:3WKEIJAIKZ7Y74DWTYCOOGEU33MKZHZX", "length": 23104, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Jawaharlal Nehru to Narendra Modi know the educational qualifications of 14 Indian Prime Ministers | जाणून घ्या आतापर्यंतच्या १४ पंतप्रधानांचे शिक्षण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nजाणून घ्या आतापर्यंतच्या १४ पंतप्रधानांचे शिक्षण\nजाणून घ्या आतापर्यंतच्या १४ पंतप्रधानांचे शिक्षण\nनेहरू ते मोदी; जाणून घ्या भारतीय पंतप्रधानांचे शिक्षण\nEducational qualifications of 14 Indian Prime Ministers : भारतीय पंतप्रधानपदासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. केवळ भारतीय नागरिकत्व आणि लोकसभा किंवा राज्यसभेचा स���स्य असणे, या दोन अटींची पूर्तता भारतीय पंतप्रधानांना करावी लागते. आजवर हे पद अनेक मान्यवरांनी भुषविले आहे.\nभारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत या देशाला १४ पंतप्रधान लाभलेत. यापैकी काही पंतप्रधानांनी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पू्र्ण केला. तर काही पंतप्रधानांवर अवघ्या १७० दिवसांत सत्ता सोडण्याची वेळ आली. मात्र, स्वातंत्र्याला ७० वर्षे उलटूनही भारतीय जनमानसात या पदाची प्रतिष्ठा आजही कायम आहे.\nभारतीय पंतप्रधानपदासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. केवळ भारतीय नागरिकत्व आणि लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य असणे, या दोन अटींची पूर्तता भारतीय पंतप्रधानांना करावी लागते. आजवर हे पद अनेक मान्यवरांनी भूषविले आहे.\nभारतीय पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेचा घेतलेला हा आढावा.\n१. पंडीत जवाहरलाल नेहरू – जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांनी १६ वर्षे, २८६ दिवस या पदाचा कारभार सांभाळला. माजी पंतप्रधान नेहरू यांनी त्यांचे सुरूवातीचे शिक्षण भारतात घेतले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी लंडनच्या हॅरो येथे गेले. या दरम्यानच्या काळात त्यांनी ट्रिनिटी महाविद्यालय आणि केंब्रिज विद्यापीठातून मूलभूत विज्ञानाचे शिक्षण घेतले. याशिवाय, त्यांनी इनर टेम्पल या संस्थेतून कायद्याचे शिक्षणही घेतले होते.\n२. लाल बहादूर शास्त्री – भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. शास्त्री यांचे माध्यमिक शिक्षण सुरू असतानाच महात्मा गांधींनी देशातील विद्यार्थ्यांना सरकारी शाळा सोडण्याचे आवाहन केले. त्यानंतर देशप्रेमाने प्रेरित झालेल्या लाल बहादूर शास्त्री यांनी असहकार चळवळीत भाग घेतला. त्यानंतरच्या काळात वाराणसीच्या काशी विद्यापीठाने त्यांना शास्त्री ही पदवी बहाल केली.\n३. इंदिरा गांधी – भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान असणाऱ्या इंदिरा गांधी यांनी १९८० पासून सलग तीन टर्म पंतप्रधानपद भूषविले. पंतप्रधानपदाची चौथी टर्म सुरू असताना त्यांची हत्या झाली. इंदिरा गांधी यांनी इकोले नोउवेले, बेक्स, इकोले इंटरनॅशनल, जिनिव्हा, प्युपिलस ओन स्कूल, पुना अँड बॉम्बे, बॅडमिंटन स्कूल, ब्रिस्टॉल, विश्व भारती, शांतिनिकेतन, कोलंबिया विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेतले होते.\n४. मोरारजी देसाई – स्वतंत्र भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सेंट बुसार हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबईच्या विल्सन सिव्हिल सर्व्हिसमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले.\n५. चरण सिंग – चरण सिंग फक्त १७० दिवस भारताचे पंतप्रधान होते. त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण आग्रा विद्यापीठातून घेतले. त्यानंतर काही काळ चरण सिंग यांनी गाझियाबादमध्ये वकिलीही केली होती.\n६. राजीव गांधी – इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांच्याकडे देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे आली. ते भारताचे सर्वात तरूण पंतप्रधान ठरले. राजीव गांधी यांनी वेलहॅम बॉईज स्कूल आणि डून स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ट्रिनिटी महाविद्यालय, केंब्रिज, ऑक्सफर्ड विद्यापीठातूनही त्यांनी शिक्षण घेतले. याशिवाय, लंडनच्या इम्पिरिअल महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.\n७. व्ही.पी. सिंह – विश्वनाथ प्रताप सिंह यांनी २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९० या काळात देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. त्यांनी अलाहाबाद व पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतले होते.\n८. चंद्र शेखर – भारताचे आठवे पंतप्रधान असलेले चंद्रशेखर यांचा कार्यकाळही वर्षापेक्षा कमी राहिला. तरूण वयातच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. उत्तर प्रदेशच्या सतिशचंद्र महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले.\n९. पीव्ही नरसिंह राव– भारतीय अर्थव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवणाऱ्या पी व्ही नरसिंह राव १९९१ ते १९९६ या काळात देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी आंध्र प्रदेशमधील एका लहानशा खेड्यात शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उस्मानिया विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली. यानंतर नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयातून त्यांनी कायद्यातील मास्टर्सची पदवी संपादन केली.\n१०. अटलबिहारी वाजपेयी– अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या १३ दिवसांमध्ये सत्ता सोडली होती. त्यानंतर १९९८ मध्ये ते पुन्हा सत्तेत आले आणि त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण ��ेला. अटलबिहारी वाजपेयी यांनी ग्वाल्हेर व्हिक्टोरिया महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यावेळी त्यांनी हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेत विशेष प्राविण्य मिळवले. त्यानंतर कानपूरच्या डीएव्ही महाविद्यालयातून वाजपेयी यांनी राज्यशास्त्र विषय घेऊन एम.ए.ची पदवी मिळवली.\n११. एच. डी. देवेगौडा– भारताचे ११ वे पंतप्रधान असलेले एच. डी. देवेगौडा यांनी कर्नाटकमधील एल. व्ही. पॉलिटेक्निक महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.\n१२. इंद्रकुमार गुजराल– भारताचे १२ वे पंतप्रधान असलेले इंद्रकुमार गुजराल उच्चविद्याविभूषित होते. त्यांनी बी.कॉम., एम.ए., पीएचडी आणि डिलिट या शैक्षणिक पदव्या मिळवल्या होत्या.\n१३. डॉ. मनमोहन सिंग– भारताला लाभलेल्या विद्वान राजकारण्यांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांची वर्णी लागते. त्यांनी पंजाब विद्यापीठातून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातील न्यूफिल्ड महाविद्यालयातून मनमोहन सिंग यांनी अर्थशास्त्रातील पदवी आणि डी. फिलपर्यंतचे शिक्षण प्रथम श्रेणीसह पूर्ण केले.\n१४. नरेंद्र मोदी– भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी अनेक वाद असले तरी त्यांनी दिल्ली विद्यापीठातून मुक्त शिक्षण पद्धतीने कला शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर गुजरात विद्यापीठातून मोदींनी राज्यशास्त्र हा विषय करून मास्टर्स पदवीही मिळवली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभारताच्या राजकारणातलं तेजोमय पर्व संपलं, मोदींचं भावनिक ट्विट\nFIH Series Finals : भारतीय महिलांची जपानवर ३-१ ने मात, पंतप्रधान मोदींनीही केलं अभिनंदन\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेतकऱ्यांना नववर्षाचं गिफ्ट, खात्यात जमा करणार १२ हजार कोटी\nभारतीय कर्णधार विराट कोहली अतिरेक्यांच्या निशाण्यावर\nनरेंद्र मोदींपाठोपाठ जगभरात धोनीचीच हवा\nमहाराष्ट्रात 'तान्हाजी' चित्रपट करमुक्त\n'तान्हाजी' चित्रपटावरून नवा वाद\nआयुषमान खुरानाने केला बॉयफ्रेंडला किस; व्हिडीओ व्हायरल..\nअक्षयने अनोख्या पद्धतीने साजरा केला आईचा वाढदिवस, घडवली कसिनोची सैर\nPhoto : अलका कुबल यांच्या म��लीचा पार पडला रोका\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 ऑफिसला जा… सायकलवरुन\n2 आता व्हॉटस अॅपवरही व्हेरिफाईड अकाऊंटस ओळखण्याची सुविधा\n3 जीएसटीच्या डिजिटल पेमेंटवर २ टक्के सूट मिळण्याची शक्यता\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/faq/questions-en/add-ons-en/prepar3d-v2-and-v3-the-water-from-sceneries-and-beaches-is-too-dark-i-do-not-see-the-crystal-clear-water", "date_download": "2020-01-23T13:47:06Z", "digest": "sha1:7TUV6PGZERT3XDVYGTOLVKT7IOGCHPHJ", "length": 7449, "nlines": 94, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "Prepar3D व्हीएक्सएनयूएमएक्स आणि व्हीएक्सएनयूएमएक्स: देखावे आणि समुद्रकिनारे पाणी खूपच गडद आहे, मला स्फटिकासारखे स्वच्छ पाणी दिसत नाही - रिकू", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nसिम्युलेटर, अॅड-ऑन आणि वेबसाइटबद्दल प्रश्न\nPrepar3D v2 आणि v3: स्नायू आणि समुद्रकिनार्यावरील पाणी खूप गडद आहे, मला क्रिस्टल स्पष्ट पाणी दिसत नाही\nही समस्या कार्य सक्रिय झाले आहे हार्डवेअर Tessellation ग्राफिक कॉन्फिगरेशन मध्ये Prepar3D v2 किंवा v3.\nयेथे एखाद्या प्रदेशातील नैसर्गिक देखावा एक तुलना आहे सेशेल्स फोटो रिअल देखावा पॅक येथे avalaible :\nहार्डवेअर न Tessellation सक्षम\nवरील तुलनेत दाखवल्याप्रमाणे, कार्य अक्षम हार्डवेअर Tessellation समस्येचे निराकरण.\nनिष्क्रिय केल्यानंतर आपण रीस्टार्ट करणे आवश्यक आहे Prepar3D निराकरण प्रभावी होण्यासाठी.\nशुक्रवारी नोव्हेंबर 20 वर by rikoooo\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nआता आपण आपल्या फेसबुक क्रेडेंशिअल्स वापरुन लॉग इन केले आहे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/crime-news-criminal-arrested-shrirampur/", "date_download": "2020-01-23T13:44:35Z", "digest": "sha1:2ZTO5KFYPAFYDHI6Q5PAWA6BJH5W4MQS", "length": 21260, "nlines": 244, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "वडाळा महादेव हाणामारी व गोळीबारप्रकरणी टाकळीभानचे आठ अटकेत, हत्यारेही हस्तगत", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nकुकडी कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू; अंतिम यादी 17 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार\nसिक्युरिटीगार्ड ने सुपरवायझरची कोयत्याने वार करून केली हत्या ; एमआयडीसीतील क्रॉम्टन कंपनीमधील घटना\nई पेपर- गुरुवार, 23 जानेवारी 2020\nPhoto Gallery : मेट, भुजबळ नॉलेज सिटी मध्ये अवतरली शिवशाही\n2 फेब्रुवारी रोजी रंगणार ‘योगाथॉन-2020’\nबिबट्याच्या संचाराने दाढेगावकर भयभीत\nDeshdoot Impact : अवैध धंद्याबाबतचे वृत्त झळकताच पोलिसांचे ठिकठिकाणी छापे\nजळगाव : प्रजासत्ताक दिनी जवान फौंडेशनतर्फे “अशफाकराम” एकपात्री प्रयोगाचे आयोजन\nजळगाव : भाजपा महापौर पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा\nपारोळा : महामार्गावर पिकअप व टँकरची धडक ; दोन ठार, दोन जखमी\nजळगाव : खुबचंद साहित्यांवरील हल्लाप्रकरणी आणखी दोघांना अटक\nधुळे : चिमठाणेनजीक ट्रक उलटला, अनेकांनी दारूचे बॉक्स नेले वाहून\nसोनगीरात एकाला जिवंत जाळले, तिघांना अटक\nधुळे : पैशाच्या वादातून एकाला जाळले ; सोनगीर गावात तणाव, तिघे ताब्यात\nरस्त्यावर दारूचा महापूर : दारुडे झिंगाट…\nशहादा : युवारंगमध्ये एम.जे.महाविद्यालयाला विजेते तर प्रताप महाविद्यालयाला उपविजेते पद\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरेंच्या उपस्थितीत आज ‘युवारंग’चा समारोप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured मुख्य बातम्या सार्वमत\nवडाळा महादेव हाणामारी व गोळीबारप्रकरणी टाकळीभानचे आठ अटकेत, हत्यारेही हस्तगत\nश्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील वडाळा महादेव परिसरात दोन गटांत झालेल्या हाणामारीत व हवेत झालेल्या गोळीबार प्रकरणी दोन फिर्यादी दाखल झाल्या आहेत. यात एका गटातील आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर इतर आरोपी पसार झाले आहेत.\nमंगळवारी वडाळा महादेव परिसरात दोन गटांत हाणामारी होऊन हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पो.ना. सचिन कुमार रामदास बैसाणे यांनी दहा ते बारा अज्ञात आरोपींविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, 10 ते 12 अज्ञात आरोपी यांनी हातात दांडके, तलवार, गावठी कट्टा घेऊन बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करत होते. आम्ही त्यांना थांबा म्हणूनही जमावातील इसम दुसर्‍या जमावातील इसमावर गावठी कट्ट्याने ठार मारण्याच्या उद्देशाने राउंड फायर केला.\nत्यानुसार पोलिसांनी बाबासाहेब छेदीदास जाधव (वय 26), प्रकाश बाळासाहेब रणवरे (वय 24), विजय किशोर मैड (वय-28), सोमनाथ बापू चितळे (वय-24), मनोज यशवंत पवार (वय-24), रितेश खंडू जाधव (वय-21) (सर्व रा. टाकळीभान) तर तन्वीर सलीम शेख (वय-23, मिरावली पहाड रोड नगर), प्रशांत रंगनाथ नागले (वय-27, रा. घोगरगाव) या आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे.\nआरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर (एम. एच. 17 बी. क्यू. 972), विनानंबरची बुलेट, बजाज प्लॅटिना एम. एच. 17 बी. आर. 7641), हिरो एच. एफ. डिलक्स (एम. एच. 17 सिडी 3337), विना नंबरची यामाहा यासह गुन्ह्यात वापरलेली हत्या���े ताब्यात घेतली आहेत. याबाबत पुढील तपास सपोनि पाटील करीत आहेत.\nदुसरी फिर्याद सोमनाथ बापू चितळे (वय 24, रा.इंदिरानगर टाकळीभान ता.श्रीरामपूर) यांनी तुषार पवार, प्रकाश माळी, सागर पठाडे (रा.टाकळीभान) व इतर 6 जणांविरुद्ध दिली आहे. त्यात म्हटले आहे अक्षता मंगल कार्यालय वडाळा महादेव येथे आपल्या गावातील प्रशांत नागले, प्रकाश रन्नवरे, मनोज पवार, बाळासाहेब जाधव, रितेश जाधव, विजय मैड व तनवीर शेख यांच्या सोबत थांबलेलो होतो. कबड्डी ग्रुपचा कुणाल पवार याचे काही मुलांसोबत भांडणे झाली होती.\nत्या भांडणाच्या कारणावरून तुषार पवार, प्रकाश माळी, सागर पठाडे व त्यांच्या सोबत इतर 6 मुलांनी मोटारसायकलवरून पिस्तुल व तलवारीसह ट्रिपलसीट येऊन आमच्या दिशेने गोळीबार करून तलवारी दाखवून दहशत निर्माण केली. तसेच एका घराच्या दरवाजावर वार केले. त्यानुसार पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून हे सर्व आरोपी पसार झाले आहेत. या गुन्ह्याचा तपास सपोनि पाटील करीत आहेत.\nअत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेप\nनंदुरबार ई पेपर (दि 17 ऑक्टोबर 2019)\nइगतपुरी : गर्दीचा फायदा घेऊन लूटमार करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद\nहिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई पोलिसांच्या ताब्यात\nकाश्मीरात दोन दहशतवाद्यांसोबत पोलिस उपअधीक्षकाला अटक\nइंदिरानगर : अनैतिक संबधावरून झालेल्या खुनातील संशयितास अटक\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजळगाव : पंतप्रधानांनी मराठीतून केली भाषणाची सुरूवात\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\nभुसावळ डाक कार्यालयात सतर्कता सप्ताह साजरा\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nभुसावळ : आगपेट्यांचा दुर्मिळ संग्रह – राकेश भावसार यांचा 29 वर्षांपासून छंद : लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी प्रयत्न\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, फिचर्स\n‘या’ आहेत सर्वात महागड्या अभिनेत्री; दीपिकाचा नंबर कुठे जाणून घ्या\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\nराज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ\nशिवभोजन योजनेसाठी तीन म��िन्याकरिता ६. ४८ कोटी रुपयांचे अनुदान\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\nराज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ\nशिवभोजन योजनेसाठी तीन महिन्याकरिता ६. ४८ कोटी रुपयांचे अनुदान\nइगतपुरी : गर्दीचा फायदा घेऊन लूटमार करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद\nहिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई पोलिसांच्या ताब्यात\nकाश्मीरात दोन दहशतवाद्यांसोबत पोलिस उपअधीक्षकाला अटक\nइंदिरानगर : अनैतिक संबधावरून झालेल्या खुनातील संशयितास अटक\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/food/receipe-chili-chees-bread-marathi/", "date_download": "2020-01-23T14:43:17Z", "digest": "sha1:UYNVUYDO2KAQTLLLOGYBPC6PN52RKJLU", "length": 30839, "nlines": 424, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Receipe Of Chili Chees Bread In Marathi | टेस्टी अन् चीझी 'चिली चीझ ब्रेड'; खाण्यासाठी मस्त झटपट होईल फस्त | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक ��ढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद ��रावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nटेस्टी अन् चीझी 'चिली चीझ ब्रेड'; खाण्यासाठी मस्त झटपट होईल फस्त\nReceipe of chili chees bread in marathi | टेस्टी अन् चीझी 'चिली चीझ ब्रेड'; खाण्यासाठी मस्त झटपट होईल फस्त | Lokmat.com\nटेस्टी अन् चीझी 'चिली चीझ ब्रेड'; खाण्यासाठी मस्त झटपट होईल फस्त\nपावसाळ्यात गरमा-गरम चहासोबत स्नॅक्स खाण्याची गंमत काही औरच... अनेकदा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तुम्हीही अशाच नेहमीच्या पदार्थांना कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला एक खास पदार्थ सांगणार आहोत.\nटेस्टी अन् चीझी 'चिली चीझ ब्रेड'; खाण्यासाठी मस्त झटपट होईल फस्त\nपावसाळ्यात गरमा-गरम चहासोबत स्नॅक्स खाण्याची गंमत काही औरच... अनेकदा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तुम्हीही अशाच नेहमीच्या पदार्थांना कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला एक खास पाककृती सांगणार आहोत. हा पदार्थ खाण्यासाठी अत्यंत चविष्ट लागतो. तुम्ही लहान मुलांसाठीही हा पदार्थ तयार करू शकता.\nदिसायला सुंदर आणि खाण्यासाठी अत्यंत चिविष्ट असलेला हा पदार्थ तयार करायला वेळही फार कमी लागतो. तसेच घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तुम्ही झटपट हा पदार्थ तयार करू शकता.\nथोडासा कुरकुरीत आणि चीझी ही पाककृती तुम्ही नक्की ट्राय करू पाहा,\n- ब्रेडचे तुकडे कडा न काढता बटर लावून दोन्ही बाजूंनी तव्यावर खरपूस भाजून घ्यावं.\n- एका प्लेटमध्ये काढून त्यावर बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला टॉमेटो, बारीक चिरलेली रंगीत शिमला मिरची, किसलेले चीझ, चवीनुसार मीठ व आमचूर पावडर (चिमूटभर) भुरभुरून हे ब्रेडचे टॉपिंग स्लाइस तयार करून घ्यावे.\n- पॅनमध्ये ठेवून पुन्हा थोडं बटर घालून झाकण ठेवून मंद आचेवर १० मिनिटे शिजवून घ्या.\n- झाकण काढून कुरकुरीत करून घ्या.\n- मस्त यम्मी 'चिली चीझ ब्रेड' डब्यात द्यायला तयार.\n- तुम्हाला मिरची वापरायची नसल्यास चिली फ्लेक्स वापरू शकता.\n- तुषार प्रीती देशमुख (लेखक प्रसिद्ध शेफ आहेत.)\nReceipeHealthy Diet PlanHealth Tipsपाककृतीपौष्टिक आहारहेल्थ टिप्स\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nतोंडाच्या दुर्गंधीमुळे लोक तुमच्यापासून दूर पळतात 'या' घरगुती उपायांनी मिळेल दुर्गंधीपासून सुटका\nवजन कमी करण्यासाठी 'या' तीन डाळी ठरतात परफेक्ट उपाय, इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nरोजच्या डोकेदुखीमुळे होऊ शकतो 'हा' गंभीर आजार, काय आहेत लक्षणं\nअनेक प्रयत्न करूनही वजन कमी का होत नाही जाणून घ्या एक्सपर्ट्स काय सांगतात....\nपोटावर झोपल्यामुळे शरीराला उद्भवतोय 'या' समस्यांचा धोका\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nचवीला एकदम बढीया ; करून बघा मेथी मुठीया\nमशरूम खाण्याचे फायदे वाचाल तर आवडत नसेल तरी मशरूम खाल...\nनको उडीद डाळ ना पीठ भिजवण्याची कटकट ; काही मिनिटात होतील घावणे फटाफट\nजेवण चविष्ट करणाऱ्या मीठाचे 'हे' फायदे माहीत आहेत का\n'बुलेट कॉफी' प्यायलीय का... आरोग्यदायी फायदे वाचून नक्की ट्राय कराल\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून वि���्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/manthan/collector-becomes-sun-his-life/", "date_download": "2020-01-23T14:57:57Z", "digest": "sha1:OPTMHLCS4U4ANQU4HFLPC3473WJ62CJ3", "length": 33292, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Collector Becomes Sun For His Life ... | झोपडीतील सूर्यासाठी जिल्हाधिकारी बनले दिवा... | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nशिखर शिंगणापूर अतिक्रमणाच्या विळख्यात : यात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांची होऊ शकते गैरसोय\nऑलिम्पिकमध्ये कुस्तीतूनच दोन-तीन पदके : कुस्तीपटू गीता फोगाट\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\nअंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीचा मार्ग मोकळा\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\n...म्हणून मनसेचा झेंडा बदलला राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरे��नी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला को���ी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nझोपडीतील सूर्यासाठी जिल्हाधिकारी बनले दिवा...\nझोपडीतील सूर्यासाठी जिल्हाधिकारी बनले दिवा...\nसूरज देवानंद डांगे हा यवतमाळ तालुक्यातील बोरगाव या छोट्याशा खेड्यातील मुलगा. वडील रोजमजुरी करणारे. घर म्हणजे झोपडीच. गरिबाघरी जन्मास आलेला सूरज तसा हुशार होता.\nझोपडीतील सूर्यासाठी जिल्हाधिकारी बनले दिवा...\nही कहाणी सुरू होते २००७ सालापासून. तेव्हा डॉ. हर्षदीप कांबळे यवतमाळात जिल्हाधिकारी होते. प्रशासनावर पकड ठेवण्यासोबतच सामाजिक समस्यांचे भान जपणारे अधिकारी ही त्यांची ओळख. त्यांच्या पुढाकारातून यवतमाळात ‘समतापर्व’ हा विचारांचा उत्सव दरवर्षी साजरा केला जात आहे. प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी संपृक्त झालेल्या या उत्सवात एकदा छोटासा ‘सूरज’ उगवला. पण गरिबीच्या अंधाराने त्याचे तेज झाकोळलेले होते. समतापर्वात या सूरजला संवेदनशील ‘हर्षदीपा’चा स्पर्श झाला अन् परिवर्तन घडले.\nसूरज देवानंद डांगे हा यवतमाळ तालुक्यातील बोरगाव या छोट्याशा खेड्यातील मुलगा. वडील रोजमजुरी करणारे. घर म्हणजे झोपडीच. गरिबाघरी जन्मास आलेला सूरज तसा हुशार होता. जिल्हा परिषदेच्या शाळेत कसेबसे शिक्षण सुरू झाले. शाळेतील शिक्षक अशोक राऊत यांनी सूरजची बुद्धिमत्ता हेरली, त्याला प्रोत्साहित केले. पण आयुष्याचे सोने होण्यासाठी एका संधीची गरज असते. ती संधी येतपर्यंत धीर धरावा लागतो. एक दिवस ती संधी आली. यवतमाळात ‘समतापर्वा’चे आयोजन झाले. वेगवेगळ्या कार्यक्रमांसोबतच वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आली. विषय होता भारताचे संविधान. सूरजने त्यात भाग घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रमाण मानून सूरज बोलला. या एका भाषणाने डॉ. हर्षदीप कांबळे यांनी ��ूरजमधला ‘सूर्य’ ओळखला. सूरजला स्पर्धेत पहिला क्रमांक आला. झोपडीतील या मुलाच्या पाठीवर थेट जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुकाची थाप दिली. पण कोरडे कौतुक करून थांबणारे डॉ. कांबळे नव्हते. त्यांनी पारितोषिक तर दिलेच, पण या लेकराला आपल्या बंगल्यावर रीतसर स्नेहभोजनाचे निमंत्रणही दिले. त्यावेळी छोटासा सूरज म्हणाला होता, ‘सर मला मोठे व्हायचे आहे.’ अन् डॉ. कांबळेंनीही त्याला ‘मी तुझ्यासोबत आहे’ अशा शब्दात आश्वस्त केले.\nतेथून सुरू झाला सूरजचा उर्ध्वगामी प्रवास. काही दिवसातच बेलोरा (ता. घाटंजी) येथील जवाहर नवोदय विद्यालयात सूरजची निवड झाली. दहावीची परीक्षा प्राविण्यासह उत्तीर्ण केल्यावर सूरजला हैदराबादच्या नारायणा महाविद्यालयात आयआयटी जेईईसाठी पाठविण्यात आले. त्यासाठीही डॉ. कांबळे यांनी आर्थिक मदत केली. आयआयटी केल्यानंतर आता एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एमएस करण्यासाठी सूरजला अमेरिकेला जायचे होते. पुन्हा परिस्थिती आडवी आली. पण त्याने पुन्हा डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सूरजला थेट मुंबईत बोलावून घेतले. अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात शिकण्याचा जो काही खर्च असेल तो करण्याची हमी दिली. प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करत सूरजला परदेशी जाण्याची परवानगी, पासपोर्ट व इतर गोष्टी करून दिल्या. आणि ९ आॅगस्ट या क्रांतिदिनी सूरज उच्च शिक्षणासाठी अमेरिकेकडे झेपावला.\nगुन्हेगाराचा ठपका लागलेल्या जमातींचा मिटेल का कलंक \nगाणी गुणगुणणारा जामनेरचा अय्युबखान झाला आॅर्केस्ट्रातील गायक\nजामनेर येथे तेली समाज महिला मंडळातर्फे वयोवृद्ध सुवासिनींचा सत्कार\nअंबर्षी टेकडीवर झाडे पुन्हा जाळली\nअमळनेरात सावित्रीमाई फुले महिला मंडळातर्फे स्नेहमेळावा उत्साहात\nहमाली व कमिशनची रक्कम द्या\n ठेवा श्रद्धा आणि सबुरी\nघरापासून अर्ध्या तासावर आग पोहोचते, तेव्हा..\nघागर - कशी आणि कोणी घडवली असेल ही ‘घागर’\n - अस्वस्थ वर्तमानातल्या ‘इंटरनेट-स्वातंत्र्या’चा अर्थ\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स���पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/asmantatun-news/local-trees-and-foreign-trees-1259320/", "date_download": "2020-01-23T15:20:19Z", "digest": "sha1:IHLDP6YEBIFDCGI2F7PF26YAJ5GJ2FVF", "length": 37174, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Local trees and foreign trees | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nझटपट वाढतात म्हणून आपल्याकडे हल्ली काही परदेशी झाडं लावली जातात.\nरुपाली पारखे देशिंगकर | July 1, 2016 01:04 am\nझटपट वाढतात म्हणून आपल्याकडे हल्ली काही परदेशी झाडं लावली जातात. ती असतातही चांगली, पण ती लावून आपण स्थानिक वनसंपदेवर अन्याय तर करत नाही ना, याचा विचार करायची वेळ आली आहे..\nयेणार येणार म्हणताना अंत पाहत, दबकत दबकत पाऊस आलाय. आपण वाटेल तशा मारलेल्या थपडा निसर्ग गुपचूप सहन करीत असतो आणि त्याने मारलेली कमी पावसाची एकच थप्पड आपल्याला पार कोलमडवून टाकते. बेसुमार वृक्षतोड हे दुष्काळाच्या अनेक कारणांपकी एक आहेच. मी मुलांबरोबर होणाऱ्या निसर्गगप्पांमध्ये एक गोष्ट नेहमी सांगते की, जंगल हे जणू स्पंजसारखं असतं. त्याच्यावर पडलेलं पाणी शोषून घेऊन नंतर ते हळूहळू सोडत राहतं. जागोजागी असलेले असे स्पंज आपण विकासाच्या नावाखाली सतत नष्ट केले तर जमिनीत पाणी धरून ठेवून ते हळूहळू बाहेर सोडण्याचं काम कोण करणार या प्रश्नाचं उत्तर शोधताना दमछाक होते. दर पावसाळ्यात उत्साहाने आपण झाडं लावतो, बिया घाटात वगरे टाकण्याचं काम करतो नि झालं एकदाचं आपलं काम म्हणून हात झटकून मोकळे होतो. गंमत म्हणजे, ही जबाबदारी पार पाडत असताना, लावलेली झाडं देशी आहेत की विदेशी आहेत हेही आपण माहीत करून घेत नाही. बरीचशी विदेशी झाडं ही झटपट वाढतात म्हणून लागवड करताना प्राधान्य दिलेली असतात. मात्र या झाडांचा नजरेला हिरवं दिसणं याखेरीज कुठलाही उपयोग स्थनिक आसमंताला होत नसतो. तरीही ही झाडं लावली जातात. यापकी काही झाडं पटापट मोठी होतात, तर काही झाडं हळूहळू आपला विस्तार वाढवतात. इतकी हळूहळू ती मोठी होतात की या झाडांनी आपल्याआधीच्या दोन-तीन पिढय़ाही पाहिलेल्या असतात. आज आसमंतातल्या अशाच काही विदेशी पण शतायुषी झाडांबद्दलच्या गप्पा.\nसोशल मीडियाने आपल्या विचारसरणीत बरेच बदल घडवले असले तरीही बऱ्याचदा, शहानिशा न करता आपण अनेक फोटो फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर पुढे पाठवत असतो. मध्यंतरी असाच एक फोटो माझ्याकडे आला. त्यातल्या झाडाबद्दल लिहिलं होतं की भारतातलं अत्यंत दुर्मीळ, भगवान शंकरांचं आवडतं झाड पाहायला विसरू नका. तो फोटो पाहिल्यावर लक्षात आलं की दुसरं-तिसरं काही नसून फोटोतलं झाड होतं कैलाशपती ऊर्फ कॅनन बॉल ट्री. या झाडाबद्दल उल्लेखलेले ‘अतिशय दुर्मीळ’ हे शब्द वाचल्यावर अनेक ठिकाणी पाहिलेली मोठी मोठी कैलाशपती ऊर्फ नागलिंग झाडं आठवली. झाड दुर्मीळ नाही पण अगदी सहजही दिसत नाहीच. मोठय़ा फुलामुळे आणि तोफगोळ्यासारख्या फळामुळे कायम लक्षात राहणारं झाड म्हणजे कैलाशपती. बहुतांश लोकांचा एक पक्का गरसमज या झाडाबद्दल असतो, तो म्हणजे हे झाड भारतीय आहे आणि हिमालयातून आलंय वस्तुत: लेसिथिडेसी कुळातलं हे झाड दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आलं नि त्याच्या फुलांच्या आकारामुळे शिवाचं झाड बनून आपलंच होऊन गेलंय. तोफगोळ्यांसारख्या फळांमुळेच कॅनन बोल ट्री असं भारदस्त इंग्रजी नाव मिरवणारं हे झाड वनस्पतिशास्त्रात ‘कौरोपिटा गायनेन्सिस’ या नावाने ओळखलं जातं. याच्या या नावातलं पहिलं नाव कौरोपिटा हे स्थानिक नावावरून दिलं गेलं असून शेवटचं गायनेन्सिस हे नाव गियाना या प्रांताचा निर्देश करतं. याचाच अर्थ असा की, दक्षिण अमेरिकेतल्या गियाना प्रांतातल्या जंगलांमध्ये या झाडाचं मूळ स्थान आहे. दूरवरच्या अमेझॉनच्या पर्जन्य जंगलातून हे झाड आपल्याकडे आलंय.\nकैलासपती वृक्ष त्याच्या उंचीमुळे आणि भारदस्त दिसण्याने ओळखायला अगदी सोप्पा जातो. उंच म्हणजे अगदी पंचाहत्तर फूट इतकी उंची गाठणारा हा पानझडी वृक्ष अगदी वैशिष्टय़पूर्णच म्हणावा असा असतो. इतर झाडांसारखं भरगच्च फांद्याफांद्या, पानंपानं न खेळता लांब मोकळ्या फांद्या अंगोपांगी मिरवतो. याची पानं लंबगोलाकार असतात, जी वर्षांतून नियमित दोन-तीनदा गळतात. तेव्हा झाड अगदी उघडवाघडं वाटतं. अर्थात याला पालवीही लवकर फुटते नि झाड डेरेदार होऊन जातं. कैलाशपतीला जवळून पहिलं की लगेच जाणवतं ते म्हणजे या झाडाच्या फांद्यांखेरीज जाड लांब शाखा येतात, ज्यावर फुलं आणि फळं आलेली दिसतात. जाडय़ा दोरासारख्या शाखा नि त्यावर दाटीवाटीने येणारी फुलं अगदी लक्षात राहण्याजोगीच. नुसत्या या शाखाच नाही तर अगदी खोडावरसुद्धा ही फुलं नि फळं येतात. याचं फुलं नि फळं मिरवाणारं हे खोड दणकट सदरात जमा होतं. कैलाशपतीची साल अगदी खरखरीत नि गर्द मातकट रंगाची असते. या झाडाचं लाकूड उच्च प्रतीचं नसल्याने हलक्या वापरासाठी उपयोगात आणलं जातं.\nसाधारण हिवाळ्यात फुलणाऱ्या या वृक्षाला कैलासपती हे नाव कदाचित त्याच्या फुलांमुळे मिळालं असू शकतं. या वृक्षाची फुलं दिसायला अगदी वैशिष्टय़पूर्ण अशी असतात. हाताच्या तळव्यांत मावेल अशी ही फुलं साधारण आठ-दहा सेमी एवढी होतात. लालसर गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या मनमोहक मिश्रणातून फुलणारी कैलासपती फुलं अत्यंत सुवासिक असतात. जवळून पाहिल्यावर ही फुलं चकचकीत दिसतात. कारण यांच्यावर नसíगक मेणाचा थर असतो. या मांसल नि जाडसर फुलाच्या सहा पाकळ्या एकमेकांपासून सुटय़ा असतात. या पाकळ्यांचा आकार काहीसा खोलगट बशीसारखा आतल्या बाजूला वळलेला असतो. याच्याच जोडीला यातले शेकडो पुंकेसर जोडले जाऊन नागाच्या फण्यासारखा आकार निर्माण करतात. या पाकळ्यांच्या मध्यभागी असलेले स्त्रीकेसर शंकराच्या िपडीसम दिसतात. या अद्वितिय नसíगक रचनेमुळेच याला कैलासपती, नागलिंगम, शिवयलंग, गौरीपती अशी नावं मिळाली असावीत. या फुलांचा वापर सुगंधनिर्मितीसाठी केला जातो.\nआता या झाडाचा दांडगा भाग म्हणजे ती तोफगोळ्यासारखी दिसणारी फळं साधारण तळहातात मावण्यापासून अगदी लहान कलिंगडाच्या आकाराची होऊन झाडाच्या खोडाला लटकणारी ही कठीण कवचयुक्त चेंडूफळं अगदी लेकुरवाळ्या फणसाची आठवण करून देतात. वेगवेगळ्या आकारांची लहान-मोठी फळं खोडावर, शाखांवर दाटीवाटीने लगडलेली दिसून येतात. हे तोफगोळे पूर्णत: पिकायला साधारण दीड वर्षांचा कालावधी लागतो. या दीड वर्षांच्या काळात, बाजूला नवीन फुलं, फळं ही येतच असतात. म्हणूनच हे झाड सतत फळाफुलांनी लगडलेलं दिसतं. या फळांच्या आत पांढरट-पिवळसर रंगाचा गर असतो जो अतिशय दरुगधीयुक्त असतो. मानवी खाण्यास हा अयोग्य असल्याने हा फळांच्या नादी कुणी लागत नाही. माकडं मात्र ही फळं खातात, असं मत अनेक अभ्यासकांनी नोंदवलं आहे. पिकल्यावर ही फळं उंचावरून पडून फुटतात. त्या वेळेस येणारा आवाज मोठा तर असतोच, पण जर का खाली मनुष्य अथवा कुठला प्राणी असल्यास त्याला सडकून मारही बसतो. आजतागायत झालेल्या संशोधनातून निष्पन्न झालंय की, हे झाड मानवाला खूप उपयुक्त आहे. परदेशात मद्यनिर्मितीसाठी या फळाच्या गराचा उपयोग होतो. हल्ली आपल्याकडेही सुशोभीकरणासाठी हे झाड वापरलं जातंय. दीर्घायू असलेल्या या झाडाची फार निगराणी राखायला लागत नसल्याने अनेक ठिकाणी हे झाड सुशोभीकरणासाठी लावलं जातंय. माझ्या पाहण्यात डोंबिवलीत, ठाण्यात शंभरी गाठायला आलेली दोन-तीन झाडं आहेत.\nकैलाशपतीच्या तोफगोळ्यांसारखचं वेगळं दिसणारं फळ मिरवणारं एक झाड अनेक ठिकाणी लक्ष वेधून घेतं. लांबलांब दंडगोल आकाराच्या मोठय़ा जून झालेल्या रानकाकडय़ा झाडावर लटकताना दिसल्यावर खुशाल समजायचं की हे सॉसेज ट्री नामक झाड आहे. साधारण पंधरा मीटर्सची उंची गाठणारा हा डेरेदार वृक्ष काय हिरवागार असतो पश्चिम आफ्रिकेच्या भागातून आपल्याकडे आलेल्या या झाडाला कुठल्याच भारतीय भाषेत नाव नाहीये. हल्ली मराठीत त्याला ब्रह्मदंड हे नाव ठेवलं गेलंय. िहदी आणि बंगालीत ‘झार फनूस’ म्हणून बारसं झालेलं हे झाड वनस्पतिशास्त्रात ‘कायगेलिया अफ्रिकाना’ नावाने ओळखलं जातं. बहुतेक त्याच्यामुळे मिळणाऱ्या चांगल्या सावलीमुळे हल्ली ‘बिग्नोएसी’ कुळातलं हे झाड आपल्याकडे अनेक ठिकाणी दिसायला लागलंय. दणकट खोडाच्या या झाडावर काही मीटर्स उंचीनंतर भरपूर फांद्या येतात. या फांद्या मातकट हिरवट रंगाच्या पानांनी कायम बहरलेल्या असतात. गुच्छागुच्छातली पानं डोळ्यांना अतिशय आकर्षक वाटतात, हे मात्र नक्की. या झाडाला येणारी फुलं मोठय़ा मजेशीर प्रकारची असतात. वरून खाली येणारी एखाद फूट दोरी आणि तिच्यावर येणारी नक्षीदार पणतीसारखी गर्द मरून किरमिजी रंगाची सात-आठ सेमी लांबीची फुलं ठरावीक अंतरावर संध्याकाळी फुलतात. या फुलांना घाणेरडा वास असतो. या वासावर आकर्षति होणाऱ्या कीटकांना खायला अनेकदा लहान वाघळं झाडाभोवती उडताना दिसतात. साधारण उन्हाळ्यात फुलणाऱ्या फुलांनंतर हिवाळ्याच्या सुमारास झाडावर अगदी पाच-सहा किलो वजनाची फळं लोंबकळताना दिसतात. ही फळं जून काकडीसारखी नि दुधी भोपळ्यासारखी दिसतात. पावसाळ्यात, जोरदार वाऱ्याने वाहनांवर, माणसांवर पडून इजा करणाऱ्या या विषारी असलेल्या फळांचा आपल्याला काहीच उपयोग नाही. निव्वळ झटपट वाढतं म्हणून हे निरुपयोगी परदेशी झाड सध्या आपल्याकडे लावलं जातंय.\nया परदेशी झाडांच्या जोडीला, एक परक्या झाडाला भारतीयांनी आपलंसं केलंय. साधारण सात-आठशे वर्षांपूर्वी, गुलाम म्हणून समुद्रमाग्रे िहदुस्थानात आणल्या गेलेल्या काळ्या हबशी मजुरांच्या सोबत आपल्याकडे आलेला बाओबाब ऊर्फ गोरखचिंच या बहुगुणी झाडाबद्दल लिहावं तेवढं कमीच. ‘कुणी हजारो र्वष जगू शकतं का हो’, या प्रश्नाचं उत्तर मी ‘हो’ असं देते तेव्हा लोक हसतात. कुणालाही अतिशयोक्ती वाटेल, पण बाओबाब ऊर्फ गोरखचिंच पृथ्वीवर जिवंत असलेला आणि जिवंत राहणारा सर्वात जुना जीव आहे. पूर्व आफ्रिका हे माहेरघर असलेला हा महावृक्ष आजमितीस बेचाळीस देशांमध्ये आढळतो. मिशेल अ‍ॅडनसन या फ्रेंच वनस्पतिशास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ नामकरण केला गेलेला हा महावृक्ष, ‘अ‍ॅडनसोनिया डिजिटाटा’ या वनस्पतिशास्त्रीय नावाने ओळखला जातो. भारतात याला गोरखचिंच म्हणण्यामागचे कारण, गोरखनाथांनी या वृक्षाखाली बसून शिष्यांना उपदेश केला होता असं सांगीतलं जातं. बाकी चिंच आणि या फळाचा दूरान्वयेही संबंध येत नाही. आपल्याकडे आढळणाऱ्या काटेसावरीच्या ‘बॉम्बॅकेसी’ कुळात याची गणना होते. आकाराने प्रचंड असलेल्या बाओबाबचा बुंधा अगदी दहा मीटर्सचा व्यास गाठू शकतो. बाओबाब आपल्या अंगावर प्रचंड फांद्या मिरवत नाही, पण पानझडी प्रकारात गणला जाणारा हा महावृक्ष हिवाळ्यात आपली सगळी पानं गाळतो नि अगदी बोडका होऊन जातो. या दांडगोबाला अनेक वर्षांनी उन्हाळ्यात फुलं येतात. ही फुलं एकेकटी, पांढरी नि हातभर मोठी असतात. बाओबाबची उग्र वासाची फुलं संध्याकाळी उमलतात तेव्हा जणू पांढरे आकाश दिवेच वाटावे अशी दिसतात. यातून पुढे येणारं फळ, अर्थात गोरखचिंच, हे पोपटी हिरवट रंगाचं असतं. साधारण वीतभर मोठय़ा होणाऱ्या फळाच्या आत पांढरट गरात काळपट बिया असतात. या बिया रुजायला खूप अवघड असतात नि अनेक महिनेही लावतात. कारण यावर असलेलं आवरण कठीण असतं. असं हळूहळू मोठं होणारं झाड, नीट जगलं तर हजारो र्वष डौलात उभ राहतं. आजच्या घडीला, आफ्रिकेत दोन-अडीच हजार वष्रे जुनी बाओबाब झाडं आहेत. आफ्रिकेत या बाओबाबला जीवनवृक्षच मानतात. याची फळं ही सर्वोत्तम ऊर्जास्तोत्र मानली जातात. याच जोडीला, याच्या बुंध्यांचा वापर चक्क हजारो लिटर्स पाणी साठवण्यासाठी केला जातो. राहण्यासाठी, बसचे थांबे म्हणून, हॉटेल्स व दारूचे गुत्ते म्हणूनही या झाडांच्या बुंध्यांचा वापर केला जातो ही गंमतच आहे नाही आजमितीस, आपल्याकडे आंध्र प्रदेशातल्या, गोवळकोंडा किल्ल्यात असलेलं बाओबाब, भारतातलं सर्वात जुनं बाओबाब झाड म्हणून ओळखलं जातं. साधारण सातशे वर्षांपूर्वी जन्मलेल्या या झाडाला ‘हातीयों का पेड’ असं संबोधलं जातं. आपलाकडे, अनेक राज्यांमध्ये शंभरी उलटून गेलेल्या गोरखचिंचेच्या झाडांना स्मारकांचा, अर्थात हेरिटेज मॉन्युमेन्ट्सचा दर्जा दिला गेला आहे. अशा या लििव्हग लिजंडबद्दल लिहावं तेवढं कमीच आहे. एकदा तरी हा बाओबाब जवळून पाहावा असाच असतो. महाराष्ट्रात, मुंबई, वसई, ठाणे, कल्याण, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सातारा, वाई या शहरांमध्ये हे वृक्ष आहेत. मध्य प्रदेशात, नर्मदेच्या किनारी तर चक्क बनं आहेत यांची. आपल्या अनेक पिढय़ांशी संवाद साधलेल्या या महावृक्षाला एकदा तरी जरूर अनुभवा.\nएक जुलैला आपल्याकडे कोटीच्या कोटी झाडं लावण्याचा संकल्प सरकार आणि काही संस्थांनी केला आहे. त्यातली किती जगतील हा शंकेचा प्रश्न आहेच. स्थानिक पर्यावरणात शतकानुशतकं जगलेली, तगलेली झाडंच रोपण करणं गरजेचं असतं. बाओबाबसारखा अपवाद वगळता, बहुतांश परदेशी झाडं, आपल्या पर्यावरणासाठी उपयुक्त नसतात. झटपट वाढतात म्हणून त्यांना लावून, आपल्या स्थानिक वनसंपदेवर आपण अन्याय करणार नाही याची काळजी झाड लावताना घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे प्राचीन काळापासून सांगितलं आहेच की वड, िपपळ, चिंच, औदुंबरासारखी झाडं लावणारे कधीच नरकात जात नाहीत. पूर्वजांचं हे अनुभवसिद्ध शहाणपण आसमंतात फेरफटका मारला की निश्चितच जाणवतं. तेव्हा आता तरी शहाणे होऊ या आणि या पावसाळ्यात भारतीय वृक्ष लावू या.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानी, बांगलादेशींना हाकलण्यासाठी मनसेचा महामोर्चा, राज ठाकरे गृहमंत्र्यांना भेटणार\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nत���ुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 जांब आणि मुंग्या..\n2 उन्हाळी आनंद सोहळा\n3 वृक्ष-फुलं-पक्षी- प्राण्यांच्या देशा…\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trackerblogger-news/maharashtra-javli-trek-1351970/", "date_download": "2020-01-23T13:44:50Z", "digest": "sha1:IADHBIUYY63NSSLYHX2TS5JUKRFEJPL5", "length": 61448, "nlines": 275, "source_domain": "www.loksatta.com", "title": "maharashtra javli trek | येता जावळी, जाता गोवळी! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nयेता जावळी, जाता गोवळी\nयेता जावळी, जाता गोवळी\nहिमालय-आल्प्स-रॉकी पर्वतरांगांमध्येही नाही, असं विलक्षण काही आमच्या ‘जावळी’च्या ट्रेकमध्ये गवसलेलं.\nहिमालय-आल्प्स-रॉकी पर्वतरांगांमध्येही नाही, असं विलक्षण काही आमच्या ‘जावळी’च्या ट्रेकमध्ये गवसलेलं. जुन्या रानवाटा तुडवताना स्पर्श झाला होता रसरशीत इतिहासाचा, शूरांच्या कथा उरी जपणाऱ्या काळजांचा आणि शिव-प्रतापाच्या पाऊलखुणांचा\nरविवार दुपारची निवांत वेळ. घरातलं ‘शिवचरित्र’ हाती घेतलं. त्या दिवशी थबकलो होतो ‘जावळी प्रकरणा’पाशी.\n..कसे ते जावळीचे अजस्र पहाड-दुर्ग आणि किर्र्र अरण्य कसे ते चंद्रराव मोरे आणि त्यांचा रुबाब कसे ते चंद्रराव मोरे आणि त्यांचा रुबाब कशी ती थरकाप उडवणारी निसणीची वाट आणि जंगलातला रडतोंडी घाट कशी ती थरकाप उडवणारी निसणीची वाट आणि जंगलातला रडतोंडी घाट कशी आपलीशी केली महाराजांनी ही जावळी आणि त्यातली बावनकशी सोनं असलेली माणसं कशी आपलीशी केली महाराजांनी ही जावळी आणि त्यातली बावनकशी सोनं असलेली माणसं कशी ती अरण्यात वसलेली महाबळेश्वर – वरदायिनी- कालभरव – भवानीची पुरातन राऊळं कशी ती अरण्यात वसलेली महाबळेश्वर – वरदायिनी- कालभरव – भवानीची पुरातन राऊळं किती ती दूरदृष्टी भोरप���याच्या डोंगरावर बेलाग प्रतापगड बांधून घेण्याची किती ती दूरदृष्टी भोरप्याच्या डोंगरावर बेलाग प्रतापगड बांधून घेण्याची किती भयंकर ते स्वराज्यावर रोंरावत आलेलं वादळ – क्रूर-कपटी अफझलखानाचं किती भयंकर ते स्वराज्यावर रोंरावत आलेलं वादळ – क्रूर-कपटी अफझलखानाचं अन, किती थरारक कूटनीती राजांची, खानाला जावळीत खेचून आणून नेस्तनाबूत करणारी\nकित्येक तास अक्षरश: हरवून गेलो होतो जावळीच्या थरारात. हा इतिहास दरबार-महालांमध्ये नाही, तर सह्यद्रीच्या दुर्ग-डोंगरांमध्ये आणि नद्यांच्या खोऱ्यांमध्ये घडलाय. त्यामुळे, एव्हाना ट्रेकर मावळ्यांच्या हंटरशूजचे घोडे िखकाळू लागलेले. शिध्याची शिदोरी सोबत घेतली. हॅवरसॅकचं खोगीर चढवलं. हायकिंग हॅटचं मुंडासं चढवलं आणि कूच केलं ‘जावळी’कडे -रोमांचक इतिहासाच्या पाऊलखुणांचं दर्शन घेण्यासाठी\nमध्यरात्री अडनिडय़ा वेळी निघून, पुणे -सातारा रस्त्यावर टोल भरून वर खड्डय़ांचा मार सहन करत प्रवास केलेला. वाई फाटय़ावर गाडी वळली, तसं हायवेवर कुरकुरणारे अजस्र ट्रक्स आणि हॉर्न्‍स मागे पडले. पसरणी घाटातून लपेटदार वळणं घेताना, कारच्या टेपवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्द घुमू लागले- ‘जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी, जी बुद्धि पांच शाह्यंस शत्रुच्या झुलवी, जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी, जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी..’ शिवचरित्रातली ही यशोगाथा खोलवर जपून ठेवणाऱ्या अरण्य – दुर्ग – राऊळ – नद्या -रानवाटांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चौघेजण जावळीच्या ट्रेकला निघालेलो..\nट्रेकच्या पहिल्या दिवशी महाबळेश्वरच्या पश्चिमेला कोयनेच्या खोऱ्यात डोंगरझाडीतल्या जावळीला उतरायचं होतं. ट्रेकच्या पूर्वार्धात महाबळेश्वरपासून ऐतिहासिक रडतोंडी घाटाने उतरून पुढे प्रतापगड चढाई आणि पुढे मुक्कामाला जावळी गावातल्या चंद्रराव मोरेंच्या कुलदैवताच्या राऊळापाशी पोहोचायचं होतं. हे सगळं अर्थातच कारने नव्हे, तर वाटांवरून पायगाडीने करायचं होतं. दुतर्फा गर्द झुकलेल्या झाडोऱ्यातून नागमोडी वळणं घेत जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरून मुंबई टोकाकडे चालत निघालो. पश्चिमेकडून तरंगत येणारे ढग हलकेच स्पर्श करून सुखावत होते, गारठवत होते. पोलादपूर नाक्यावरच्या शेकोटीच्या उबेचा मोह टाळला, अन् ढगात हरवलेल्या रस्त्यावरून झपाझप निघ���लो. खॅखॅ असा आवाज आसमंताला चिरत गेला, म्हणून थबकलो. डोक्यावरच्या जांभळाच्या झुकलेल्या फांद्यांवर काटक्यांनी बांधलेल्या मोठय़ा घरटय़ापाशी हालचाल जाणवली. खोडाच्या एका बाजूने लालचुटूक गोंडस तोंड डोकावलं. हा होता महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’ (इंडियन जायंट स्क्विरल). गुंजीसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांबलचक शेपूट असा हा शेकरू हे सह्यद्रीच्या जैववैविध्याचं प्रतीकच\nएरवी मुंबई टोकापासून कोयनेच्या कुशीतल्या जावळी – प्रतापगडचं सुरेख दृश्य दिसतं. आत्ता मात्र सगळंच ढगात गुरफटलेलं. रडतोंडी घाट गाठण्यासाठी मुंबई टोकाच्या शेजारून पश्चिमेला उतरणारी मोठ्ठी रुंद पाऊलवाट गवसली. उंचच उंच झाडांमधून, मळलेल्या झक्क वाटेवरून, ढगांमुळे ओलसर झालेल्या खडकांवरून निसटत आणि उभा उतार उतरत दीडशे मीटर उतराई केली. पोलादपूरकडे जाणाऱ्या आंबेनळी घाटाचा डांबरी रस्ता पार केला आणि हिरडा-गेळ-जांभळाच्या झाडोऱ्यामधून वळणं घेत पायवाटेने मेटतळे गावापाशी पोहोचलो. हायवेने ५०० मीटर चालल्यावर मोठ्ठया वळणावर घाटाच्या संरक्षक िभतीमधून बाहेर पडलं, की रडतोंडी घाटवाटेची सुरुवात झाली..\nरस्त्यावरच्या हॉर्न्‍सचा आवाज मागे पडला. भर्राट वारा आला. ढगांची चादर दूर होऊ लागली. आसमंत उलगडू लागला. महाबळेश्वरपासून प्रतापगड मकरंदगडापर्यंत पसरलेल्या उभ्या-आडव्या पहाडांचं, गर्द दाट झाडीचं, कोयनेचं, ‘जावळी’च्या खोऱ्याचं प्रथमच दर्शन होत होतं. आणि कानांत घुमू लागला घोडय़ांच्या टापांचा आवाज.. भास का भासच तो. पण हे नक्की की जावळी आम्हाला वेढून घेऊ लागलेली, आम्हीही ‘गोवले’ जाऊ लागलेलो. कारण ‘येता जावळी, जाता गोवळी’, असंच म्हटलं होतं जावळीच्या चंद्रराव मोरेंनी शिवरायांना. स्वराज्यवृद्धीसाठी महाबळेश्वर रायरी परिसरातलं घनदाट, निबीड अरण्य म्हणजेच जावळीचं खोरं अतिशय मोक्याचं. त्यामुळे, महाराजांना मोऱ्यांसोबत एकतर मत्री किंवा संघर्ष अटळ होता. दुर्गम जावळीवर सत्ता करणाऱ्या चंद्रराव मोरेंचं घराणं वीरांचं, शिवभक्तांचं आणि जावळीचा सार्थ अभिमान असणारं. त्यामुळे चंद्ररावाला महाराजांचं श्रेष्ठत्व मान्य होणारं नव्हतं. मोरेंनी महाराजांना लिहिलं, ‘‘..तुम्ही काल राजे झालात. तुम्हाला राज्य कोणी दिले भासच तो. पण हे नक्की की जावळी आम्हाला वेढून घेऊ लागलेली, आम्हीही ‘गोवले’ जाऊ लागलेलो. कारण ‘येता जावळी, जाता गोवळी’, असंच म्हटलं होतं जावळीच्या चंद्रराव मोरेंनी शिवरायांना. स्वराज्यवृद्धीसाठी महाबळेश्वर रायरी परिसरातलं घनदाट, निबीड अरण्य म्हणजेच जावळीचं खोरं अतिशय मोक्याचं. त्यामुळे, महाराजांना मोऱ्यांसोबत एकतर मत्री किंवा संघर्ष अटळ होता. दुर्गम जावळीवर सत्ता करणाऱ्या चंद्रराव मोरेंचं घराणं वीरांचं, शिवभक्तांचं आणि जावळीचा सार्थ अभिमान असणारं. त्यामुळे चंद्ररावाला महाराजांचं श्रेष्ठत्व मान्य होणारं नव्हतं. मोरेंनी महाराजांना लिहिलं, ‘‘..तुम्ही काल राजे झालात. तुम्हाला राज्य कोणी दिले आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्वर आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्वर त्याच्या आणि (विजापूरच्या) बादशहाच्या कृपेने आम्हास सिंहासन मिळाले आहे. जावळीत येणारच तर यावे. दारूगोळा मौजूद आहे. जावळीतून एकही मनुष्य माघारी जाणार नाही. येता जावळी, जाता गोवळी त्याच्या आणि (विजापूरच्या) बादशहाच्या कृपेने आम्हास सिंहासन मिळाले आहे. जावळीत येणारच तर यावे. दारूगोळा मौजूद आहे. जावळीतून एकही मनुष्य माघारी जाणार नाही. येता जावळी, जाता गोवळी’’ अखेरीस इ. स. १६५६ ला महाराज स्वत जातीने जावळीवर चालून आले. महाबळेश्वरवरून जावळीत उतरण्यासाठी मोठी तुकडी दक्षिणेच्या ‘रडतोंडी घाटा’ने उतरली आणि तिथे मोऱ्यांच्या सन्याने प्रतिकार केला. त्याच वेळी खुद्द राजे छोटी तुकडी घेऊन उत्तरेच्या ‘निसणीच्या घाटा’ने महाबळेश्वरवरून जावळीत उतरले आणि जावळी जिंकून घेतली. जावळी स्वराज्यामध्ये आली, म्हणजे – अत्यंत मोलाचे दुर्ग (रायरी, चंद्रगड, मकरंदगड, मंगळगड, सोनगड, चांभारगड), दुर्गम घाटवाटा (वरंध, ढवळेघाट, पारघाट), डोंगरी देवस्थानं (महाबळेश्वर, चकदेव, पर्वत), ताकदीचे डोंगर (भोरप्या. ज्यावर प्रतापगड बांधला), थेट सिंधुसागरापर्यंत झेप घेता येणं अन् मुख्य म्हणजे जावळीतले तालेवार हिरे (मुरारबाजी देशपांडे, तानाजी-सूर्याजी मालुसरे) गवसणं अशा खूप गोष्टी साधल्या होत्या. शिवरायांनी जावळी ताब्यात घेतल्यानंतर आसमंतात घोडय़ांच्या टापा, नगारे, तुताऱ्या आणि तोफांचा आवाज निनादत राहिला.\n..जावळीच्या इतिहासाचा हा थरार काळजात जपणाऱ्या ‘रडतोंडी’ आणि ‘निसणी’ या घाटवाटांचं दर्शन ��म्ही घेत होतो. गच्च कारवीच्या टप्प्याखाली रानात उतरणारी मंद उताराची डोंगरसोंड आणि त्यावरून उतरणारी रडतोंडी घाटाची वळणावळणांची प्रशस्त वाट आता दिसू लागली. वाईकडून प्रतापगडाकडे जाताना अफझलखान याच वाटेने गेलेला. खानाला चक्रव्यूहात खेचण्यासाठी राजांनी आसपासच्या डोंगरवाटा बंद करून, रडतोंडी घाट मात्र खास बांधून घेतलेला असणार, अशा खुणाच सामोऱ्या होत्या. व्यवस्थित बांधून काढलेली फरसबंदीची निवांत लांबचलांब वळणं घेत जाणारी वाट होती. आधी फारशी झाडी नसलेल्या डोंगरसोंडेवरून वाट शंभर मीटर उतरली, पण मग मात्र टेपावरून उतरताना दाट झाडीचे टप्पे सुरू झाले. गर्द झाडोऱ्यातून सळसळ करत जाणारी बारीक रानवाट सुरू झाली. अंधाऱ्या रानाला चिरत जाणारी वाट क्वचित मोकळवनात आली, की समोर मकरंदगड आणि प्रतापगड खुणावायचे. कधी कधी उंचच उंच वृक्षांचा, गच्च पाचोळ्याचा आणि अजस्र वेलींचा गुंता इतका दाटत गेला, की वाट सपशेल हरवायची. ‘रडतोंडी’ हे आपलं नाव सार्थक करणाऱ्या घाटवाटेचा चपखल उपयोग करून, महाराजांनी खानावर मानसिक दृष्टय़ादेखील कशी कुरघोडी केली असेल, हे चांगलंच जाणवलं. झाडांना बांधलेल्या भगव्या फिती आणि वाटेच्या कडेला बसवलेले दगड शोधत उतरत गेलो. आंब्याच्या खोडांवर वाऱ्यावर झुलणाऱ्या ऑíकडच्या झुबक्यांना दाद दिली. मंद उताराची लांबच लांब आडवी वाट शेवटी गोगलेवाडीपाशी डांबरी रस्त्यावर पोहोचली. महाबळेश्वर बाजारपेठेपासून निघून रडतोंडी घाटाची ६५० मीटर उतराई करायला तीन तास लागलेले.\nगोगलेवाडीपासून डांबरी रस्त्यावरून प्रतापगडाच्या पायथ्याच्या ‘पार’ गावाकडे निघालो. वाटेत कोयना नदीवरचा कमानींचा दगडी पूल लागला. हा पूल शिवकालीन, म्हणजे कदाचित अफझलभेटीसाठी बांधलेला. ऋतुचक्राचा आणि कोयनेच्या तुफान प्रवाहाचा तडाखा सोसूनही, पूल भक्कम आणि आजही वापरात आहे. पुलाजवळच्या गणेशाचं दर्शन घेतलं. आंब्या-फणसाच्या दाट सावलीतून चालत ‘पार’ गावात पोहोचलो. गाव प्रतापगडाच्या कुशीत. मुळचं नाव ‘पार्वतीपूर’. कोकणात उतरणाऱ्या पारघाटाच्या माथ्यावरचं हे गाव. गावात काळ्या पाषाणातल्या ‘आदिशक्ती श्रीराम वरदायिनी’चं देखणं राउळ. टुमदार ‘पार’ गाव आम्हांला फार आवडून गेलं.\nपार गावातला राजांचा पुतळा पाहिला. आता मात्र वेध लागलेले प्रतापगडाचे गावातून उंच डोंगरझाडीमुळ��� गड एकदम लपून गेलेला. पाण्याच्या पाइप्सच्या साथीने जाणाऱ्या वाटेवरून गडाची चढाई सुरू केली. वाट सुरेख मळलेली. दाट झाडोऱ्यातून चढताना आणि आसमंतात दूरवर नजर टाकताना, गडाचं भौगोलिक महत्त्व चांगलंच लक्षात येत होतं. मूळ सह्य़ाद्रीधारेपासून थोडक्या अंतरावर सुटावलेल्या ‘भोरप्या’ (तथा ‘रानआडवा गौड’)डोंगरावर, जावळीच्या जंगलात, कोयनेच्या काठावर आणि पार घाटाच्या माथ्यावरचं हे अत्यंत मोक्याचं स्थान. राजांना कल्पना होतीच, की जावळी जिंकणं म्हणजे थेट आदिलशहाला डिवचणं आणि त्याचा दुष्परिणाम आपण ओढवून घेणार आहोत. त्यामुळे दूरदृष्टीने त्यांनी मोरोपंत िपगळ्यांकरवी जावळीत बेलागदुर्ग बांधून घेतला. गड पाहून राजे खूश झाले आणि त्यांनी नाव ठेवलं – ‘दुर्गप्रतापगड’\n.. पार गावातून निघाल्यावर दाट झाडीतून अन् उंच कारवीमधून चढाई होती. वळणावरच्या गेळाच्या झाडावर मुंग्यांनी चिखलाचे घरटे बांधलेले, तर पायथ्याशी गडमुंगीच्या वारुळाची चिरेबंदी. उभ्या दांडावरच्या चढाईनंतर आता थोडी निवांत आडवी वाट होती. पाचोळा चुबुक-चुबुक तुडवत निघालो. महाराजांना भेटायला आतुर झालेला अफझलखान ज्या वाटेने पार गावातून प्रतापगडाकडे गेला, त्याच वाटेने आम्ही निघालेलो. अशक्य-अतक्र्य वाटावा अशा इतिहासाचा मूक साक्षीदार असलेल्या मातीचं-मुलखाचं दर्शन आम्ही घेत होतो.\nमहाराजांनी जावळी जिंकली होती, ती बळापेक्षा युक्तीने त्यामुळे, आदिलशहाचा तिळपापड झाला होता. शिवाजीराजांना विजापूर दरबारात जिवंत किंवा मृत हजर करण्याचा विडा अफझलखानाने उचलला. अफाट घोडदळ, पायदळ, बंदूकधारी, हत्ती, उंट, तोफा घेऊन खान चालून येऊ लागला. पूर्वी पुरंदरजवळ खळद-बेलसरच्या पठारावर फत्तेखानशी लढतानाच राजांनी जोखलेलं, की राजधानीचा राजगड बेलाग, पण पठारी भागाकडून वेढा देण्यास सोप्पा. म्हणून, अफझलखानासोबतच्या संघर्षांसाठी ठिकाण राजांनी ठरवलं – जावळी त्यामुळे, आदिलशहाचा तिळपापड झाला होता. शिवाजीराजांना विजापूर दरबारात जिवंत किंवा मृत हजर करण्याचा विडा अफझलखानाने उचलला. अफाट घोडदळ, पायदळ, बंदूकधारी, हत्ती, उंट, तोफा घेऊन खान चालून येऊ लागला. पूर्वी पुरंदरजवळ खळद-बेलसरच्या पठारावर फत्तेखानशी लढतानाच राजांनी जोखलेलं, की राजधानीचा राजगड बेलाग, पण पठारी भागाकडून वेढा देण्यास सोप्पा. म्हणून, अफझलखानासोबतच्या संघर्षांसाठी ठिकाण राजांनी ठरवलं – जावळी खानाने पायथ्याच्या वाईमध्ये छावणी टाकली आणि राजांना खलिता धाडला, ‘शत्रूस प्रवेश करण्यास दुर्गम असलेला हा चंद्ररावाचा जावळी प्रदेश तू मला परत कर’. खानाने वाईस बोलावल्यावर राजांनी आपण फार घाबरलो असल्याचे भासवून समझोत्यास तयार आहोत असं कळवलं, ‘तुम्ही तर पृथ्वीतलावरचा एक दागिना आहात. तुमच्याबरोबर युद्ध म्हणजे आगीशी खेळ. तुम्ही खरंच येथे या आणि मन भरून जावळीचे दर्शन घ्या. तुम्ही लवकरात लवकर इकडे आलात तर बरे होईल, म्हणजे माझी सर्व भीती निघून जाईल. जावळीच्या या घनदाट, खोल आणि दूरवर पसरलेल्या जंगलात तुमच्या सन्याला जगातल्या सर्वोच्च सुविधा मिळतील.’ आणि १० नोव्हेंबर १६५९ ला प्रतापगडच्या पायथ्याशी खानाची आणि राजांची भेट ठरली. प्रतापगडाच्या कुशीतल्या जननीच्या टेंब्यावर शाही शामियाना उभारला गेला होता. भेटीची घटका जवळ आलेली. त्या रोमांचक इतिहासाच्या विचारांनी आणि डोंगरचढाईने आता धाप लागलेली\nपार गावातून निघून पाऊण तास झालेला. गड एखादवेळा झाडोऱ्यातून किंचित डोकावलेला, पण किती लांब याचा अंदाज येईना. वाऱ्याचा पत्ता नाही. घशाला कोरड पडलेली. पाठीवरचं ओझं जड झालेले. एकसमान लयीमध्ये चढाई चालू ठेवली. झाडीतून चढणाऱ्या उभ्या वाटेने मोठ्ठं वळण घेतलं आणि आम्ही अक्षरश थबकलोच. डावीकडे निळ्या आभाळाच्या पाश्र्वभूमीवर तुरळक विखुरलेल्या ढगाच्या पुंजक्यांमधून उंचावलेला प्रतापगडाचा माथा आणि उजवीकडे पोलिस बंदोबस्तीत असलेली खानाच्या कबरीची वादग्रस्त वास्तू. हीच.. हीच ती जागा, जिथे जावळीच्या इतिहासातला थरार घडला. शामियान्यात खानाच्या कपटाची चाहूल लागताच, ज्याप्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडलं, तसं राजांनी वाघनखांनी खानाची आतडी बाहेर काढली. कवी भूषण यांनी लिहिलं, ‘एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह सिवा है’. ज्या युद्धशैलीला समर्थ रामदासांनी वृक्युद्ध (लांडगेतोड) म्हटलंय, त्या गनिमी काव्याने राजांनी शत्रूला आपल्या मोक्याच्या जागी खेचून आणलं आणि नामशेष केलं. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसह सप्तमी, शके १५८१, गुरुवार १० नोव्हेंबर १६५९ आजही, मार्गशीर्ष षष्ठीला जावळी-प्रतापगडावर शिवप्रतापदिन साजरा होतो. इतिहासातल्या अनोख्या युद्धांचा अभ्यास करताना आजही आमची भारतीय सेना जावळी-��्रतापगडाच्या युद्धाचा अभ्यास करते..\nगडावर डांबरी रस्त्याने येणाऱ्या गाडय़ांचे हॉर्न्‍स सुरू झाले आणि आधुनिक जगात परतलो. चिलखती बांधणीच्या टेहळणी बुरुजावरच्या भगव्या झेंडय़ाला मुजरा करून गडावर दाखल झालो. महाबळेश्वरपासून निघाल्यापासून पाच तासांत (रडतोंडी घाटाची ६५० मी. उतराई, पार गावातून ४०० मी. चढाई आणि १३ किमी चाल झाल्यावर) गडावर पोहोचलेलो. राजांनी बांधून घेतलेलं – पण आता गर्दीत आणि नव्या वास्तूंमधून हरवलेलं- दुर्गस्थापत्य शोधायचा प्रयत्न केला. महिषासुरमर्दनिी रूपातील भवानीमातेसमोर नतमस्तक झालो. गडावर कितीही गर्दी असली तरी भवानीमाता, केदारेश्वर आणि राजांचं भव्य अश्वारूढ शिवशिल्प नि:संशय शक्तिपीठे आहेत, याची अनुभूती घेतली. राजांच्या वीररसयुक्त पुतळ्याच्या चौथऱ्यावर कोरलेले शब्द ‘माझ्या मायभूमीचे रक्षण, हे माझे परम कर्तव्य’ उरात साठवले. गडावरून चौफेर दर्शन घडलं जावळीच्या अथांग सह्य़ाद्री मंडळाचं\nचढाई आग्नेयेच्या पार गावातून केलेली, तर आता उतराईसाठी ईशान्येच्या वाडा कुंभरोशी गावाकडची पाऊलवाट तुडवू लागलो. गडाचा डांबरी रस्ता बनायच्या आधी हीच मुख्य वापरातली वाट होती, त्यामुळे ठिकठिकाणी बांधून काढलेली. समोर महाबळेश्वरचं झाडीभरलं पठार नजरेसमोरचं सारं क्षितिज व्यापून टाकत होतं. घनदाट झाडीतली मस्त मळलेली वाट आणि सुरेख प्रसन्न चाल होती. उभा उतार उतरणारी वाट उतरून तासाभरात वाडा कुंभरोशीला पोहोचलो. पोलादपूर हायवेवरचं छोटंसं गाव. ‘अद्रकवाली चाय’चं इंधन मिळालं. आमचं गंतव्य होतं जावळी खोऱ्यातलं एक ऐतिहासिक ठिकाण – चंद्रराव मोरेंच्या वास्तव्याचं मुख्य स्थान – ‘जावळी’ गाव\nमहाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून लांबच लांब रटाळ चाल चालत राहिलो. चालून चालून पायाला ब्लिस्टर्स आलेले. अखेरीस डावीकडे ‘जावळी’ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचा फाटा आला. मावळतीचे सूर्यकिरण आता महाबळेश्वरच्या एलफिस्टन टोक ते लॉडविक टोक ते मुंबई टोक अशा जबरदस्त कातळभिंतींना उजळवू लागलेले. कोयनेच्या चिंचोळ्या पात्राच्या काठाने वळणं घेत जाणारा रस्ता जावळी गावातल्या काळभरव मंदिरापाशी थबकला. प्रतापगडापासून निघून सहा किमी चाल झाली होती, तर दिवसाभरात १९ किमी. पाराखाली विसावलो. काळभरवनाथ आणि कुंभळजाआई हे जावळीच्या मोरेंचं कुलदैवत देवळात हरणाची िशगे लटकवलेली. चंद्रराव मोरे आणि शिवरायांनी पुजलेली ही दैवते. या देवतांसमोर नतमस्तक होताना कुठेतरी जावळीच्या इतिहासाची जवळून भेट झाल्यासारखं वाटलं. देवळामागच्या टेकाडावर मोऱ्यांच्या वाडय़ाचे अवशेष – जोत्याची जागा दाखवतात.\nकाळभरवनाथ मंदिराबाहेर आलो. परिसरातल्या जुन्याजाणत्या वृक्षांवर बागडणाऱ्या मोराने आणि भल्यामोठ्ठय़ा िशगचोच्या धनेशाच्या (हॉर्नबिल पक्षी) जोडीने आमची दखल घेतलेली. अंधार दाटू लागला. मुक्कामाची तयारी सुरू केली. (मंदिरात मुक्कामास परवानगी नाही). पूर्वेला पौर्णिमेच्या निखळ चांदण्यात महाबळेश्वरच्या पहाडाची उंच कड उजळून निघालेली, तर पश्चिमेच्या धारेवर गूढ रानवा दाटलेला. गरम सूपचा आस्वाद घेत गप्पाष्टक जमलं. गावकऱ्यांनी देवळाजवळ येणाऱ्या गव्यांची-रानडुकरांची भीती घातलेली. त्यामुळे एकीकडे सावध नजर; तर दुसरीकडे एका दिवसात गप्पांसाठी होता जावळीचा इतिहास, जावळीचा भूगोल आणि अधूनमधून अंगावर येणारा आधुनिकतेचा कोलाहल गारवा दाटत गेला. रुचकर जेवण झालं. जावळीच्या कुशीत असल्याच्या भावनेनेच मनात आनंद दाटलेला\n.. जावळीच्या कुशीतल्या झक्क मुक्कामामुळे मंडळी ताजीतवानी झालेली. ट्रेकच्या उत्तरार्धात जावळीमधल्या इतिहासाची साक्षीदार असलेली ‘निसणी’ची अवघड वाट चढून महाबळेश्वरला जायचं होतं. तांबडफुटीआधीच दमदार न्याहारी करून कूच केलं. डांबरी रस्त्याने चालत कोयनेच्या गूढरम्य खोऱ्यात शिरू लागलो. ‘खालच्या जावळी’च्या वाडीतून ‘मधल्या जावळी’च्या वाडीत आणि पुढे ‘वरच्या जावळी’च्या वाडीत पोहोचलो. उजवीकडचं लॉडविक टोक, समोरचं एल्फिन्स्टन टोक आणि महाबळेश्वरचा झाडीभरला माथा ढगात हरवलेला. आता डांबरी रस्ता किंचित उजवीकडे पूर्वेला वळू लागलेला – लॉडविक आणि एलफिस्टन टोकांदरम्यान पसरलेल्या कोयनेच्या दरीच्या कुशीत शिरू लागलेला. किनाऱ्याकडे येणाऱ्या, विखुरत जाणाऱ्या, फुटत जाणाऱ्या लाटा असाव्यात, अशा असंख्य डोंगरवळ्यांच्या सह्य़ाद्री-सागराकडे आम्ही निघालेलो. बाजूचं वळणवेडय़ा कोयनेचं पात्र, आंबा-फणस-बांबूचा गच्च रानवा, वीरघराण्यातल्या मोरे वंशजांची घरं, डोंगरउतारांवर विखुरलेल्या शेताडीची नक्षी, फडफड असा विलक्षण मोठ्ठा आवाज करत दरीच्या पोटात खोलवर पल्ला मारत जाणारे हॉर्नबिल्स, गच्च झाडीवेलींनी नटलेले डोंग���उतार, उभ्या घसरडय़ा डोंगरसोंडा, माथ्याखालची सलग कातळिभत आणि गच्च रानाचे टप्पे आणि त्यासोबत रेंगाळलेले तुरळक ढग अशा चित्ताकर्षक पॅनोरमानं आम्हाला भारावून टाकलेलं.\nचिंचोळ्या होत गेलेल्या जावळी खोऱ्यातलं दरीच्या पोटातलं शेवटचं गाव – ‘दरे’ इथून महाबळेश्वरमाथा ५०० मी. उठवलेला. महाबळेश्वरला चढण्यासाठी – एल्फिन्स्टन टोकाजवळ चढणारी ‘निसणीची वाट’ आणि दुसरी – बाजारपेठेची वाट. निसणीच्या वाटेचं आकर्षण होतं, कारण याच वाटेने जावळीत उतरवून महाराजांनी जावळी जिंकलेली.\nदरे गावातल्या फणसाच्या झाडाखाली विसावलो. वाटेचा अंदाज घेऊ लागलो. डावीकडे (उत्तरेला) उतरत आलेल्या उभ्या डोंगरसोंडेवरून वाट असणार होती. कोयनेचं पात्र पार करून शेताडी पार केली. आंब्याच्या डेरेदार झाडापासून पाठीमागे दरे गाव आणि पाठीमागची लॉडविक टोकाची सोंड विलक्षण देखणी दिसत होती. दाट झुडपांमधून तीव्र चढाची वाट चढाई सुरू झाली. १०० मी. चढाई झाल्यावर पहिल्या टेपावरून किंचित डावीकडे जात, आता मुख्य सोंडेवरची चढाई सुरू झाली. अरुंद धारेवरून वाऱ्याच्या झुळका अंगावर झेलत, कधी सोनसळी गवतातून आडवी वाट होती, तर कधी फसव्या घसाऱ्यावरून चढाई होती. दम खात मागं वळून पाहिलं, तर ढगांच्या दुलईतून जावळीला हलकेच जाग येत होती. ढगांमधून एखादा सूर्यकिरण डोंगरझाडी उजळवत होता आणि खोऱ्यात ढगांच्या सावल्यांची नक्षी विखुरलेली. पल्याड प्रतापगड ढगांशी लपाछपी खेळत होता. अप्रतिम दाट डोंगरझाडीचं प्रसन्न दृश्य\nनिसणीच्या सोंडेच्या माथ्याच्या खाली असलेल्या कातळिभती आता खुणावू लागलेल्या. वाटेवरच्या दुसऱ्या टेपावरून आडवं चालत गेलं, की निसणीचा थरार सुरू होणार होता. चढावर मोक्याच्या ठिकाणी बहरलेल्या झाडापर्यंत पोहोचणं आणि त्यापुढे कातळातून चढाईमार्ग असणार, असा अंदाज बांधला. मान खाली घालून एका सलग ऱ्हिदममध्ये हळूहळू, पण न थांबता चढाई करत राहिलो. रखरखीत उभ्या चढावरचा घसारा चढून झाडापर्यंत पोहोचलो. क्षणभर विश्रांती घेताना, जावळीचं विहंगम दृश्य सामोरं होतं. वाऱ्याने हलणाऱ्या रानापल्याड कोयनेची गूढ दरी, बाजारपेठेची वाट, लॉडविक टोक, प्रतापगड आणि एल्फिन्स्टन टोकाचे कडे असं सुरेख दृश्य\nनिसणीचा मुरमाड घसारा आणि कातळावरची थरारक चढाई आमची वाट पाहत होती. उभ्या घसाऱ्यावरून चढत, उजवीकडे आडवं जात ���ोठाल्या धोंडय़ांवरून पोहोचलो. १० मी. उंचीचे कातळारोहण होते. सोप्प्या श्रेणीचे. दोराची गरज नाही, पण वाट निसरडी अरुंद आहे. माथ्याजवळ पोहोचल्यावर कातळातल्या खोदाईने लक्ष वेधलं. पांथस्थांना आधार देण्यासाठी कातळात कोरलेली कधीकाळी शेंदूर फासलेली मूर्ती समोर होती – बहुधा गणेशाची असेल जावळीत उतरण्याआधी राजांनी हा कातळ स्पर्शला असेल का, त्यांनी पुजली असेल का ही मूर्ती\nमूर्तीपाशी उभं राहून आतापर्यंतच्या चढाईचा अंदाज घेतला. ऊर धपापत होतं – निसणीच्या उभ्या चढाने आणि थेट दरे गावापर्यंत घरंगळलेल्या रौद्र निसरडय़ा डोंगरसोंडेच्या दृश्यानेही कवी गोिवदांनी या मुलखाचं वर्णन अचूक केलंय, ‘जावळीचा हा प्रांत अशनिच्या वेलांची जाळी, भयाण िखडी बसल्या पसरूनी ‘आ’ रानमोळी’\nनिसणीच्या कातळटप्प्यापासून महाबळेश्वर माथा अजूनही १०० मी. उंचावर होता. कारवीतून जाणारी, निसरडय़ा उतारावरची लाल मातीतली फुटलेली आडवी वाट आणि त्यानंतरची खडी वाट वेगाने पार केली. रानडुकराची खुरं मातीत उमटलेली. वेलीच्या जंजाळ्यातून चढत माथ्यावरच्या मोकळवनात पोहोचलो. पठार तुडवून परत झाडीत शिरण्याआधी किंचित डाव्या बाजूला बांधीव चौकोनी कोरडी बांधीव विहीर होती – इतिहासाची अजून एक पाऊलखूण इथलं रान ‘राखीव’ घोषित केल्यामुळे थोडंफार टिकलेलं. घनदाट जंगलाचा टप्पा पार करून, वन विभागाच्या कृत्रिम पाणीसाठय़ाच्या बाजूने क्षेत्र महाबळेश्वर ते एल्फिन्स्टन टोकाजवळ डांबरी रस्त्यावर पोहोचलो.\nनिसणीमाथा ते क्षेत्र महाबळेश्वर ते महाबळेश्वर बाजारपेठ अशी आठ किमीची डांबरी रस्त्यावरची चाल आमची कसोटी पाहणार होती. जावळीच्या सुरेख ट्रेकनंतर रस्त्यावरच्या गाडय़ा आणि विद्रूप कोलाहल अंगावर आला. यंदाचं निरीक्षण म्हणजे, रस्त्याच्या दोहोंबाजूस कचराकुंडी मानणाऱ्या उपद्रवी टुरिस्टांनी विखुरले होते – बाळांचे डायपर्स या टुरिस्ट जमातीला जावळीतल्या तेजस्वी इतिहासाचं ना सोयरसुतक, ना त्याचा भूगोल समजावून घ्यायची इच्छा या टुरिस्ट जमातीला जावळीतल्या तेजस्वी इतिहासाचं ना सोयरसुतक, ना त्याचा भूगोल समजावून घ्यायची इच्छा एन्जॉय करायला थंड हवेचं ठिकाण असण्यापल्याड, जावळी तुम्हाला जगण्याची अपार ऊर्जा देईल. पण, जावळीचा इतिहास-भूगोल समजावून घ्यायची तीव्र इच्छाशक्ती पाहिजे.\nसुदैवाने फारसं ड���ंबरी रस्त्यावरून चालावं न लागता क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणारी पाऊलवाट मिळाली. गेळाच्या, जांभळीच्या बुटक्या झुडपांच्या गच्च रानातून आडव्या धावणाऱ्या वाटेवर थबकलो, लगडलेल्या आमरीच्या झुबक्यांपाशी पुढच्या पाच मिनिटांत पोहोचलो क्षेत्र महाबळेश्वरच्या मारुतीपाशी. हा मारुती समर्थस्थापित अकरा मारुतींच्या यादीत नसला, तरी त्याचं रूप आणि त्याचं कृष्णेकाठी असणं पाहता, हा मारुतीदेखील समर्थस्थापित असं मानतात. राजांच्या जावळी मोहिमेत क्षेत्र महाबळेश्वरचंही महत्त्व पुढच्या पाच मिनिटांत पोहोचलो क्षेत्र महाबळेश्वरच्या मारुतीपाशी. हा मारुती समर्थस्थापित अकरा मारुतींच्या यादीत नसला, तरी त्याचं रूप आणि त्याचं कृष्णेकाठी असणं पाहता, हा मारुतीदेखील समर्थस्थापित असं मानतात. राजांच्या जावळी मोहिमेत क्षेत्र महाबळेश्वरचंही महत्त्व सूर्यग्रहणाच्या पर्वणीवर आईसाहेबांची आणि सोनोपंत डबिरांची सुवर्णतुला क्षेत्र महाबळेश्वर तीर्थक्षेत्री केलेली. म्हणूनच, जावळीभेटीच्या भटकंतीच्या शेवटी आम्ही क्षेत्र महाबळेश्वरी पोहोचलो सूर्यग्रहणाच्या पर्वणीवर आईसाहेबांची आणि सोनोपंत डबिरांची सुवर्णतुला क्षेत्र महाबळेश्वर तीर्थक्षेत्री केलेली. म्हणूनच, जावळीभेटीच्या भटकंतीच्या शेवटी आम्ही क्षेत्र महाबळेश्वरी पोहोचलो आधुनिक जगाच्या कोलाहलात परतण्याआधी भर्राट वाऱ्यात जांभळीच्या झाडाखाली जावळीच्या भटकंतीच्या क्षणांना उजाळा देऊ म्हटलं. चंद्रराव मोरेंनी म्हणल्यानुसार ‘येता जावळी, जाता गोवळी..’ हे आजमावून बघितलेलं. इतिहासाच्या पानांमधली, दोन दिवसांच्या भटकंतीत भेटलेली जावळी मनात रुंजी घालत होती…\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 राजगड ते रायगड…\n2 मारथाण्याची बिकट वाट\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/gita/Avadhoot/avadhoot-05.htm", "date_download": "2020-01-23T13:53:17Z", "digest": "sha1:LQTLSVLSGQNBP7GGTW3GMZYQWNDX657Q", "length": 25316, "nlines": 273, "source_domain": "satsangdhara.net", "title": "सत्संगधारा - अवधूतगीता - अध्याय ५ वा - स्वरूपनिर्णय", "raw_content": "\n॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥\n॥ अथ पञ्चमोऽध्यायः - अध्याय पाचवा ॥\nॐ इति गदितं गगनसमं तत्\nकथमक्षरबिन्दुसमुच्चरणम् ॥ १ ॥\nश्री दत्त म्हणाले, ॐ असे पद गगनासारखे आहे असे असे सांगतात, पण परापराच्या सारभूत विचाराशी ते जुळत नाही. कधीही क्षय न पावणारा सबिंदु ॐकाराचा उच्चार अविलास व विलास या सृष्टिधर्माचे निराकरण कसे करणार \nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २ ॥\nअशा चिंतेने 'तत्त्वमसि' प्रभृति श्रुतीनी, ते तू आहेस असे आत्म्याचे प्रतिपादन केले असता तू उपाधिरहित व सर्व ठिकाणी सारखा असा होतोस. मग मन सर्वसम झाल्यानंतर व्यर्थ का शोक करीत आहेस. (२)\nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ३ ॥\nखाली किंवा वर नसून सर्वत्र सारखे अंतर्बाह्य नसून सर्व सारखे, तसेच जर एकत्वाने रहित असून सर्व सम असे ते तत्व आहे व त्याच्या सर्व साम्याविषयी मनाचा निश्चय झाला आहे तर मग का उगाच शोक करतोस \nन हि कल्पितकल्पविचार इति\nन हि कारणकार्यविचार इति \nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ४ ॥\nकल्पिलेले अनेक विचार व कार्यकारण वे कार्यकारण विचार नाही, त्या अर्थी सर्व सम ते आहे असा निश्चय झाला असता व्यर्थ का शोक करतोस. (४)\nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ५ ॥\nमन सर्वत्र सम असता ज्ञान अज्ञान प्रयुक्त समाधान नाही म्हणून देश विदेश प्रयुक्त काल अकाल प्रयुक्त समाधान नाही म्हणून का व्यर्थ शोक करतोस. (५)\nन हि कुम्भनभो न हि कुम्भ इति\nन हि जीववपुर्न हि जीव इति \nन हि कारणकार्यविभाग इति\nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ६ ॥\nघटाकाशही नाही व घटही नाही म्हणून जीवाचे शरीर व जीव आणि कार्यका��ण विभाग नाही म्हणून का व्यर्थ शोक कारण मन स्वस्थ असता सर्व समत्वाचा अनुभव येतो. (६)\nन हि वर्तुलकोणविभाग इति\nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ७ ॥\nमन सर्वत्र सम झाले असता ते निर्वाण पद सर्वत्र अंतर रहित आहे. लघु, दीर्घ व वर्तुळ कोण असे त्याचे विभाग नसतात या विचारांनी रहित असे आहे व्यर्थ शोक का \nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ८ ॥\nसम मन झाले असता ते तत्त्व शून्य व अशून्य, शुद्ध व विशुद्ध, सर्व आणि पृथक यांनी रहित असे आहे म्हणून व्यर्थ शोक का करितोस \nन हि भिन्नविभिन्नविचार इति\nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ९ ॥\nभिन्न व अभिन्न बहिःसंधि व अंतःसंधि यांची विचार नाही म्हणून शत्रु मित्र या भावनेने रहित असे असता व्यर्थ शोक का \nन हि शिष्यविशिष्यस्वरूप इति\nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ १० ॥\nमानस सर्व सारखे झाले असता शिष्य किंवा अशिष्य, चराचर भेद विचार नाही सर्वत्र अंतर रहित मोक्षपदच एक आहे म्हणून का व्यर्थ शोक करितोस. (१०)\nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ११ ॥\nरूपे आणि विरूप, पृथकरव व अपृथकरव, उत्पत्ति व प्रलय यांनीरहित आहे म्हणून मन सम झाल्यावर व्यर्थ शोक का \nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ १२ ॥\nगुण व निर्गुण या पापानी बद्ध झालो नाही म्हणून ऐहिक व पारमार्थिक कर्म कसे करू. या विवंचनेने मन सर्वत्र सम झाले असता शुद्ध निरंजन सर्वत्र सम अशा तत्त्वाविषयी का शोक \nइह बोधतमं खलु मोक्षसमं\nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ १३ ॥\nमन सम झाले असता ते तत्त्व भाव व अभाव आशा व निराशा यांनी रहित आहे म्हणून ते तत्त्व बोधमय व मोक्षरूप असल्यामुळे व्यर्थ शोक का \nन हि सन्धिविसन्धिविहीन इति \nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ १४ ॥\nमानस एक झाले असता तत्त्व अंतर रहित, तसेच संधि व विसंधि यांनी रहित जरी सर्व रहित व सर्वत्र सम आहे तरी शोक का \nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ १५ ॥\nघर नसलेल्या, परिवार नसलेल्या, संग-असंग संबंध नसलेल्या, जाणतेनेणतेपणाचा विचार नसलेल्या एखाद्या सामान्याप्रमाणे तू येथे मनात का रडत आहेस \nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ १६ ॥\nविकारांनी विकृत न होणारे, असत्य म्हणून कोणत्याही लक्षणानी लक्षित न होणारे व असत्य म्हणून जरी आत्मतत्त्व हेच एक केवळ सत्य आहे, तर सर्वत्र मन सम झाले असता शोक का \nइह सर्वसमं खलु जीव इति\nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ १७ ॥\nसर्व सर्व म्हणून जो काय तो जीवच आहे. त्याचप्रमाणे या सृष्टीमध्ये अंतर रहित, केवल निश्चल असा एक जीवच आहे असे असता शोक का \nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ १८ ॥\nअविवेक, विवेक व अज्ञान, अविकल्प, विकल्प व अज्ञान जरी एक निरंतर ज्ञान असे ते आहे तर तू शोक का करितोस \nन हि मोक्षपदं न हि बन्धपदं\nन हि पुण्यपदं न हि पापपदम् \nन हि पूर्णपदं न हि रिक्तपदं\nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ १९ ॥\nमन सर्वत्र सम असतो, मोक्षपद, बंध पद, पुण्यपद, पापपद, पूर्णपद, रिक्तद नाही असे असताना का शोक \nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २० ॥\nजर वर्ण विवर्ण, कार्य कारण, भेद अभेद यांनी रहित सम आहे तर शोक का \nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २१ ॥\nया ठिकाणी सर्व अंतर रहित सर्व ओतप्रेत भरलेले, केवल निश्चल व सर्व व्यापी, द्विपदादिकांनी रहित व सर्व व्यापी असे तत्त्व व मन साम्य पावले असता का रडतोस \nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २२ ॥\nमानस साम्यतेला पावले असता सर्वांचे अतिक्रमण करणारे निरंतर व सर्वगत, क्रीडेने निर्मल व निश्चय व सर्वगत, दिवस व रात्र यांनी रहित अशा सर्वगत तत्त्वाविषयी शोक का करतोस \nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २३ ॥\nमानस सम झाले असता बंध मोक्ष, योग, वियोग, तर्क कुतर्क प्राप्ति नाही; मग का रडतोस \nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २४ ॥\nया ठिकाणी काल व अकाल यांचे निराकारण करणे म्हणजे थोड्याशा दीप्तीचे निराकरण करण्यासारखे आहे, पण ते केवल सत्य निराकरण नव्हे, त्या अर्थी मन समे झाले असता का व्यर्थ शोक करतोस \nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २५ ॥\nया ठिकाणी देह आणि विदेह, स्वप्न आणि सुषुप्ति यांनी रहित असून, श्रेष्ठ नामनिर्देशानेही, ते रहित तर मग शोक का व्यर्थ करतोस \nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २६ ॥\nगगनाप्रमाणे शुद्ध विशाल व सारखे, सर्व सम, सार आणि असार विकारांनीरहित असून, मनःसाम्य झाल्यावर शोक का करतोस \nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २७ ॥\nमनःसाम्य झाले असता धर्म व अधर्म, वस्तु आणि अवस्तु काम आणि अकाम यांची अत्यंत विरक्ति हे असता व्यर्थ शोक का करतोस. (२७)\nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २८ ॥\nसुख आणि दुःखे शोक आणि अशोक, श्रेष्ठ व गुरूशिष्य भाव रहित असे श्रेष्ठ तत्त्व असताना व मन सम झाले असता शोक का \nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २९ ॥\nखरोखर सृष्टीमध्ये सार व असार, चल व अचल, साम्य किंवा असाम्य नाही व विचार व अविचार याने रहित तरी मनाचे साम्य झाले असता कां रडतोस \nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ३० ॥\nआपल्या मनोभावांच्या भेदामुळे या ठिकाणी सर्व साराचेही सार सांगितले आहे. कारण विषयांचे ठिकाणी साधनत्व हे असत्य आहे. मनाचे साम्य असता तू का शोक करतोस. (३०)\nबहुधा श्रुतयः प्रवदन्ति यतो\nकिमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ३१ ॥\nज्या अर्थी बहुत प्रकारांनी श्रुति हे सर्व आकाशादिक जगत मृगजलाप्रमाणे असल्याचे सांगतात तथापि तत्त्व निरंतर व सर्व सम आहे, तर मनःसाम्य झाले असता का रडतोस \nविन्दति विन्दति न हि न हि यत्र\nछन्दोलक्षणं न हि न हि तत्र \nप्रलपति तत्त्वं परमवधूतः ॥ ३२ ॥\nज्ञान हे ज्या ठिकाणी मुळीच नाही छंदोलक्षण ही जेथे नाही. साम्य रसामध्ये मग्न झाल्याने ज्याचे अंतःकरण परम पवित्र झाले आहे असा अवधूत श्रेष्ठ तत्त्व सांगतो. (३२)\nइति अवधूतगीतायां शमदृष्टिकथनं नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥\nह्याप्रमाणे दत्तात्रेय विरचित अवधूत गीतेतील स्वामी कार्तिक संवादविषयक आत्मसंवित्युपदेशापैकी शमदृष्टीकथन नावाचा पांचवा अध्याय संपूर्ण झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2017/02/24x7.html", "date_download": "2020-01-23T13:18:22Z", "digest": "sha1:U2VYXV7TLG7TOG27W5GUFSKNE7WE5PIC", "length": 16850, "nlines": 57, "source_domain": "www.berkya.com", "title": "काळाची गरज ओळखून औरंगाबाद न्यूज 24x7 ची सुरुवात : प्रा. प्रतिभाताई अहिरे ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्���ा म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nशुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१७\nकाळाची गरज ओळखून औरंगाबाद न्यूज 24x7 ची सुरुवात : प्रा. प्रतिभाताई अहिरे\n५:१८ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nऔरंगाबाद - संगणक क्रांतीमुळे जग जवळ आले, पण शेजारी काय घडते हे आपल्याला माहीत नसते. देश-विदेश, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी टीव्ही, वेबसाईट्समुळे सर्वांना कळतात, पण आपल्या शहरातल्या मोठ्या घटना सोडल्यानंतर बाकी गोष्टी दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रातच कळतात. त्यामुळे स्थानिकची अशी न्यूज वेबसाईट ही औरंगाबादकरांसाठी काळाची गरज होती. ती ओळखून औरंगाबाद न्यूज 24x7 सुरू झाली, ही निश्‍चितच कौतुकाची बाब आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील ताराबाई शिंदे अभ्यास केंद्राच्या संचालिका प्रा. प्रतिभाताई अहिरे यांनी या नव्या उपक्रमाचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.\nप्रतिभाताईंच्या हस्ते www.aurangabadnews24x7.com वेबसाईट आणि अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले. शुक्रवारी, दि. 24 फेबु्रवारीला सकाळी महाशिवरात्रीचे निमित्त साधून हा सोहळा सिडको एन 4 स्थित औरंगाबाद न्यूजच्या कार्यालयात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री. भालचंद्र पिंपळ���ाडकर, उद्योजक लक्ष्मीरमण वाडकर उपस्थित होते. विश्‍वबातमीचे व्यवस्थापक श्याम ढगे, औरंगाबाद न्यूजचे स्थानिक प्रतिनिधी अमोल देवकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या वेळी प्रतिभाताई म्हणाल्या, की डिजीटल इंडियाच्या प्रवाहात सामील होऊन औरंगाबाद न्यूजच्या टीमने स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. औरंगाबाद न्यूजमुळे ताज्या बातम्या लगेचच मिळत असल्याने दुसर्‍या दिवशी वाट पाहण्याची गरज राहणार नाही. भविष्यात सर्वच गोष्टी ऑनलाइन शक्य होणार आहेत, औरंगाबाद न्यूजने योग्य वेळ साधली असे म्हणावे लागेल, असे त्या म्हणाल्या. भालचंद्र पिंपळवाडकर यांनीही वेबसाईटला शुभेच्छा देताना, औरंगाबादकरांचा या वेबसाईटला चांगला प्रतिसाद मिळेल, असे सांगितले. लक्ष्मीरमण वाडकर यांनीही सर्वोतोपरी औरंगाबाद न्यूजला सहकार्य करण्याचे आश्‍वासन देत ही वेबसाईट औरंगाबादकरांच्या कौतुकास पात्र ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. औरंगाबाद न्यूज 24x7 ही वेबसाईट डेस्कटॉप आणि स्मार्टफोन या दोन्हींसाठी उपलब्ध असून, स्मार्टफोनवर गुगल प्ले स्टोअरमध्ये अ‍ॅपही उपलब्ध असेल. सर्व प्रकारच्या स्थानिक ताज्या बातम्या काही मिनिटांत वेबसाईटवर वाचायला मिळतील. औरंगाबाद न्यूजच्या व्टिटर, फेसबुक अकाऊंट आणि पेजला सध्या नेटिझन्सचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे या वेळी देवकर यांनी सांगितले. कार्यक्रमाला विश्‍वबातमी आणि औरंगाबाद न्यूज परिवारातील सर्व सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुढारी, पुण्यनगरी संपादकाविरुद्ध पोस्को अंर्तगत गुन्हा दाखल\nभिवंडी - पोस्को अंतर्गत दाखल झालेल्या बाल अत्याचार प्रकरणाची बातमी देताना पीडित सात वर्षाच्या मुलीचे नाव आणि फोटो वृत्तपत्रात प्रसिद्ध ...\nकौशल्यांतून आव्हानांवर मात शक्‍य : अभिजित पवार\nपरिषदेत जाहिरात एजन्सीच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन पुणे: \"तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलाप्रमाणे कौशल्ये आत्मसात करायला हवीत. ही कौश...\nअशोक पानवलकर 'मटा' मधून निवृत्त\nमुंबई - महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीमधील शिकाऊ उपसंपादक ते आठ आवृत्त्यांचा कार्यकारी संपादक ( मुख्य संपादक ) असा प्रवास करून अश...\nलोकमतने अखेर माफी मागितली \nपुणे - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त लेख लिहून आपल्या अक्कलेचे दिवाळे वाजवणाऱ्या 'लोकमत\u0003...\nभले तरी देवू कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी\nभले तरी देवू कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी नाठाळाच्या माथी हाणू काठी असे संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे.सांप्रत बेरक्या कोणत्याही एका पत्रकाराच्या आ...\nझी २४ तास रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांची धक्काबुक्की\nउस्मानाबाद - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झी २४ तास रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याने राज्यातील अनेक पत्...\nराज्यभरात युट्युब चॅनलचा सुळसुळाट\nबोगस पत्रकारांच्या संख्येत प्रचंड वाढ पावसाळ्यात कश्या पावसाळी छत्र्या उगवतात तश्या निवडणूक आली की, बंद पडलेले साप्ताहिक पुन्हा ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81", "date_download": "2020-01-23T14:42:35Z", "digest": "sha1:EJZGLTA4J2FJPAR4XXECR4WNRXTBMM3B", "length": 5909, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेंट बार्थोलोम्यु - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nबार्थोलोम्यु येशू ख्रिस्ताचे बारा शिष्यतील एक होते.\nहा लेख ख्रिश्चन धर्म या प्रकल्पाचा एक भाग आहे\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जानेवारी २०१९ रोजी १८:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/ru/8/", "date_download": "2020-01-23T15:18:42Z", "digest": "sha1:UZMS5NTT6EOVCJJ7WLWVNNYHLLPPLF53", "length": 16290, "nlines": 377, "source_domain": "www.50languages.com", "title": "वेळ@vēḷa - मराठी / रशियन", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » रशियन वेळ\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\n« 7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + रशियन (1-10)\nMP3 मराठी + रशियन (1-100)\nजवळजवळ 7 अब्ज लोक पृथ्वीवर राहतात. आणि ते 7000 वेगवेगळ्या भाषा बोलतात. लोकांप्रमाणेच भाषा देखील संबंधित असू शकतात. म्हणून, त्यांचा एकाच स्त्रोतपासून उगम झालेला आहे. अशा भाषादेखील आहेत ज्या एकाकी आहेत. त्या वांशिकदृष्ट्या बाकी भाषांशी संबंधित नाहीत. युरोपमध्ये, 'बास्क' ही भाषा एकाकी समजली जाते. परंतु, बर्‍याच भाषांना \"जनक\", \"मुले\" किंवा \"भावंडे\" आहेत. ते एका विशिष्ट भाषा वंशात मोडतात. तुम्ही तुलनेने त्या भाषा किती एकसारख्या आहेत हे पाहू शकता. भाषा तज्ञांनी 300 वेगवेगळ्या आनुवंशिक भाषांचे अस्तित्व मोजले आहे. त्यांच्यापैकी, 180 वंशांमध्ये 1 पेक्षा अधिक भाषा आहेत. उरलेल्या 120 भाषा एकाकी आहेत.\nसर्वात मोठा भाषेचा वंश हा इंडो-युरोपियन आहे. त्या वंशामध्ये जवळजवळ 280 भाषा आहेत. त्यामध्ये रोमान्स, जर्मनीक आणि स्लेविक भाषा आहेत. जगभरात 3 अब्जांपेक्षा जास्त लोक भाषिक आहेत. आशिया खंडामध्ये सिनो- तिबेटियन वंशातील भाषा प्रबळ आहे. ही भाषा 1.3 अब्ज इतके लोक बोलतात. मुख्य सिनो- तिबेटियन भाषा चायनीज आहे. तिसरा मोठा भाषा वंश आफ्रिकामध्ये आहे. त्या भाषेचे नाव तिच्या भौगोलिक स्थानामुळे नायगर-कोंगो असे आहे. ही भाषा फक्त 350 दशलक्ष लोक बोलतात. या वंशामध्ये स्वाहिली ही मुख्य भाषा आहे. पुष्कळशा बाबतीत जेवढे भाषेचे नाते जवळ तेवढी ती समजायला सोपी जाते. जे लोक संबंधित भाषा बोलतात ते एकमेकांना अधिक चांगल्या रीतीने समजू शकतात. ते सापेक्षतेने बाकीच्या भाषा पटकन शिकतात. म्हणून, भाषा शिका - कौटुंबिक पुनर्मीलन नेहमीच आनंददायी असते.\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना त���ासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-sidharth-zoo-taiger-%C2%A0fox-adoption-scheme%C2%A0-237559", "date_download": "2020-01-23T13:53:02Z", "digest": "sha1:KXOUZIPNWIFCE44T6Z6CZHVRE2S273CB", "length": 19460, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "वाघ, कोल्ह्याचं काय, सर्पालयही घ्या दत्तक! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nवाघ, कोल्ह्याचं काय, सर्पालयही घ्या दत्तक\nशुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019\nएक वाघ दत्तक घेण्यासाठी दोन लाख, हरिणासाठी दोन लाख, पक्षिगृहासाठी दोन लाख, सर्पालय\nमत्सालय दत्तक घेण्यासाठी प्रत्येकी एक लाख तसेच कोल्हा, उदबिल्ला, नीलगाय यासह इतर प्रजातींच्या प्राण्यांसाठी 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत वर्षाला खर्च दत्तक घेणाऱ्या दात्यांनी प्राणिसंग्रहालयाला देणे अपेक्षित आहे.\nऔरंगाबाद - अनेकांना आपल्याकडे एखाद्या प्राणी, पक्षी असावा असे वाटते अशा प्राणी-पक्षीप्रेमींना त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात व प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या आहार, देखभालीची सोय व्हावी यासाठी महापालिकेकडून प्राणी दत्तक योजना राबवण्यात येणार आहे. यापूर्वीही अशी संकल्पना राबवण्यात आली होती. या योजनेअंतर्गत वाघ, हरीण, सर्पालय, मत्स्यालय, पक्षिगृहासह 307 प्रकारचे प्राणी, पक्षी दत्तक दिले जाणार आहेत. यासाठी विविध सेवाभावी संस्था, उद्योजक, व्यावसायिक संस्थांनी या प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी दात्यांनी पुढे यावे, असे आवाहन महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले आहे.\nकोण म्हणाले - महापरीक्षा पोर्टल बंद करा\nमराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय असलेल्या औरंगाबाद महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात आजघडीला वाघ, हरीण, नीलगाय यांसह 19 प्रजातीचे 307 प्राणी आहेत. या प्राण्यांच्या आहार व देखभालीवर महापालिकेला रोजचा लाखोंचा खर्च येतो. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातून येणारे शुल्क आणि प्राण्यांवर होणारा खर्च यातून महापालिकेच्या पदरात खूपच कमी उत्पन्न पडते. त्यामुळे प्राण्यांवरील खर्च प्राणी दत्तक देऊन कमी करण्याचा दत्तक योजना लागू करण्यामागे महापालिकेचा उद्देश आहे. तथापि, काही वर्षांपूर्वी काही दात्यांनी समोर येत वाघ, हत्ती, हरीण यांसह काही प्राणी दत्तक घेतल्याने महापालिकेची प्राण्यांवरील खर्चात बचत झा���ी होती. मात्र गेल्या चार वर्षांपासून दातेच समोर आले नसल्याने ही योजना बंद पडली. या पार्श्वभूमीवरच शुक्रवारी महापौरांनी प्राणिसंग्रहालय विभागाची आढावा बैठक घेतली. प्राणी दत्तक योजना पुन्हा राबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील प्राणी दत्तक घेण्यासाठी शहरातील सेवाभावी संस्था, उद्योजक, व्यावसायिकांनी समोर यावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.\nशेतकऱ्यांचा असाही सन्मान - तलाठी कार्यालयाने दिली भन्नाट नावे\nवाघ, हरीणसाठी वार्षिक दोन लाख\nप्राणी दत्तक देण्यासाठीचा नियोजनबद्ध आराखडा महापालिकेने तयार केला आहे. त्यानुसार एक वाघ दत्तक घेण्यासाठी दोन लाख, हरिणासाठी दोन लाख, पक्षिगृहासाठी दोन लाख, सर्पालय व मत्सालय दत्तक घेण्यासाठी प्रत्येकी एक लाख तसेच कोल्हा, उदबिल्ला, नीलगाय यासह इतर प्रजातींच्या प्राण्यांसाठी 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत वर्षाला खर्च दत्तक घेणाऱ्या दात्यांनी प्राणिसंग्रहालयाला देणे अपेक्षित आहे. त्यानी दिलेल्या रकमेतून त्यांनी दत्तक घेतलेल्या प्राण्याच्या आहार, देखभालीचा खर्च भागवता येईल असे नियोजन करण्यात आले आहे.\nअसं कसं झालं - सत्ता भाजपची, महापौर मात्र कॉंग्रेसचा\nप्राण्यांच्या माहितीचे लागले फलक\nसिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वःखर्चातून प्राण्यांच्या माहितीचे पाच मोठे तर 24 छोटे फलक लावले आहेत. या फलकांवर प्राण्यांची माहिती, त्यांची वैशिष्ट्ये, प्राणिसंग्रहालयात कधी व कुठून आणले याची सविस्तर माहिती दिलेली आहे. या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांचा महापालिकेतर्फे सत्कार करणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऔरंगाबादमधून अशी पसरली मराठवाड्यात शिवसेना\nऔरंगाबाद : जनतेच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे, दंगलीत समोरासमोर उभे राहणारे, पोलिसांच्या काठ्या अंगावर झेलत हिंदूंचे रक्षण करणारे...\nडीजे अत्याचार प्रकरण : अत्याचार करताना वापरलेल्या पिस्तूल अन् बॅटऱ्या अखेर...\nनाशिक : दरी-मातोरी येथील शिवगंगा फार्महाउसवरील डीजेवादक अत्याचार प्रकरणात वापरण्यात आलेले पिस्तूल धुळ्यातून अटक करण��यात आलेल्या संशयिताच्या...\nसार्वजनिक शिवजयंतीच्या अध्यक्षपदी डॉ.अभय पाटील\nअकोला : महानगरात अनेक वर्षांपासून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांची सार्वजनिक पद्धतीने जयंती साजरी करणाऱ्या सार्वजनिक शिवजयंती समितीच्या...\nपुणे : पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या मृतदेहाचा अद्याप पत्ता नाही\nवाघोली (पुणे) : येथील भैरवनाथ तळ्यात बुडालेल्या रोहिणी पाटोळे या महिलेचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. पीएमआरडीएच्या अग्निशमन पथकाने रात्री 11...\n महाराष्ट्र केसरीच्या सत्कार सोहळ्यातच घडला 'असा' प्रकार..\nनाशिक : महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आपल्या गावात येणार असल्याने सर्व खुश होते. सगळीकडे हर्षवर्धनच्या सत्काराची लगबग होती. नांदगाव...\nनांदेडात शेती उत्पन्न वाढीसाठी शेतीशाळा\nनांदेड : मुदखेड तालुक्यातील निवघा येथे हरभरा पिकावरील शेतीशाळा माधव पवार यांच्या शेतात नुकतीच आयोजीत करण्यात आली होती. या शेतीशाळेस नांदेडचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/shiv-sena-is-kaurav-sena-shelar-7141", "date_download": "2020-01-23T13:54:34Z", "digest": "sha1:FA4YGTS6T72FAWSWNIH6XG4MZ5CQ6TNR", "length": 5781, "nlines": 90, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "शिवसेना कौरवसेना - आशिष शेलार", "raw_content": "\nशिवसेना कौरवसेना - आशिष शेलार\nशिवसेना कौरवसेना - आशिष शेलार\nBy सचिन धानजी | मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई - महाभारत हे अहंकारामुळे घडले होते आणि युती ही सुद्धा अहंकारामुळे तुटली. जो अहंकाराची भाषा करतो त्याचा पराभव अटळ आहे. त्यामुळे अहंकाररूपी कौरवांचा पराभव करून सत्याचा विजय मिळवण्यासाठी सज्ज व्हा असे सांगत भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला कौरव सेना संबोधले. गोरेगाव येथील विजय संकल्प मेळाव्यात बोलताना त्यांनी, हम किसीको छेडेंगे नहीं, और किसीने छेडा तो छोडेंगे नहीं, अशी भूमिका स्पष���ट केली. शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केला, पण त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवछत्रपतींचे स्मारक यांचा समावेश या वचननाम्यात नाही. त्यामुळे या दोन्ही स्मारकाचा समावेश भाजपाच्या वचनानाम्यात केला जाणार आहे. या दोन्ही स्मारकांना विरोध करणाऱ्या पक्षासोबत छुपी युती करण्याचे वचनाम्यात नव्हते असा टोला आशिष शेलार यांनी मनसेचे नाव न घेता लगावला.\nशिवसेनेसोबत सरकार स्थापन करा, अल्पसंख्याकांनीच सांगितलं- शरद पवार\nकाहींना आता हिंदुत्वाची पालवी फुटलीय- राऊत\nरोहित पवार यांनी अमित ठाकरेेंना दिल्या शुभेच्छा\nमाझी स्पर्धा फक्त बाबांशीच, ‘राज’पुत्राचा काॅन्फिडन्स\nअश्वीनी भिडेंची उचलबांगडी, आरे कारशेड प्रकरण भोवलं\nराष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून मनसे प्रमुख राज ठाकरेंना शिवीगाळ, कार्यकर्त्यांनी दिला चोप\nझोपडपट्टी धारकांना ५०० चौ.फूट घर द्या- अस्लम शेख\nसेनाभवनवर महाराजांच्यावर बाळासाहेबांचे स्थान का \nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना-मनसेचे शक्ती प्रदर्शन\nमहापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा मानखुर्दमध्ये दणदणीत विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/centre-2050-lakh-tonnes-of-sugar-quota-for-july-5d19bde7ab9c8d86243b20f0", "date_download": "2020-01-23T13:59:46Z", "digest": "sha1:ES3FNUR5QBNIR5FWPSLFJ74ZEZ2SZJ43", "length": 4504, "nlines": 69, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - जुलै महिन्यासाठी साखरेचा २०.५० लाख टन कोटा - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nजुलै महिन्यासाठी साखरेचा २०.५० लाख टन कोटा\nकेंद्र सरकारने जुलै महिन्याच्या मागणीच्या तुलनेत २० लाख ५० हजार टन इतका मुबलक कोटा जाहीर केला. केंद्राने साखरेचा प्रतिव्किंटल भाव ३१०० रूपये निर्धारित केला. त्यापेक्षा कमी भावात साखरेची विक्री कारखान्यांना करता येत नाही. त्यामुळे साखरेचे भाव मंदीतच राहण्याचा अंदाज घाऊक बाजारपेठेतून वर्तविण्यात आला. जुलै महिना तसा पावसाळयाचा राहतो. त्यामुळे साखरेला मागणी कमीच असते. बाजारपेठेच्या अंदाजानुसार, जुलै महिन्यासाठी १८ लाख ५० हजार टन इतक्या कमी कोटयाची अपेक्षा होती; मात्र त्यापेक्षा दोन लाख टनने कोटा अधिक देण्यात आला आहे. त्यामुळे साखरेचे भाव मंदीत राहण्याचा अंदाज असून, उलाढालही मंदावण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. संदर्भ – पुढ���री, २९ जून २०१९\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A8_%E0%A4%AF%E0%A5%82.%E0%A4%8F%E0%A4%B8._%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2020-01-23T14:41:24Z", "digest": "sha1:O77GNM6HWOABZLB3ZVV7IUIQSJ7WOJ7D", "length": 2480, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२००२ यू.एस. ओपन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२००२ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १२२ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर, इ.स. २००२ दरम्यान अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवण्यात आली.\nस्थान: न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका\nमहेश भूपती / मॅक्स मिर्न्यी\nव्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल / पाओला सुआरेझ\nमाइक ब्रायन / लिसा रेमंड\n< २००१ २००३ >\n२००२ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा\nऑस्ट्रे फ्रेंच विंब यू.एस.\nLast edited on ११ ऑक्टोबर २०१४, at ०१:५६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://goanewshub.com/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-01-23T14:33:56Z", "digest": "sha1:7SLZPNFBKMSFRLUUWTFM3YKYVEDPYXY5", "length": 8451, "nlines": 109, "source_domain": "goanewshub.com", "title": "धोकादायक कारखान्यांच्या निरिक्षणासाठी समिती गठित – Goa News Hub", "raw_content": "\nधोकादायक कारखान्यांच्या निरिक्षणासाठी समिती गठित\nतारापूर औद्योगिक वसाहतीसारख्या घटनांची पुनर्रावृत्ती टाळण्यासाठी धोकादायक रासायनिक कारखान्यांचे परिक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून त्यानुसार कारखान्याची पाहणी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक हे अध्यक्ष असतील. तर कामगार उपायुक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी विषय तज्ज्ञ म्हणून काम पाहतील. तर आयसीटी (इंडियन इन्स्टिट्यूट आँफ केमिकल टेक्नॉलाजी) आयआयटी मुंबईच्या रसायन विभागाचे प्रतिनिधी हे विशेष तज्ज्ञ म्हणून काम पाहतील.\nतारापूर येथील रासायनिक कारखान्यात 11 जानेवारी रोजी भीषण स्फोट झाला. या घटनेची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गांभीर्याने दखल घेत घटनास्थळाल��� भेट देऊन परिस्थिचा आढावा घेतला. तसेच याबाबतचा पाहणी अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवारी (दि.13) मुख्यमंत्र्यांनी धोकादायक रासायनिक कारखान्यांचे ऑडीट करण्याचे निर्देश दिले होते. कारखान्याचे ऑडिट करण्यासाठी एक समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार समिती गठित करण्यात आली आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक हे समितीचे अध्यक्ष राहणार आहेत. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय समिती स्थापन करण्यात येणार असून त्यामध्ये विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी व संस्थांचे प्रतिनिधी काम करणार आहेत. या शिवाय जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी, स्थानिक एमआयडीसीचे अग्निशमन महामंडळाचे अधिकारी, विशेष नियोजन प्राधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.\nदरम्यान, ज्या ठिकाणी एमआयडीसी क्षेत्राच्या बाहेर कंपन्या आहेत. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. समिती गठित झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत ही समिती आपला अहवाल शासनास सादर करेल. समितीचे सदस्य ही रासायनिक व ज्वालाग्राही प्रक्रिया तपासून पाहणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येत असलेल्या सुरक्षा व आरोग्यबाबतच्या उपयायोजनादेखील तपासणार आहे.\nरासायनिक व धोकादायक प्रक्रिया हातळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्याकडे अनुभव आहे किंवा नाही, याची खातरजमा केली जाईल. धोकादायक पदार्थांची साठवणूक करताना सुरक्षित अंतर व त्याबाबत योग्य त्या सूचना फलक किंवा निर्देश उपलब्ध केले आहेत किंवा नाही, याची तपासणी केली जाणार आहे.\nराज्यातील शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना\nछोट काम…… शेखर रमेश शिरसाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-01-23T14:42:30Z", "digest": "sha1:6RC7FQSWMPVI5ECUVQINZN6DVRRGQC5A", "length": 9192, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोपानदेव चौधरी - विकिपीडिया", "raw_content": "\nसोपानदेव चौधरी (जन्म : जळगाव, १६ ऑक्टोबर १९०७; मृत्यू :Mumbai, ४ ऑक्टोबर १९८२) हे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र होते. ते स्वतः कवी होते. त्यांच्या काही कविता शालेय मराठी पाठ्यपुस्तकांत आहेत.\nसोपानदेव चौधरी यांचे गाजेलेले गीत[संपादन]\nआली कुठूनशी कानी, टाळ-मृदुंगाची धून (गायक आणि संगीतकार वसंत आजगावकर)\n• अनंतफंदी • अनिल बाबुराव गव्हाणे • अनिल\n• बाबा आमटे • मुरलीधर देवीदास आमटे\n• अनंत काणेकर • किशोर कदम • गोविंद विनायक करंदीकर • विनायक जनार्दन करंदीकर • मनोहर कवीश्वर • माधव गोविंद काटकर • गोविंद वासुदेव कानिटकर • कान्होपात्रा • महादेव मोरेश्वर कुंटे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वि.म.कुलकर्णी • कृष्णदयार्णव • मधुकर केचे • महेश केळुस्कर • वसंत कोकजे • अरुण कोलटकर • बाळ कोल्हटकर • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • वामन रामराव कांत • ज्योती कपिले • कल्याण स्वामी • वामन रामराव कांत • अरुण कांबळे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • भगवान रघुनाथ कुळकर्णी • बाळकृष्ण हरी कोल्हटकर\n• संदीप खरे • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर\n• कवी गोविंद • प्रेमानंद गज्वी • गोविंदाग्रज • गिरीश • द.ल. गोखले • ग्रेस • पद्मा गोळे • माणिक गोडघाटे • राम गणेश गडकरी • नारायण मुरलीधर गुप्ते • चंद्रशेखर गोखले\n• वि.द.घाटे • दत्तात्रेय कोंडो घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे\n• सोपानदेव चौधरी • बहिणाबाई चौधरी\n• इलाही जमादार • माधव जुलियन • मनोहर जाधव • वामन गोपाळ जोशी\n• वसंत आबाजी डहाके\n• भा.रा. तांबे • लक्ष्मीकांत तांबोळी\n• कृष्णाजी केशव दामले • दासगणू महाराज • कृष्ण गंगाधर दीक्षित • भीमसेन देठे • सरला देवधर • ना.घ. देशपांडे\n• शाहीर पठ्ठे बापूराव • वासुदेव वामन पाटणकर • श्रीनिवास कृष्ण पाटणकर • निवृत्तीनाथ रावजी पाटील • नलेश पाटील • मंगेश पाडगांवकर • यशवंत • मेघना पेठे • सुरेश प्रभू • माधव त्रिंबक पटवर्धन • मोरेश्वर रामचंद्र पराडकर\n• अशोक बागवे • बी • बाबूराव बागूल • वसंत बापट • सरोजिनी बाबर • केशिराज बास • बा.भ. बोरकर • विश्वनाथ वामन बापट\n• रवींद्र सदाशिव भट • सुरेश भट • सदानंद भटकळ •\n• अरुण म्हात्रे • बाळ सीताराम मर्ढेकर • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • गजानन त्र्यंबक माडखोलकर • वा.गो. मायदेव • सुधीर मोघे • मोरोपंत • मुकुंदराज • मीराबाई • बाबाराव मुसळे • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• अजीम नवाज राही • श्रीकृष्ण राऊत • मनोरमा श्रीधर रानडे • श्रीधर बाळकृष्ण रानडे • पु.शि. रेगे • सदानंद रेगे •\n• दासू वैद्य • तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ\n• फ.मुं. शिंदे • शांता शेळके • राम शेवाळकर • श्रीधरकवी\n• इंदिरा संत • सौमित्र • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णा भाऊ साठे • विनायक दामोदर सावरकर • नारायण सुर्वे\nइ.स. १९०७ मधील जन्म\nइ.स. १९८२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जुलै २०१९ रोजी २३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://blog.suhasjyotish.com/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8/", "date_download": "2020-01-23T14:53:01Z", "digest": "sha1:37ZCKQ4KFVGKHHPX6GKIV6BOCLYIH2AN", "length": 72255, "nlines": 713, "source_domain": "blog.suhasjyotish.com", "title": "मद्रासी रेडा ! भाग २ – Suhas Gokhale", "raw_content": "\n‘तुम मुझे वहॉ ढूढ रहे हो और मै यहाँ तुम्हारा इंतजार कर रहा हू’ ..\nशेवटी सापडला एक मेकॅनिकल कि-बोर्ड, किंमत रुपये २००० फक्त\nसे पाहीले तर कि-बोर्ड ला इतके पैसे देणे जिवावर आले पण शेवटी विचार केला स्वस्त स्वस्त म्हणत मेमब्रेन कि-बोर्ड घ्यायचा आणि दर आठ – दहा महिन्याला कि-बोर्ड बदलायचा असे करत बसलो तर शेवटी तो आतबट्ट्याचाच व्यवहार ठरणार आहे. कारण मेकॅनिकल कि-बोर्ड घेताना जरा महाग वाटला तरी मेकॅनिकल कि-बोर्ड दहा–पंधरा वर्षे तरी आरामात सेवा देतो. दहा वर्षात किती मेमब्रेन कि-बोर्ड बदलायला लागतील सात-आठ तरी नक्कीच ना , मग त्यांची एकत्रीत किंमत या एका मेकॅनिकल कि-बोर्ड पेक्षा दुपटीहून जास्त होईल त्याचे काय सात-आठ तरी नक्कीच ना , मग त्यांची एकत्रीत किंमत या एका मेकॅनिकल कि-बोर्ड पेक्षा दुपटीहून जास्त होईल त्याचे काय हे झाले पैशाच्या बचतीचे , मेमब्रेन कि-बोर्ड वापरुन बोटे ठणकत राहतील त्याचे काय हे झाले पैशाच्या बचतीचे , मेमब्रेन कि-बोर्ड वापरुन बोटे ठणकत राहतील त्याचे काय मेकॅनिकल कि-बोर्ड वर बोटे ठणकणे हा प्रकारच नाही, मेमब्रेन कि-बोर्ड जसा कालांतराने स्लो, स्लगीश , स्टीकी होत जातो तसे या मेकॅनिकल कि-बोर्ड चे नाही, हा कि-बोर्ड नवा असताना जसा चालतो तसाच तो दहाव्या वर्षी देखिल चालतो. ही ‘हेमामालिनी’ कधीच म्हातारी होत नाही\nम्हणूनच आज जगभर सर्वत्र जिथे मोठ्या प्रमाणावर टायपि��ग करावे लागते (बॅका, सरकारी कार्यालये, कोर्ट, डेटा इंट्री ) अशा सर्वच क्षेत्रात हे असले मेकॅनिकल कि-बोर्डच मोठ्या प्रमाणात वापरले जातात.\nचेन्नई स्थित ‘टी.व्ही.एस’ नामक कुंपणी (ही तीच मोटारसायकलीं पण बनवते) हा कि-बोर्ड बनवते. या कि-बोर्ड मध्ये जगप्रसिद्ध , जर्मन ‘चेरी ब्लू’ मेकॅनिकल कीज वापरल्या जातात. जगातल्या ८०% मेकॅनिकल किबोर्ड मध्ये चेरी किज वापरल्या जातात ईतका या ‘चेरी’ चा दबदबा आहे. चेरी कुंपणी अनेक प्रकारच्या कीज बनवते पण ७०% कि-बोर्ड मध्ये चेरी ब्लू हीच व्हरायटी वापरलेली दिसते , ह्या कीज सुंदर ‘क्लिक’ असा आवाज करतात , ह्या कीज चा टॅकटाईल फिडबॅक ही उत्तम आहे म्हणुनच या चेरी ब्लू कीज फार लोकप्रिय आहेत . १०,००० रुपयां हून जास्त किंमत असलेल्या कि-बोर्ड मध्येच पाहावयास मिळतील अशा अत्युच्च दर्जाच्या चेरी ब्लूज कीज, टी.व्ही.एस वाल्यांनी वापरल्या आहेत.\nकाळ्या रंगातला हा कि-बोर्ड तसा अनाकर्षक आहे. कुठे तो लेनेवोचा आरसपानी सौंदर्याचा नमुना असलेला कि-बोर्ड आणि कोठे हा मद्राशी रेडा मी रेडा म्हणालो पण यात कोणतीही अतिशयोक्ती नाही तसा तो आहेच मी रेडा म्हणालो पण यात कोणतीही अतिशयोक्ती नाही तसा तो आहेच रोमणाळ , अंगापिंडाने जरा जास्तच भरलेला , ते दुहेरी हाडाचा असे काही म्हणतात ना तसा हा रेडा बहुदा तिहेरी हाडाचा असावा. किलो दीड किलो तरी वजन असणार बघा , कोणाच्या टाळक्यात घातला (काहीच्या काही कल्पना आहे नै) तर जीव जायचा एखाद्याचा.\nआय.बी.एम च्या एका १९८० मधल्या डिझाईन वर आधारीत हा कि-बोर्ड खरेच १९८० सालातला वाटतो. कि- बोर्ड वर १०४ किज जुन्या पद्धतीच्या लेआऊट मध्ये आहे , नम लॉक, कॅप्स लॉक, स्क्रोल लॉक चे एल ई डी दिवे अगदीच बाबा आदम च्या जमान्यातले भडक , उथळ आणि बटबटीत , डोळ्यात खुपणारे (आय सोर) आहेत. टायपिंग करणे हाच एक मुख्य हेतु डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आला असल्याने इतर महागड्या कि-बोर्ड मध्ये असतात तसे बॅक लायटींग , इल्युमिनीटेड कीज, मल्टी मेडिया किज, मायक्रो किज, प्रोग्रॅमेबल कीज असले काही नाही, थोडक्यात हा कि-बोर्ड अतिप्रगत व्हिडीओ गेम्स खेळणार्‍या गेमर्स साठी नाही.\nकि-बोर्ड अर्थातच प्लॅस्टीकचा आहे , काही महागड्या कि-बोर्डस मध्ये अल्युमिनियम फ्रेम वापरली असते तशी इथे नाही (पण ह्या असल्या नखर्‍याची खरेच काही आवश्यकता नसते) , इथे प्लॅस्टीक चां���ल्या दर्जाचे असणे महत्वाचे आणि या कि-बोर्ड मध्ये वापरलेले प्लॅस्टीक निश्चितच चांगल्या दर्जाचे आहे. संपूर्ण बॉडीला काहीसे मॅट फिनिश दिले आहे, हे चांगले त्यामुळे कि-बोर्ड वर बोटांचे ठसे ( फिंगर प्रिंट्स) दिसत नाहीत. कीज तेवढ्या गुळगुळीत ग्लॉसी फिनिश मध्ये आहेत. हे असेच असायला हवे , म्हणजे कीज च्या टॉपवर धुळ साचून राहणार नाही , असा ग्लॉसी पृष्ठभाग बोटां ना पण चांगला. ते हेमामालिनी च्या गालाचे लक्षात आहे ना \nप्रत्येक कीज चा टॉप हा मेमब्रेन कि-बोर्ड मध्ये असते तसा सपाट नसून काहीसा (अस्पष्ट) अर्धवर्तुळाकार आहे (कर्व्हड सरफेस) हा किंचितसा अर्धवर्तुळाकार, अंतर्वक्र पृष्ठभाग आपल्या बोटांचा मांसल भागाच्या (पेरे) बहिर्वक्र आकाराच्या बरोबर उलट असल्याने आपली बोटे किज वर कुलुप –किल्ली सारखी चपखल बसतात, त्यामुळे बोटांवर ताण पडत नाही , टायपिंग करताना कमालीचे सुखद वाटते.\nकिज च्या रांगांचा लेआऊट साधारण बशी सारखा (contoured design , सॉसर शेप) आहे, म्हणजे वरच्या रांगेतल्या कीज जराशा उंच, मधल्या रागेतल्या कीज त्याहुन खाली आणि तळातल्या रांगेतल्या कीज पुन्हा उंच, ही रचना आपली बोटे कि-बोर्ड जशी बसतात आणि हलतात त्याला अगदी अनुरुप आहे. या रचनेचा मुख्य फायदा म्हणजे बोटे कि-बोर्ड पणे सहजपणे फिरतात आणि त्यामुळे टायपिंगचा स्पीड तर वाढतोच शिवाय टायपिंगच्या चुकांचे प्रमाण पण बर्‍याच प्रमाणात कमी होते. टायपिंग कमालीचे सुखकर आणि जलद होते, बोटे दुखत नाहीत. अशी रचना आजकालच्या मेमब्रेन कि-बोर्ड मध्ये क्वचितच वापरलेली दिसते , बहुदा मेमब्रेन तंत्रज्ञानात असे करणे जमत नसावे अशी रचना असलेले काही सेमी मेकॅनिकल (मेमब्रेनची एक व्हरायटी ) कि-बोर्ड आहेत पण ते या मेकॅनिकल कि-बोर्ड इतकेच महाग आहेत.\nया कि-बोर्ड चे आणखी एक खासीयत म्हणजे नेहमी पेक्षा खूपच मोठी ‘एंटर’ की.\nआजकालच्या कि-बोर्ड वर अशा मोठ्या आकारातली एंटर की अभावानेच आढळते. याचा लाभ होतो का नाही हा वादाचा विषय होऊ शकेल, हे ज्याने त्याने अनुभवाने ठरवावे पण मला स्वत:ला अशी मोठ्या आकारातली एंटर की खूपच सोयीची वाटली. मी एंटर साठी ‘करंगळी’ वापरतो त्याला अशी मोठ्या आकारातली की जास्त सोयिस्कर पडते.\nकि-बोर्ड च्या तळाशी नेहमी प्रमाणेच रबराचे पाय आहेत , हे पण बाबा आदमच्या जमान्यातले घसघशीत आहेत , एक प्रकारे ते चांगलेच आहेत , त्��ामुळे कि-बोर्ड हादरत नाही , सरकत नाही. कि-बोर्ड काहीसा तिरक्या अवस्थेत ठेवण्यासाठी स्टॅन्ड आहेत. हे पण असेच घसघशीत , मजबूत आहेत, किबोर्ड बॉडी जोडून ठेवण्यासाठी चक्क मजबूत असे पितळेचे स्क्रु वापरले आहेत , इथेच या लोकांनी मजबुतीकडे किती लक्ष दिले आहे हे लक्षात येते. हे लोक कि-बोर्ड बनवतात का रणगाडा असा प्रश्न पडावा.\nकिबोर्ड वर टीवीएस वाल्यांनी त्यांचे नाव असलेलला चक्क कागदी स्टीकर लावला आहे हे मात्र अगदीच चीप वाटते , प्लॅस्टीक मध्ये सुबक एनग्रेव्हीग़ केले असते किंवा एखादा उठावदार बॅज वापरला असता तर नक्कीच चांगले दिसले असते , फारतर याने कि-बोर्ड्ची किंमत काहीशी (५-१० रुपये ) वाढली असती , ते काहीही असो पण हे बॅज , स्टीकर्स कॉस्मेटीक सदरात मोडत असल्याने त्याच्याकडे लक्ष न दिले तरी चालेल.\nएक सोय जी १९८० च्या कि-बोर्ड मध्ये हमखास असायची ती इथेही आहे म्हणजे कि-बोर्ड च्या वरच्या अंगाला पेन , पेंन्सील ठेवायाला खास जागा व्वा , क्या बात हैं, अहो , टेबलावरचे पेन हुडकण्यात मी किती वेळ घालवला असेल याची गणती करणे अशक्य आहे. आजच्या आधुनिक कि-बोर्ड मध्ये आकार लहान करण्याच्या नादात ही सोय हटवली गेली. पण या कि-बोर्ड मध्ये ती आहे , जुने ते सोने म्हणतात ते उगाच नाही\nकि-बोर्ड्च्या दिसण्यापेक्षा तो टायपिंग कसे करतो हे महत्वाचे ना आपण फक्त त्याच गुणांचा विचार करुन हा कि-बोर्ड घेतला आहे. नाहीतर माझ्या टेबला वरच्या सुंदर , थीन बेझेल , कमनिय (क्या बात है आपण फक्त त्याच गुणांचा विचार करुन हा कि-बोर्ड घेतला आहे. नाहीतर माझ्या टेबला वरच्या सुंदर , थीन बेझेल , कमनिय (क्या बात है) एच.पी. च्या २१ इंची मॉनिटर समोर हा रेडा म्हणजे डोल्यांवर अत्याचारच म्हणायचा पण रेडा आहे गुणाचा , घेऊ चालवून\nमुळात मेकॅनिकल कीज आहेत म्हणल्या वर टायपिंग किती मुलायम असेल हे सांगायची आवश्यकताच नाही. त्यात ह्या चेरी ब्लू कीज आहेत. प्रत्येक की दाबल्यावर ‘क्लिक’ असा आवाज येतो आणि त्याचवेळी बोटावर कि कडून एक नाजुकसा उलट आघात जाणवतो (टॅकटाईल फिडबॅक) , त्यामुळे की नक्की दाबली गेली हे तर कळतेच शिवाय कि वर अनावश्यक दाब द्यावा लागत नसल्याने बोटे दुखणे हा प्रकार जवळजवळ नाहीच , टायपिंग ची गती पण वाढते, एकंदरच हा एक कमालीचा सुखद अनुभव आहे, प्रत्येकाने एकदा तरी हे अनुभवावे असे मी सुचवेन.\n‘टायपिंग’ या अंगाने बघ���ल तर हा की-बोर्ड वापरणे म्हणजे बोटांना मेजवानीच आहे. अगदी फुलासारखे नाजुक, हळुवार कि स्ट्रोक्स , बोटे कि-बोर्ड वर नुसती तरंगतात, एकदम मुलायम सिंग, इतका की हा एकदा कि-बोर्ड हाताळला की सतत टाइप करत राहावे , थांबूच नये असे वाटायला लागते. मी हा अनुभव प्रत्यक्षच घेतो आहे.\nमाझ्या जुन्या कि-बोर्ड वर हे टायपिंग करणे केवळ सक्तमजुरी होती पण हा टी.व्ही.एस कि-बोर्ड आला आणि आता मी टायपिंग करायला निमित्त हुडकत असतो. केव्हढा मोठा फरक म्हणायचा हा हा कि-बोर्ड आल्या पासुन माझी टायपिंग ची गती निश्चीतच वाढली आहे, दोन कारणे , पहीले कारण आता पूर्वी सारखे जोरात की दाबायाला लागत नाही, तसेच प्रत्येक की स्ट्रोक अचुक होत असल्याने टायपिंग च्या चुका होण्याचे प्रमाण अगदी कमी , टाईप करताना झालेल्या चुकां दुरुस्त करण्यात जो मौल्यवान वेळ वाया जात होता आता खूपच कमी झाला आहे, तसेच अगदी कमी जोर देऊन काम होत असल्याने बोटे दुखत नाहीत, जास्त वेळ सलग काम करता येते त्यामुळे बरेचसे काम वेगाने उरकता यायला मदत होते आहे..\nकि- बोर्ड मेकॅनिकल असल्याने प्रत्येक की प्रेस केल्यावर ‘क्लिक क्लिक’ असा आवाज येतो जो मेम्ब्रेन कि-बोर्ड च्या तुलनेत खूपच जास्त असला तरी का ‘क्लिकक्लिकाट’ कानाला कर्कश्य न वाटता कमालीचा सुखद वाटतो , त्रास तर अजिबात होत नाही , उलट असे लयबद्ध क्लिकक्लिक ऐकत टायपिंग करताना मजा येते .\nकि-बोर्ड उत्तम असला तरी सगळ्यांनीच हा घेतला पाहीजे असे नाही. दोन हजाराच्या घरात किंमत आहे म्हणजे तसा महागच आहे, कि-बोर्ड च्या किंमती इतक्या नसाव्यात हो जे लोक ईमेल चेक करणे, फेसबुक , यु-टूब चे व्हीडिओ , फोटो बघणे असा कॉम्प्युटरचा अगदी हलका उपयोग करतात त्यांच्या साठी कदाचित हा किबोर्ड नाक पेक्षा मोती जड ठरेल , पण जे ब्लॉग लिहतात, ट्रान्सलेशन / ट्रान्सस्क्रिप्ट चे काम करतात, डेटा एंट्री , लिगल किंवा तत्सम टायपिंगचे काम रोज, मोठ्या प्रमाणात करतात , जे लोक्स दिवस दिवस सॉफ्टवेअर लिहीत असतात त्यांना मात्र हा कि-बोर्ड एक वरदान ठरेल.\nजगात अगदी परफेक्ट म्हणता येईल असे काय आहे हा कि-बोर्ड ही त्याला कसा अपवाद असेल हा कि-बोर्ड ही त्याला कसा अपवाद असेल याला ही काही गालबोटं लागलेलीच आहेत पण ती अगदी किरकोळ हा सदरात मोडणारी आहेत पण तरीही ज्यांना हा कि-बोर्ड घ्यावासा वाटेल त्यांना माहीती असावे म्हणून उल्लेख करत आहे.\nकि-बोर्ड अवाढव्य आहे. अजस्र आहे, काही क्षण मी सुद्धा थोडासा हकाबुक्का होऊन या कि-बोर्ड कडे पाहात राहीलो. अरे हे काय धूड येऊन बसले माझ्या टेबलावरती आत्ता सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या , लोकप्रिय असलेल्या लॉजीटेक, लेनेवो मेमब्रेन कि-बोर्ड च्या तुलनेत हा कि-बोर्ड बराच मोठा आहे , उंच आहे, मुळ किज लहान आहेत पण आजूबाजूला (डावी – उजवी बाजू) जरा जास्तच मोकळी जागा सोडली आहे , त्यामुळे कि-बोर्डची लांबी रुंदी वाढली आहे , ही जागा इतर किबोर्ड मध्ये वाचवलेली असते , तसे या कि-बोर्ड्च्या बाबतीत झाले तर कि-बोर्ड जरा जास्त आटोपशीर होईल आणि देखणा पण दिसेल , अक्शी सोनाक्षी सिन्हा सारखा\nकि-बोर्ड वरची अक्षरें चक्क स्क्रीन प्रिटींग केली आहेत काय हे कर्मदारिद्र्य म्हणायचे काय हे कर्मदारिद्र्य म्हणायचे सामान्यत: आजकालच्या ३०० रुपयांच्या किबोर्ड वर सुद्धा ही अक्षरे लेझर प्रिंटींग़ केलेली असतात त्याचा विचार करताना , टी.व्ही.एस वाल्यांनी अट्टाहासाने स्क्रिन प्रिंटीग़ करणे खटकते. हे लिहायचे कारण म्हणजे ही स्क्रीन प्रिंटींग केलेली अक्षरे काही वापरानंतर अस्पष्ट होतात आणि कालांतराने दिसेनाशी होतात. अर्थात हे जिथे रोज दिवसभर कि-बोर्ड बडवला जातो अशा ठिकाणीच होईल , नार्मल ज्याला आपण मॉडरेट युज म्हणतो त्या वापरात ही शक्यता कदाचित पाच -सात वर्षां येऊ शकेल, त्यामुळे आत्ता तरी ह्याची फिकिर करायला नको.\nआजकाल स्टॅन्डर्ड फिचर झाले अशा मल्टि मिडिया किज या कि-बोर्ड वर नाहीत (उदा: स्पीकर व्हॉलूम अप/ डाऊन) ‌ पण त्यांनी काही अडचण नाही, नाहीतरी ह्या जादाच्या मल्टीमिडिया कीज अभावानेच वापरल्या जातात, पण ज्यांना अशा किज वापरायची सवय आहे त्यांना कदाचित बरेच चुकल्या चुकल्या सारखे वाटेल, कोणाची गैरसोय होईल. स्पीकर व्हॉलूम अप/ डाऊन कीज नसल्याने माझी थोडी गैरसोय होते आहे हे मान्य\nकेबल जी कि-बोर्ड आणि कॉम्प्युटर जोडते तीची लांबी अगदीच तोकडी म्हनजे कशीबशी दीड मीटर आहे , टी.वी.एस. वाल्यांनी नको तिथे काटकसर केली आहे. कि-बोर्ड आणि कॉम्प्युटर मधले अंतर अवघ्या दोन – तिन फुटातच हवे , अर्थात बर्‍याच वेळेला तसे ते असतेच पण काही जणांचा कॉम्प्युटर डेस्क च्या दुसर्‍या टोकाला असतो त्यांना मात्र केबल ची लांबी अपुरी वाटेल, मग एक्स्टेंशन केबल वापरावी लागेल तो जादाचा खर्च अंदाजे १०० रुपयांच्या आसपास येऊ शकेल.\nहा कि-बोर्ड चेरीच्या मेकॅनिकल कीज नी बनला आहे आणि मेकॅनिकल कीज आवाज करतात , अगदी आपल्या जुन्या टाइपरायटर सारखा आवाज येतो तसा अर्थात तितका मोठा नाही. पण जाणवण्या इतका आवाज येतो . पण हा आवाज सुंदर आहे , डोक्याला त्रास होईल असा कर्कश्य तर अजिबात नाही, असे असले तरी ज्यांना सध्याच्या मेमब्रेन कि-बोर्ड चा जवळजवळ आवाज विरहीत टायपिंग ची सवय झाली आहे त्यांना हा आवाज त्रासदायक वाटू शकेल तसेच तुमच्या आजुबाजुच्या लोकांना हा आवाज सतत कानावर पडल्याने त्रास होऊ शकेल विषेषत: घरात रात्रीच्या वेळी हा आवाज काहीसा जाणवण्या इतका मोठा वाटण्याची संभावना आहे. पण मी पुन्हा एकदा सांगतो हा आवाज कानाला गोड वाटतो, सवय झाली की जाणवणार सुद्धा नाही आणि मजा म्हणजे , पुढे असा आवाज आला नाही तर काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटेल हे नक्की.\nकिज लहान आहेत , फार नाहीत पण फरक जाणवण्या इतक्य लहान आहेत , रुंद पंजा आणि जाड बोटे असलेल्या भैरु पैलवानांना ही अडचण वाटेल पण जरा सराव झाला की टायपिंग ला कोणतीही अडचण येणार नाही. हा कि-बोर्ड नव्याने वापरताना सुरवातीला एखाद दिवस किज जवळजवळ असल्याने अंदाज चुकेल पण लौकरच याची सवय होऊन ‘मसल मेमरी’ तयार होईल आणि मग हा नगण्य फरक लक्षात सुद्धा येणार नाही.\nकि-बोर्डचा रेड्या सारखा आकार आणि कि-बोर्ड पासुन निघणारी ओंगळ केबल कोणाच्या चकाचक डेस्कला ठिगळ लागल्या सारखे दिसेल त्याला नाईलाज आहे. आजकाळ क्लिन डेस्क, केबल फी वर्क स्पेस आणि मिनिमलॅस्टीक डिझाईनची चलती आहे तिथे हा कि-बोर्ड शोभणार नाही. ज्यांची डेस्क स्पेस अगदी कमी आहे किंवा जे बाजारात तयार मिळणारे कॉम्प्युटर टेबल (ज्याला कि-बोर्ड चा ट्रे असतो) त्यांनी या कि-बोर्डची मापे तपासुन पाहावीत. हा कि-बोर्ड बरीच डेस्क स्पेस खातो हे लक्षात घ्या तसेच टेबलाला जोडलेला कि-बोर्ड ट्रे लांबीला लहान असेल तर कि-बोर्ड त्यात बसणार नाही अशीही शक्यता आहे , जरी कि-बोर्ड बसला तरी शेजारी माऊस ठेवायला जागा उरणार नाही असे पण होऊ शकते तेव्हा लांबी, रुंदी नीट तपासुनच मग हा कि-बोर्ड घेण्याचा निर्णय घ्यावा. 19″(483mm) in length, 7.5″(189mm) in width and maximum 2.3″ approx(56mm) in height.\nहा कि-बोर्ड पी.एस. टू आणि यु.एस.बी. या दोन प्रकारात मिळतो, मी मुद्दाम पी.एस टू कनेक्शन असलेला कि-बोर्ड घेतला, कारण पी.एस. टू तंत्रज्ञान काहीसे जलद रिस्पॉन्स देते असा अनुभव आहे. आताच्या लॅपटॉप आणि बराचश्या डेस्कटॉपना हे पी.एस. टू पोर्ट नसते, तिथे फक्त या कि-बोर्डची यु.एस.बी. वाली व्हर्शन घेणे हाच एक पर्याय. दोन्ही वर्शन सारख्याच आहे, कि-बोर्ड तोच आहे फक्त कॉम्प्युटर ला कि-बोर्ड कसा जोडतात ते कनेक्टर वेगवेगळे आहेत. माझा स्वत:चा अनुभव नसला तरी ज्यांनी हे दोन्ही प्रकाराचे कि-बोर्ड वापरले आहेत त्यांनी पी.एस टू व्हर्शन जास्त चांगली आहे असा निर्वाळा दिला आहे. यु.एस.बी. साठी जादाचे हार्डवेअर सॉफ्टवेअर लागते तसेच यु.एस.बी सिग्नल हाताळण्याचे तंत्र वेगळे/ संथ असल्याने , कि-बोर्ड च्या कार्यक्षमतेत किंचितसा फरक पडणे स्वाभाविक आहे. पण असा काही फरक असला(च) तरी तो अत्यंत नगण्य असाच असेल. ज्यांच्या कडे पी.एस. टू पोर्ट आहे त्यांनी पी.एस. टू वाला कि-बोर्ड घ्यावा असे मी सुचवेन पण मग हा कि-बोर्ड पुढे मागे लॅपटॉप ला जोडता येणार हे लक्षात ठेवावे (अर्थात ही पण काही समस्या नाहीच , पी.एस. टू ते यु.एस.बी कन्व्हरटर अवघ्या १०० रुपयात बाजारात मिळतो , प्रश्न सुटला \nआजकालच्या सगळेच ‘मेड इन चायना’ च्या जमान्यात असे स्वदेशी ‘मेड इन इंडीया’ असे अभिमानाने म्हणावे असे एक तरी उत्पादन आज माझ्या टेबल वर आहे , याचे फार मोठे समाधान आहे.\nरेड्याच्या प्रेमात कोणी कधी पडले आहे का पण हा रेडा प्रेमात पडावा अस्साच आहे \nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020\nप्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-५ - January 19, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-४ - January 19, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-३ - January 19, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-२ - January 18, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-१ - January 17, 2020\nभाऊ, लोक लै खवळल्यात …\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nअसेच आणखी काही लेख..\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १\nअसे ही एक आ���्हान भाग-५\nअसे ही एक आव्हान भाग-४\nअसे ही एक आव्हान भाग-३\nलोकप्रिय लेख\t: अनुभव\nसाखरेचे खाणार त्याला भाग – २\nएक चेतावणी १) या लेखमालेतून मी जे काही लिहीत आहे…\nसाखरेचे खाणार त्याला भाग – १\n वा वा ... आता येव्हढा मोठा…\nआज खाने की ज़िद ना करो \nमला T2DM आहे असे माझ्या डॉक्टरांनी जेव्हा मला पहिल्यांदा सांगीतले…\nमधुमेहाची लक्षणें – २\nया लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या…\nअश्शी साखर , तश्शी साखर \n म्हणजेच रक्तातली साखर , आता इथे ‘साखर’ हा…\nमधुमेहाची लक्षणें – ४\nया लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या…\nवेब साईट वरच्या सर्व लेखांची यादी…..४०० लेख आहेत \nवर्ष २०१८ मधले लेख : लेख\nजातकाचा प्रतिसाद – 30\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nजातकाचा प्रतिसाद – 29\nकेस स्टडी 027 भाग – 3\nकेस स्टडी 027 भाग – २\nकेस स्टडी 027 भाग – १\nइस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात\nबोल अनुभवाचे – भाग 1\nकेस स्टडी 011 भाग – 3\nकेस स्टडी 011 भाग – 2\nकेस स्टडी 011 भाग – 1\nमाझा नवा फेसबुक ग्रुप\nलहान शुन्य मोठे शुन्य\nअसे जातक येती – 12\nखेळ मोडला भाग – 1\nखेळ मोडला भाग – 2\nकोणी तरी अशी पटापट\nजातकाचा प्रतिसाद – 28\nया महिन्यात एकही लेख प्रकाशीत झाला नाही . स्वॉरी\nकाटा रुते कुणाला – किस्सा ३\nकाटा रुते कुणाला – किस्सा २\nकाटा रुते कुणाला – किस्सा १\nबळीचा बकरा – भाग ३\nबळीचा बकरा – भाग २\nबळीचा बकरा – भाग १\nअसे जातक येती – ११\nवेब साईट चे नवे रुप \nसॅमसन सीओटू कंडेन्सर मायक्रोफोन\nमाझ्या युट्युब चॅनेल चे ट्रेलर \n‘अ‍ॅपच्युर’ चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन\nवर्ष २०१७ मधले लेख : लेख ९१\nसॅम बाबाचे नुस्के – भाग १\nरिबेक्का पिजन – स्पॅनिश हार्लेम\nसमय तू धीरे धीरे चल …\nअसे जातक येती – १०\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा …\nअसे जातक येती – ९\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ७\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग –६\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ५\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ४\nअसे जातक येती – ८\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १\nएक पहेली – भाग – २\nएक पहेली – भाग – १\nअसे जातक येती – ७- भाग – २\nअसे जातक येती – ७ – भाग – १\nझाशीच्या राणीचे काय झाले\nए भाय जरा देख के चलो (भाग – ३)\nए भाय जरा देख के चलो (भाग – २)\nए भा��� जरा देख के चलो (भाग – १)\nदिया जलाकर आप बुझाया\nजातकाचा प्रतिसाद – २७\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – ३)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – २)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – १)\nती गेली तेव्हा … भाग ६\nपलभर के लिए कोई हमें खुष करले.. झुठाही सहीं\nअसे जातक येती – ५ (भाग ३)\nजातकाचा प्रतिसाद – २६\nपती, पत्नी और वो \nअसे जातक येती – ५ (भाग – २)\nअसे जातक येती – ५ (भाग – १)\nहा खरा उंदीर भाग – १\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – २)\nवजन चक्क दोन किलोंनी कमी\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – १)\nव्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड\nभाऊ, लोक्स लै खवळल्यात…\nझाडा खाली बसलेले , कोणी कोठे रुसलेले\nजातकाचा प्रतिसाद – २५\nवुई आर द वर्ल्ड – युएसए फॉर आफ्रिका\nधीरे धीरे मचल ..\nबार बार देखो हजार बार देखो\nअसे जातक येती – ४ (२)\nअसे जातक येती – ४ (१) (एक चित्तथरारक अनुभुती \nकाही बोलायचे आहे – ३\nअसे जातक येती … ३ (ज्योतिष थोतांड आहे म्हणणाराच मागील दाराने ज्योतिषा कडे कसा येतो ते पहाच..)\nकाही बोलायचे आहे – २\nकाही बोलायचे आहे – १ (ज्योतिषाचा खरा कस लावणारी एक परिक्षा.. हो मी ती उत्तीर्ण झालो \nबापू बिजनेस के लिए – ३\nबापू बिजनेस के लिए – २\nबापू बिजनेस के लिए – १ ( व्यवसायातील मोठी गुंतवणूक करु का नको हा प्रश्न होता…)\nअसे जातक येती – २ ( २)\nअसे जातक येती – २ (१) (एक मजेदार अनुभव )\nमधु मागसी माझ्या…. ( मध मला आवडतो ..पण चांगला मध मिळणे सापडला एक चांगला मध सापडला)\n ( आज बर्‍याच दिवसांनी काही चांगली प्रकाशचित्रें घेतली .. हे पहा काही नमुने )\n (भाग १) “भंडारी वर चोरीचा आळ आला खरेच का भंडारी चोर होता खरेच का भंडारी चोर होता ..एक उत्कंठा वर्धक केस स्टडी ४ भागांत”\nवर्ष २०१६ मधले लेख : लेख ९८\nअसे जातक येती … १\nचार्लस हार्वे चे पुस्तक \nडोल्याला गारगार .. जेल मास्क \nमराठी पुस्तक किंडल वर\nवक्त के पेहेले …\nमनाला भावते ते संगीत\nजातकाचा प्रतिसाद – २४\nजातकाचा प्रतिसाद – २३\nसिंग नई टोबू नम तर सिंगा \nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ८\nनवी लेन्स नवे फटू …\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ७\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ६\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ४\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा ..३\nजातकाचा प्रतिसाद – २२\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग २\n‘ज्योतिषाची तर्‍हा ..’ च्या निमिताने\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग १\nअशी ही जातकांची तर्‍हा…\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. ५\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..४\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..३\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. २\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..१\n‘नायकॉन कॅमेरा ‘ वर्कशॉप\nजातकाचा प्रतिसाद – २१\nनवा गडी ..नवे राज्य..\nभुरकाई आणि तिची पिल्ले \nया महिन्यात कोणताही लेख प्रकाशीत झालेला नाही.\nउपाय – तोडगे नको – ४\nउपाय – तोडगे नको – ३\nभांग युक्त स्पेश्यल थंडाई\nउपाय- तोडगे नको – २\nउपाय- तोडगे नको – १\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ५\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ४\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ३\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – २\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १\nउपाय – तोडगे – २\nउपाय – तोडगे – १\nज्योतिषाची कमाई – ४\nज्योतिषाची कमाई – ३\nज्योतिषाची कमाई – २\nज्योतिषाची कमाई – १\nनिंदकाचे घर – ६\nनिंदकाचे घर – ५\nनिंदकाचे घर – ४\nबाबाजींचा अनुभव – ४\nनिंदकाचे घर – ३\nकाहीसे अमानवी… भाग – ३\nनिंदकाचे घर – २\nकाहीसे अमानवी… भाग – २\nनिंदकाचे घर – १\nबाबाजींचा अनुभव – ३\nबाबाजींचा अनुभव – २\nबाबाजींचा अनुभव – १\nआपण हे ढोसलेत का \nत्या बटेश चे काय झाले \nअशी ही ज्योतिषांची तर्‍हा – १\nछापा मी जिंकलो , काटा तू हरलास \nकाय मज्जा नाय रायली राव \nती गेली तेव्हा… (भाग – ५)\nती गेली तेव्हा… (भाग – ४)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवर्ष २०१५ मधले लेख : लेख ६३\nदेवा मला का दिली ….. (३)\nदेवा मला का दिली ….. (२)\nती गेली तेव्हा… (भाग – ३)\nती गेली तेव्हा… (भाग – २)\nती गेली तेव्हा… (भाग – १)\nदेवा मला का दिली ….. (१)\nकोणच्या पायरी वर आहात\nकोणती कुंडली घेऊ हाती \nया मांजराचे काय करायचे \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ४\nमधुबाला सुंदर की आकर्षक \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ३\nजातकाचा प्रतिसाद – २०\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – २\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – १\nयेणे वसुल कधी होईल\nजातकाचा प्रतिसाद – १९\nतूटून जाती रेशीमगाठी – २\nतूटून जाती रेशीमगाठी – १\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nकळा ज्या लागल्या जीवा – २\nकळा ज्या लागल्या जीवा – १\nकोथिंबीर ��डी आणि पुणेरी पाट्या…\nजातकाचा प्रतिसाद – १८\nहमसे का भूल हुई\nकुणी तरी येणार , येणार गं \nसुन्या सुन्या मैफीलीत माझ्या \nखोसला का घोसला – ३\nखोसला का घोसला – २\nखोसला का घोसला – १\nअशी ही फिरवा फिरवी \nजातकाचा प्रतिसाद – १७\nखेळता खेळता फास बसला…\nथोडे शिकवे कुछ शिकायते\n‘काल निर्णय’ भाग – 2\nलाय डिटेक्टरचा किस्सा – १\nलाय डिटेक्टरचा किस्सा – २\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ३\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ४\nजातकाचा प्रतिसाद – १६\n25,000 पेजहिट्स च्या निमित्ताने एक मुक्त चिंतन \nवर्ष २०१४ मधले लेख : लेख ८२\nडॉट टू डॉट अ‍ॅक्यूरसी \nजातकाचा प्रतिसाद – १५\n‘काल निर्णय’ भाग – 1\nआणि जेव्हा भविष्य चुकते\nसिर्फ सुंघ के बताते है – १\nसिर्फ सुंघ के बताते है – २\nजातकाचा प्रतिसाद – १४\nजातकाचा प्रतिसाद – १३\nजातकाचा प्रतिसाद – १२\nजातकाचा प्रतिसाद – ११\nजातकाचा प्रतिसाद – १०\nबदली नव्हे .. बडतर्फी\nधुक्यात हरवला आयर्विन ब्रिज\nलुंगी खरेदी एक अनुभव…\nकडू , गोड आणि आंबट\nजातकाचा प्रतिसाद – ९\nसौरभ च्या नोकरीचा प्रश्न\nजातकाचा प्रतिसाद – ८\nजातकाचा प्रतिसाद – ७\nजातकाचा प्रतिसाद – ६\nगृह खरेदी (पाश्चात्य होरारी)\nगानू आजींची अंगाई एक भयकथा\nजातकाचा प्रतिसाद – ५\nप्लॅनेटरी पॉवर्स – मॉरिन मेथड\nजातकाचा प्रतिसाद – ४\nजातकाचा प्रतिसाद – ३\nडाऊसिंग पेंडुलम – 1\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ९\nमाझी व्हिंटेज फौंटन पेन्स\nजातकाचा प्रतिसाद – २\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ८\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ७\nजातकाचा प्रतिसाद – १\nमोफत भविष्य – नाही सांगणार..\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ६\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ५\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ४\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ३\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – २\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – १\nकृष्णमुर्ती पूरक ग्रंथ – २\nज्योतिष ग्रंथ कोठे मिळतील\nहशीव फशीव – ००५\nप्रत्येक गोष्टीची वेळ असते\nज्योतिष का आणि केव्हा\nवेबसाईट चे सभासद व्हा\nवेबसाईट चे सभासदत्व मोफत आहे, सभासदत्व केव्हाही रद्द करता येते\nवेबसाईट वरचे नविन लेख आणि ताज्या घडामोडी ईमेल द्वारा प्राप्त करण्यासाठी शेजारच्या चौकोनात क्लिक / चेक करा.\nमहत्वाचे: आपण दिलेल्या ईमेल पत्त्यावर एक ईमेल आमचे कडून पाठवली जाईल . ती वाचून आपले सभासदत्व निश्चीत करणे आवश्यक आहे, त्या शिवाय सभ��सद नोंदणी पूर्ण होणार नाही.\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nसाखरेचे खाणार त्याला भाग - २ 14+\nसाखरेचे खाणार त्याला भाग - १ 11+\nआज खाने की ज़िद ना करो \nमधुमेहाची लक्षणें – २ 9+\nअश्शी साखर , तश्शी साखर \nमधुमेहाची लक्षणें – ४ 7+\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग - १ 7+\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग - ३ 7+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/6/18/kahani-mohanchya-jiddichi-.aspx", "date_download": "2020-01-23T15:27:30Z", "digest": "sha1:HKNT6ZPABUKNVTV7XT65OJOBHAD6UPXH", "length": 11093, "nlines": 52, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "कहाणी मोहनच्या जिद्दीची....", "raw_content": "\nशाळा सुरू झाल्यापासून हा सतत शाळेच्या आवाराच्या आसपास भटकत असायचा. शाळेच्या वेळेत तर मुलं वर्गात बसेपर्यंत त्यांच्यात घुटमाळायचा. या मुलांपैकी कुणाचा नातेवाईक असेल म्हणून आम्हीही फार लक्ष दिले नाही. पण दिवसेंदिवस त्याचे घुटमळणं वाढत होतं. आम्हां शिक्षकांच्या हे लक्षात आलच होतं. काहीतरी निमित्त काढून तो आमच्यापैकी कुणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करी. पण मनातील गोष्ट सांगावी कशी कदाचित हा प्रश्न त्याला सतावत असावा. शाळेत आमची पाऊले पडल्यावर त्याची नजर आमच्यावर रोखलेली असे. त्याच्या अपेक्षापूर्वक नजरेतून चेहऱ्यावर उतरलेले भाव सर्व काही सांगून जात होते. शेवटी त्याने मनाचा निर्धार केला असावा आणि तो चक्क सरांसमोर...... येऊन उभा राहिला. ‘मला बी शाळंत घ्या ना....’ त्याची ओढ पाहून सरांनी त्याला शाळेत बसण्याची परवानगी दिली. तसा तो वर्गात आला. बरं, या नवीन पाहुण्याचे म्हणजे विद्यार्थ्याचे वय १८ च्या आसपास असावे. एवढ्या मोठ्या वयाच्या मुलाला वर्गात एकदम प्रवेश तारी कसा द्यायचा, हा विचार केला गेला. किमान काही दिवस याची वर्तवणूक पाहावी आणि त्याच्याविषयी निर्णय घ्यावा असे ठरले.\nआठवडा उलटून गेला तरी या मुलाच्या वर्तवणुकीत काही वावगं आढळलं नाही. या पठ्ठ्याने आमची शंका खोटी ठरवली. जिद्दीची, आत्मविश्वाची, अतीव तळमळीची ‘ती नजर’ असणारा १८ वर्षाचा मोहन प्रभु काळे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा मोहन सातवी नंतर परिस्थितीमुळे शाळेत जाता आले नाही म्हणून हताश झालेला. कुटुंबासाठी सिग्नलवर व्यवसाय करत होता. पण त्याची जिद्द आम्हां शिक्षकांना त्याच्यासाठी काहीतरी करायला भाग पाडत होती. सिग्नल शाळेतला वय वर्ष १८ असलेला अपवादात्मक मुलगा. शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची अट नाही हे सिद्ध करणारा (शिक्षण हक्क कायदा सिद्ध करणारा या अर्थाने) सिग्नल शाळा चालू झाल्यापासून न चुकता तो वेळेत शाळेत येतो.\nमोहनची अभ्यासातील हुशारी थोड्याच दिवसात शिक्षकांच्या लक्षात आली. शिक्षणात खंड पडूनही त्याचा शैक्षणिक बाज गेला नव्हता. शैक्षणिक पाया पक्का झाला तर तो दहावी उत्तीर्ण होईल या निष्कर्षापर्यत शिक्षक आले. बसवावे असे ठरले. त्यानुसार मोहनचा अभ्यास सुरु झाला. नित्यनियमाने मोहनची शिकवणी मोहन शाळेत चालू आहे. एकदा खंड पडला तो पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे. ब्रिजखालून पोलिसांनी हटल्यावर आठवडाभर मोहन दिसलाच नाही. वाटले, मोहन हा विषय बंद. पण त्याच्या डोक्यातल्या विचारांनी कदाचित त्याला स्वस्थ बसू दिलं नसणार. सातव्या दिवशी पुन्हा मोहन शाळेत हजर. इथून पुढे असे गैरहजर राहणार नाही, असा त्याचा केविलवाणा चेहरा सांगतच होता. तशी त्याची शाळा जोमात सुरु झाली.\nसांगायचा मुद्दा असा कितीही प्रतीकूल परिस्थिती असली तरी आंब्याच्या झाडाला कणसं येत नाहीत. तस काहीसे तरी मोहनच्या बाबतीत जाणवते. आपल तुटलेलं तगंड सांभाळत सराईत अभिनेत्यासारखा मोहनचा बाप सिग्नलवर ‘मागायचा धंदा’ करतो. मोहन मात्र त्या जगामध्ये कुठेच घट्ट बसत नाही. त्याच्या वागण्या-बोलण्यात एक स्वच्छ, निर्मळपणा जाणवतो. वर्षानुवर्षे पुलाखाली राहून देखील त्याने कधी लोकांसमोर हात पसरले नाहीत. तो हमखास काखेला दोन-चार वह्या-पुस्तकं गुंडाळून सिग्नलच्या भोवताली निरव शातंता असताना शाळेच्या कंटनेरमध्ये उशिरापर्यंत अभ्यास करताना दिसतो. रात्री-अपरात्री शाळेच्या कंटेनरच्या बाजूने जाताना आतील लाईट चालू दिसली की हमखास समजावं मोहन तिथे सरस्वतीची आराधना करत आहे. त्याला कळत किंवा त्याला नेमक कळल आहे की दिवस कधी बदलत नसतात. ते बदलावे लागतात. पुलाखाली आपल्या बापाने ३५ वर्ष भीख मागितली. भीखेचा हा पैसा ना त्याच्या परिवाराला दोन वेळचं जेवण देऊ शकला, ना मान-प्रतिष्ठा पदरात पडली. आयुष्यात ही सगळी नकारात्मकता पुसून टाकण्यासाठी सिग्नल शाळा हा एकमात्र पर्याय आहे. अस त्याला जाणवलं तेव्हा मोहन इतके दिवस शाळेभोवती का घुटमळत होता हे समजले.\nपुलाखालच्या दैववादाच्या रुढीपरंपरांविषयी, समाजाविषयी राग, मत्सर, लोभ अशा संमिश्र भावना घेऊन वावरणाऱ्या मोहनने आज जिद्दीने, चिकाटीने संगणक���य परीक्षा उत्तीर्ण केली. लहानग्यांच्या शाळेत स्वत:च्या ‘हसू’पणाची नाही तर भविष्याची पर्वा करत मनाने तो आज शाळेत शिक्षण घेत आहे. भूतकाळाला मागे सारत वर्तमानातून आज मोहन शिक्षणाने स्वत:चा भविष्यकाळ आत्मविश्वासाने रेखाटत आहे याबद्दल आम्हां शिक्षकांना खात्री पटली आहे.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/7/26/Shura-Mi-Vandile.aspx", "date_download": "2020-01-23T15:16:44Z", "digest": "sha1:TBBUBSBYDNZJHBC6Q4QAW4CPM2Q66YON", "length": 6037, "nlines": 50, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "शुरा मी वंदिले", "raw_content": "\nमुंबईचाच हा मर्द मराठा किंग जॉर्ज शाळेच्या पुण्यभूमीत घडलेला, वाढलेला आणि आज तरुणांना प्रेरणा देत पुतळ्याच्या रूपाने उभा असलेला नरवीर मेजर रमेश दडकर. शाळेच्या महाविद्यालयाच्या तालमीत तयार होताना एन.सी.सी.मध्ये नेमबाजीत पंडित नेहरूंच्या हस्ते ‘केन ऑफ ऑनर’मिळवणारा तू, तुझा नेमच होता सैन्यात जाऊन मातृभूमीकडे वाकड्या नजरेने बघणार्‍यांची गचांडी पिरगाळण्याचा. पदवीधर होताच तू वाट धरलीस डेहराडूनच्या इंडियन मिलटरीच्या अॅकॅडमीची. प्रशिक्षणानंतर मराठा लाईट इंन्फ्ट्रीमध्ये कमिशन मिळवून येताच १९६५ चे समरांगण; तुझी जणू वाट पाहत होते. वयाच्या २३ व्या वर्षी रणधुरंधर लेफ्टनंट दिलीप गुप्ते या आपल्या सहकारी मित्राकडून तू दिक्षा घेतलीस ती प्राणपणाने लढताना देशासाठी हौतात्म्य पत्करण्याची. १९६५च्या युद्घात तू रणांगणावर समशेर गाजवत पाकिस्तानी फौजेला पळता भुई थोडी केलीस, म्हणून तुला जनरल जयंत चौधरींनी स्वतः आर्मी मेडलने अलंकृत केले.\nसुट्टीवर आलेला तू कुटुंबांबरोबर चार दिवस मजेत घालवून आला असताना शिपाईगिरी करणार्‍याच्या आयुष्याचे सोने करणारा दिवस १३ नोव्हेंबर १९७९ ठरला. युद्धाच्या तुतारीने तुला साथ दिली आणि तू निघालास ते थेट जेस्स्फेर या सीमावर्ती रणांगणाकडे .२१ नोव्हेंबर या दिवशी मेजर रमेश दडकर हा रूबाबदार मुंबईकर आपल्या मर्द मराठ्यांच्या तुकडीचे नेतृत्त्व करत पार पाकिस्तानी मुलखात वावटळीप्रमाणे सुसाट घुसत गनिमांवर आदळला. एका झटक्यात त्यांनी १३ पाकी रणगाडे व ३ सेबरनेटना कंठस्नान घालत मुसंडी मारली. खरेतर युद्धाची घोषणा झाली नव्हती, म्हणून सबूरीने वागणार्‍या हिंदूस्थानी फौजेची पाकी जनरल याह्या खान व टिक्का खान सत्त्वपरीक्षा पाहत होते.\nप्रत्येक हिंदुस्थानी सैनिकाचा हौसला बुलंद करत मेजर रमेश सीमावर्ती भागात सिंहाच्या बेदरकारपणाने लढत होता. अचानक त्यांच्या फौजी दस्त्यावर एकबॉम्बशेल आदळला आणि आमचा रणगाजी मेजर रमेश धाराशाही झाला.आणखी एक मराठा मर्द ‘जीवन पुष्प चढाने निकलेमाताके चरणों में हममाताके चरणों में हमभारत वंदे मातरम्’म्हणून अनंतात विलीन झाला.\n- कॅप्टन विनायक अभ्यंकर\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/29459/", "date_download": "2020-01-23T15:32:29Z", "digest": "sha1:ZCYK2OJVCTWGY2IRGIUWZN3BEUNYXDNQ", "length": 15611, "nlines": 220, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "बुंदी संस्थान – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nबुंदी संस्थान : ब्रिटिश भारतातील राजस्थानमधील एक संस्थान. क्षेत्रफळ ५,६८३.२ चौ. किमी. लोकसंख्या सु. अडीच लाख (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. १८,१०,१००. उत्तरेस जयपूर, टोंक पश्चिमेस उदयपूर व दक्षिण-पूर्वेस कोटा या संस्थानांनी ते सीमित झाले होते. नयेन्‍वा व बुंदी ही दोन शहरे, बारा तहसील व ८१७ खेडी त्यात होती. हाडा राजपुतांपैकी रावदेवाने (देवराज) १३४२ च्या सुमारास मीना जमातीकडून हा प्रदेश जिंकून घेतला. संस्थानिक उदयपूरचे प्रभुत्व मानीत व त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार करीत. १५५४ मध्ये गादीवर आलेला रावसूर्जन याच्याकडून संस्थानला महत्त्व प्राप्त झाले. त्याने रणथंभोरचा प���रसिद्ध किल्ला मिळविला पण अकबराने तो किल्ला जिंकून त्याच्याशी सन्माननीय तह केला (१५६९) आणि बुंदीला मोगलांचे सेवक बनविले. तेव्हापासून उदयपूरशी त्यांचे कायम वैर निर्माण झाले. तत्पूर्वी पंधराव्या शतकात माळव्याच्या सुलतानांनी काही काळ बुंदीवर अधिकार गाजवला. १६२५ मध्ये कोटा बुंदीपासून वेगळे झाले. मोगलांतर्फे रावराजा छत्रसालने मर्दुमकी गाजविली. बुधसिंग याने महाराव राजा किताब मिळवला (१७०७). अठराव्या शतकात मल्हारराव होळकराने चौथाईच्या मोबदल्यात जयपूरविरुद्ध त्यास संरक्षण दिले पण यशवंतरावाने १८०४ मध्ये बुंदी हे शहर लुटले. १८१८ मध्ये इंग्रजांची मांडलिकी पतकरेपर्यंत पेंढाऱ्यांचाही उपद्रव संस्थानला झाला. जोधपूरचा दिवाण किशनराम याचा बुंदीत खून झाल्यामुळे इंग्रजांनी हस्तक्षेप केला (१८३०). १८६० मध्ये शिंद्यांना मिळत असलेला पाटणचा महसूल धरून संस्थानाची खंडणी रुपये ४०,००० ची रुपये १,२०,००० झाली पण तेवढ्या महसूलाचा प्रदेश संस्थानला १९२४ मध्ये देण्यात आला. दळणवळण, आरोग्य, शिक्षण यांत संस्थान मागासलेले होते. उद्योगधंदे तर नव्हतेच. पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश दिवाण नेमले गेले. संस्थानचे स्वतःचे सैन्य व चेहराशाही नाणी होती. मीना जमातीची प्रजा १३ टक्के होती. १९४८ मध्ये संस्थान राजस्थान संघात विलीन झाले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (147)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2160)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (713)\nइंग्रजी भा. सा. (216)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (48)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (568)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (46)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (35)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nप���जाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (110)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\nमराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/chief-justice-sharad-bobde-scoffs-plea-declare-caa-constitutional%E2%80%99-250677", "date_download": "2020-01-23T14:23:39Z", "digest": "sha1:RDIES5VEAN6ODVAIYH2JYHVWRNSF4MZ7", "length": 15665, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "सीएएवर सरन्यायधीशांची प्रतिक्रिया; म्हणाले... देश सध्या... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nसीएएवर सरन्यायधीशांची प्रतिक्रिया; म्हणाले... देश सध्या...\nगुरुवार, 9 जानेवारी 2020\nसरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सध्या देश कठीण परिस्थितीतून जात असून अशा याचिकांमुळे काही मदत होणार नाही असे सांगितलं आहे.\nनवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्यावर सरन्यायधीश शरद बोबडे यांनी आपले मत व्यक्त केले असून देश सध्या कठीण परिस्थितीतून जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा घटनात्मक असल्याचं जाहीर करावं अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. यावर, सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी ��ध्या देश कठीण परिस्थितीतून जात असून अशा याचिकांमुळे काही मदत होणार नाही असे सांगितलं आहे. याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास यावेळी नकार देण्यात आला. हिंसाचार थांबत नाही तोपर्यंत याचिकेवर सुनावणी होणार नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nसंसदेकडून संमत करण्यात आलेल्या कायद्याला आम्ही घटनात्मक कसं काय जाहीर करु शकतो न्यायालयाचं काम कायद्याची वैधता निश्चित करणे आहे. घटनात्मकता जाहीर करणं नाही, असे यावेळी खंडपीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वकील विनीत ढांडा यांनी सुधारित नागरिकत्व कायदा घटनात्मक असल्याचं जाहीर करावं तसंच याबाबत अफवा पसरवणारे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि प्रसारमाध्यमांवर कारवाई केली जावी अशी मागणी याचिकेतून केली होती.\nजेएनयू गर्ल्स हॉस्टेलवर सापडले कंडोम्स आणि सेक्स टॉइज\nयावेळी याचिकाकर्त्याने न्यायालयाकडे केंद्राला हा कायदा घटनेच्या विरोधात तसंच भारताच्या कोणत्याही नागरिकाविरोधात नसल्याचं स्पष्ट करावं असा आदेश केंद्र सरकारला देण्याची मागणीही याचिकेतून केली होती. सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एकूण ६० याचिका करण्यात आल्या असून यामध्ये जास्त करुन विरोधातील याचिका आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCAA च्या स्थगितीस नकार; सरकारला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nनवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात दाखल झालेल्या सर्व 144 याचिकांवर सुनावणी करताना आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती...\n...आणि सरन्यायाधीश झाले भावुक\nनागपूर : आजच्या सत्काराने मी निःशब्द झालो. नागपूरकरांनी माझ्यावर दाखविलेले प्रेम, आपुलकी व सन्मानाला शब्दात उत्तर देणे कठीण आहे. माझा शपथविधी सोहळा...\nहे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले\nनागपूर : शिक्षणाने मनुष्य सुसंस्कृत होतो. त्याच्यात सामाजिक जाणिव निर्माण होत असल्याचे बोलल्या जाते. मात्र, समाजात अशी माणसे बोटावर मोजण्याइतकी असतात...\nन्यायदानातील विलंब टाळण्यासाठी सरन्यायाधीशांनी सांगितला 'हा' पर्याय\nबंगळूर : न्यायप्रक्रियेत काही वेळा होणारा अनावश्‍यक विलंब टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा व���पर होण्याची शक्‍यता सरन्यायाधीश...\nनागरिकत्व कायद्याला स्थगिती नाही; केंद्रालाही नोटीस\nनवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याला (सीएए) आव्हान देणाऱ्या सर्व 59 याचिकांवर सुनावणी करताना आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठवत...\nजामिया हिंसाचार : सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; दखल देण्यास नकार\nनवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (कॅब) दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठ परिसर आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठात झालेल्य हिंसाचारप्रकरणी दाखल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/disputes-among-disadvantaged-bahujan-front-leaders-249688", "date_download": "2020-01-23T14:44:24Z", "digest": "sha1:JFANYTQ4W5ZBUDQSKBPUTTMM6DK2SADI", "length": 16054, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "आंबेडकरांच्या बंगल्यावरच ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nआंबेडकरांच्या बंगल्यावरच ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी\nसोमवार, 6 जानेवारी 2020\nएकीकडे जिल्हा परिषद निवडणूकीचा ज्वर शिगेला पोहचला आहे. तर वंचित बहुजन आघाडीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तिकिट वाटपावरून अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणारे रविवारी हाणामारीत पर्यावसन झाले. तिकिट कापल्याचा रोष व्यक्त करीत दोन पदाधिकाऱ्यांची अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या कृषी नगरातील बंगल्यासमोरच हाणामारी झाली. या घटनेची चर्चा रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती.\nअकोला : एकीकडे जिल्हा परिषद निवडणूकीचा ज्वर शिगेला पोहचला आहे. तर वंचित बहुजन आघाडीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तिकिट वाटपावरून अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणारे रविवारी हाणामारीत पर्यावसन झाले. तिकिट कापल्याचा रोष व्यक्त करीत दोन पदाधिकाऱ्यांची अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या कृषी ��गरातील बंगल्यासमोरच हाणामारी झाली. या घटनेची चर्चा रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती.\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यावरून वंचित बहुजन आघाडीत खदखद सुरू आहे. पक्षाविरोधात बंडखोरी करीत अपक्ष तर काहींनी दुसऱ्या पक्षाची उमेदवारी दाखल केली. या बंडखोरीची परिणाम पक्षाच्या कामगिरीवर होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडीने एक समिती नेमली. समितीने काहींची मनधरणी करण्यात यश मिळविले. मात्र उमेदवारी मिळाली नसल्याचा रोष कमी होताना दिसत नाही. हा रोष रविवारी पुन्हा उफाळून आला. त्यातूनच हाणामारीचा प्रकार घडला.\nवंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व पूर्वाश्रमीच्या भारिप बहुजन महासंघात सम्राट सुरवाडे पंचविस वर्षांपासून कार्यरत आहेत. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली होती. हक्काचा मतदारसंघात त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. पक्षनेत्यांचा विश्वास असल्यानंतरही केवळ काही पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी मिळू न दिल्याचा संशय त्यांना होता. या नैराश्‍येतूनच रविवारी त्यांचा एका पदाधिकाऱ्यासोबत वाद झाला व त्यातूनच हाणामारी झाल्याची माहिती आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबांदा उपसरपंचपदी भाजपचे हर्षद कामत\nबांदा ( सिंधुदुर्ग ) - भाजप व शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या बांदा उपसरपंच निवडणुकीत भाजपचे हर्षद प्रकाश कामत यांनी शिवसेनेच्या उमेदवार रिया डॅनी...\nउमरगा : ज्येष्ठ नेते शिवाजीराव चालुक्य यांचे निधन\nउमरगा (उस्मानाबाद) : उमरगा तालुक्‍यातील ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव प्रतापराव चालुक्‍य (वय 67) यांचे...\nसर तुमचे हृदय केवढे आहे : चिमुरडीने विचारला शिक्षणाधिकाऱ्यांना प्रश्न\nलिंबेजळगाव (जि. औरंगाबाद) : ''सर तुमचे हृदय केवढे आहे'' असा प्रश्न तुर्काबाद खराडी (ता.गंगापूर) येथील प्रशालेच्या चिमुरडीने थेट शिक्षणाधिकाऱ्यांनाच...\nझरेकर आक्रमक झाले 'या' कारणासाठी...\nझरे (सांगली) : झरे येथील अतिक्रमण हटाव विरोधात व रोडरमियोच्या विरोधी आरपीआयचे धनंजय वाघमारे यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता....\nचिमुकलीच्या जिवावर बेतली सहलीची घाई\nभोकरदन (जि. जालना) - सहलीला जाण्यासाठी उशीर होई��� या घाईगडबडीत अंघोळीसाठी बाथरूममध्ये जात असलेल्या नऊवर्षीय मुलीचा पाय घसरून दुर्दैवी मृत्यू...\nशिक्षणाचा \"घो'; शिक्षकाविनाच चालते शाळा \nनांद/भिवापूर ः बेवारिस स्थितीत बसून शिक्षणाचे धडे घेताना विद्यार्थी. नांद/भिवापूर (जि.नागपूर) : भगवानपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत ना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/sindhudurga/fasting-satish-sawants-warning-if-those-teachers-do-not-get-paid/", "date_download": "2020-01-23T14:24:27Z", "digest": "sha1:FZGZCIWVNBVW6RMK22CCJYQKYUV5G5G4", "length": 31906, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Fasting, Satish Sawant'S Warning If Those Teachers Do Not Get Paid | त्या शिक्षकांचे पगार न झाल्यास उपोषण, सतीश सावंत यांचा इशारा | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nसंगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण आजच्या काळाची गरज : महेश काळे\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभ��ाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जा��ी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nत्या शिक्षकांचे पगार न झाल्यास उपोषण, सतीश सावंत यांचा इशारा\nत्या शिक्षकांचे पगार न झाल्यास उपोषण, सतीश सावंत यांचा इशारा\n५० माध्यमिक शिक्षकांना मान्यता न देता माध्यमिक शिक्षण विभागाने त्या शिक्षकांवर अन्याय केला आहे. आर्थिक इंटरेस्टमुळेच ही मान्यता स्थानिक पातळीवर रखडवली जात असल्याचा सनसनाटी आरोप गटनेते सतीश सावंत यांनी करीत माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना धारेवर धरले.\nत्या शिक्षकांचे पगार न झाल्यास उपोषण, सतीश सावंत यांचा इशारा\nठळक मुद्देत्या शिक्षकांचे पगार न झाल्यास उपोषण, सतीश सावंत यांचा इशारा जिल्हा परिषद स्थायी समिती सभा; शिक्षणाधिकाऱ्यांना धरले धारेवर\nसिंधुदुर्ग : न्यायालयीन लढा देत केस जिंकलेल्या ५० माध्यमिक शिक्षकांना मान्यता न देता माध्यमिक शिक्षण विभागाने त्या शिक्षकांवर अन्याय केला आहे. न्यायालय त्या शिक्षकांना माध्यमिक विद्यालयात रूजू होण्याचे आदेश देत असताना चुकीच्या पद्धतीने त्यांचे अ‍ॅप्रूव्हल रोखून धरणे हे योग्य नाही. यामागील सूत्रधार एका संघटनेचा पदाधिकारी असून त्याच्या आर्थिक इंटरेस्टमुळेच ही मान्यता स्थानिक पातळीवर रखडवली जात असल्याचा सनसनाटी आरोप गटनेते सतीश सावंत यांनी करीत माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना धारेवर धरले. गणेश चतुर्थीपूर्वी या ५० शिक्षकांचे पगार न झाल्यास या शिक्षकांसह आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशाराही सावंत यांनी दिला.\nसिंधुदुर्गजिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकरी के. मंजुलक्ष्मी, उपाध्यक्ष रणजित देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सभापती जेरॉन फर्नांडिस, अंकुश जाधव, डॉ. अनिशा दळवी, पल्लवी राऊळ, सदस्य सतीश सावंत, रेश्मा सावंत, अमरसेन सावंत, विष्णुदास कुबल, संतोष साटविलकर, राजेंद्र म्हापसेकर उपस्थित होते.\nपंधरा वर्षे माध्यमिक विद्यालयात एकही पैसा मानधन न घेता सेवा बजावणाऱ्या ५० शिक्षकांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. या लढ्यात त्यांना यशही आले. न्य��यालयाने या शिक्षकांना सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले असताना शिक्षण उपसंचालकांनी एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून या शिक्षकांना नियुक्ती व पगाराची मान्यता दिली नाही.\nहा शिक्षकांवर होणारा अन्याय आपण कदापी सहन करणार नाही असे सावंत यांनी सांगत माध्यमिक शिक्षणाधिकारी कडूस यांना धारेवर धरले. गणपतीपूर्वी आवश्यक कार्यवाही करावी अन्यथा उपोषण छेडू असा इशाराही त्यांनी दिला.\nकणकवलीत पीटर इंग्लंड क्लॉथ शो रूममध्ये चोरी\nमालवणात ८, ९ रोजी सायकल स्पर्धा\nगुरांची वाहतूक; दोघांना अटक, फोंडाघाट येथील घटना\nफणसगावच्या महिलांची दारूबंदीसाठी रॅली\nजि.प. मध्ये भाजपने राखला सामाजिक सलोखा\nआदिती मालपेकर कांस्य पदकाची मानकरी \nकणकवलीत पीटर इंग्लंड क्लॉथ शो रूममध्ये चोरी\nमालवणात ८, ९ रोजी सायकल स्पर्धा\nगुरांची वाहतूक; दोघांना अटक, फोंडाघाट येथील घटना\nफणसगावच्या महिलांची दारूबंदीसाठी रॅली\nआदिती मालपेकर कांस्य पदकाची मानकरी \nविजेचा धक्का बसून मुलाचा मृत्यू, कसबा वाघोटण येथील घटना\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत '���ा' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nसंगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण आजच्या काळाची गरज : महेश काळे\nराज्य सरकार शंकरराव चव्हाण यांच्या नावे जलभूषण पुरस्कार देणार\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrian.in/diwali-wishes-in-marathi-2019/", "date_download": "2020-01-23T13:17:49Z", "digest": "sha1:OMISYQOOG4GFADWN3IB3EHESJ52YHWYA", "length": 27202, "nlines": 459, "source_domain": "www.maharashtrian.in", "title": "Happy Diwali Wishes In Marathi 2019", "raw_content": "\nसौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.\nदिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,\nसुखाचे किरण येती घरी,\nपुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,\nआमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nगणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,\nउधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षउल्लासाला,\nवंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.\nलग्न इतक्या गडबडीत ठरलं,\nआणि लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..\nत्यामुळे सगळं जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय,\nह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत\nपत्रिका पोहचो न पोहचो तरी\nहेच निमंत्रण समजुन तुम्ही या….\nलग्नाची तारीख 20.11.2019 आहे, संध्याकाळीः 7.20 वा..\nआमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं हं\nपहिला दिवा लागेल दारी,\nसुखाचा किरण येईल घरी,\nपुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,\nतुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nउटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,\nआली आज पहिली पहाट,\nशुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली\nसर्व मित्र परिवाराला आणि\nआणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…\nश्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…\nपुन्हा एक नवे वर्ष,\nपुन्हा एक नवी आशा,\nतुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा\nनवे स्वप्न, नवे क्षितीज,\nसोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nनूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..\nधनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत\nनिरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो\nधनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो\nही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,\nआनंदाची आणि भरभराटीची जाओ…\nतेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,\nलुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,\nसारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,\nपहिला दिवा लागेल दारी,\nसुखाचा किरण येईल घरी,\nपुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,\nतुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nदिपावळी च्या सगळ्यांना खूप खूप शुभेछा\nहि दिपावळी सगळ्यांना खूप आनंदमयी,\nआरोग्यदायी, सुखमय, वैभवशाली, जावो..\nफटाक्यांची माळ, विजेची रोषणाई,\nरांगोळीची रंगत, फराळाची संगत\nदिपावलीचा सण आहे खूपच गोड.\nदीवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा ..\nराहो सदा नात्यात गोडवा..\nकार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,\nबलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या\nआज सजली तुळस शालु हिरवा नेसून, कृष्ण भेटीसाठी तिचं मोहरला पान पान..\nअंगणात उभारला आज विवाह मंडप, ऊस झेंडूच्या फुलांची त्यात सजली आरास..\nमुळे सजवली तिची आज चिंच आवळ्यांनी, आणि रांगोळी घातली गुलाबाच्या पाकळ्यांनी..\nआहे साताचा मुहूर्त करू नका हो उशीर, पण येताना जरूर तुम्ही आणावा आहेर…\nकोकिला गाई मंजुळ गाणी,\nसुख-समृद्धि नांदो तुमच्या अंगणी….\nआज आमच्या तुळशीच्या लग्नाला यायच हां..\nलग्न आमच्या दारात आणि जेवणाची सोय तुमच्या घरात केलेली आहे…\nहिच आहे महाराष्ट्राची ओळख..\nकपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर,\nहिच आहे सौभाग्याची ओळख..\nमाणसात जपतो माणुसकी आणी\nनात्यात जपतो नाती हिच आमची ओळख…\nसत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा\nअन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ\nआपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो\nआपणास स्वर्ग सुख नित्य लाभो.\nहि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि\nनरकचतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा…\nदिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,\nसाजरा होत असलेल्या आ��ंदमयी, उत्साही,\nमंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या\nपरिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…\nहे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,\nप्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच\nधनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत\nनिरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो\nधनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो\nही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,\nआनंदाची आणि भरभराटीची जाओ…\nराहो सदा नात्यात गोडवा..\nकार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,\nबलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या\nओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,\n“सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ\n“एकच मागते आयुष्यात भावड्या,\nआई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…\nआणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर:\nपण ताई तुही लक्षात ठेव,\nकोणत्याही मुलाला त्याच्या आई\nवडीलांपासुन वेगळे करू नकोस…\nतुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,\nशांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,\nरक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,\nघेऊन आला हा सण,\nलाख लाख शुभेच्छा तुला\nआज आहे बहीण भावाचा पवित्र सण…\nभाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा\nआयुष्यभर अतूट राहु दे…\nबहिणीची असते भावावर अतूट माया,\nमिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,\nभावाची असते बहिणीला साथ,\nमदतीला देतो नेहमीच हात…\nताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,\nकधी नकोय काही तुझ्याकडून,\nफक्त तुझी साथ हवीय..\nतुझी साथ ही दिवाळीच्या\nमिठाई पेक्षा गोड आहे…\nआली दिवाळी उजळला देव्हारा..\nअंधारात या पणत्यांचा पहारा..\nप्रेमाचा संदेश मनात रुजावा..\nआनंदी आनंद दिवसागणिक वाढावा…\nतेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,\nही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,\nजीवन लखलखीत करणारी असावी…\nलाडू, चकल्या करंज्यांनी सजले ताट,\nदिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा\nसगळा आनंद, सगळे सौख्य,\nयशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य,\nहे आपल्याला मिळू दे…\nहि दीपावली आपल्या आयुष्याला,\nएक नवा उजाळा देऊ दे…\nआपण सर्वाना हि दीपावली आणि नूतन वर्ष\nसुख समृद्धीचे, संकल्प-पूर्तीचे आणि\nपहाट सारी न्हाऊन गेली,\nआली आली दिवाळी आली…\nअंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,\nआला आला दिवाळी सण,\nरांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,\nलक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे…\nसगळा आनंद सगळे सौख्य,\nहे आपल्याला मिळू दे,\nही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…\nया दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्���ाव करोत,\nहि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,\nसम्रुद्धीची व भरभराटिची जावो…\nदिपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,\nही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,\nआणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…\nदिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा\nहि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…\n* शुभ दिपावली *\nआपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो,\nआज धनत्रयोदशी पहिला दिवा लागतो दारी,\nकंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी,\nरांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी,\nचला साजरी करूया दिवाळी आली रे आली…\n(¯*•๑۩۞۩:♥♥ :|| दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा || ♥♥ :۩۞۩๑•*¯)\nआनंदाचा दिवाळी सण आला…..\nसौख्य समृद्धि लाभो आपणा सर्वाँना…..\nदीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं.\nशुभ सकाळ आणि शुभ रात्री SMS, सणांचे wishes, बातम्या ईमेलवर किंवा WhatsApp var मिळवण्यासाठी खालील माहिती भरा. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Adevendra%2520fadnavis&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Ashrirang%2520barne&search_api_views_fulltext=%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2020-01-23T13:48:43Z", "digest": "sha1:ZWGZBFID3BQIUSJTGM73EMVTUBOW54RS", "length": 14354, "nlines": 211, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (10) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove देवेंद्र फडणवीस filter देवेंद्र फडणवीस\nश्रीरंग बारणे (10) Apply श्रीरंग बारणे filter\nमुख्यमंत्री (8) Apply मुख्यमंत्री filter\nखासदार (6) Apply खासदार filter\nपिंपरी (6) Apply पिंपरी filter\nनगरसेवक (4) Apply नगरसेवक filter\nपिंपरी चिंचवड (4) Apply पिंपरी चिंचवड filter\nपिंपरी-चिंचवड (4) Apply पिंपरी-चिंचवड filter\nशिवाजीराव आढळराव (4) Apply शिवाजीराव आढळराव filter\nभ्रष्टाचार (3) Apply भ्रष्टाचार filter\nमह���पालिका (3) Apply महापालिका filter\nराजकारण (3) Apply राजकारण filter\nलक्ष्मण जगताप (3) Apply लक्ष्मण जगताप filter\nअत्याचार (2) Apply अत्याचार filter\nगुन्हेगार (2) Apply गुन्हेगार filter\nगैरव्यवहार (2) Apply गैरव्यवहार filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nपोलिस आयुक्त (2) Apply पोलिस आयुक्त filter\nमहेश लांडगे (2) Apply महेश लांडगे filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nलैंगिक अत्याचार (2) Apply लैंगिक अत्याचार filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nपिंपरी चिंचवड (8) Apply पिंपरी चिंचवड filter\nमुख्य बातम्या मोबाईल (4) Apply मुख्य बातम्या मोबाईल filter\nजिल्हा (1) Apply जिल्हा filter\nविश्लेषण (1) Apply विश्लेषण filter\nसोमवार, 14 ऑक्टोबर 2019\nविजय शिवतारेंसाठी मुख्यमंत्र्यांची मंगळवारी सभा : गुंजवणी आणि विमानतळाचे काय बोलणार\nसासवड : पुरंदर - हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nरविवार, 31 मार्च 2019\nशिरुरमध्ये शिवसेना-भाजपचे मनोमिलन झाले, मावळमध्ये कधी होणार\nपिंपरी: पुणे जिल्ह्यात युतीधर्मापासून अद्याप दूर असलेल्या भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांची शाळा आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (ता.२)...\nसोमवार, 25 फेब्रुवारी 2019\nमावळ लोकसभा मतदारसंघ : श्रीरंग बारणेंना पेलावी लागणार अनेक आव्हाने\nपिंपरी : शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरणार आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी शेकापचे उमेदवार असलेले लक्ष्मण...\nगुरुवार, 21 फेब्रुवारी 2019\nयुती झाल्याने नाराज झालेल्या मारुती भापकरांनी दिला शिवसेनेचा राजीनामा\nपिंपरी : पिंपरी चिंचवड शिवसेनेतील मारुती भापकर यांनी आज राजीनामा दिला. युती न पटल्याने ती होताच चार दिवसांतच त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला.गेल्या साडेचार वर्षात जहरी...\nमंगळवार, 19 फेब्रुवारी 2019\nशिरूरची लोकसभेची जागा मागणार : महेशदादा लांडगे\nपिंपरी: शिरूर लोकसभा भाजपने लढवावा, अशी मागणी करणार असल्याचे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी आज `सरकारनामा'ला सांगितले. युती झाल्याने शिवसेनेचे शिवाजीराव आढळरावदादा...\nशुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018\nराजाश्रयामुळे पिंपरीत गुन्हेगारी बोकाळली; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची `राष्ट्रवादी'ची मागणी\nपिंपरीः राजाश्रय मिळत असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेग���री बोकाळली असल्याचा हल्लाबोल शिवसेनेनंतर राष्ट्रवादीनेही शुक्रवारी केला. गृहखाते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र...\nशुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018\nपोलिस चौक्या हफ्तेवसुलीचे केंद्र बनल्याचा आरोप या अगोदर केलेले शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी त्यापुढे आणखी एक पाऊल टाकणारे विधान करण्याचे धाडस दाखविले....\nरविवार, 2 सप्टेंबर 2018\nपंतप्रधान आवास योजना `राष्ट्रवादी'च्याही रडारवर; दोषी अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशीची मागणी\nपिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिका राबवीत असलेली केंद्राची पंतप्रधान आवास योजना दिवसागणिक वादात गुरफटतच चालली आहे. पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या या योजनेचा चुकीचा...\nरविवार, 26 ऑगस्ट 2018\nशिवसेनेच्या खासदारानंतर आता आमदाराकंडूनही पिंपरी पालिकेची पंतप्रधान आवास योजना रडारवर\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका राबवित असलेल्या पंतप्रधान आवास योजनेवर शिवसेना खासदारानंतर आता आमदारांनी सुद्धा शरसंधान केले आहे. या योजनेत दीडशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार...\nगुरुवार, 21 जून 2018\nपिंपरी शिवसेनेने पुन्हा धनुष्य ताणले : आता बीआरटीत घोळ केल्याचा आरोप\nपिंपरी : पिंपरी पालिकेच्या समाविष्ट गावातील साडेचारशे कोटी रुपयांच्या रस्तेकामांत नव्वद कोटींचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपानंतर पालिकेत यापेक्षाही मोठा घोटाळा बीआरटी...\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://educalingo.com/de/dic-mr/amati-1", "date_download": "2020-01-23T14:52:21Z", "digest": "sha1:NIJNXWI4IU6XMT3CCTQSZ53TXKDJXM7L", "length": 15627, "nlines": 294, "source_domain": "educalingo.com", "title": "आमटी - Definition und Synonyme von आमटी im Wörterbuch Marathi", "raw_content": "\n१, चवलीची आमटी (कडधान्याची आमटी) साहित्य : एक वाटी चवळया, अधीं वाटी चिरलेला कांदा अगर लसणीच्या सात ते कृती : आमटी करणयापूर्वी आदल्या दिवशी रात्री चवळया भिजत घालाव्यात.\nभी महालि, \"पा नाहीतर बसा, भी अस्तिच बयार नारि\" अव मपली, \"ब, लई शा\" भी अल गोली जाली मपली, \"ही आमटी आपुन ब दोगा.नी रमता बालू इब तश सोए नगु-- सिनिमा बगत्चाती वारे विल ही आता, चची ...\n... तयार आमटीमोठबाकिम्वाज्यथादी होईला तीदोनमागसनिडा पु ला शिजलेली डाऔ योटून लोरायासारखी करक तीत पक्ति व इतर सई प्रदार्थ वालावेत मंतर आमटी प्रखर विसावावर आमटी उकठसायला ...\nम्म्मासठप्रेची आमटी नाही दृ . \"��ंजादा आकार कोलर एणीच तीन शब्द तुसखेपमाने फैकुन ती ठयती धार्वयोर्वने आत गेली मासठप्रेची आमटी - आणि नुसती कशोतरी आमटी नाहीं आजही अनेक ...\nउमा आमटी वादून जाते, बहणीला) अक्का, तुझी सूनबाई मीठी सुग्रण आहे हं. आमटी मीठी झकास केली आहे तिनं. एवद्या मोटवा लग्राला गेलो होतो ना आम्ही; पण तिर्थ कही आशी आमटी - :(भुरका ...\nपटवर बसून हेभात कालवीत होते आणि मी आमटी वढीत होते, यांना अगदी कढ़त कढ़त आमटी लागते. गर अजिबत खपत नहीं. महागुन मी लवकर वाढ़तच नहीं. हे पटवर बसतात, लिंबू पिलून भात कालवतत, मग मी ...\n... होती एका वस्तीवरून दुसर वस्तीकलं जाताना गाद्धायातील आमटी हेलकाधून मरिया अंगावर मांडत होती आणि वाटेतील माशा मरिया अंगाभीवती पंगिब्धत होत्या एक हात गाडश्याला लारों ...\n... ( होमेटेचि ) कोलंबीची उपक्री ) कोलंदीची आमटी कोलंदीची आमटी ( हिगाची ) कोलंबीची आमटी ( मिरच-या कोधिदीर कोलंबीची आमटी ( कोदामिरी ) कोलंबीची शिर कोलंबीची आमटी (बार/गाया ...\nउत्तर हैं प्रथम तुरंगत मेलो त्या देसी एक मीठ धातठेली सादडी दुलारी चार ( जोधायध्या ) भाकप्या तुरीची आमटी व कसली तरी भागी असे अन्न किया के संध्याक्ज्यो दुष्ठायाप्रमार्णच ...\nलाच्छा खारायातुला आमटी आती तर-जका जका उगा नसे अद तो उरवतही नसे स् आम्ही त्या आम्लीत धासाचे होक भिच्छा खात असु, असा एकादा आमटी न/वाचर रंजीत द्रव पदार्थ मिद्धाला का ...\nईओ ने देखी आमटी की बदहाली खुद दौड़कर भगाए …\nनगरपरिषद के ईओ अतर सिंह खनगवाल ने शुक्रवार को स्वयं आमटी झील परिसर की बदहाली देखी झील परिसर का औचक निरीक्षण करने पर उन्होंने पाया कि परिसर में पिछले महीने ही लगाए पौधे सूख चुके हैं झील परिसर का औचक निरीक्षण करने पर उन्होंने पाया कि परिसर में पिछले महीने ही लगाए पौधे सूख चुके हैं जो पौधे बचे थे, उन्हें आवारा पशु चट कर रहे हैं जो पौधे बचे थे, उन्हें आवारा पशु चट कर रहे हैं परिसर ...\t«दैनिक भास्कर, Okt 15»\nनप ने सुनी आमटी की पुकार, झील का सौंदर्यीकरण शुरू\nसंवाद सहयोगी, हासी : पार्को के सौंदर्यीकरण एवं रखरखाव के अभियान के तहत आज आमटी झील पार्क के सौंदर्यीकरण की शुरुआत की गई पिछले दस वर्षो से उपेक्षित पड़े आमटी झील व पार्क के सौंदर्यीकरण के लिए नगर परिषद के सेनेटरी अधिकारी दीपक झाब के ...\t«दैनिक जागरण, Sep 15»\nगुडी पड़वा विशेष : शाही पूरन पोली और चटपटी आमटी\nगुडी पड़वा विशेष : शाही पूरन प��ली और चटपटी आमटी. पूरन की सामग्री : 300 ग्राम चना दाल, शक्कर 250 ग्राम, मावा 100 ग्राम, ... अब गुड़ी को भोग लगाकर गरमा-गरम शाही पूरण पोली आमटी के साथ पेश करें ऐसी और खबरें तुरंत पाने के लिए वेबदुनिया को फेसबुक ...\t«Webdunia Hindi, Mär 15»\nआमटी, भाकरी आणि भक्तीचा उत्सव\nरंगदास स्वामींची तपोभूमी असलेल्या अणे गावात (ता. जुन्नर, जि. पुणे) दरवर्षी डिसेंबरात यात्रा भरते आणि महाप्रसाद असतो आमटी-भाकरीचा. गावागावांतून आलेल्या भाकरींची ट्रकमधून मिरवणूक काढून, त्याच्या जोडीला आगळ्या चवीची आमटी करून ...\t«maharashtra times, Dez 14»\nअ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ऑ ओ औ क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/onion-prices-news-nashik-marathi-news-243075", "date_download": "2020-01-23T13:24:35Z", "digest": "sha1:3TZYKBSQNSXFKOMGZGFOU3AIHCXVKI57", "length": 18069, "nlines": 295, "source_domain": "www.esakal.com", "title": "#OnionPrice : कांदा आगारात दरामध्ये यू-टर्न...कसा तो पाहा... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\n#OnionPrice : कांदा आगारात दरामध्ये यू-टर्न...कसा तो पाहा...\nगुरुवार, 12 डिसेंबर 2019\nपंधरा हजार, अकरा हजार अशी घसरण होत असताना मंगळवारी (ता. 10) साडेनऊ हजार रुपये भाव मिळाला होता. बुधवारी येथे दहा हजार रुपये या भावाने शेतकऱ्यांनी कांदा विकला. क्विंटलला मुंबईत दहा हजार, नागपूरला सहा हजार व औरंगाबादमध्ये साडेपाच हजार रुपये, असा स्थिर भाव राहिला. पुण्यात अकरा हजार रुपये क्विंटल भावाने कांदा विकला जात असताना शेतकऱ्यांना बुधवारी नऊ हजारांवर समाधान मानावे लागले.\nनाशिक : पुणे, भुवनेश्‍वर, कोलकता व पाटणा अशा देशाच्या विविध बाजारपेठांत कांद्याचे भाव घसरले असताना, बुधवारी (ता. 11) कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात भावात सर्वसाधारणपणे एक हजार रुपयांची वृद्धी झाली. 110 रुपये किलोचा भाव साठ रुपयांपर्यंत कमी झालेला असताना पिंपळगावमध्ये 90, लासलगावला 73 रुपये, असा भाव शेतकऱ्यांना मिळाला.\nसोलापूरमध्ये वीस हजार रुपयांपर्यंत क्विंटलचा भाव पोचला होता. तो पंधरा हजार, अकरा हजार अशी घसरण होत असताना मंगळवारी (ता. 10) साडेनऊ हजार रुपये भाव मिळाला होता. बुधवारी येथे दहा हजार रुपये या भावाने शेतकऱ्यांनी कांदा विकला. क्विंटलला मुंबईत दहा हजार, नागपूरला सहा हजार व औरंगाबादमध्ये साडेपाच हजार रुपये, असा स्थिर भाव राहिला. पुण्यात अकरा हजार रुपये क्विंटल भावाने कां��ा विकला जात असताना शेतकऱ्यांना बुधवारी नऊ हजारांवर समाधान मानावे लागले.\nक्विंटलमागे हजार रुपयांची उसळी\nबेंगळुरूमध्ये दहा हजार आणि अल्वरमध्ये सात हजार 250 रुपये क्विंटलला भाव निघाला. मंगळवारी लासलगावला 7 हजार 800 रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला असताना, बुधवारी भावात घसरण झाली आणि कांद्याला सात हजार 252 रुपये भाव मिळाला. पिंपळगावमध्ये मात्र दीड हजाराने भाव वाढले. बुधवारी नऊ हजार रुपये क्विंटल असा भाव निघाला. चेन्नईत दहा हजार रुपये असा भाव स्थिर राहिलेला असताना पाचशे रुपयांनी भुवनेश्‍वर, कोलकता, पाटणा येथे भाव घसरले होते. भुवनेश्‍वरमध्ये 8 हजार, कोलकत्यात 8 हजार 500, तर पाटण्यात आठ हजार रुपये क्विंटल असा भाव होता.\nनक्की बघा > PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...\nनाशिक जिल्ह्यातील कांद्याचे भाव\nबाजारपेठ बुधवारचा (ता. 11) भाव मंगळवारचा (ता. 10) भाव\nदेवळा 7 हजार 6 हजार 105\nमनमाड 6 हजार 5 हजार 400\nयेवला 6 हजार 551 5 हजार 801\nचांदवड 7 हजार 770 6 हजार 201\nमुंगसे 7 हजार 400 5 हजार 950\nउमराणे 8 हजार 700 5 हजार 555\nहेही वाचा > PHOTO : ऍपलचे शोरूम फोडले...सुरक्षारक्षकांचा वावर असूनही 'अशी' केली चोरांनी हिम्मत..\nहेही वाचा > पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने..\nहेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्..\nहेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...\nबघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच..\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n फेसबुकवर महिला डॉक्टरची ओळख वेगळीच..अन् सत्यात मात्र...\nनाशिक : बनावट जाहिरातीकडून लोकांची फसवणूक व्हावी या हेतूने संशयित डॉ. जोशी हिने तिच्या सोशल मीडियाच्या स्टेटसला जाहिरात ठेवली. संबंधित नावाने...\nVIDEO : महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा समृद्धी बोगदा पाहिला का\nनाशिक : नागपूर-मुंबई महानगरांना जोडणाऱ्या सुपरफास्ट समृद्धी महामार्गाच्या कामाचा वेगही सुपरफास्ट आहे. पिंप्री सद्रोद्दीन (नाशिक) ते वाशाळा (ठाणे...\nडीजे अत्याचार प्रकरण : अत्याचार करताना वापरलेल्या पिस्तूल अन् बॅटऱ्या अखेर...\nनाशिक : दरी-मातोरी येथील शिवगंगा फार्महाउसवरील डीजेवादक अत्याचार प्रकरणात वापरण्यात आलेले पिस्तूल धुळ्यातून अटक करण्यात आलेल्या संशयिताच्या...\n\"राष्ट्रवादीला बौद्धांची मते मिळणे शक्‍य नाही\" - आठवले\nनाशिक : मी जोपर्यंत मोदींबरोबर आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीला बौद्धांची मते मिळणे शक्‍य नाही. इंदू मिलची पाहणी झालेली असून, पाठपुरावा सुरू आहे. इंदू...\n'राज ठाकरे पॉलिटिकली शून्य, भाजप राजसोबत गेल्यास मी विरोधात'\nनाशिक : भाजपला मनसेचा फायदा नाही. राज ठाकरे पॉलिटिकली शून्य आहेत. राज ठाकरेंबरोबर भाजप असेल तर मी विरोधात जाईन. नाइट लाइफमुळे गुन्हेगारीला आमंत्रण...\nशिक्षण मंत्र्यांनी बोगस शिक्षक भरतीप्रकरणी दिले कारवाईचे आदेश\nपाचोरा ः शिक्षण संस्थाचालकांनी बनावट कागदपत्र व विद्यार्थी संख्येच्या आधारे संच मान्यता घेऊन केलेली बोगस शिक्षक भरती केल्याने हे प्रकरण राज्यभर गाजत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/mohan/", "date_download": "2020-01-23T14:07:13Z", "digest": "sha1:JGOV37VML63J2UWOAX4F54QJPGT7HMVK", "length": 10181, "nlines": 101, "source_domain": "krushinama.com", "title": "शत्रू राष्ट्रांच्या मदतीने शहरी नक्षलवाद : मोहन भागवत", "raw_content": "\nशत्रू राष्ट्रांच्या मदतीने शहरी नक्षलवाद : मोहन भागवत\n“दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवून अनुयायी वर्ग उभा केला जात आहे. शत्रूराष्ट्रांच्या मदतीने हा राष्ट्रदोह होत आहे,’ असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज (गुरूवार) येथे केले.\nयेथील रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात ते बोलत होते. यावेळी नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. भागवत म्हणाले, ‘सोशल मीडियावर येणा���ा चिथावणीखोर मजकूर पाकिस्तान, इटली, अमेरिका येथून येतो की काय अशी शंका येते. “भारत तेरे टुकडे होंगे” असे नारे देणाऱ्या आंदोलकांमागे काही प्रमुख चेहरे आहेत. चिथावणीखोर भाषणांमुळे तेही लोकांना माहित झालेले आहेत. दहशतवादाशी संबंध ठेवणाऱ्या या लोकांच्या मनात अचानक पीडितांबद्दल संवेदना कशा निर्माण झाल्या, याचाही विचार व्हायला हवा.’\nतत्पूर्वी स्वयंसेवकांचे पथसंचलन व कवायतीही झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पद्मश्री उस्ताद रशीद खाँ व त्यांच्या पत्नी सोहा खान, केरळचे केंद्रीय राज्यमंत्री के.जे. अँथोन्स, आळंदीचे रामूजी महाराज आदींची उपस्थिती होती. व्यासपीठावर प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडे यांची उपस्थिती होती.\nराम मंदिरासाठी कायदा करा\nलोक म्हणतात तुमचेच सरकार आहे तर मंदिर का बनत नाही. पण सरकार बदलल्याने मागण्या पूर्ण होतात हा भ्रम आहे आणि तो आजही कायम आहे. राजकारण आडवे आले नसते तर राममंदिर कधीचेच झाले असते. आता सरकारने लवकरात लवकर राम मंदिर बांधण्यासाठी कायदा करावा. यासंदर्भात देशात संत महात्मा जे पाऊल उचलतील, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे स्पष्ट मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.\nमतदान करून पश्चाताप ओढवून घेऊ नका\nयेत्या निवडणुकांमध्ये पुढील पाच किंवा अनेक वर्षे पश्चाताप होणार नाही, याचा विचार करून मतदान करा, असे आवाहन सरसंघचालकांनी केले. उपलब्ध उमेदवारांपैकी सर्वोत्तम निवडा अन्यथा नोटाचा पर्याय आहे. पण नोटा वापरताना तो आत्मघाती ठरणार नाही, याचीही काळजी घ्या, असेही सरसंघचालक म्हणाले.\nपोर्नोग्राफीवर बंदी हवी : कैलाश सत्यार्थी\nसीमेवरील सुरक्षेसोबत अंतर्गत सुरक्षा देखील आवश्यक आहे. आजही देशात अल्पवयीन मुलींवर बलात्कार होतात. भाऊ बहिणीवर, बाप मुलीवर अत्याचार करतोय. याला इंटरनेटवरील पोर्नोग्राफीदेखील तेवढीच कारणीभूत आहे. हा काळा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला असून, त्यावर बंदीची आवश्यकता आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत जगभरातील अनेक देशांनी एकत्र येऊन याविरोधात पाऊल उचलण्याची तयारी केली आहे, असे प्रतिपादन नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले.\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nखानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर\nआरोग्य • मुख्य बातम्या • विशेष लेख\nथंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nआरोग्य • मुख्य बातम्या • विशेष लेख\nजाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……\nतंत्रज्ञान • मुख्य बातम्या\nव्हॅट्सअ‍ॅपमध्ये डार्क मोड सुरू करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स\nआरोग्य • मुख्य बातम्या\n‘या’ 5 पदार्थांनी वाढवा शरिरातील ब्लड प्लेटलेट्स\nशेतकरी कर्जमाफीच्या लिंकवर कॅन्डी क्रश ; सहकार आयुक्त निलंबित\nखानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर\nथंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nजाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/budget-2019-piyush-goyal-speech/", "date_download": "2020-01-23T15:22:17Z", "digest": "sha1:4WXNFVSEQEBZ3PQE474IMKD57NBRDDHN", "length": 10643, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "budget-2019-piyush-goyal-speech", "raw_content": "\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\n‘बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना हाकलून लावलंच पाहिजे’\nआमची ‘आरती ‘ त्रास देत नाही ; तर तुमच्या ‘ नमाज ‘ चा त्रास कसा सहन करणार\n‘बोगस बातम्यांकडे लक्ष देऊ नका’\nBudget 2019; भाजप सरकारने महागाईची कंबरच मोडली\nटीम महाराष्ट्र देशा- देशाचे नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल हे देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या अर्थसंकल्पात मोदी सरकार भरघोस घोषणा करण्यात येत आहेत.आज अर्थमंत्री पियुष गोयल भाजप सरकारचा सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सरकारने महागाईला नियंत्रणात ठेवल्याचं त्यांनी म्हटलं आहे.सरकारने महागाई रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलले असून आम्ही कमरतोड महागाईची कंबरच मोडली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.2020 पर्यंत प्रत्येकांना घर आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.\nमोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पाच्या स्थापित परंपरा मोडून सरकार काही सवलती देऊ शकते, असे मानले जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचा दावा गोयल यांनी केला आहे. भारतात परदेशी गुंतवणूक वाढली आहे. एफडीआय आम्ही 2.13 बिलियन वर घेवून गेलो. वित्तीय तुट आम्ही 3.4 टक्क्यावर आणली. सध्या महागाई दर कमी झालाआहे. आपण जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनलो असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. आता 6000 रुपये थेट खात्यात जमा करण्याची घोषणा गोयल यांनी केली आहे.\n-पशू आणि मत्स्यपालनासाठी कर्जात 2 टक्क्यांची सवलत – पीयूष गोयल\n-21 हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना बोनस, कामगारांना 7 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा.\n-सरकार सुरू करणार कामधेनू योजना; गोयल यांची घोषणा\n-दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार; गोयल यांची घोषणा\n-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार\n-आमचे उद्देश आहे की गावाचा आत्मा कायम ठेवतानाच त्यांना शहरासारख्या सोयी देखील मिळाव्या\n-अन्नधान्य सर्वांना मिळावे म्हणून आम्ही आवश्यक ती सर्व पाऊले उचलली\n-आर्थिक आधारावर गरीबांना 10 टक्के आरक्षण दिले जाणार आहे\n-रेरा, आणि बेनामी संपत्ती कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी मदत करणारे ठरले आहे\n-स्वच्छ भारत अभियान हे आता सरकारी आंदोलन राहिले नाही, ते लोकांनी स्वीकारलेले आंदोलन आहे\n-शेअर बाजार 120 अंकांनी वधारला आहे\n-मोठ्या उद्योजकांवरही कर्ज परत करण्याचा दबाव निर्माण झाला आहे\n-एनपीए बाबत बँकांची खरी परिस्थिती लोकांसमोर आणा हे आरबीआयला सांगण्याची आमची हिम्मत होती\n-डिसेंबर 2018मध्ये चलनवढीचा दर हा फक्त 2.1 टक्के होता\n-वित्तीय तूट 3.4 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आम्हाला यश आले\n-महागाईवर आम्ही नियंत्रण मिळवलं\n-‘हमारी सरकारने कमरतोड महंगाई की कमर तोड दी’\n-2022 पर्यंत आमचे सरकार सर्वांना घरे देणार\n-शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार\n-देशातील भ्रष्टाचार नष्ट केला\n-आज देश जगातील सगळ्यात मजबूत अर्थव्यवस्था असलेला देश झाला\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअने�� वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\nअधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश\nराज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...\nमंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका\nबाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा\nजावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-origin-girl-become-adviser-of-swedish-pm/", "date_download": "2020-01-23T15:20:00Z", "digest": "sha1:MF5GU4MIUVMYWUG66T7IMMFKNZDUSLH6", "length": 5977, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "maharashtra origin girl become adviser of Swedish pm", "raw_content": "\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\n‘बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना हाकलून लावलंच पाहिजे’\nआमची ‘आरती ‘ त्रास देत नाही ; तर तुमच्या ‘ नमाज ‘ चा त्रास कसा सहन करणार\n‘बोगस बातम्यांकडे लक्ष देऊ नका’\nमराठी पाऊल पढते पुढे, विखे पाटलांची नात स्वीडिश पंतप्रधानांच्या सल्लागारपदी\nस्टिफन लोफवन यांनी मागील महिन्यात स्वीडिश पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतली आहे. यानंतर आता लोफवन यांच्या सल्लगारपदी मूळ मराठी कुटुंबातील असणाऱ्या नीला विखे पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. नीला या प्रसिद्ध शिक्षक तज्ज्ञ अशोक विखे-पाटील यांच्या कन्या, तर माजी केंद्रीय मंत्री दिवंगत कॉंग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत.\nनिला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला आहे. सुरुवातीला काही काळ त्या महाराष्ट्रात वास्तव्याला होत्या. विधानसभा विरोधी पक्षनेते असणारे राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांचे चुलते आहेत, नीला यांनी यापूर्वीच्या सरकारमध्ये देखील सल्लगार म्हणून काम पाहिलेले आहे. तसेच त्या ग्रीन पार्टीच्या सक्रीय सदस्य आहेत.\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू ��्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\nअधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश\nराज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...\nमंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका\nबाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा\nजावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/page/632/", "date_download": "2020-01-23T14:12:08Z", "digest": "sha1:Y2FNPBUF7JG5JJ26W4RTDIR4VTKJ5U7W", "length": 18691, "nlines": 235, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Deshdoot - नवी आशा नवी दिशा", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nकुकडी कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू; अंतिम यादी 17 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार\nसिक्युरिटीगार्ड ने सुपरवायझरची कोयत्याने वार करून केली हत्या ; एमआयडीसीतील क्रॉम्टन कंपनीमधील घटना\nई पेपर- गुरुवार, 23 जानेवारी 2020\nPhoto Gallery : मेट, भुजबळ नॉलेज सिटी मध्ये अवतरली शिवशाही\n2 फेब्रुवारी रोजी रंगणार ‘योगाथॉन-2020’\nबिबट्याच्या संचाराने दाढेगावकर भयभीत\nDeshdoot Impact : अवैध धंद्याबाबतचे वृत्त झळकताच पोलिसांचे ठिकठिकाणी छापे\nजळगाव : प्रजासत्ताक दिनी जवान फौंडेशनतर्फे “अशफाकराम” एकपात्री प्रयोगाचे आयोजन\nजळगाव : भाजपा महापौर पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा\nपारोळा : महामार्गावर पिकअप व टँकरची धडक ; दोन ठार, दोन जखमी\nजळगाव : खुबचंद साहित्यांवरील हल्लाप्रकरणी आणखी दोघांना अटक\nधुळे : चिमठाणेनजीक ट्रक उलटला, अनेकांनी दारूचे बॉक्स नेले वाहून\nसोनगीरात एकाला जिवंत जाळले, तिघांना अटक\nधुळे : पैशाच्या वादातून एकाला जाळले ; सोनगीर गावात तणाव, तिघे ताब्यात\nरस्त्यावर दारूचा महापूर : दारुडे झिंगाट…\nशहादा : युवारंगमध्ये एम.जे.महाविद्यालयाला विजेते तर प्रताप महाविद्यालयाला उपविजेत�� पद\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरेंच्या उपस्थितीत आज ‘युवारंग’चा समारोप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nजळगाव : विष प्राशन करून तरूणाची आत्महत्या\nजळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शनीपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जैनाबाद वड्यामाय परिसरात राहणाऱ्या अक्षय वामन कोळी (वय २०) याने दोन दिवसांपुर्वी विष प्राशन केले होते. त्याचेवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे ...\nजळगाव : महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला बळी ; अपघातात तरूणाचा मृत्यू\nजळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई – आग्रा महामार्गावर आज दि.१९ रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान बांभोरी कॉलेज गेटसमोर अपघात घडला. यात मोटार सायकल क्र.एम.एच.-१९ बी.वाय. ८५२१ यावरील चालक धमेंद्र मिथलेश बरहार (वय १६) याचा ...\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nनांदगाव : डम्पर मागे घेण्याच्या नादात कामगार युवकाचा मृत्यू\n चाळीसगाव जवळ खकडी येथे रस्त्याचे काम चालू असताना डंपर मागे घेण्याच्या नादात मागे उभे असलेल्या युवक दाबला गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बाळकृष्ण डोमाडे (वय १९) असे मृत झालेल्या कामगार युवकाचे नाव ...\nदहिगाव : आदर्श विद्यालयात मतदान जनजागृती\n वार्ताहर येथील आदर्श विद्यालयाने मतदार जागृतीसाठी दि.5 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रम आयोजित केले. त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे पालकांना मतदान करण्याविषयी आवाहन पत्र लेखन, पालक सभा, माता-पालक सभा, दि.9 व 18 ऑक्टोबर ...\nजळगाव : भावानेच केली भावाची हत्या\n दारू पिण्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाल्याने मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात कशाने तरी जोरदार मारल्याने दीपक प्रल्हाद मरसाळे (वय 18) याचा जागीच मृत्यू झाला. दीपकने गळफास घेतल्याचा बनाव आरोपीने केला. परंतु, त्याचा खून ...\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n224 समाजकंटकांना मनाई हुकुम; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून दक्षता\n प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बाधा पोहचू शकतील, अशा 224े समाजकंठकांना मनाई हुकूम बजावण्यात आला आहे. त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवून हा आदेश पारित करण्यात ...\nBreaking News, Featured, नाशिक, मुख्य बातम्या, विधानसभा निवडणूक २०१९\nविधानसभा निवडणूक २०१९ : जिल्ह्यात पंधरा सखी मतदान केंद्रे\n प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीत महिला सखी केंद्र उभारण्यात आले होते. त्याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीतही ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांत ‘महिला व्यवस्थापित मतदान केंद्रे’ उभारले जाणार आहेत. या ...\nBreaking News, Featured, नाशिक, मुख्य बातम्या, विधानसभा निवडणूक २०१९\nविधानसभा निवडणूक २०१९ : पुरोगामी राज्यात निवडणुकीत जातीय समीकरणे धोकादायक\n सुधाकर शिंदे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन विकास या उद्देशाचे नवे विचार महाराष्ट्राला दिल्यानंतर राज्य हे पुरोगामी विचाराने पुढे आले आहे. यात जातीयतेला मूठमाती देऊन महाराष्ट्र पुढे ...\nBreaking News, Featured, नाशिक, मुख्य बातम्या, विधानसभा निवडणूक २०१९\nविधानसभा निवडणूक २०१९ : प्रांतवाद ठरतोय कळीचा मुद्दा; जिल्ह्यात ३ मतदारसंघांत निर्णायक लढत\n खंडू जगताप विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी हातघाईवर आली आहे. विकास, व्यक्ती, पक्ष या सर्वच मुद्यांबरोबरच जिल्ह्यात प्रांतवाद हा कळीचा मुद्दा ठरत आहे. इगतपुरी- त्र्यंबक, पेठ-दिंडोरी, देवळा- चांदवड या मतदारसंघांत याची तीव्रता अधिक असून इतर ...\nBreaking News, Featured, नाशिक, मुख्य बातम्या, विधानसभा निवडणूक २०१९\nविधानसभा निवडणूक २०१९ : रविवारी १५ मतदारसंघात मतदान साहित्याचे वाटप\n प्रतिनिधी जिल्ह्यातील १५ मतदारसंघात येत्या सोमवारी (दि२१) मतदान होणार असून त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. एक दिवस अगोदर रविवारी (दि.२०) सकाळी १५ मतदारसंघांमध्ये निवडणूक यंत्रे पोहचवली जाणार आहे. त्यासाठी एसटी ...\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/muktapeeth-article-write-ghanshyam-ghone-238802", "date_download": "2020-01-23T15:07:24Z", "digest": "sha1:NB5QKE4LSUFTV2G67DF2BEVCSW6LOCE7", "length": 15160, "nlines": 269, "source_domain": "www.esakal.com", "title": "अक्षरांचा सांकेतिक वापर | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nबुधवार, 27 नोव्हेंबर 2019\nअक्षरांचा सांकेतिक वापर करत त्या माध्यमातून वस्तूची विक्री करण्याची कला मला फार भावली. त्याचा आपणही वापर करण्याची इच्छा झाली.\nअक्षरांचा सांकेतिक वापर करत त्या माध्यमातून वस्तूची विक्री करण्याची कला मला फार भावली. त्याचा आपणही वापर करण्याची इच्छा झाली.\nही कथा आहे एका बॅग विक्रेत्याची. या महाशयांची आणि माझी ओळख एका बॅंकेत मी परीक्षक (ऑडिटर) असतानाची. त्या बॅंकेच्या मॅनेजरची आणि प्रजापतीची खूप जुनी ओळख होती. सुरुवातीपासून मॅनेजर साहेबांनी त्याला वेळोवेळी कर्ज देऊन त्याचा धंदा, व्यवसाय वाढीसाठी मदत केल्यामुळे तो त्याचा मित्र आणि मार्गदर्शक झाला होता. आपल्या धंद्यातील चढउतार, आपली झालेली प्रगती आणि येणाऱ्या अडचणी तो मनमोकळेपणाने त्यांच्या समोर मांडत होता. मी त्रयस्थपणे पण उत्सुकतेने सर्व काही ऐकत होतो.\nत्याच्या दुकानातील काही बॅगा तो इतर उत्पादकांकडून खरेदी करून आपल्या दुकानात विक्री करतो, तर काही बॅगा स्वतः तयार करून विकतो. त्या तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे रेक्‍झिनचे कापड, चेन, हॅंडल, त्यावर लागणारे लोगो, निरनिराळी रंगीत चित्रे, धागे, दोरे अशा वस्तू मुंबई आणि उल्हासनगरमधून ठोक विक्रेत्याकडून खरेदी करतो. पुण्याच्या एका उपनगरात त्याचा छोटासा कारखानाच होता. घरातील लोक आणि काही कामगारांच्या मदतीने तो बॅगा तयार करतो. त्याने तयार केलेल्या बॅगेच्या किमती म्हणजे कच्चा माल आणि मजुरी यांची नोंद तो ठेवतो. यावर विशिष्ट नफा ठरवून त्याची पण कमीत कमी विक्रीची किंमत ठरवितो. तर दुसऱ्या उत्पादकाकडून खरेदी करून विक्रीस ठेवलेल्या बॅगवर विशिष्ट नफा ठरवून त्याची विक्री करतो. हा माल खूप दिवस खपला नाही तर तो उत्पादक माल परत घेऊन जातो आणि नवीन माल त्याला देऊन जातो. या दोनही विक्रीच्या मालांची विक्रीची किंमत तो त्या मालावर सांकेतिक अक्षरात लिहून ठेवतो. प्रजापतीच्या हुशारीचे आणि सांकेतिक अंक म्हणून जो वापर केला त्याचे मला खूप अप्रूप वाटले आणि याचा वापर आपणास कोठे करता येईल का, याचा विचार करू लागलो.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n...अन् गल्ली धावत आली\nगल्लीतील भटक्या कुत्रीची सुटका करण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू होती. तिच्या वे���ना सगळ्यांपर्यंत पोचत होत्या. गल्लीतील त्या भटक्या कुत्रीला...\nमंदिरापुढे खूप मोठी रांग दिसते. खरेच देवदर्शनाची एवढी ओढ असते घरी देवघरात असतेच मूर्ती. तरीही दर्शनासाठी मंदिरातच जायला हवे घरी देवघरात असतेच मूर्ती. तरीही दर्शनासाठी मंदिरातच जायला हवे\nकोणी कौतुक केले तर हुरळून जायला होते. पण, आपल्या एखाद्या ‘पोस्ट’ला मिळणाऱ्या ‘लाइक्स’वरून स्वतःला आजमावणे कितपत योग्य आहे ‘लाइक करणे’ हा आजच्या ‘...\nऔक्षण हा नुसताच एक ‘संस्कार’ नसतो, ज्याला औक्षण करायचे त्याविषयी मंगल भावना त्यामागे असाव्या लागतात. ‘‘गुरुजी, मला काही सांगायचंय,’’ असे विशाखाने...\nपीएमटीला आणि खड्ड्यांना शिव्या घालणारे बरेच आहेत, पण कुणाला फायदाही झालेला असू शकतो. आपण सर्वच पुणेकर पीएमटी आणि रस्त्यांवरच्या खड्ड्यांना नाव...\nकेवळ मुलांसाठीच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठीही ‘डे केअर सेंटर’ ही आवश्यक गोष्ट बनू लागली आहे. मी आत्तापर्यंत लहान मुलांसाठी ‘डे केअर’ पाहिले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/state-computer-operators-will-stop-works-agitation-august-19/", "date_download": "2020-01-23T14:08:01Z", "digest": "sha1:G2Q4ADDZBMDE3BTAM5JK5LDBVKB2MNET", "length": 35651, "nlines": 416, "source_domain": "www.lokmat.com", "title": "State Computer Operators Will Stop Works Agitation From August 19 | 19 ऑगस्टपासून डिजिटल महाराष्ट्र होणार ऑफलाइन; संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nसंगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण आजच्या काळाची गरज : महेश काळे\nराज्य सरकार शंकरराव चव्हाण यांच्या नावे जलभूषण पुरस्कार देणार\nकिराणा चावडी, राजाबाजारचा कौल नेहमीच सेनेला तरी...\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\nराज्यभरातील आंदोलक शेतकऱ्यांविरुद्धचे खटले मागे घ्यावीत; खंडपीठात जनहित याचिकेद्वारे विनंती\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच व���क्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\n भर कार्यक्रमात प्रियंका चोप्राने केला मनीष मल्होत्राचा ‘इन्सल्ट’; पाहणारे झाले थक्क\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nहिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या ���नात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\nAll post in लाइव न्यूज़\n19 ऑगस्टपासून डिजिटल महाराष्ट्र होणार ऑफलाइन; संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन\nState computer operators will stop works agitation from August 19 | 19 ऑगस्टपासून डिजिटल महाराष्ट्र होणार ऑफलाइन; संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन | Lokmat.com\n19 ऑगस्टपासून डिजिटल महाराष्ट्र होणार ऑफलाइन; संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन\nराज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतीच्या संगणकपरिचालकांचे १९ ऑगस्ट पासून कामबंद आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र आयटी महामंडळात सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे.\n19 ऑगस्टपासून डिजिटल महाराष्ट्र होणार ऑफलाइन; संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन\nमुंबई - राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर आपले सरकार प्रकल्पात काम करणारे हजारो संगणक परिचालक 19 ऑगस्टपासून कामबंद आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामावून घेण्यासह इतर मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली.\nमागील 2011 पासून संग्राम व आपले सरकार प्रकल्पात मागील 8 वर्षापासून प्रामाणिकपणे काम करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणार्‍या संगणक परिचालकांना शासनाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अनेक आश्वासने दिली. परंतु त्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. संगणक परिचालकांच्या माध्यमातून राज्यशासनाला केंद्र शासनाकडून सलग 3 वेळा प्रथम क्रमांकाचा तर एकवेळा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार याच संगणक परिचालकामुळे मिळाला आहे. याच संगणकपरिचालकानी रात्रदिवस कामकरून शेतकरी कर्जमाफी योजना य��स्वी केली, 28 हजार ग्रामपंचायती मधील सुमारे 6 कोटी नागरिकांना 1 ते 29 प्रकारचे ऑनलाईन दाखले देणे, ग्रामीण भागातील लाखो नागरिकांचा प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणचा सर्व्हे,अस्मिता योजनेसह जनगणना,प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना,सध्या सुरू असलेले प्रधानमंत्री आयुष्यमान योजना यासह अनेक योजनेचे काम संगणक परिचालक करत असतात.\nसंगणक परिचालकाना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे 6 महीने ते 1 वर्ष मानधन मिळत नाही. मुंबई येथे झालेल्या आंदोलनादरम्यान 30 नोव्हेंबर 2018 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १० दिवसात बैठक घेऊन महाराष्ट्र आय.टी.महामंडळात घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते परंतु ८ महिने झाले तरी शासनाने निर्णय न दिल्यामुळे राज्यातील सुमारे 28 हजार ग्रामपंचायती, 351 पंचायत समित्या व 34 जिल्हा परिषदामध्ये कार्यरत असलेले सुमारे 22,500 संगणक परिचालक बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत. जो पर्यंत शासन मागण्या मान्य करणार नाही तो पर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन सुरुच राहणार असल्याचे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.\n१) राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती देणे.\n२)पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना नियुक्ती देण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाने मंजूरी दिली असून त्याचा शासन निर्णय काडून त्यांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून नियुक्ती द्यावी.\n३)सर्व संगणक परिचालकांचे मानधन 14 व्या वित्त आयोगातून न देता राज्य शासनाच्या निधीतून प्रती महिना किमान वेतन १५००० रुपये द्यावे.\n४)सर्व संगणक परिचालकांचे मागील एप्रिल 2017 ते जुलै 2019 पर्यंतचे सर्व थकीत मानधन देणे.\n५)ज्या ग्रामपंचायतीनी आपले सरकार प्रकल्पासाठी निधी दिला नाही तेथील संगणक परिचालकांचे एप्रिल 2017 ते जुलै 2019 पर्यंतचे सर्व मानधन शासनाने आश्वासन दिल्या प्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून करणे.\n६) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान (शेतकरी कर्जमाफी) योजनेचे मानधन देणे.\n७)प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण चे ऑनलाईन सर्व्हे केलेले मानधन मिळणे.\n८)नोटिस न देता कमावरून कमी केलेल्या संगणक परिचालकांना परत कामावर घेणे.\nagitationDevendra FadnavisPankaja Mundeआंदोलनदे��ेंद्र फडणवीसपंकजा मुंडे\nराज्यभरातील आंदोलक शेतकऱ्यांविरुद्धचे खटले मागे घ्यावीत; खंडपीठात जनहित याचिकेद्वारे विनंती\nफडणवीस पुन्हा आले, विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री झाले\nमनसेच्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचा हात; भाजपा नेत्यानं सांगितलं वेगळंच 'राज'कारण\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nगोपीनाथ मुंडे बसले होते त्याच जागी करणार पंकजा उपोषण\nसंपादकीय - बदल्यांचे राजकारण होते, पण...\nराज्य सरकार शंकरराव चव्हाण यांच्या नावे जलभूषण पुरस्कार देणार\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nफडणवीस पुन्हा आले, विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री झाले\nगड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आदित्य ठाकरे, रोहित पवारांचा पुढाकार\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांन��� संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nसंगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण आजच्या काळाची गरज : महेश काळे\nराज्य सरकार शंकरराव चव्हाण यांच्या नावे जलभूषण पुरस्कार देणार\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trackblog-news/hampi-1306509/", "date_download": "2020-01-23T13:42:41Z", "digest": "sha1:BWNC4RUJCWKHZHLX6YDMWBAHGMU6NMRC", "length": 42909, "nlines": 262, "source_domain": "www.loksatta.com", "title": "hampi | कथा एका दुर्लक्षित साम्राज्याची | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nकथा एका दुर्लक्षित साम्राज्याची\nकथा एका दुर्लक्षित साम्राज्याची\nहम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी.\nहम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी. आज तेथील ४० ते ५० किमी परिसरात भग्नावस्थेत असलेल्या विविध वास्तू पाहताना मन उद्विग्न होते.\nकर्नाटक राज्यातील बेलारी तालुक्यातील होस्पेट या मुख्य बाजारपेठ असलेल्या गावापासून १३ किमी अंतरावर असलेले हम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी. आज ४० ते ५० किमी परिसरात भग्नावस्थेत उभे असलेले महाल, देवदेवतांच्या मूर्ती, विविध दगडी कमानी, स्नानकुंडे, बाजारचा मुख्य रस्ता, बाजूने दुकानांच्या जागा, आसमंतातील टेकडय़ा, माळरान हे सर्व पाहताना मन उद्विग्न होते. यामागचा भव्यदिव्य गौरवशाली इतिहास चलतपटाप्रमाणे आपल्या डोळ्यासमोरून सरकत जातो.\nविजयनगर (विजयाची नगरी) हे दक्षिण भारतातील इ.स. १३३६ ते १५६५ काळातील बलाढय़ हिंदू साम्राज्य. राजा कृष्णदेवराय सम्राट असताना इ.स. १५०३ ते १५३० हा या साम्राज्याचा सुवर्णकाळ होता. त्याच काळात पोर्तुगीज प्रवासी डॉमीगो प्रेस हे शाही सम्राटाचे पाहुणे म्हणून हम्पीमध्ये राहिलेले. त्यांची रोजनिशी विविध भाषात उपलब्ध असून त्यातील वर्णन सुवर्णाक्षरात कोरून ठेवण्यासारखे आहे. ‘सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेले जगातील सर्वात उत्तम रईस शहर अशी त्याची ख्याती इराक-इराणपर्यंत होती.’ पर्शियन प्रवासी अब्दुल रझाक लिहितो, ‘‘माझ्या नेत्रांनी हम्पी इतके अप्रतिम शहर कुठेही पाहिलेले नाही किंवा त्याच्या तोडीचे दुसऱ्या कोणत्याही शहराचे नाव ऐकलेले नाही. अनेक टेकडय़ांवर वसलेल्या शहराला एकामागोमाग वर्तुळाकार बांधकाम केलेली सात कोटांची तटबंदी, भर बाजारात दिवसाढवळ्या चांदी, सोने, हिरे, माणके, केशर यांचे ढीगचे ढीग विक्रीसाठी. देशी परदेशी व्यापाऱ्यांच्या झुंडी याने बाजार फुलून जात असे. राज्याचा विस्तार थेट ओरिसापासून केरळपर्यंत होता. राजाजवळ सात ते आठ लाख खडे सैन्य होते. चलनात सोन्याची नाणी होती. विजयनगर म्हणजे सुवर्णनगरीच होती. पण इ.स. १५६० नंतर साम्राज्याची शोकांतिका सुरू झाली. इ. स. १५६५ तालीकोट (राक्षसतागडी) येथील बहामनी राज्ये व विजयनगर साम्राज्य यांच्यामधील घनघोर युद्धात विजयनगर राज्याचा दारुण पराभव झाला. शहरातील अनेक प्रासाद, देवळे, पुतळे, आलिशान घरे यांचा अघोरी नाश केला गेला. तलवारी, कुऱ्हाडी, हातोडे व दुसरे जे काही आयुध हाताला मिळेल त्याने अहोरात्र अघोरी कृत्य चालू होते. तीन महिने शहर लुटले जात होते. आगी लावून राजवाडे भस्मसात केले गेले. जे शिल्लक होते ते क्रूरकर्माच्या तोडण्यापलीकडचे होते. आजही त्या शिल्लक राहिलेल्या वास्तू दिमाखात उभ्या आहेत.’\n१५ ते २० किमी परिसरात पसरलेल्या या उद्ध्वस्त शहरात आपणास जागोजागी दिसतात अजस्र शिळा. हम्पीचे विरुपाक्ष शिवमं���िर आठव्या शतकापासून १६व्या शतकापर्यंत या साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान होते. राज्याचा उदय आणि अस्त याच्या साक्षीने झाला. राज्याचा विध्वंस झाला, पण मंदिर पूर्णपणे सुरक्षित राहिले हा एक योगायोगच. पंपातीर्थ स्वामीस्थल या नावाने ते प्रसिद्ध आहे. मंदिराचे पूर्वेकडील गोपूर १०५ फूट म्हणजे जवळजवळ दहा मजले उंच आहे. मध्यात विस्तीर्ण आयताकृती प्रांगण. त्यात अनेक गोपुरे आहेत. कृष्णदेवरायांच्या काळात ‘राज्याभिषेक मंडप’ व सर्वात लहान गोपूर बांधले गेले. मंडपाला नक्षीकाम व अलंकाराने मढविलेले १०० खांब आहेत. अलंकारांनी मढविलेला नंदी आहे. त्यावर आरूढ गिरिजाशंकराची मूर्ती आहे. राम, कृष्ण, विष्णू व शिव या अवतारांच्या अनेक कथा शिल्प माध्यमातून जिवंत केलेल्या आहेत.\nविजय चौक येथील राज्याभिषेक चौथरा ५३०० स्क्वे. फूट आहे. त्याला ४० फूट उंच कोरीव कामाची गॅलरी आहे. चौथऱ्यावरच्या पायाचे दगड अजूनही उत्तम स्थितीत आहेत. त्या काळात सर्व बाजूंनी गॅलरीला लाकडी खांबाचा आधार आहे. याला लागून दोन मजली भव्य हॉल ज्याला १०० खांब, दगडी जिने, आहेत. हिरव्या रंगाच्या क्लोराईट दगडाच्या चौथऱ्याला मागून शिरण्यास गोलाकार दगडी जिना आहे. बाजूने चोर खोल्या आहेत. या जागेवरून आपल्या राण्या व दासी या लवाजम्याबरोबर राजा विजयादशमी सोहळा पाहत असे. राण्यांना दागिन्यांचे वजन इतके होत असे की त्यांच्या वजनाने त्यांना धड उभेही राहता येत नसे. अब्दुल रझाकने याचे वर्णन लिहून ठेवले आहे.\nबाजूच्या भिंतीवर युद्धावर जाणाऱ्या सैनिकांचे जथे, देखणे घोडे, उंट, नर्तिका, पर्शियन टोप्या घातलेले लांब दाढीवाले परदेशी प्रवासी या सर्वाचे कोरीव कामातील देखावे पाहून आपण थक्क होतो. होळीच्या सणात नर्तिकांच्या हातात रंगाने भरलेल्या पिचकाऱ्या व त्यांच्या चेहऱ्यावरील दिसणारा जोश इतका जिवंत उभा केलेला आहे की जणू आपल्यासमोर खेळ चालू आहे असे वाटते. वाघ, बिबटे, नीलगाई, मगरी यांच्या शिकारीची शिल्पे, व शिकाऱ्याच्या चेहऱ्यावरचे भेदक क्रूर भाव अचूक टिपलेले आहेत.\nराजाच्या पदरी असलेले लक्षावधी सैनिक, हजारो सजविलेले अरबी घोडे, हत्ती, संपूर्ण शस्त्रागार या विजय चौकात परदेशी पाहुण्यांसमोर समारंभपूर्वक दाखवले जात असे. याला लागूनच दोन ते तीन हजार स्क्वे. फूट जागेत २५० फूट खोल कुंड असून त्याला १०० ते १२५ आखीव पायऱ्या आहेत. राजा पवित्र मूर्तीना या कुंडात स्नान घालत असे. या कुंडाला लागून राजवाडय़ाच्या भग्नावशेषाचा भला मोठा ढीग पसरलेला दिसतो.\nसासवकेलु गणपती मूर्ती मोहरीच्या दाण्यासारख्या दगडाची बनलेली असून जवळजवळ २० ते २२ फूट उंच आहे. तिच्या चारी बाजूंनी मखराचे खांब आहेत. समोर बसलेला मूषक वेगळ्या दगडाचा आहे. याच मूर्तीच्या पाठी एका नटलेल्या स्त्रीची प्रतिमा याच दगडात बसवलेली आहे. तर दुसरी गणपती मूर्ती कड्लेकलू नावाने ओळखली जाते. ही मूर्ती १७ फूट अखंड दगडात कोरलेली आहे. तिच्या सर्व बाजूला विविध आकारांचे गुळगुळीत दगड पडलेले आहेत. बहुधा अर्धवट बांधलेल्या मंदिराचे दगड असावेत. या टेकडीवर असलेल्या गणपती मूर्तीच्या खालच्या बाजूस हम्पी बाजाराची जागा असून त्यामध्ये रुंद आखीव रस्ते व दोन्ही बाजूंस दुकानांच्या गाळ्याचे चौथरे आहेत तिथे हिरेमाणके उघडय़ावर विकण्यास असत. तेव्हा परदाओ हे सोन्याचे गोल चलनातले नाणे होते. त्याच्या एका बाजूस दोन प्राण्यांची चित्रे व दुसऱ्या बाजूस राजाची मुद्रा आहे. नाणी पाडणारी टांकसाळ एका भव्य बंदिस्त इमारतीत आहे. आज हा परिसर थडग्यासारखा आहे. एके काळी येथून सोन्याचा धूर शहरावर पसरत होता. ही नाणी कमलापुरा दालनात पाहता येतात.\nलक्ष्मी नरसिंह (उग्र नरसिंह ) हे २२ फूट उंचीचे भव्य शिल्प मूर्तिकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. विष्णूचा अर्धमानवी व अर्धसिंहाचे तोंड असलेला अवतार, सात तोंडी आदिशेषावर स्थानापन्न झालेला तर एका मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. मूर्तीची तोडफोड अशी विचित्र झालेली आहे की लक्ष्मीचे फक्त हातच कमरेभोवती दिसतात. मूर्तीच्या आसपास पडलेले महाकाय आकाराचे दगड पाहिल्यावर लक्षात येते की हे संपूर्ण तोडणे किती कठीण होते. आणि म्हणूनच आजही हे शिल्प चांगल्या स्थितीत आहे. मूर्तीसमोर अखंड दगडातील शिवलिंग असून त्याचा तळ सतत पाण्याखाली असतो.\nराजघराण्यातील स्त्रियांना एकत्रित राहण्याचा महाल म्हणजे झेनाना तटबंदी. याची जाडी वरवर कमी होत गेलेली. कमानीवरील सर्व कोरीव कामाची बांधणी हिंदू मुस्लीम संस्कृतीचा उत्कृष्ट मिलाफ आहे. १४ कमानी इतक्या सरळ रेषेत आहेत की शेवटच्या कमानीतून दिसणारा उजेड अनुभवणे वर्णनातीत आहे. महालाच्या बाजूस दोन उंच टेहळणी बुरूज आहे. त्यातल्या विविध कोनाडय़ांतून चोहोबाजूंच्या प्रदेशावर कडक नजर ठेवता येत असे. महालाची बांधणी अशी केलेली आहे की बाहेरून आतील स्त्रियांच्या हालचाली अजिबात कळत नसत. या जागी पुरुषांना प्रवेश नसे व सुरक्षिततेची जबाबदारी तृतीयपंथी सेवकांची असे. दोन पोर्तुगीज प्रवाशांनी लिहिलेल्या रोजनिशीतील याबाबतचे वर्णन वाचताना आपल्या डोळ्यासमोर सुवर्ण महाल उभा राहतो. त्यामध्ये नृत्यशाळा होती ज्याला १०० खांब व प्रत्येकावर विविध नृत्यमुद्रा कोरलेल्या होत्या. महालात चांदीचे झोपाळे, व छताला सोन्याचा मुलामा, पलंगांना सोन्याच्या दांडय़ा व मोत्याचे जाळीदार नक्षीकाम, हा लिहून ठेवलेला दस्तऐवज विजयनगर इतिहासाचा मानबिंदू आहे.\nकमळाच्या आकाराचा लोटस महाल हे अतिशय उत्तम स्थितीत राहिलेले शिल्प आहे. बदामी पिंगट रंगाच्या मुलायम दगडाचे खांब व कमानी मुस्लीम शिल्पकलेसारख्या तर लाकडी खिडक्या जैन पद्धतीने कोरलेल्या आहेत. छताला गोपुराच्या आकाराचे कळस आहेत. या जागी राण्या सांस्कृतिक कार्यक्रम पाहत.\nहत्तींना ठेवण्याकरता हजार ते १२०० फूट लांब उत्तम दगडी महाल होता. ज्याला ११ मोठाली दालने होती. प्रत्येक दालनाचा घुमट वेगळ्या आकाराचा असे. नक्षीकामाची पद्धत प्रत्येकाची वेगळी असे. घुमटाच्या आतील बाजूने लटकवलेले अजस्र लोखंडी हूक, ज्याच्या आधाराने जाड दोरखंडाने हत्तींना बांधून ठेवत. या वस्तू समोरील भव्य दालनात माहूत व पहारेकरी राहात. राणी महालाइतकेच हत्ती महालाचे महत्त्व होते.\nहिंदू वास्तू पद्धतीने बांधलेले उत्तम देवळाचे प्रतीक आहे हजारा राम मंदिर. प्रत्येक राजाचे हे पूजा करण्याचे पुरातन मंदिर होते. कृष्णदेवरायाच्या काळात त्याचे भव्य शिल्पात रूपांतर झाले. १०० फूट लांब २०० फूट रुंद चौथऱ्यावर बांधलेले हे मंदिर विष्णूच्या दहा अवतारांतील एक म्हणून प्रसिद्ध आहे. रामायण व महाभारतातील अनेक प्रसंग चित्रस्वरूपात सर्व भिंतीवर चितारलेले आहेत. काळ्या गुळगुळीत दगडाच्या खांबावरील कोरलेल्या मूर्ती व बारीक नक्षी लक्षणीय आहेत. काळ्या घोडय़ावरील विष्णूचे रूप म्हणजे कलियुगाचा संकेत आहे. कल्याण मंदिरला अनेक खांब असून प्रत्येकावर रामायणातील विविध प्रसंग मूर्ती स्वरूपात असून त्यात नर्तिकांचे जथे, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, सैनिकांच्या शिस्तीत चालणाऱ्या पलटणी, सजवलेले हत्ती असं प्रत्येक शिल्प आहे. बाजूला मोतिया रंगाचे अजस्र दगड अस्ताव्यस्त पडले आहेत.\nविठ्ठल मंदिर हे हम्पीमधील सर्वात भव्य दिव्य शिल्प आहे. जगातील एक महान शिल्प म्हणून याची गणना होते. विठोबा हे मराठी लोकांचे कुलदैवत. हे महाराष्ट्र भूमी बाहेर साधारणपणे दिसत नाही. विठोबा हा कृष्णाचा अवतार त्यामुळे पुरातन कालापासून पुजले जाणारे दैवत. इ. स. १५१३ ते १५६४ पर्यंत या मंदिराचा जीर्णोद्धार २३ वेळा झाल्याची नोंद आहे. मुख्य चौथरा अजस्र दगडाचा असून त्यावर मंदिर उभे असून त्याला तीन मुख्य दरवाजे आहेत. देवघरात विठ्ठलमूर्ती आहे. सर्व बाजूंनी लांब व्हरांडे आहेत. त्याच्या प्रत्येक खांबावर कोरीव काम आहे. भिंतीवर रामायण महाभारतातील रंगविलेले प्रसंग आहेत. प्रवेशद्वाराजवळ दगडी हत्ती काही भागात तुटलेला आहे. लागून अतिभव्य कल्याण मंडप आहे, ज्याच्या खांबांची गणती करणे कठीण आहे. प्रत्येक खांबावर विविध देवता व प्राण्यांची कोरीव शिल्पे आहेत. इथे राजघराण्यातील लग्ने होत असत.\nमंदिर आवारात ३० ते ३५ फूट उंचीचा अतिभव्य कोरीव काम केलेला दगडी रथ असून तो प्रथमदर्शनी एकसंध दगडातून कोरलेला आहे असे वाटते, पण तो अनेक दगडांनी इतका व्यवस्थित सांधलेला आहे की ते सांधे बारकाईने पाहिल्याशिवाय दिसत नाहीत. रथाची अजस्र दगडी चाके व त्यावरील वर्णनातीत कोरीव नक्षीकाम, मधील आरीचा दांडा, रथाच्या दोन बाजूंस दगडी हत्ती. मध्यात दगडाची पण लाकडाचा भास होणारी शिडी आहे. एकेकाळी हा रथ फिरवीत असत. हम्पीचे हे एक महान शिल्प आहे. मंदिराच्या मागील बाजूस अनेक मोडलेल्या खांबांचा व तुटलेल्या मूर्तीचा भला मोठा ढिगारा असून त्यामधून कमलापुरा गावाकडे जाणारा जुना दगडी बझार रस्ता आहे.\nहम्पीत शिरण्याच्या मुख्य रस्त्यावर अंदाजे ७० ते ९० फूट उंचीच्या दोन अजस्र शिळांची नैसर्गिक कमान झालेली आहे. तिचे दगड म्हणजे दोन बहिणी राज्याचे सरंक्षण करीत आहेत अशी दंतकथा आहे. अशा विविध आकारांच्या शेकडो शिळा परिसरात आहेत.\nराजमहाल व बाजूच्या परिसरात दगडी पन्हाळी पसरलेल्या पण कोठेही पाण्याचा मोठा हौद दिसत नाही किंवा या पन्हाळी तुंगभद्रा नदीच्या पात्रापर्यंत गेलेल्या दिसत नाहीत. बहुधा जवळपास विहिरी असाव्यात व त्यातले पाणी पखालीने पन्हाळीत ओतले जात असावे. पन्हाळींचे पाणी महालांत खेळवले जात असावे.\nहेमकुटा टेकडीवर जैन पद्धतीच्या ��ंदिरांचा समूह असून कळसाचा आकार पिरॅमिडसारखा आहे. त्यात हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आहेत. जैन साधूंचे नग्न अवस्थेतील पुतळे, हत्ती, सिंह व विविध प्राण्यांचे केलेले कोरीव काम संमिश्र संस्कृतीचे दर्शन दिसते.\nराज्यरोहणाच्या राजतुलेचे वेळी महत्त्व असे. दोन कोरीव उंच कमानीच्या आकाराच्या तुला आजही उभ्या आहेत. इथे राजाची सोनेमाणकांनी तुला करून ते समारंभपूर्वक दान केले जात असे.\nराणी महालाच्या आत शिरल्यावर मध्यात प्रशस्त पायऱ्या असलेला स्नानाचा भव्य हौद आहे. मध्यात कमळाच्या आकाराची कारंजी आहेत. चोहोबाजूंनी तीन मजले असलेल्या गॅलऱ्या आहेत. त्याला लागून राण्यांची दालने आहेत. या जागेत राण्या व दासी स्नानाचा आनंद लुटत.\nराजघराण्यातील स्त्रियांना सतीची प्रथा काटेकोरपणे पाळावी लागे. हा फार मोठा समारंभ असे. सती जाणाऱ्या स्त्रियांच्या कोरीव मूर्तीवरील चेहऱ्यावरचे भीतिदायक भाव, त्यांच्या मागून वाजत गाजत जाणारी मिरवणूक हे दर्शविणारे सती स्मारक मन हेलावून टाकणारे आहे.\nअसे विजयनगर साम्राज्य व त्याचे भग्नावशेष याचे उत्खनन १८५६ मध्ये ब्रिटिश अभ्यासक ग्रॅहम ग्रीनलॉ यांनी प्रथम केले. त्या वेळच्या कामाचे त्यांनी काढलेले फोटो आजही पाहण्यास मिळतात. पण पुढील १०० वर्षे या सर्व कामाकडे दुर्लक्ष झाले. यानंतर पुढे १९७६ सालात भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे हम्पी राष्ट्रीय प्रकल्प आखला गेला. अनेक तज्ज्ञ व विजयनगर साम्राज्याचे अभ्यासक यांच्या मदतीने युद्ध पातळीवर काम सुरू झाले. ४० ते ५० किमी परिसरात एकाच वेळी उत्खनन चालू होते. काही वास्तू उत्तम स्थितीत होत्या, तर काहींची आधुनिक पद्धतीने डागडुजी केली गेली. या भव्य कामाचे रंगीत फोटो कमलापुरा म्युझियममध्ये पाहता येतात. १९८८ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा असलेले ऐतिहासिक साम्राज्य म्हणून मान्यता दिली व तेंव्हापासून हम्पी हे जगात एक महत्त्वाचे वारसा स्थान म्हणून नोंदले गेलेले आहे. इथे अनेक परदेशी व देशातील अभ्यासक भेट देतात, यावर अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.\nकमलापुरा म्युझियममध्ये हा सर्व इतिहास उलगडत जातो. पहिल्या दालनात हम्पी शहराची अप्रतीम प्रतिकृती केलेली असून पुढील दालनात उत्खननात मिळालेली अनेक दगडी शिल्पे, भांडी, हत्यारे, दागिने, चलनातील सोन्याची नाणी संपूर्ण माहितीसह���त मांडलेली आहेत. एका दालनात शैव पंथीय मूर्ती वीरभद्रा, भैरव, भिक्षआत्मन, महिषासुरमर्दिनी, शक्तीगणेशा, कार्तिक, दुर्गा अशा अनेक देवदेवता विराजमान झालेल्या असून मध्यात देवळाची प्रतिकृती, गाभाऱ्यात शिवलिंग नंदी, आणि संपूर्ण देवळाला केलेली नेत्रदीपक रोषणाई पाहून मन आनंदून जाते.\nमुख्य प्रवेशद्वारासमोर कृष्णदेवराय व त्याच्या दोन राण्यांचे अतिशय रेखीव पुतळे डोळ्याचे पारणे फिटवितात. या राजांनी दक्षिणेतील अनेक हिंदू देवस्थानांना भेट देऊन सोने, हिरे, माणके यांच्या राशीच्या राशी भेट दिल्या. संपूर्ण दक्षिणेत हिंदू धर्माला राजाश्रय मिळाला. हम्पी शहराची स्थापना झाल्याचे ७७ शिलालेख या परिसरातील खेडय़ात मिळाले. त्यावरून बराच इतिहास कळण्यास मोलाची मदत झाली. राजा उत्तम कवी आणि साहित्याचा जाणकार होता. त्याचे संस्कृत ग्रंथ उपलब्ध नाहीत पण तेलगु भाषेतील त्याने लिहिलेले प्रसिद्ध काव्य अमुक्थम्ल्लदा विष्णूचीत्थामू हे आजही प्रचलित आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n3 पाण्याखालचं जग अनुभवताना…\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/IDEA-MAN/2594.aspx", "date_download": "2020-01-23T13:49:23Z", "digest": "sha1:CQKSX7NK7INLNZRGVTNITFBSTLKEWKON", "length": 21110, "nlines": 197, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "IDEA MAN", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nपॉल अ‍ॅलन...मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक...विद्यार्थी दशेपासूनच संगणकाची जबरदस्त ओढ...त्या ध्यासातूनच बिल गेट्सबरोबर मायक्रोसॉफ्टची केलेली स्थापना...मायक्रोसॉफ्टचे चढ-उतार...बिलबरोबरचे व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवरचे संबंध...मायक्रोसॉफ्टमधून बाहेर पडल्यावर बास्केटबॉल, अंतरिक्ष, संगीत, मेंदू संशोधन इ. क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण संचार...पॉलनी कॅन्सरशी दिलेला लढा...अशा महत्त्वपूर्ण घटनांची रेलचेल असलेलं पॉल अ‍ॅलन यांचं वाचनीय आणि प्रेरणादायक आत्मकथन आहे ‘आयडिया मॅन.’\nयशस्वी व्यक्तीचा प्रभावी स्मृतिपट... बिल गेट्सच्या जोडीनं ‘मायकोसॉफ्ट’ कंपनीची स्थापना केलेले पॉल अ‍ॅलन यांनी लिहिलेल्या ‘आयडिया मॅन’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा त्याच नावाने मराठी अनुवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. एका सामान्य अमेरिकी कुटुंबातल्या मुलला पुढे जगाच्या इतिहासातल्या श्रीमंताच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळाला, त्याची कथा लेखकाने रंजकपणे मांडली आहे. आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर लेखकाने त्या काळचं चित्र कसं कायमचं पालटून टाकलं, त्याबद्दलची ही साध्या, सोप्या भाषेत सांगितलेली कथा वाचनीय झाली आहे. सॉफ्टवेअरशिवाय विमानोड्डाण आणि इतरही अनेक क्षेत्रांत लेखकाने मारलेल्या विजयी भराऱ्यांची तसेच त्यांच्या आयुष्यातील बिकट प्रसंगांचीही ही कथा आहे. लेखकाच्या बुद्धिमत्तेची आणि औदार्याची झलक पुस्तकात जागोजागी जाणवत राहते. ...Read more\nशंकर पाटील यांच्या गावाकडच्या खुसखुशीत कथा. तऱ्हेवाईक, इरसाल माणसं या कथांमधून आपल्याला भेटतात. अर्धली आणि मागणी या दोन कथा मात्र गंभीर, हृदयस्पर्शी आहेत.\n- संजय वैशंपायन, 21/1/2020\nआशयाने परिपूर्ण रिक्त कथासंग्रह भारतातून अमेरिकेत स्थायिक होऊन पुढची पिढी हाताशी आणि तरी भारतीयत्वाची नाळ तुटत नाही हेच खरं आणि अशाच प्रकारच्या भावना व विचार मूळच्या रत्नागिरीकर मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर, यांनी त्यांच्या स्वतंत्रपणे प्रकाशित झालेल्या‘रिक्त` या कथासंग्रहामधील कथांमधून मांडल्या आहेत. लेखिकेचा ‘मेल्टिंग पॉ` हा पहिला कथासंग्रह. त्याची फार मोठी चर्चा झाली होती. कोमसापचा लेखिकेचा पुरस्कारही या पुस्तकाच्या मध्यमातील सृजनासाठी लेखिकेला प्रा���्त झाला आहे. यामुळे ‘रिक्त` या संग्रहातून मोठ्या अपेक्षा होत्याच आणि त्या पूर्ण होतात, असंच म्हणावं लागेल. मुखपृष्ठ पाहताच यामधील कथा नव्या युगाच्या, नव्या धाटणीच्या असणार असंच वाटतं. ‘रिक्त` कथासंग्रहातील कथाविषय, पात्र, घटना, काळ यांचे निराळे संदर्भ घेऊन येतात आणि त्यामुळेच दीर्घ काळ मनात रेंगाळत राहतात. पात्रांचा कथेतील घटनांबद्दल स्वत:चा दृष्टीकोन हेही कथांचं वैशिष्ट्य. वाटेत घडलेल्या घटनेने बदललेलं आयुष्य, आईच्या निधनानंतर परदेशातून आलेली ती, स्वत:ची ओळख पटलेल्या दोन मुलींमुळे त्यांच्या घरात उठलेलं वादळ, मुलीवर आपल्या हातून अन्याय झाला हे अखेर तिच्यासमोर कबूल करणारे वडील, शाळकरी मुलाला त्याच्या पालकांनीच शाळेत प्रवेश घ्यावा असं वाटायला लागणारं वास्तव, जातिभेद करायचा नाही, या निश्चयाने वेगळं पाऊल उचलणारी तरुणी, आई-वडिलांच्या घटस्फोटाचं सावट मनावर असताना लग्न केलेली युवती, समाजसेवेच्या अनुभवातून झालेली द्विधा मन:स्थिती, अनाथ मुलासाठी एका तरुणीने उचललेलं अनोखं पाऊल, घरातील ‘फूकट` गेलेला मुलगा, अशा असंख्य विषयांमधून व्यक्तिरेखांचं बारीक निरीक्षण कथेतील पात्रापात्रांतून डोकावत राहतं. सारीच पात्रं वाचकाला अलगद त्या त्या काळात नेऊन सोडतात, कथेतील काळाशी, वातावरणाशी वाचक नकळत एकरूप होऊन जातो. ‘रिक्त` कथासंग्रहातील प्रत्येक कथा ‘पुढे काय’ ही उत्कंठा वाढवणारी आणि पुढील कथेबद्दल उत्सुकता ताणणारी आहे; पण पहिल्याच ‘पाश’ या कथेमध्ये निखळ कोकणातील धोपेश्वरमधील कुटुंबाची घरातील सदस्यांमुळे झालेली परवड आणि नंतर ते रक्ताच्या नात्यांचे पाश तुटताना व तोडताना झालेली तडफड फार उत्कटपणे मांडली आहे. हा कथासंग्रह १३ भरगच्च कथांचा आहे. यामुळे सर्वच कथांबद्दल स्वतंत्रपणे लिहिणे शक्य होणार नाही; परंतु त्यातील उल्लेखनीय ‘अमरचा दिवस’ टिपिकल झोपडपट्टीतील वातावरणात वाढणार्या मुलांची घुसमट, प्रगतीची आस अन् परीस्थितीचा तणाव ही संपूर्ण मध्यमवर्गीय वाचकाला अनभिज्ञ परिस्थिती मांडण्यात व त्यातील काळीज पिळवटून टाकणारी वस्तुस्थिती अत्यंत प्रखर तीव्रतेने शब्दबद्ध करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. मोगरेबार्इंच्या रूपाने सुशेगात मध्यमवर्गीय स्थिती आणि सुटू न शकणार्या परिस्थितीच्या प्रश्नांची उकल शोधणार्या मंगलातार्���ंच्या भांबावलेपणाची मांडणी सुरेखच साधली आहे. ‘संभ्रम’चा कथाविषय, खरंतर लेखिकेचं प्रोफाईल पाहिलं तर अनवट वाटणारा. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मानवी गिनीपिग्ज उपलब्ध करून देण्याचा वेगळा व्यापार, त्यातील प्रश्न आणि सज्जन मनाला पडणारे प्रश्न फार धाडसाने मांडण्यात आले आहेत. कथा जरी मीना- चेतनची असली तरी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आक्रमणात माणसांचा प्रयोग म्हणून वापर करण्याच्या प्रवृत्तीचा फायदा घेणाNयांचा उद्योग कथापटावर मांडण्यात आला आहे. ‘समाधान’ ही कथा ५५ ते ७० या कालखंडातील असल्याचे निश्चितपणे वाटते. अशा पाश्र्वभूमीवर कमू, गीताई, आबा या व्यक्तिरेखा थोडक्या लेखनात अतिशय समर्थपणे लेखिका उभ्या करते. वर्षाला बावन्न चित्रपट सावत्र मुलीला दाखवणारी गीताई आणि सावत्र मुलीची आत्या सुधा यांचे नातेसंबंध, त्यांची अपरिहार्यता उभी करण्याचे शिवधनुष्य लेखिकेने समर्थपणे पेलले आहे. भरगच्च आशयमूल्य असणार्या १३ कथा समाविष्ट असणार्या या कथासंग्रहाचं नाव ‘रिक्त’ का, याचं उत्तर या संग्रहातील शेवटची कथा ‘रिक्त’ हे आहे. वयात येणार्या अमिताकडे सगळ कुटुंब लक्ष देत असूनही शाळेतील मुलांचं चिडवणं मनाला लागतं आणि मनोरुग्ण व्हावं अशा परिसीमेने अमिता अन्न उलटून टाकणं, अवाजवी एरोबिक्स करते. युरोपात राहण्याचे भारतीयांवर होणारे मानसिक परिणाम बारीक बारीक कंगोर्यासह समर्थपणे मांडणारी कथा म्हणजे ‘रिक्त.’ खरंतर संग्रहातील सर्वच कथा परिपूर्ण आहेत; परंतु लेखिकेच्या मते यातील परमोच्च कथा ‘रिक्त’ असावी आणि त्यामुळेच संग्रहाला ‘रिक्त’ नाव दिलं असावं. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक अतिशय व्यावसायिक पद्धतीने प्रकाशित केलं आहे. सुरेख मुखपृष्ठ, छान टाईप व कागद देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचा वापरल्याने वाचताना बरं वाटतं. लेखिकेच्या निरीक्षणाचा, स्मरणाचा आणि सगळा एकत्रित परिणाम देणारं लिखाण फार आश्वासक आणि साहित्य जगात उज्ज्वल भवितव्य निश्चित करणारं आहे. खरंतर संग्रहातीलच एखाद्या कथेचं नाव संपूर्ण कथासंग्रहाला देण्याऐवजी स्वतंत्र ओळख ठरावी, असं नाव देणं गरजेचं वाटतं आणि बर्याच कथा या छोटी कादंबरी होण्याच्या जवळपास असल्याने भविष्यात लेखिकेने आपल्या शैलीमधील कादंबरी लेखनाचा टप्पा गाठावा, असं वाटणं साहजिकच एकंदरीत काय, तर भरगच���च आशयाचा ‘रिक्त’ कथासंग्रह आपल्या संग्रहात हवाच. आणि हो, पुन: वाचताना देखील कंटाळा नाही येत एकंदरीत काय, तर भरगच्च आशयाचा ‘रिक्त’ कथासंग्रह आपल्या संग्रहात हवाच. आणि हो, पुन: वाचताना देखील कंटाळा नाही येत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://godan.in/index.html", "date_download": "2020-01-23T13:12:48Z", "digest": "sha1:SADLHBFUIZ3VZ77WWNAG7URTWQBQMAMS", "length": 5268, "nlines": 86, "source_domain": "godan.in", "title": "Welcome to Godan.in", "raw_content": "\nगोचर भुमी विकास अभियान\nगोग्रासदान-गोचर भूमी-गोशाळा विकास प्रकल्प\nलाल कंधारी गोवंश (मराठवाडा)\nगोदान.इन या संकेतस्थळावर आपले स्वागत...\nनिसर्गसंपन्न व समृद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील धडपडणा-या युवकांच्या व शिक्षकांच्या चळवळीला आलेलं मूर्त स्वरुप म्हणजे ‘नवजीवन विकास सेवा संस्था’. रायपाटण या राजापूर तालुक्यातील प्रगतशील गावात संस्थेची २६ नोव्हेंबर २००९ रोजी नोंदणीकृत होऊन स्थापना झाली.\nभारतीय परंपरेनुसार दानाचे महात्म्य अत्यंत थोर आहे. शेतषु जायते शुरा:, वक्ता दशसहस्त्रेवु दाता भवति वा न वा||\n'नवजीवन विकास सेवा संस्था' या स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गोवंशसंवर्धन व गोपालन...\n'भारतीय गोवंश संवर्धन करताना पारंपरिक दृष्टिकोनाला व्यावसायिकतेची जोड द्यायला हवी\nगोचर भुमी विकास अभियान\nगोग्रासदान-गोचर भूमी-गोशाळा विकास प्रकल्प\n\"लाल कंधारी' गोवंश (मराठवाडा)\n'नवजिवन विकास संस्‍था रायपाटन'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/tag/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2020-01-23T15:13:05Z", "digest": "sha1:UUHF3UJR3ZX6FO6TEDR24YGDWBDB6INB", "length": 4656, "nlines": 71, "source_domain": "hwmarathi.in", "title": "मॅन्चेस्टर – HW Marathi", "raw_content": "\nFeatured आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताचा १८ धावांनी पराभव\nमॅन्चेस्टर | आयसीसी विश्वचषक स्पर्धेत मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव करत न्यूझीलंडने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. न्यूझीलंडने दिलेल्या २४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघचा २२१...\nfeaturedICC World CupIndiaManchesterNew Zealandआयसीसी विश्वचषक स्पर्धान्यूझीलंडभारतमॅन्चेस्टर\nरंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही \nसीएए-एनआरसीला राज ठाकरेंचे पूर्ण समर्थन, लवकरच अमित शहांना भेटणार\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nरंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही \nसीएए-एनआरसीला राज ठाकरेंचे पूर्ण समर्थन, लवकरच अमित शहांना भेटणार\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://pune.wedding.net/mr/album/3240813/", "date_download": "2020-01-23T15:14:18Z", "digest": "sha1:GT2WMSMT6Q67U55WBOTHF7ZCED23YF2C", "length": 2673, "nlines": 52, "source_domain": "pune.wedding.net", "title": "पुणे मधील बॅन्क्वेट हॉल Poonam Hotel चा \"ठिकाणाची फोटो गॅलरी\" अल्बम", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स एम्सीज लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट मेंदी अॅकसेसरीज भाड्याने तंबू फोटो बूथ डीजे केटरिंग केक्स इतर\nशाकाहारी थाळी ₹ 275 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 300 पासून\n2 अंतर्गत जागा 180, 400 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\n₹ 300/व्यक्ती पासून किंमत\n200, 200, 600 लोकांसाठी 3 अंतर्गत जागा\n₹ 290/व्यक्ती पासून किंमत\n50, 50, 300 लोकांसाठी 3 अंतर्गत जागा\n₹ 599/व्यक्ती पासून किंमत\n40, 80, 130, 300 लोकांसाठी 4 अंतर्गत जागा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 3 चर्चा\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,71,962 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/election-commission-exit-poll-ban/", "date_download": "2020-01-23T14:15:04Z", "digest": "sha1:CDKOMGMOWUYFLJ447QJ3GVIGZTX4V6BZ", "length": 16771, "nlines": 238, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "निवडणूक आयोगाची एक्झिट पोलवर बंदी", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nकुकडी कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू; अंतिम यादी 17 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार\nसिक्युरिटीगार्ड ने सुपरवायझरची कोयत्याने वार करून केली हत्या ; एमआयडीसीतील क्रॉम्टन कंपनीमधील घटना\nई पेपर- गुरुवार, 23 जानेवारी 2020\nPhoto Gallery : मेट, भुजबळ नॉलेज सिटी मध्ये अवतरली शिवशाही\n2 फेब्रुवारी रोजी रंगणार ‘योगाथॉन-2020’\nबिबट्याच्या संचाराने दाढेगावकर भयभीत\nDeshdoot Impact : अवैध धंद्याबाबतचे वृत्त झळकताच पोलिसांचे ठिकठिकाणी छापे\nजळगाव : प्रजासत्ताक दिनी जवान फौंडेशनतर्फे “अशफाकराम” एकपात्री प्रयोगाचे आयोजन\nजळगाव : भाजपा महापौर पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा\nपारोळा : महामार्गावर पिकअप व टँकरची धडक ; दोन ठार, दोन जखमी\nजळगाव : खुबचंद साहित्यांवरील हल्लाप्रकरणी आणखी दोघांना अटक\nधुळे : चिमठाणेनजीक ट्रक उलटला, अनेकांनी दारूचे बॉक्स नेले वाहून\nसोनगीरात एकाला जिवंत जाळले, तिघांना अटक\nधुळे : पैशाच्या वादातून एकाला जाळले ; सोनगीर गावात तणाव, तिघे ताब्यात\nरस्त्यावर दारूचा महापूर : दारुडे झिंगाट…\nशहादा : युवारंगमध्ये एम.जे.महाविद्यालयाला विजेते तर प्रताप महाविद्यालयाला उपविजेते पद\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरेंच्या उपस्थितीत आज ‘युवारंग’चा समारोप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या\nनिवडणूक आयोगाची एक्झिट पोलवर बंदी\nनवी दिल्ली- भारतीय निवडणूक आयोगाने आज (मंगळवारी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय जाहीर केला आहे. 21 ऑक्टोबर रोजी, महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसह 17 राज्यांमधील 51 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांसाठी तसेच, महाराष्ट्रातील सातारा व बिहारमधील समस्तीपुर येथील लोकसभेच्या जागेसाठी देखील मतदान होणार आहे. यादिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत एक्झिट पोल दाखवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यांसदर्भात ट्विट निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी केले आहे.\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nबंदी असतानाही चायना मांजाचा सर्रास वापर\nजिल्ह्यात आजपासून नायलॉन मांजा बंदी; निवासी उपजिल्हाधिकार्‍यांचे फौजदारीचे आदेश\nरँटेडाईनचा समावेश असणाऱ्या पित्तनाशक गोळ्यांवर बंदी\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nBreaking# कुरकुंभ एमआयडीसीत आगडोंब अख्ख गाव खाली, पळापळ\nकिरकोळ कारणावरून शेडगाव येथे सख्ख्या भावाला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nमुख्यमंत्र्यांच्या ता��्यावर शाईफेक करणार्‍या शर्मिला येवलेविरुद्ध गुन्हा दाखल\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपाटणादेवी यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ : निसर्ग सौंदर्याने परिसर फुलला\nआवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\nराज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ\nशिवभोजन योजनेसाठी तीन महिन्याकरिता ६. ४८ कोटी रुपयांचे अनुदान\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\nराज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ\nशिवभोजन योजनेसाठी तीन महिन्याकरिता ६. ४८ कोटी रुपयांचे अनुदान\nबंदी असतानाही चायना मांजाचा सर्रास वापर\nजिल्ह्यात आजपासून नायलॉन मांजा बंदी; निवासी उपजिल्हाधिकार्‍यांचे फौजदारीचे आदेश\nरँटेडाईनचा समावेश असणाऱ्या पित्तनाशक गोळ्यांवर बंदी\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/08/blog-post_103.html", "date_download": "2020-01-23T15:40:44Z", "digest": "sha1:3HZQFH3B2VMQMFKLNHZ5W3GZBUZN6VXM", "length": 5083, "nlines": 71, "source_domain": "www.idainik.com", "title": "संतप्त विद्यार्थ्यांनी रोखल्या बसेस", "raw_content": "\nआपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...\nसंतप्त विद्यार्थ्यांनी रोखल्या बसेस\nओझर्डे : वारंवार एसटीची मागणी करुनही स्वतंत्र एसटी सुरु केली जात नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांसह खानापूर ग्रामस्थांनी सोमवारी वाई आगाराच्या एसटी बसेस रोखल्या. वाई आगाराने स्वतंत्र वाई ते खानापूर एसटीसेवा सुरु करावी, अन्यथा दररोज एसटी रोको आंदोलन करण्याचा इशा���ा यावेळी खानापूर ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी दिला.\nवाठार ते वाई ही एसटी ओझर्डे, खानापूर या मार्गाने वाई येथे येते. वाठारहुन येत असताना ही एसटी ओझर्डे येथेच प्रवाशांनी फुल्ल होत असते. त्यामुळे खानापूर येथील ग्रामस्थांना तसेच विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. एसटी थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. एसटीचा पास असतानाही एसटी थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. याबाबत खानापूर ग्रामस्थांनी तसेच विद्यार्थ्यांनी वारंवार वाई आगाराकडे खानापूर ते वाई अशी स्वतंत्र एसटी सेवा सुरु करण्याची मागणी केली आहे. मात्र आगार व्यवस्थापनाकडून ग्रामस्थांच्या या मागणीला नेहमीच केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसह सोमवारी सकाळी वाई आगाराच्या एसटी बसेस अडवूण धरल्या. एसटी अडविल्यामुळे या मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.\nवाई आगार व्यवस्थापनाकडे वारंवार मागणी करुनही स्वतंत्र एसटी सेवा सुरु होत नसल्याने खानापूर ग्रामस्थांनी सोमवारी एसटी रोको आंदोलन केले. यावेळी ग्रामस्थांनी वाई आगाराने तात्काळ स्वतंत्र एसटी सुरु करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, यावेळी आगार व्यवस्थापनाने ग्रामस्थांनी मागणी धुडकावल्यास वाई आगाराच्या एसटी बसेस दररोज रोखण्याचा इशारा खानापूर ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B8_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-01-23T13:39:55Z", "digest": "sha1:CR7A25GNWZ6LOIUQFDD3ZNG2Y2P44UWJ", "length": 3904, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दुसरा निकोलस, रशिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(निकोलस दुसरा, रशिया या पानावरून पुनर्निर्देशित)\nदुसरा निकोलाय तथा निकोलाय आलेक्झांद्रोविच रोमानोव (रशियन: Никола́й II, Никола́й Алекса́ндрович Рома́нов) (मे १८, इ.स. १८६८ - जुलै १७, इ.स. १९१८) हा रशियाचा शेवटचा झार, फिनलंडाचा महाड्यूक व पोलंडाचा राजा होता. त्याचा अधिकृत किताब निकोलाय दुसरा, सर्व रशियाचा सम्राट व सर्वेसर्वा होता. त्याला रशियन ऑर्थोडॉक्स चर्चद्वारे सध्या संत निकोलाय असे गणले जाते.इ��र रशियऩ राजांप्रमाणॆ त्याला झार (जरी रशियाऩॆ झारवाद १७२१ ला बंद कॆला होता) पद प्राप्त झालॆ. रशियन राज्यक्रांतीच्या धुमश्चक्रीत बोल्शेविक सैन्याने दुसर्‍या निकोलायाला त्याच्या कुटुंबियांसहित मारले.\nअधिकारकाळ २० ऑक्टोबर, इ.स. १८९४ ते १५ मार्च, इ.स. १९१७\nराज्याभिषेक १४ मे, इ.स. १८९६\nपूर्ण नाव निकोलास अलेकझांड्रोविच रोमानोव्ह\nजन्म ६ मे, इ.स. १८६८\nसेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य\nमृत्यू १७ जुलै, इ.स. १९१८\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agro-agriculture-news-marathi-make-subsidy-available-pulses-seed-growers-mp-jadhav-25699?tid=124", "date_download": "2020-01-23T15:03:12Z", "digest": "sha1:4VU74HR2W76PZV7ZNI3I6S4763AS3JCY", "length": 14985, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agro agriculture news marathi Make subsidy available to pulses seed growers: MP Jadhav | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान द्या : खासदार जाधव\nकडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान द्या : खासदार जाधव\nरविवार, 8 डिसेंबर 2019\nअकोला ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत बियाणे उत्पादनास शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव एस. एस. तोमर यांच्याकडे केली आहे.\nअकोला ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत बियाणे उत्पादनास शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव एस. एस. तोमर यांच्याकडे केली आहे.\nबुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी तोमर यांची भेट घेत निवेदन दिले. सोबतच या महत्त्वाच्या प्रश्‍नांवर चर्चाही केली. या वेळी हृषीकेश जाधव, कांता पाटील वायाळ, बाळनाथ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे विलास गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. शिष्टमंडळाने तोमर यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. या वेळी त्यांनी या प्रश्‍नांवर केंद्र सरकार सकारात्मकपणे पायाभूत बियाणे उत्पादनास चालना देण्यासाठी प्रयत्न करेल, असेही सांगितल्याची माहिती श्री. गायकवाड यांनी दिली.\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविले जात आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी धान्य व डाळींचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला बळकट करण्यासाठी दर्जेदार बियाणे हवे आहे. सध्या ब्रिडर बियाणे खरेदी करून पायाभूत बियाणे तयार केले जाते. हे बियाणे खरेदीस केंद्राने काही वर्षांपासून बंद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पायाभूत बियाण्याला अनुदान न भेटल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. केंद्र शासनाने तांत्रिक अडचणी दूर करून पूर्वीप्रमाणेच या बियाण्याला अनुदान सुरू करावे, याबाबत शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली.\nभारत सरकार मंत्रालय खासदार प्रतापराव जाधव कंपनी डाळ वर्षा\nबदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘वाइल्ड गार्डन’\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बदनापूर (जि.\nबोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बाग\nखानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा तुटवडा\nजळगाव : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नों\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत हरभऱ्याकडून...\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या त\nवाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरज\nसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी वाकुर्डे बुद्रुक योजना आता ८०० कोटींवर\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...\nखानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा...जळगाव : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर...\nवाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरजसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी...\nखानदेशात कांदा आवक स्थिर; दरात चढउतारजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार...\nखरीप पीकविम्यापासून शेतकरी वंचितजळगाव ः खरिपात पिकांचे अतिपावसाने अतोनात...\n‘सन्मान निधी’च्या लाभासाठी ‘आधार लिंक’...अकोला ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या...\nरत्नागिरी जिल्ह्यात नियोजनाचा आराखडा...रत्नागिरी ः जिल्हा नियोजन समितीचा आराखडा २०१...\nनांदेड, हिंगोली जिल्ह्यातील चार...नांदेड : इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प,...\nनिवृत्तीनाथ वारी ठरली ‘निर्मलवारी’नाशिक : त्र्यंबकेश्‍वर येथे संत निवृत्तीनाथ...\nकाळवंडलेल्या ज्वारीची हमीभावाने खरेदी...अमरावती ः जिल्ह्यात पावसामुळे काळवंडलेल्या...\nनाशिक येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष...नाशिक : नाशिक विभागातील सर्वसामान्य जनेतेचे...\nव्हिडिओतील छेडछाड भोवली; प्रभारी सहकार...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...\nसापडलेले पाच हजार रुपये शेतकऱ्याने केले...सातारा ः सामाजातील प्रामाणिकपणा हरवत चालला...\nनगराध्यक्षांची निवड नगरसेवकांमधून...मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या...\nसातारा जिल्ह्याच्या विकासात सर्वांनी...सातारा : चालू आर्थिक वर्षात विविध...\nसावकारांकडे गहाण ठेवलेले सोन्याचे...अकोला ः वर्षानुवर्षे सावकारांकडे गहाण पडून असलेले...\nहापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण)...\nकृषिमंत्री पाठविणार चार हजार सरपंचांना...मुंबई : बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी गाव अधिक...\nबाजार समित्यांत शेतकऱ्यांना थेट मतदान...मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...\nअनिल कवडे सहकार; सौरभ राव साखर आयुक्तमुंबई : अरविंद कुमार यांची ग्रामविकास विभागाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mumbai-reliance-jios-subscriber-base-increased-by-seven-lakh-in-2019/", "date_download": "2020-01-23T13:43:19Z", "digest": "sha1:RB4CJJXDJBHBYMEVGHSRFHWDHX76URAM", "length": 19175, "nlines": 233, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "रिलायन्स जिओच्या ग्राहक संख्येंत सात लाखांची भर | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nकुकडी कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू; अंतिम यादी 17 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार\nसिक्युरिटीगार्ड ने सुपरवायझरची कोयत्याने वार करून केली हत्या ; एमआयडीसीतील क्रॉम्टन कंपनीमधील घटना\nई पेपर- गुरुवार, 23 जानेवारी 2020\nPhoto Gallery : मेट, भुजब�� नॉलेज सिटी मध्ये अवतरली शिवशाही\n2 फेब्रुवारी रोजी रंगणार ‘योगाथॉन-2020’\nबिबट्याच्या संचाराने दाढेगावकर भयभीत\nDeshdoot Impact : अवैध धंद्याबाबतचे वृत्त झळकताच पोलिसांचे ठिकठिकाणी छापे\nजळगाव : प्रजासत्ताक दिनी जवान फौंडेशनतर्फे “अशफाकराम” एकपात्री प्रयोगाचे आयोजन\nजळगाव : भाजपा महापौर पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा\nपारोळा : महामार्गावर पिकअप व टँकरची धडक ; दोन ठार, दोन जखमी\nजळगाव : खुबचंद साहित्यांवरील हल्लाप्रकरणी आणखी दोघांना अटक\nधुळे : चिमठाणेनजीक ट्रक उलटला, अनेकांनी दारूचे बॉक्स नेले वाहून\nसोनगीरात एकाला जिवंत जाळले, तिघांना अटक\nधुळे : पैशाच्या वादातून एकाला जाळले ; सोनगीर गावात तणाव, तिघे ताब्यात\nरस्त्यावर दारूचा महापूर : दारुडे झिंगाट…\nशहादा : युवारंगमध्ये एम.जे.महाविद्यालयाला विजेते तर प्रताप महाविद्यालयाला उपविजेते पद\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरेंच्या उपस्थितीत आज ‘युवारंग’चा समारोप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nBreaking News टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या\nरिलायन्स जिओच्या ग्राहक संख्येंत सात लाखांची भर\nमुंबई : रिलायन्स जिओने सप्टेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्र परीमंडळात (मुंबई वगळता) ग्राहकांची भर पडली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) ताज्या सबस्क्रिप्शन अहवालानुसार, जिओने सप्टेंबर २०१९ मध्ये ७.२७ लाख नवीन ग्राहक जोडले, मात्र जिओ वगळता इतर सर्व ऑपरेटरनी आपले ग्राहक गमावले आहेत. अहवालात म्हटले आहे की, व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल आणि बीएसएनएल यांनी एकत्रित महिन्यात ४.२१ लाख वापरकर्ते गमावले आहेत. जिओमुळे, सर्व टेलिकॉम ऑपरेटरच्या वापरकर्त्यांची निव्वळ संख्या ३.०५ लाखांवर वाढली आहे.\nटेलिकॉम ऑपरेटर, व्होडाफोन आयडियाने सप्टेंबर २०१९ मध्ये २.९७ लाख वापरकर्त्यांचा तोटा केला. मागील महिन्याच्या सबस्क्रिप्शन बेसच्या तुलनेत ४.३२ लाख वापरकर्त्यांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे बीएसएनएल आणि एअरटेलने अनुक्रमे ७५००० आणि ५०००० पेक्षा कमी वापरकर्ते गमावले\nराष्ट्रीय पातळीवरही, व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलने सप्टेंबरमध्ये ४९ लाख ग्राहक गमावले, तर रिलायन्स जिओने आपल्या नेटवर्कमध्ये ६९.८३ लाख नवीन वापरकर्त्यांना जोडले, अशी माहिती नियामक ट्रायने दिली आहे.\nटेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) म्हटले आहे की सप्टेंबर २०१९ अखेर एकूण वायरलेस ग्राहक (जीएसएम, सीडीएमए आणि एलटीई) १११.३७ कोटी झाले आहेत. ऑगस्टच्या अखेरीस ते ११७.०१ कोटी होते.\nसप्टेंबरअखेर शहरी भागातील वायरलेस सबस्क्रिप्शन घटून ६५.९१ कोटींवर आली आहे, तर ग्रामीण भागात ती वाढून ५१.४५ कोटी झाली आहे. आकडेवारीनुसार, भारती एअरटेलने सप्टेंबरमध्ये २३.०८ लाख वापरकर्ते गमावले असून त्याचा एकूण उपयोगकर्ते ३२.५५ कोटींवर पोचले आहेत. त्याचप्रमाणे, महिन्यात व्होडाफोन आयडियाने २५.७ लाख वापरकर्ते गमावले आणि त्याचा एकूण वापरकर्ता आधार ३७.२४ कोटींवर गेला.\nतथापि, रिलायन्स जिओने सप्टेंबरमध्ये ६९.८३ लाख वापरकर्ते जोडले आणि त्यांचा एकूण वापर बेस ३५.५२ कोटींवर नेला. ३० सप्टेंबर, २०१९ पर्यंत व्होडाफोन आयडियाचा बाजार हिस्सा ३१.७३%, रिलायन्स जिओचा ३०.२६% आणि भारती एअरटेलचा २७.७४% होता.\nसार्वजनिक क्षेत्रातील एमटीएनएलने ८७१७ वापरकर्ते बाहेर पडले आहेत, तर बीएसएनएलने ७.३७ लाख लोकांना जोडले असून त्याचा एकूण वापरकर्ते ११.६९ कोटींवर पोहोचला आहे.\nभुसावळ पालिकेच्या कारभाराची चौकशी करा: विरोधी गटनेता उल्हास पगारे\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nपिस्तुलातून गोळी उडाली; नगरमध्ये एकाचा मृत्यू\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘व्हॉट्सअँप’आधी ‘गुगल पे’मध्ये येणार हे फिचर\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nनगर: रांगोळीतून दिला सामाजिक संदेश\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजाणून घ्या नवरात्रीतील नऊ माळा व नऊ रंगाचे महत्व\nFeatured, आवर्जून वाचाच, नाशिक\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\nराज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ\nशिवभोजन योजनेसाठी तीन महिन्याकरिता ६. ४८ कोटी रुपयांचे अनुदान\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\nराज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ\nशिवभोजन योजनेसाठी तीन महिन्याकरिता ६. ४८ कोटी रुपयांचे अनुदान\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/bjp-sena-mla-attacked-each-other-244420", "date_download": "2020-01-23T14:11:17Z", "digest": "sha1:PV7Q4MWGXS5ARATOYMELBHH5FW67UEJI", "length": 18740, "nlines": 302, "source_domain": "www.esakal.com", "title": "#NagpurWinterSession : भाजप-सेनेच्या आमदारांत धक्काबुक्की, दोनवेळा कामकाज तहकुब | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\n#NagpurWinterSession : भाजप-सेनेच्या आमदारांत धक्काबुक्की, दोनवेळा कामकाज तहकुब\nमंगळवार, 17 डिसेंबर 2019\nनागपूर : विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्यासाठी चर्चा करण्याची मागणी केली. यावेळी भाजप आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. तसेच अभिमन्यू पवार आणि नारायण कुचे यांनी बॅनर झळकावले व घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेनेचे संजय रायमूलकर यांनी बॅनर ओढण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही पक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. भाजपचे आशीष शेलार, गिरीश महाजन आणि शिवसेनेचे भास्कर जाधव, संजय राठोड यांनी मध्यस्ती केली.\nनागपूर : विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्यासाठी चर्चा करण्याची मागणी केली. यावेळी भाजप आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. तसेच अभिमन्यू पवार आणि नारायण कुचे यांनी बॅनर झळकावले व घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेनेचे संजय रायमूलकर यांनी बॅनर ओढण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही पक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. भाजपचे आशीष शेलार, गिरीश महाजन आणि शिवसेनेचे भास्कर जाधव, संजय राठोड यांनी मध्यस्ती केली.\nठळक बातमी - #NagpurWinterSession : दिलेले आश्‍वासन पूर्ण करा\nमुख्यमंत्री उद��धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. तसे वृत्तही सामनामध्ये प्रकाशित झाले होते. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विरोधी पक्षाचे आमदार परिसरात सामनामध्ये प्रकाशित वृत्त \"मी तुम्हाला न्याय देण्यासाठी बांध्यावर आलोय' असे बॅनर घेऊन आंदोलन केले. या सरकारला शेतकऱ्यांची चिंता आहे. त्यामुळेच त्यांनी हेक्‍टरी 25 हजार देण्याचे आश्‍वासन दिले होते. आता त्यांचेच सरकार आहे. हीच ती वेळ आहे असे म्हणून दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याची मागणी केली. एकंदरीत शेतकरी मुद्‌द्‌यावरून सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला.\nहेही वाचा - #NagpurWinterSession : रणनिती ठरविण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक\nशेतकरी मुद्‌द्‌यावरून विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत सरकारला जाब विचारण्याला सुरुवात केली. यामुळे सभेज चांगलाच गदारोळ सुरू होता तसेच हाणामारीही झाली. यावेळी विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांना शांत राहण्याची विनंती केली. मात्र, विरोधक काहीही ऐकण्याच्या स्थितीत नसल्यामुळे त्यांनी सभेचे कामकाज अर्धा तासासाठी नंतर दहा मिनिटांसाठी तहकुब केले.\nभाजपची अपरिपक्वता आज त्यांच्या वागण्यावरून दिसून आली. भाजप मागील पाच वर्षांचे अपयश धुऊन काढण्यासाठी सत्तेवर येऊन दोन दिवस झालेल्या सरकारला हिशोब विचारत आहे. आणि दोन दिवसांसाठी भाजप मारामारीपर्यंत पोहोचली आहे. केंद्रातील सत्ता तेच करीत आहे आणि अन्य राज्यतही सत्ता तेच करीत आहे. भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागपूरकरांनो ऐका, लवकरच स्वच्छ होणार आपली नागनदी\nनागपूर : नागनदी खरोखरच शुद्ध होणार, स्वच्छ पाणी वाहणार, घाणही दिसणार नाही हे स्वप्नवत वाटत असले तरी ते प्रत्यक्षात साकार होणार आहे. नागनदी शुद्धीकरण...\nUnion Budget 2020 : शेतात रक्त ओकणारा शेतकरी सुखी होईल का\nनागपूर : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना जास्त भाव दिले तर त्यामुळे पैशाची किंमत कमी होते. म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या किंमती कमी करणे...\nतुकाराम मुंढे इफेक्ट, दहाच्या ठो���्याला कार्यालयात पोहोचायला लागले मनपा कर्मचारी\nनागपूर : राज्यातील युतीची सत्ता गेली आणि महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासूनच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात तुकाराम मुंढे...\nलासलगावला कांद्याच्या भावामध्ये दोन दिवसांत चक्क 'इतकी' घसरण\nनाशिक : कांद्याची आवक वाढताच, दोन दिवसांमध्ये भावात मोठी घसरण झाली आहे. लासलगावमध्ये चार हजार 855 रुपये प्रतिक्विंटलने विकलेला कांदा बुधवारी (ता. 22...\n'सीएए', 'एनआरसी'मुळे तुटतेय मैत्री\nनागपूर : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व संभाव्य नागरिक नोंदणी (एनआरसी) याबाबत परिपूर्ण कायदेशीर माहितीअभावी सोशल मीडियावरील मैत्रीत दुरावा निर्माण...\nहृदयात दु:खाचा डोंगर असतानाही विविध रूप घेणारे बहुरूपी\nनागपूर : अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा कृपाळुवा परमपुरुषा करुणा कैसी तुज न ये श्‍लोकातील या ओळी खऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/jalana/rashtriya-karmakar-federation-organized-jalna/", "date_download": "2020-01-23T14:50:24Z", "digest": "sha1:SQZVODMB3IGDIAOZVRZTOBT3G2EAJUKO", "length": 30399, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Rashtriya Karmakar Federation Organized In Jalna | राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा जालन्यात मोर्चा | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\nअंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीचा मार्ग मोकळा\nपुण्याचे महापौर LIVE :फेसबुकवर जाणून घेणार समस्या\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\n...म्हणून मनसेचा झेंडा बदलला राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष ���्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nराष्ट्रीय चर्मकार महासंघाचा जालन्यात मोर्चा\nराष्ट्रीय चर्मकार महासंघाचा जालन्यात मोर्चा\nदिल्ली येथील संत रविदास मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.\nराष्ट्रीय चर्मकार महासंघाचा जालन्यात मोर्चा\nठळक मुद्देनिषेध : वंचित बहुजन आघाडीची निदर्शने, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nजालना : दिल्ली येथील संत रविदास मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.\nजालना शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी दिल्ली येथील घटनेचा निषेध करीत आंदोलकांनी घोषणाबाजी केली. तसेच शासनाने जमीन परत करून तेथे संत रविदास यांचे भव्य मंदिर बांधावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष दुर्गेश कुरील, डी.एस.सोनवणे, अनिल शिलगे, अ‍ॅड. इंगळे, अ‍ॅड. आदमाने यांच्यासह महिला, नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला देण्यात आले. यावेळी कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\nदिल्ली येथील घटनेच्या निषेधार्थ व मंदिर परत बांधून देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिपक डोके, कैलास रत्नपारखे, विष���णू खरात, अ‍ॅड. कैलास रत्नपारखे, विनोद दांडगे, सचिन कांबळे, नितीन लालझरे, गणेश शिंदे, आसाराम आहिरे, अजय गहिराव, रणजीत रत्नपारखे, गौतम निकम, आर्यन हिवाळे, किशोर गीतखणे, पवन गहिराव, ज्ञानेश्वर मासुळे, प्रशांत भागरे, कुणाल खिल्लारे आदी उपस्थित होते.\nबांधकाम व्यावसायिकाची अपहरणानंतर १२ तासांत सुटका\nफणसगावच्या महिलांची दारूबंदीसाठी रॅली\nफायनान्स कंपन्यांवर कारवाई झालीच पाहिजे\nघरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाखांचा मुद्देमाल लंपास\nनागरिक दुरुस्ती कायद्याविरोधी बिंदू चौकात धरणे, निदर्शने\nसुधारित नागरिकत्व कायदा रद्द करा, तासगाव येथे सर्वपक्षीय मोर्चा\nबांधकाम व्यावसायिकाची अपहरणानंतर १२ तासांत सुटका\nं१९७ शेततळ्यांच्या अनुदानाची प्रतीक्षा\nप.पू. गुरु गणेशलालजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त भरगच्च कार्यक्रम\nमंठा येथे दोन दिवसीय आंदोलन\nतीन तासांची शोधमोहीम; युवकाचा मृतदेह सापडला\nराजेश नहार खून प्रकरण; दोन मारेकऱ्यांना अटक\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी सं��ात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2011/03/aarti-saibaba-saibabanchi-aarti.html", "date_download": "2020-01-23T13:39:30Z", "digest": "sha1:R5OXOCWIRMIHXIERT7QV65YLYFXRGBEV", "length": 61257, "nlines": 1278, "source_domain": "www.marathimati.com", "title": "आरती साईबाबा - साईबाबाची आरती", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nआरती साईबाबा - साईबाबाची आरती\n0 0 संपादक १० मार्च, २०११ संपादन\nआरती साईबाबा, साईबाबाची आरती - [Aarti Saibaba, Saibabanchi Aarti] आरती साईबाबा, सौख्यदातारा जीवा, चरणरजतळी.\nआरती साईबाबा, सौख्यदातारा जीवा, चरणरजतळी\nभाक्ता विसावा ॥ ध्रु० ॥\nनिज डोळा श्रीरंग ॥ आरती० ॥ १ ॥\nजया मनी जैसा भाव \nऐसी तुजी ही माव ॥ आरती० ॥ २ ॥\nमार्ग दावीसी अनाथा ॥ आरती० ॥ ३ ॥\nस्वामी दत्त दिगंबर ॥ आरती० ॥ ४ ॥\nभवभय निवारी ॥ आरती० ॥ ५ ॥\nतुम्हा देवधिदेवा ॥ आरती० ॥ ६ ॥\nसांभाळ आपुली भाक ॥ आरती० ॥ ७ ॥\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...\nतुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन\n/fa-calendar-week/ आठवड्यातील लोकप्रिय लेखन$type=list\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘ब��ळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - [Raigad Fort] २९०० फूट उं...\nआई - मराठी कविता\nहर्षद खंदारे यांची आईची कविता कुणीच नाही माझे आई करूणेचे तळहात पोरके आई आकांत श्वासांत, शांतता कुजबुज टाळे माझे आई ना शुन्य आसपास, क...\nदिनांक २२ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस शाह जहान - (५ जानेवारी १५९२ - २...\nजे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - [Raigad Fort] २९०० फूट उं...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअंधश्रद्धेच्या कविता,6,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,15,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,4,अनुराधा फाटक,38,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,601,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,422,आईच्या कविता,15,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,8,आज,401,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,9,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,6,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,22,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,11,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासा��े पदार्थ,13,उमेश कुंभार,11,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,40,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काव्य संग्रह,3,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,4,किशोर चलाख,3,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,36,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,234,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,20,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,1,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,52,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,8,निखिल पवार,1,निसर्ग कविता,10,नोव्हेंबर,30,न्याहारी,33,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,188,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,6,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,9,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवासाच्या कविता,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,62,प्रेरणादायी कविता,13,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बा भ बोरकर,1,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,6,भक्ती कविता,1,भाज्या,19,भाताचे प्रकार,9,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,29,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,44,मराठी कविता,351,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,26,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,3,मराठी प्रेम कथा,4,मराठी भयकथा,39,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,8,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,376,मसाले,12,महाराष्ट्र,261,महाराष्ट्र फोटो,7,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,16,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,13,माझं मत,1,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,10,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,1,यशवंत दंडगव्हाळ,16,यादव सिंगनजुडे,2,योगेश कर्डीले,1,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित साठे,13,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,8,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,32,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,2,विवेक जोशी,1,विशेष,44,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,18,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,5,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,4,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,9,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,3,संतोष सेलुकर,1,संदेश ढगे,37,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कृती,122,सचिन पोटे,6,सचिन माळी,1,सण-उत्सव,12,सणासुदीचे पदार्थ,32,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,46,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,96,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,181,स्वाती दळवी,6,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,35,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: आरती साईबाबा - साईबाबाची आरती\nआरती साईबाबा - साईबाबाची आरती\nआरती साईबाबा, साईबाबाची आरती - [Aarti Saibaba, Saibabanchi Aarti] आरती साईबाबा, सौख्यदातारा जीवा, चरणरजतळी.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2019/09/he-manasa-manasasarakh-vaag-marathi-kavita.html", "date_download": "2020-01-23T14:56:44Z", "digest": "sha1:PY2DRBR73VXOX2TKHGUH2P4NY2KUZX3U", "length": 62415, "nlines": 1278, "source_domain": "www.marathimati.com", "title": "हे माणसा माणसासारखं वाग - मराठी कविता", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nहे माणसा माणसासारखं वाग - मराठी कविता\n0 0 संपादक २ सप्टें, २०१९ संपादन\nहे माणसा माणसासारखं वाग, मराठी कविता - [He Manasa Manasasarakh Vaag, Marathi Kavita] एवढा अहंकार आला तरी कोठून तुझ्यात, हे माणसा माणसासारखं वाग.\nएवढा अहंकार आला तरी कोठून तुझ्यात\nएवढा अहंकार आला तरी कोठून तुझ्यात\nहे माणसा माणसासारखं वाग\nतु पण एक प्राणी आहेस हे विसरला आहेस का\nहे माणसा माणसासारखं वाग\nतुला बहिण, मुलगी, परस्त्री नाही ओळखायला येत\nहे माणसा माणसासारखं वाग\nमाणसापेक्षा धर्म, जात, पक्ष, मोठा नाही\nहे माणसा माणसासारखं वाग\nगटा, तटात विभागला गेलास रे तु\nहे माणसा माणसासारखं वाग\nहे माणसा माणसासारखं वाग\nकाय घेवून आलास तू आणि काय घेवून जाणार आहेस तु\nहे माणसा माणसासारखं वाग\nका नाही कळत तुला किंमत तुझ्या जिवनाची\nहे माणसा माणसासारखं वाग\nतु, मी, आपण सर्व एकच आहोत रे\nहे माणसा माणसासारखं वाग\nका तु बंधिस्त करून घेतलेस स्वतःला\nहे माणसा माणसासारखं वाग\nये माणसात तोडून तुझी सर्व बंधने\nहे माणसा माणसासारखं वाग\nघेवू दे भरारी तुझ्या विचारांना, पंखाना\nहे माणसा माणसासारखं वाग\nहे जिवन खुप सुंदर आहे, जगुण घे आताच\nहे माणसा माणसासारखं वाग\nपुन्हा तुला माणसाचा जन्म भेटेल का\nहे माणसा माणसासारखं वाग\nहे माणसा माणसासारखं वाग\nसभासद, मराठीमाती डॉट कॉम\nमराठी कविता या विभागात लेखन.\nअभिव्यक्ती अक्षरमंच मराठी कविता लक्ष्मण अहिरे सामाजिक कविता\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...\nतुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन\n/fa-calendar-week/ आठवड्यातील लोकप्रिय लेखन$type=list\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - [Raigad Fort] २९०० फूट उं...\nआई - मराठी कविता\nहर्षद खंदारे यांची आईची कविता कुणीच नाही माझे आई करूणेचे तळहात पोरके आई आकांत श्वासांत, शांतता कुजबुज टाळे माझे आई ना शुन्य आसपास, क...\nदिनांक २२ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस शाह जहान - (५ जानेवारी १५९२ - २...\nजे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - [Raigad Fort] २९०० फूट उं...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअंधश्रद्धेच्या कविता,6,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,15,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,4,अनुराधा फाटक,38,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,601,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,422,आईच्या कविता,15,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,8,आज,401,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,9,आतल���-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,6,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,22,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,11,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,11,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,40,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काव्य संग्रह,3,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,4,किशोर चलाख,3,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,36,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,234,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,20,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,1,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,52,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,8,निखिल पवार,1,निसर्ग कविता,10,नोव्हेंबर,30,न्याहारी,33,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,188,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,6,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,9,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवासाच्या कविता,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,62,प्रेरणादायी कविता,13,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बा भ बोरकर,1,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,6,भक्ती कविता,1,भाज्या,19,भाताचे प्रकार,9,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,29,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,44,मराठी कविता,351,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,26,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,3,मराठी प्रेम कथा,4,मराठी भयकथा,39,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,8,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचा��,2,मराठीमाती,376,मसाले,12,महाराष्ट्र,261,महाराष्ट्र फोटो,7,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,16,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,13,माझं मत,1,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,10,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,1,यशवंत दंडगव्हाळ,16,यादव सिंगनजुडे,2,योगेश कर्डीले,1,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित साठे,13,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,8,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,32,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,2,विवेक जोशी,1,विशेष,44,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,18,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,5,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,4,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,9,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,3,संतोष सेलुकर,1,संदेश ढगे,37,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कृती,122,सचिन पोटे,6,सचिन माळी,1,सण-उत्सव,12,सणासुदीचे पदार्थ,32,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,46,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,96,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,181,स्वाती दळवी,6,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,35,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: हे माणसा माणसासारखं वाग - मराठी कविता\nहे माणसा माणसासारखं वाग - मराठी कविता\nहे माणसा माणसासारखं वाग, मराठी कविता - [He Manasa Manasasarakh Vaag, Marathi Kavita] एवढा अहंकार आला तरी कोठून तुझ्यात, हे माणसा माणसासारखं वाग.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://blog.suhasjyotish.com/%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2020-01-23T14:38:05Z", "digest": "sha1:6HUEHWOSX3QETHKPNCYCEC7MTL3GZBTO", "length": 48444, "nlines": 703, "source_domain": "blog.suhasjyotish.com", "title": "यक्षप्रश्न च्या निमित्ताने.. – Suhas Gokhale", "raw_content": "\nमाझ्या मागच्या ‘यक्षप्रश्न’ या पोष्ट्ला आपण सार्‍यांनी जो उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. या ब्लॉग पोष्ट च्या निमित्ताने वेगवेगळी मते , विचारसरणीं नोंदवल्या गेल्या आहेत. एकाच प्रश्नावर वाचक किती वेगवेगळ्या पद्धतीने आणि सखोल असा साधक बाधक विचार करु शकतात हे पाहून खरेच थक्क व्हायला झाले.\n‘कॉमेंट्स’, ‘संपर्क फॉर्म’, ‘ईमेल’, ‘फोन’, ‘एसेमेस’, ‘फेसबुक’ अशा अनेक मार्गांनी वाचकांनी संपर्क साधला आहे, नव्हे पाऊस पाडला आहे मत नोंदवणार्‍या माझ्या सर्व वाचकांना मी व्यक्तीश: पोहोच दिल्या आहेत. काही जणांच्या बाबतीत, त्यांनी इमेल अ‍ॅड्रेस देताना टायपिंग च्या चुका केल्याने त्यांना पाठवलेल्या ईमेल्स बाऊंस झाल्या आहेत. त्यांनाही या ब्लॉग पोष्ट्च्या माध्यमातून पोहोच देत आहे.\nहा विषय किती नाजूक, संवेदनशील आणि जिव्हाळ्याचा आहे हेच यातून सिद्ध होते. हे पाहूनच ‘विवाह योग’ या एकाच विषयावर एक आगळावेगळा ग्रंथ लिहायचा संकल्प मी सोडला आहे, त्या साठी मला आपल्या सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत.\nविवाहा साठी पत्रिका त��ासताना दोघांच्याही जन्मवेळां जास्तीत जास्त अचूक असणे गरजेचे असते. काही वेळा असे आढळले आहे की जन्मपत्रिका चांगली व्हावी म्हणून जन्मवेळ बदलवलेली असते उदा: मंगळाची पत्रिका बिनमंगळाची करणे असे प्रकार होतात, त्यात मुलींच्या पत्रिकांच्या बाबतीत हे प्रमाण जास्त सापडते. माझ्या कडे अशी जन्मवेळ बदलून पत्रिका जरा ठाकठीक () करुन द्याल का) करुन द्याल का अशा निर्लज्ज विचारणां अधून मधून होत असतात, अर्थातच या अशा गलिच्छ विचारणां मी धूडकावतो हे वेगळे सांगायला नको.\nकाही वेळा जन्मवेळेतला अवघा 5-10 मिनिटांचा फरक संपूर्ण पत्रिका बदलवू शकतो. खासकरुन जेव्हा जन्मलग्न 25 ते 5 अशांवर असेल तेव्हा ही शक्यता जास्त असते, अशा बाबतीत जरा जास्त काळजीपूर्वक तपासणी करावी लागते , पत्रिका ज्या व्यक्तीची आहे तीचे वर्णन उदा: चेहेरेपट्टी,शिक्षण, नोकरीचे क्षेत्र, आजारपणें / अपघात / शस्त्रक्रिया, परदेश गमन, स्थलांतर, कुटुंबात झालेले जवळच्या नातेवाईकांचे मृत्यू (आजी, आजोबा, काका,आत्या, मामा ) आई-वडिल व भावंडांबद्दलची माहिती उपलब्ध झाल्यास जन्मलग्नाची खात्री करुन घेता येते. जातकाच्या बाबतीत अनेक प्रश्न विचारुन जन्मवेळेच्या खुलासा करुन घेता येणे सहज शक्य असते पण दुसर्‍या पार्टीच्या बाबतित अशी सर्व माहीती उपलब्ध नसते आणि प्रश्न विचारुन माहीती मिळवण्यासाठी त्या दुसर्‍या पार्टीकडून सहकार्य मिळेलच असे नाही. लोक भलत्या सलत्या शंका घेतात. शेवटी कोठेतरी आपल्याला लोकांच्या प्रामाणिकपणा वर विश्वास ठेवणे भागच पडते.\nअसे जरी असले तरी म्हणजे जन्मवेळेत काही मिनिटांची चूक – अनावधानाने झालेली / हेतुत: केलेली असली तरी महत्वाचे ग्रहयोग बदलत नाहीत.\nपत्रिका चांगल्या जुळणे म्हणजे ‘उत्तम वैवाहिक जीवनाची’ हमी असे ही नाही. काही गोष्टी अ‍जूनही आपल्या आकलना च्या बाहेरच्या आहेत , विज्ञान असो वा ज्योतिष या अशा गोष्टीं बाबत आपण अजूनही अंधारातच आहोत. मात्र जर दुर्दैवाने प्रतिकूल असे काही अटळच असेल तर पत्रिका चांगल्या जुळणार्‍यांच्या बाबतीत त्याचा परिणाम तुलनात्मकरित्या खुपच सौम्य असलेला दिसेल, ‘दगड पेक्षा वीट मऊ’ असे म्हणता येईल.\nपत्रिका जुळणे म्हणजे विवाह यशस्वी होण्यासाठी अनुकूल पार्श्वभूमी आहे असा अर्थ घ्यायचा , त्या अनुकूलतेचा लाभ करुन घेणे हे केवळ त्या उभयतांच्या सामंजस्यावरच बरेचसे अवलंबून असते. उत्तम पीकपाण्या साठी, चांगली कसदार जमीन, उत्तम दर्जाचे बियाणे, पाणीपुरवठा, खते, मशागत , अनुकूल हवामान एव्हडेच नव्हे तर तयार पीकाची कापणी, मळणी , सफाई करण्यासाठी चांगले मजूर वेळेवर भेटणे, मालची साठवणूक व्यवस्थित होणे, मालाची मार्केट पर्यंतची वाहतुक करण्यासाठी जलद व भरवशाची वाहतुक व्यवस्था वेळेत उपलब्ध होणे, माल बाजारात आणायची वेळ अचूक साधता येणे , चांगला भाव मिळणे व त्या कामासाठी भरवशाचा अडत्या भेटणे , या सार्‍या सार्‍यांची जरुरी असतेच असते. यातला एखादा जरी घटक कमी पडला तरी येणार्‍या पिकात कमतरता राहू शकते किंवा त्या पिकातून अपेक्षे एव्हढे उत्पन्न मिळणार नाही.\nसुखी वैवाहिक जीवनासाठीही अनेक बाबीं एकाचवेळी अनुकूल असाव्या लागतात , पत्रिका बघताना , आपण त्यातले काही घटक जे दैवाधीन असता‌त, ते अनुकूल आहेत का नाही याची खातरजमा करुन घेत असतो, बाकीचे घटक जे बरेचसे प्रयत्नाधीन असतात, त्याबाबतीत उभयतांच्यातले सामंजस्य जास्त जबाबदार असते. विवाह निर्णय ही एक मोठी प्रक्रिया आहे, पत्रिका तपासून घेणे हा त्या मोठया निर्णय प्रक्रियेचा केवळ एक हिस्सा आहे.\nआयुष्यातल्या हा अत्यंत महत्वाचा आणि जोख़मीचा निर्णय घेताना जेव्हढी म्हणून ईनपूट्स , डेटा , माहीती मिळेल त्या सर्व मार्गांनी गोळा करुन मगच काय तो साधक बाधक निर्णय घ्यायला हवा असे मला वाटते. पत्रिका तपासणे हे एक त्याच प्रकारचे ‘इनपुट’ आहे, पण महत्वाचे आहे.\nया बाबतीत आपल्याला काही शंका असल्यास वा मार्गदर्शन ह्वे असल्यास संपर्क साधा , संपर्क फॉर्म भरताना आपला ईमेल अ‍ॅड्रेस अचूक भरावा हि विनंती.\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020\nप्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-५ - January 19, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-४ - January 19, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-३ - January 19, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-२ - January 18, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-१ - January 17, 2020\n25,000 पेजहिट्स च्या निमित्ताने एक मुक्त चिंतन \nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज��योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nअसेच आणखी काही लेख..\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १\nअसे ही एक आव्हान भाग-५\nअसे ही एक आव्हान भाग-४\nअसे ही एक आव्हान भाग-३\nसर कर्केचा गुरु फसवा असतो म्हणतात ते खरे आहे का तो वाईट फळे देतो असे म्हणतात .\nवेळे अभावी मी अशा प्रश्नांची उत्तरें देऊ शकत नाही क्षमस्व.\nलोकप्रिय लेख\t: अनुभव\nसाखरेचे खाणार त्याला भाग – २\nएक चेतावणी १) या लेखमालेतून मी जे काही लिहीत आहे…\nसाखरेचे खाणार त्याला भाग – १\n वा वा ... आता येव्हढा मोठा…\nआज खाने की ज़िद ना करो \nमला T2DM आहे असे माझ्या डॉक्टरांनी जेव्हा मला पहिल्यांदा सांगीतले…\nमधुमेहाची लक्षणें – २\nया लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या…\nअश्शी साखर , तश्शी साखर \n म्हणजेच रक्तातली साखर , आता इथे ‘साखर’ हा…\nमधुमेहाची लक्षणें – ४\nया लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या…\nवेब साईट वरच्या सर्व लेखांची यादी…..४०० लेख आहेत \nवर्ष २०१८ मधले लेख : लेख\nजातकाचा प्रतिसाद – 30\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nजातकाचा प्रतिसाद – 29\nकेस स्टडी 027 भाग – 3\nकेस स्टडी 027 भाग – २\nकेस स्टडी 027 भाग – १\nइस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात\nबोल अनुभवाचे – भाग 1\nकेस स्टडी 011 भाग – 3\nकेस स्टडी 011 भाग – 2\nकेस स्टडी 011 भाग – 1\nमाझा नवा फेसबुक ग्रुप\nलहान शुन्य मोठे शुन्य\nअसे जातक येती – 12\nखेळ मोडला भाग – 1\nखेळ मोडला भाग – 2\nकोणी तरी अशी पटापट\nजातकाचा प्रतिसाद – 28\nया महिन्यात एकही लेख प्रकाशीत झाला नाही . स्वॉरी\nकाटा रुते कुणाला – किस्सा ३\nकाटा रुते कुणाला – किस्सा २\nकाटा रुते कुणाला – किस्सा १\nबळीचा बकरा – भाग ३\nबळीचा बकरा – भाग २\nबळीचा बकरा – भाग १\nअसे जातक येती – ११\nवेब साईट चे नवे रुप \nसॅमसन सीओटू कंडेन्सर मायक्रोफोन\nमाझ्या युट्युब चॅनेल चे ट्रेलर \n‘अ‍ॅपच्युर’ चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन\nवर्ष २०१७ मधले लेख : लेख ९१\nसॅम बाबाचे नुस्के – भाग १\nरिबेक्का पिजन – स्पॅनिश हार्लेम\nसमय तू धीरे धीरे चल …\nअसे जातक येती – १०\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा …\nअसे जातक येती – ९\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ७\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग –६\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ५\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ४\nअसे जातक येती – ८\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १\nएक पहेली – भाग – २\nएक पहेली – भाग – १\nअसे जातक येती – ७- भाग – २\nअसे जातक येती – ७ – भाग – १\nझाशीच्या राणीचे काय झाले\nए भाय जरा देख के चलो (भाग – ३)\nए भाय जरा देख के चलो (भाग – २)\nए भाय जरा देख के चलो (भाग – १)\nदिया जलाकर आप बुझाया\nजातकाचा प्रतिसाद – २७\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – ३)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – २)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – १)\nती गेली तेव्हा … भाग ६\nपलभर के लिए कोई हमें खुष करले.. झुठाही सहीं\nअसे जातक येती – ५ (भाग ३)\nजातकाचा प्रतिसाद – २६\nपती, पत्नी और वो \nअसे जातक येती – ५ (भाग – २)\nअसे जातक येती – ५ (भाग – १)\nहा खरा उंदीर भाग – १\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – २)\nवजन चक्क दोन किलोंनी कमी\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – १)\nव्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड\nभाऊ, लोक्स लै खवळल्यात…\nझाडा खाली बसलेले , कोणी कोठे रुसलेले\nजातकाचा प्रतिसाद – २५\nवुई आर द वर्ल्ड – युएसए फॉर आफ्रिका\nधीरे धीरे मचल ..\nबार बार देखो हजार बार देखो\nअसे जातक येती – ४ (२)\nअसे जातक येती – ४ (१) (एक चित्तथरारक अनुभुती \nकाही बोलायचे आहे – ३\nअसे जातक येती … ३ (ज्योतिष थोतांड आहे म्हणणाराच मागील दाराने ज्योतिषा कडे कसा येतो ते पहाच..)\nकाही बोलायचे आहे – २\nकाही बोलायचे आहे – १ (ज्योतिषाचा खरा कस लावणारी एक परिक्षा.. हो मी ती उत्तीर्ण झालो \nबापू बिजनेस के लिए – ३\nबापू बिजनेस के लिए – २\nबापू बिजनेस के लिए – १ ( व्यवसायातील मोठी गुंतवणूक करु का नको हा प्रश्न होता…)\nअसे जातक येती – २ ( २)\nअसे जातक येती – २ (१) (एक मजेदार अनुभव )\nमधु मागसी माझ्या…. ( मध मला आवडतो ..पण चांगला मध मिळणे सापडला एक चांगला मध सापडला)\n ( आज बर्‍याच दिवसांनी काही चांगली प्रकाशचित्रें घेतली .. हे पहा काही नमुने )\n (भाग १) “भंडारी वर चोरीचा आळ आला खरेच का भंडारी चोर होता खरेच का भंडारी चोर होता ..एक उत्कंठा वर्धक केस स्टडी ४ भागांत”\nवर्ष २०१६ मधले लेख : लेख ९८\nअसे जातक येती … १\nचार्लस हार्वे चे पुस्तक \nडोल्याला गारगार .. जेल मास्क \nमराठी पुस्तक किंडल वर\nवक्त के पेहेले …\nमनाला भावते ते संगीत\nजातकाचा प्रतिसाद – २४\nजातकाचा प��रतिसाद – २३\nसिंग नई टोबू नम तर सिंगा \nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ८\nनवी लेन्स नवे फटू …\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ७\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ६\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ४\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा ..३\nजातकाचा प्रतिसाद – २२\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग २\n‘ज्योतिषाची तर्‍हा ..’ च्या निमिताने\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग १\nअशी ही जातकांची तर्‍हा…\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. ५\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..४\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..३\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. २\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..१\n‘नायकॉन कॅमेरा ‘ वर्कशॉप\nजातकाचा प्रतिसाद – २१\nनवा गडी ..नवे राज्य..\nभुरकाई आणि तिची पिल्ले \nया महिन्यात कोणताही लेख प्रकाशीत झालेला नाही.\nउपाय – तोडगे नको – ४\nउपाय – तोडगे नको – ३\nभांग युक्त स्पेश्यल थंडाई\nउपाय- तोडगे नको – २\nउपाय- तोडगे नको – १\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ५\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ४\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ३\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – २\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १\nउपाय – तोडगे – २\nउपाय – तोडगे – १\nज्योतिषाची कमाई – ४\nज्योतिषाची कमाई – ३\nज्योतिषाची कमाई – २\nज्योतिषाची कमाई – १\nनिंदकाचे घर – ६\nनिंदकाचे घर – ५\nनिंदकाचे घर – ४\nबाबाजींचा अनुभव – ४\nनिंदकाचे घर – ३\nकाहीसे अमानवी… भाग – ३\nनिंदकाचे घर – २\nकाहीसे अमानवी… भाग – २\nनिंदकाचे घर – १\nबाबाजींचा अनुभव – ३\nबाबाजींचा अनुभव – २\nबाबाजींचा अनुभव – १\nआपण हे ढोसलेत का \nत्या बटेश चे काय झाले \nअशी ही ज्योतिषांची तर्‍हा – १\nछापा मी जिंकलो , काटा तू हरलास \nकाय मज्जा नाय रायली राव \nती गेली तेव्हा… (भाग – ५)\nती गेली तेव्हा… (भाग – ४)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवर्ष २०१५ मधले लेख : लेख ६३\nदेवा मला का दिली ….. (३)\nदेवा मला का दिली ….. (२)\nती गेली तेव्हा… (भाग – ३)\nती गेली तेव्हा… (भाग – २)\nती गेली तेव्हा… (भाग – १)\nदेवा मला का दिली ….. (१)\nकोणच्या पायरी वर आहात\nकोणती कुंडली घेऊ हाती \nया मांजराचे काय करायचे \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ४\nमधुबाला सुंदर की आकर्षक \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ३\nजातकाचा प्रतिसाद – २०\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – २\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – १\nयेणे वसुल कधी होईल\nजातकाचा प्रतिसाद – १९\nतूटून जाती रेशीमगाठी – २\nतूटून जाती रेशीमगाठी – १\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nकळा ज्या लागल्या जीवा – २\nकळा ज्या लागल्या जीवा – १\nकोथिंबीर वडी आणि पुणेरी पाट्या…\nजातकाचा प्रतिसाद – १८\nहमसे का भूल हुई\nकुणी तरी येणार , येणार गं \nसुन्या सुन्या मैफीलीत माझ्या \nखोसला का घोसला – ३\nखोसला का घोसला – २\nखोसला का घोसला – १\nअशी ही फिरवा फिरवी \nजातकाचा प्रतिसाद – १७\nखेळता खेळता फास बसला…\nथोडे शिकवे कुछ शिकायते\n‘काल निर्णय’ भाग – 2\nलाय डिटेक्टरचा किस्सा – १\nलाय डिटेक्टरचा किस्सा – २\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ३\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ४\nजातकाचा प्रतिसाद – १६\n25,000 पेजहिट्स च्या निमित्ताने एक मुक्त चिंतन \nवर्ष २०१४ मधले लेख : लेख ८२\nडॉट टू डॉट अ‍ॅक्यूरसी \nजातकाचा प्रतिसाद – १५\n‘काल निर्णय’ भाग – 1\nआणि जेव्हा भविष्य चुकते\nसिर्फ सुंघ के बताते है – १\nसिर्फ सुंघ के बताते है – २\nजातकाचा प्रतिसाद – १४\nजातकाचा प्रतिसाद – १३\nजातकाचा प्रतिसाद – १२\nजातकाचा प्रतिसाद – ११\nजातकाचा प्रतिसाद – १०\nबदली नव्हे .. बडतर्फी\nधुक्यात हरवला आयर्विन ब्रिज\nलुंगी खरेदी एक अनुभव…\nकडू , गोड आणि आंबट\nजातकाचा प्रतिसाद – ९\nसौरभ च्या नोकरीचा प्रश्न\nजातकाचा प्रतिसाद – ८\nजातकाचा प्रतिसाद – ७\nजातकाचा प्रतिसाद – ६\nगृह खरेदी (पाश्चात्य होरारी)\nगानू आजींची अंगाई एक भयकथा\nजातकाचा प्रतिसाद – ५\nप्लॅनेटरी पॉवर्स – मॉरिन मेथड\nजातकाचा प्रतिसाद – ४\nजातकाचा प्रतिसाद – ३\nडाऊसिंग पेंडुलम – 1\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ९\nमाझी व्हिंटेज फौंटन पेन्स\nजातकाचा प्रतिसाद – २\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ८\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ७\nजातकाचा प्रतिसाद – १\nमोफत भविष्य – नाही सांगणार..\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ६\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ५\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ४\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ३\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – २\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – १\nकृष्णमुर्ती पूरक ग्रंथ – २\nज्योतिष ग्��ंथ कोठे मिळतील\nहशीव फशीव – ००५\nप्रत्येक गोष्टीची वेळ असते\nज्योतिष का आणि केव्हा\nवेबसाईट चे सभासद व्हा\nवेबसाईट चे सभासदत्व मोफत आहे, सभासदत्व केव्हाही रद्द करता येते\nवेबसाईट वरचे नविन लेख आणि ताज्या घडामोडी ईमेल द्वारा प्राप्त करण्यासाठी शेजारच्या चौकोनात क्लिक / चेक करा.\nमहत्वाचे: आपण दिलेल्या ईमेल पत्त्यावर एक ईमेल आमचे कडून पाठवली जाईल . ती वाचून आपले सभासदत्व निश्चीत करणे आवश्यक आहे, त्या शिवाय सभासद नोंदणी पूर्ण होणार नाही.\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nसाखरेचे खाणार त्याला भाग - २ 14+\nसाखरेचे खाणार त्याला भाग - १ 11+\nआज खाने की ज़िद ना करो \nमधुमेहाची लक्षणें – २ 9+\nअश्शी साखर , तश्शी साखर \nमधुमेहाची लक्षणें – ४ 7+\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग - १ 7+\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग - ३ 7+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/08/blog-post_146.html", "date_download": "2020-01-23T15:16:34Z", "digest": "sha1:T5ORZRUFB35Y7JRBHXXBHUAHX55Y7JBQ", "length": 4270, "nlines": 72, "source_domain": "www.idainik.com", "title": "लक्ष्मी टेकडीतल्या घरांची दैना……पण लक्षात कोणी घेईना", "raw_content": "\nआपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...\nलक्ष्मी टेकडीतल्या घरांची दैना……पण लक्षात कोणी घेईना\nसातारा : खा. उदयनराजे भोसले यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक साडे तीन लाखांच्या विक्रमी मताधिक्‍याने जिंकली होती. त्यावेळी त्यांच्या जाहिरनाम्यात म्हाडाच्या 1473 घरकुल योजनेचा महत्वकांक्षी प्रक ल्प होता.\nउदयनराजेंनी झोपडपट्टी मुक्‍त सातारा जे स्वप्न पाहिले होते, त्याला सरकारी बाबूगिरीमुळे हरताळ फासला गेला\nआहे. सदर बझारमधील बीव्हीजीने बांधलेल्या निकृष्ट घरकुल योजनेचा बोजवारा उडाल्यानंतर लक्ष्मी टेकडीतही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. घरांचे तुटलेले दरवाजे, गळक्‍या भिंती, शौंचालयांची निकृष्ट ड्रेनेज व्यवस्था यामुळे येथील घरकुलांमध्ये नरक यातना भोगण्याची वेळ आली आहे.\nअसा संताप लाभार्थी व्यक्‍त करत आहेत. या योजनेतील बरीच घरकुले अपुर्ण असल्याचा आरोप करत आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी नगरपालिकेच्या नव्या प्रवेशद्वारासमोर बोंबाबोंब आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पालिका प्रशासनाची गडबड उडाली. बीव्हीजीसारख्या देशपातळीवरची स्वच्छता व्यवस्था सांभाळणाऱ्या नामांकित ठेकेदार कंपनीकडून साताऱ्यात मात्र बांधकामाचे तीन-तेरा ���ाजले आहेत. खा. उदयनराजे यांनी साताऱ्यासाठी झोपडपट्टी मुक्‍त सातारा हे अभियान जाहिर करून या घरकुल योजनेच्या भूमीपूजन प्रसंगी चक्‍क राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले होते. तरी देखील या झोपडपट्टीत राहणाऱ्यांची स्वप्ने अजुनही अधुरीच आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-01-23T14:50:06Z", "digest": "sha1:YDDVX43QM2CVP3FSYF2V5YMEV53K2HZE", "length": 1864, "nlines": 25, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पोप एड्रियान दुसरा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपोप एड्रियान दुसरा (इ.स. ७९२:रोम - डिसेंबर १४, इ.स. ८७२) हा नवव्या शतकातील पोप होता.\nपोप निकोलस पहिला पोप\nडिसेंबर १४, इ.स. ८६७ – डिसेंबर १४, इ.स. ८७२ पुढील:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on ६ सप्टेंबर २०१७, at १०:२५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/shiv-sena-will-help-ncp-246273", "date_download": "2020-01-23T14:09:44Z", "digest": "sha1:HNM3AVN26B73G3AYIUX6SDOSEZFWY5TF", "length": 20462, "nlines": 304, "source_domain": "www.esakal.com", "title": "'घड्याळ'ला 'वाघ' देणार बळ | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\n'घड्याळ'ला 'वाघ' देणार बळ\nमंगळवार, 24 डिसेंबर 2019\nविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस नागपुरात मुक्कामी होते. त्यांनी येथील पदाधिकारी, काही जुन्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली. यापूर्वी राज्यात सत्तानाट्य सुरू असताना शरद पवार दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आले होते.\nनागपूर : पश्‍चिम महाराष्ट्रातील पक्ष, अशी टीका होत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता विदर्भातही पाय रोवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. विदर्भात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीच पुढाकार घेतल्याचे चित्र काही दिवसांत स्पष्ट झाले. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विदर्भासाठी केलेल्या घोषणातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राष्ट्रवादीसाठी वातावरणनिर्मिती केल्याचे दिसून येत आहे.\nविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस नागपुरात मुक्कामी होते. त्यांनी येथील पदाधिकारी, काही जुन्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली. यापूर्वी राज्यात सत्तानाट्य सुरू असताना शरद पवार दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आले होते. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसोबत त्यांनी भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. विधानसभा निवडणुकीत भाजपची झालेली पिछेहाट बघता पवारांनी विदर्भात संधी शोधण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. सध्या विदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहा आमदार असून, यात वाढ करण्यासाठी काही जुन्या लोकांनाही ते पक्षात परत आणणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.\nसविस्तर वाचा - किती ही मस्ती गंमत म्हणून केले असे अन्‌...\nनुकतीच नागपुरात अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विदर्भात पाय घट्ट रोवण्याचे संकेत दिले. त्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भाच्या विकासाला प्राधान्यक्रम दिल्याने राष्ट्रवादीसाठी चांगलीच वातावरणनिर्मिती झाल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे. गेल्या काही महिन्यांत शरद पवारांचे विदर्भ दौरे व मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात विदर्भाबाबत केलेल्या घोषणांवरून राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीसाठी पायाभरणीची चर्चा सुरू झाली आहे.\nउद्धव ठाकरे यांनी विदर्भातील विकासाला चालना देण्यासाठी जमशेदपूर-भिलाईप्रमाणे मोठा स्टील प्लांट या भागात उभारण्यात येईल, अशी घोषणा केली. येथील खनिजसंपत्तीतून रोजगारनिर्मितीवर त्यांनी भर दिला. शेतकरी व शेती नेहमीच पवारांच्या प्राधान्यक्रमावर आहे. उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील धान उत्पादकांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला.\nक्लिक करा - सीसीटीव्हीत कैद झाली ही अनोखी चोरी... एकदा बघाच : Video\nगोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या विदर्भातील चार जिल्ह्यांत भातशेती वाढविण्यासाठी आणि ब्राउन राइस उद्योगाला विकसित करण्यासाठी भातशेती मिशन राबवून कृषी प्रक्रिया उद्योगसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढविण्याच्या दृष्टीने ठाकरे यांचे भाषण महत्त्वपूर्ण मानले जात आहे. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून काढणे, कुपोषण दूर करणे, लोणार सरोवराच्या संवर्धन आणि परिसरासह विदर्भ��त पर्यटन विकासावर भर आदीतून शरद पवार यांचे \"व्हिजन' दिसून येत आहे.\nउपराजधानीनंतर थेट राजधानीतील मुख्यमंत्री\nगेली पाच वर्षे उपराजधानीतील देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांची सत्ता जाताच राजधानी मुंबईतील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे विदर्भाकडे दुर्लक्ष होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी विदर्भ माझे आजोळ असून, विदर्भावर अन्याय करणार नसल्याचे नमूद केलेच; शिवाय मिहानला बूस्ट देण्याची घोषणा करीत नागपूरही विकासाच्या एजेंड्यावर असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशिक्षण मंत्र्यांनी बोगस शिक्षक भरतीप्रकरणी दिले कारवाईचे आदेश\nपाचोरा ः शिक्षण संस्थाचालकांनी बनावट कागदपत्र व विद्यार्थी संख्येच्या आधारे संच मान्यता घेऊन केलेली बोगस शिक्षक भरती केल्याने हे प्रकरण राज्यभर गाजत...\nनाशिक महापालिकेला शिस्त लावणारे तुकाराम मुंढे आता फडणवीसांच्या होमग्राऊंडमध्ये....राज्यात चर्चा\nनाशिक : नाशिक महापालिकेला अलिकडच्या काळात शिस्त लावणाऱ्या आयुक्तांत के. बी. भोगे आणि तुकाराम मुंढे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. नाशिकला...\nमुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, अमरावतीत विभागीय \"सीएमओ' कार्यान्वित\nअमरावतीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात केलेल्या घोषणेनुसार येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी (ता. 20) मुख्यमंत्री सचिवालय कक्ष...\nबारावीच्या परीक्षांवर बहिष्कार; गुरुवारी परीक्षा मंडळावर मोर्चा\nसोलापूर ः कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानास पात्र केले आहे. मात्र, अद्यापही त्यांना अनुदान दिलेले नाही. त्यामुळे राज्यभरातील प्राध्यापकांमध्ये असंतोष...\n...अन्यथा प्रात्यक्षिक, बोर्ड परीक्षांवर बहिष्कार\nनाशिक : (येवला) घोषणा झाल्या, जीआर निघाले मात्र, निधीच्या तरतुदीसह अनेक अडचणी सांगत विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या उच्च माध्यमिक शिक्षकांना...\nगुरुवारी राज्यात विभागीय परीक्षा मंडळावर मोर्चे\nऔरंगाबाद- राज्यातील विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या उच्च माध्यमिक शिक्षकांना शासननिर्णय होऊनदेखील अद्याप वेतन अनुदान न मिळाल्याच्या निषेधार्थ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफ��ड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/08/blog-post_156.html", "date_download": "2020-01-23T14:58:04Z", "digest": "sha1:4CED3CJ45T5GKYKZ3IGSDKJABWHRUI37", "length": 4269, "nlines": 70, "source_domain": "www.idainik.com", "title": "स्व.अटलबिहारी वाजपेयींचा अस्थिकलश गुरूवारी जिल्ह्यात", "raw_content": "\nआपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...\nस्व.अटलबिहारी वाजपेयींचा अस्थिकलश गुरूवारी जिल्ह्यात\nसातारा :भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलशाचे गुरूवार दि.23 ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. शिरवळ येथे सकाळी 10 ते 11 या कालावधीत पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आणि दर्शनासाठी अस्थीकलश ठेवण्यात येणार आहे यानंतर शिरवळ – खंडाळा-सुरुर- भुईंज- पाचवड या ठिकाणी श्रद्धांजली आणि अस्थीकलश दर्शन होईल. दुपारी 1 ते 2 या कालावधीत राजवाडा चौक सातारा येथे श्रद्धांजली आणि पुष्पांजली अर्पण करण्यासाठी अस्थीकलश ठेवण्यात येणार आहे.\nयानंतर नागठाणे-उंब्रज-तासवडे(टोल नाका)-वहागाव- या ठिकाणी श्रद्धांजली आणि पुष्पांजली अर्पण केल्यानंतर अस्थीकलश इस्लामपूर मार्गे सांगलीकडे नेण्यात येणार आहे.यानंतर 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अस्थीकलश कराड येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ श्रद्धांजली आणि पुष्पांजली अर्पण करण्याकरिता ठेवण्यात येणार आहे. श्री.छ. शाहू चौक, श्री. छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ, चावडी चौक,आझाद चौक या मार्गावरून अस्थिकलश प्रीती संगम येथे श्रद्धांजली आणि पुष्पांजली अर्पण करण्यासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी 2 वाजता कृष्णां कोयनेच्या पवित्र प्रीतिसंगमामध्ये विसर्जन करण्यात येणार आहे.तरी सर्व नागरिकांनी वर नमूद केलेल्या ठिकाणी श्रद्धांजली आणि पुष्पांजली अर्पण करण्याकरिता उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/thane/ed-inquires-raj-thackeray-202-mns-activist-detained-thane-police/", "date_download": "2020-01-23T13:59:49Z", "digest": "sha1:45P55MF2LJY4POZ5Y7DWHLPHLZZDWK4P", "length": 35076, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ed Inquires Raj Thackeray: 202 Mns Activist Detained By Thane Police | राज ठाकरेंची ईडीकडून चौकशी: ठाण्यात जिल्हा अध्यक्षांसह २०२ जण पोलिसांच्या ताब्यात | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nसंगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण आजच्या काळाची गरज : महेश काळे\nराज्य सरकार शंकरराव चव्हाण यांच्या नावे जलभूषण पुरस्कार देणार\nकिराणा चावडी, राजाबाजारचा कौल नेहमीच सेनेला तरी...\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\nराज्यभरातील आंदोलक शेतकऱ्यांविरुद्धचे खटले मागे घ्यावीत; खंडपीठात जनहित याचिकेद्वारे विनंती\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\n भर कार्यक्रमात प्रियंका चोप्राने केला मनीष मल्होत्राचा ‘इन्सल्ट’; पाहणारे झाले थक्क\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nहिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पव���रांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nAll post in लाइव न्यूज़\nराज ठाकरेंची ईडीकडून चौकशी: ठाण्यात जिल्हा अध्यक्षांसह २०२ जण पोलिसांच्या ताब्यात\nED inquires Raj Thackeray: 202 MNS activist detained by Thane Police | राज ठाकरेंची ईडीकडून चौकशी: ठाण्यात जिल्हा अध्यक्षांसह २०२ जण पोलिसांच्या ताब्यात | Lokmat.com\nराज ठाकरेंची ईडीकडून चौकशी: ठाण्यात जिल्हा अध्यक्षांसह २०२ जण पोलिसांच्या ताब्यात\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी चौकशीसाठी पाचारण केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह २०२ जणांना ताब्यात घेतले. तर २०४ जणांना १४९ अंतर्गत नोटीसा बजावल्या होत्या.\nठाण्यातील भाजपच्या कार्यालयालाही दिले संरक्षण\nठळक मुद्दे२०४ जणांना जणांना १४९ अंतर्गत बजावल्या नोटीसा ठाण्यातील भाजपच्या कार्यालयालाही दिले संरक्षण ठाण्यात अनेक ठिकाणी ठेवला पोलीस बंदोबस्त\nठाणे: सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी चौकशीसाठी पाचारण केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह २०२ जणांना ताब्यात घेतले. तर २०४ जणांना १४९ अंतर्गत नोटीसा बजावल्या होत्या.\nनवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चौकशीसाठी पाचारण केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने मनसेचे ठाणे- पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह सुमारे २०२ जणांना ठाणे शहर पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयालाही राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलिसांचे संरक्��ण देण्यात आले होते. राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर ठाण्यात याआधीच मनसेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्र्त्यांनाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी चौकशीसाठी पाचारण केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह २०२ जणांना ताब्यात घेतले. तर २०४ जणांना १४९ अंतर्गत नोटीसा बजावल्या होत्या. पोलीस कायदा १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजाण्याची कार्यवाही ठाणे शहर पोलिसांनी सुरु केली होती. त्यात बुधवारी राज यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याने आपण दुखावलो गेल्याचे आपल्या काही मित्रांना सांगत कळव्यातील प्रविण चौगुलेने या मनसेच्या कट्टर कार्यकर्त्याने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. तसेच २२ आॅगस्ट रोजी मनसेने ठाण्यात बंदची हाक दिली होती. अर्थांत, हा बंद नंतर राज यांच्या आवाहनानंतर लोकांना नाहक त्रास नको म्हणून मागेही घेण्यात आला होता. या सर्वच पार्श्वभूमीवर ठाण्यातही खबरदारीचा उपाय म्हणून तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये म्हणून कलम १४९ अंतर्गत मनसेचे ठाणे - पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव, प्रभाग अध्यक्ष जनार्दन खरीवले, शाखा अध्यक्ष विरेंद जोगळे, सागर महाराव आणि तुषार सावंत यांच्यासह २२ जणांना नौपाडा पोलिसांनी तर शहर अध्यक्ष रविंद्र मोरे आणि महिला उपशहर अध्यक्षा समीक्षा मार्र्कंडे आदींना कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले. संपूर्ण ठाणे आयुक्तालयात ठाणे शहर मधून ८४, भिवंडीतून४४, उल्हासनगरमधून ३२ तर वागळे इस्टेट परिमंडळामधून ४२ अशा २०२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय, कलम १४९ अंतर्गत भिवंडीतून ५५, कल्याणमधून ७८, उल्हासनगरमधून ७१ अशा २०४ जणांना नोटीसी बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nभाजप कार्यालयाला सशस्त्र पोलीस संरक्षण\nकोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी याआधी राजकीय पक्षांनी तसेच मनसेकडून राडा झालेल्या ठिकाणांवर पोलिसांनी गुरुवारी चोख बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये ठाणे शहरातील तीन हात नाका, नितीन कंपनी, माजीवडा तसेच खोपट येथील भारतीय जनता पार्टीच्या ठाणे शहर जिल्हा कार्यालयालाही राज्य राखीव दलाच्या एका तुकडीसह सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण दिवसभरात कुठेही अनुचित घटना नोंद नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी ‘लोकमत’ला दिली.\n‘‘ मनसेने आधी पुकारलेल्या बंदच्या तसेच ईडीने राज ठाकरे यांना बजावलेल्या नोटीशीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्त क्षेत्रातील मनसेचे अविनाश जाधव यांच्यासह २०२ जणांना ताब्यात घेतले. तर २०४ जणांना १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. संवेदनशील ठिकाणांसह भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या ठिकाणीही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ’’\nविवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर\nthaneCrime NewsEnforcement Directorateठाणेगुन्हेगारीअंमलबजावणी संचालनालय\nबांधकाम व्यावसायिकाची अपहरणानंतर १२ तासांत सुटका\nमन्यारखेड्यात एकाच रात्री ४ घरात चोरी\nवेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून फोन करून महिलेचा विनयभंग\nशिरसोली येथे तरुणीचा संशयास्पद मृत्यू\nयात्रेत दुकान मांडण्याआधीच काळाने घातला घाव\n दारुच्या नशेत तरुणाने वडीलांच्या हाताचा घेतला चावा\nविद्यार्थ्यांच्या रेकॉर्डब्रेक गर्दीत रंगली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महापौर चषक चित्रकला स्पर्धा\n...अन् फ्रॅक्चर असतानाही 'त्या' मनसैनिकानं लावली मनसेच्या अधिवेशनाला उपस्थिती\nमुंब्य्रातील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचे सदस्यत्व रद्द\nठेकेदार मिळत नसल्याने पार्किंग धोरणात बदल, नव्याने निविदा मागविल्या\nखारेगाव रेल्वे फाटक पूल मेपर्यंत पूर्ण करा , कामांची गती वाढविण्याचे आदेश\nउदघाटनावरून रंगला श्रेयवाद, शिवसेना, भाजप, समाजवादी पक्ष आमनेसामने\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बल���त्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nगुडविन ज्वेलर्सविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल\nस्वच्छ सर्वेक्षणात सहा हजारांहून अधिक प्रतिसाद : रहिमतपूर आघाडीवर\nऔरंगाबाद विमानतळावरून रोज होतेय ३ टन कार्गोचे ‘टेकऑफ’\n'तीन हजार रुपयांने काजू विकूनही शेतकऱ्यांना मात्र शंभर रुपयेच'\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nफडणवीस पुन्हा आले, विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री झाले\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thatsit-news/helmets-alone-offer-no-guarantees-of-life-in-cricket-1048352/", "date_download": "2020-01-23T14:27:23Z", "digest": "sha1:DAA4V2FCAZGJONTSUGZNXZGRP6JYEX44", "length": 30381, "nlines": 230, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सिर सलामत तो.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nक्रिकेटच्या जगतात पंचविशीतील एक सलामीवीर तसेच एका पंचाचा उसळत्या चेंडूंनी बळी घेतला, पण तंत्रज्ञान इतके पुढे गेले असतानाही हेल्मेट वापरूनही खेळाडूंचे प्राण कसे जाऊ शकतात,\nक्रिकेटच्या जगतात पंचविशीतील एक सलामीवीर तसेच एका पंचाचा उसळत्या चेंडूंनी बळी घेतला, पण तंत्रज्ञान इतके पुढे गेले असतानाही हेल्मेट वापरूनही खेळाडूंचे प्राण कसे जाऊ शकतात, हा एक प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे हेल्मेट तंत्रज्ञानात आमूलाग्र सुधारणेची गरज आहे. क्रिकेटपटूंसाठी सुरक्षित हेल्मेट तयार करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. क्रिकेटच्या चेंडूने थोडय़ा कालांतरात दोन क्रिकेटकर्त्यांना प्राण गमवावे लागले, त्यानिमित्ताने सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या हेल्मेट या विषयाचे विच्छेदन..\nऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्य़ूजेस हा क्रिकेटमधील बाउन्सरसारख्या जीवघेण्या प्रकाराने अवघ्या पंचविशीत जीव गमावून बसला. दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून न्यू साउथवेल्सच्या विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात ही घटना नुकतीच घडली. त्यापाठोपाठ आता भारतीय वंशाचे इस्रायली पंच हिलोल आवसकर यांनाही मानेलाच चेंडू लागून त्यांचा मृत्यू झाला. ते मुंबईचे होते. ह्य़ूजेसला निरोप देण्यासाठी पाच हजार लोक अंत्ययात्रेला उपस्थित होते. त्या वेळी कर्णधार क्लार्कला अश्रू आवरले नाहीत, पण ह्य़ूजेसच्या बहिणीने मात्र धीरोदात्तपणा दाखवत भावाला निरोप दिला. या दोन्ही घटना क्रीडा जगताला चटका लावणाऱ्या होत्या व क्रिकेटमधील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या होत्या. क्रिकेटमधील सुरक्षितता व हेल्मेटचा उपयोग असे अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. बाऊन्सरच्या बाबतीत सांगायचे तर १९९१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने षटकात किती बाऊन्सर असावेत याची मर्यादा घालून दिली होती.\nक्रिकेटमध्ये हेल्मेट केव्हा आले\nक्रिकेटमध्ये इंग्लंडचा कर्णधार माइक ब्रेअर्ली याच्या काळापासून म्हणजे १९७० पासून हेल्मेटचा वापर सुरू झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी क्रिकेटमध्ये हेल्मेटच्या रचनेत बदल करण्याची गरज बोलून दाखवली होती, पण इंग्लंडचा फलंदाज ख्रिस टेलर याने खेळाडूला हेल्मेटमुळे पूर्ण संरक्षण मिळणे अशक्य आहे, असेच म्हटले होते. हेल्मेटने मान झाकायला सुरुवात केली तर मानेची हालचाल कठीण होईल अ���े त्याचे म्हणणे आहे. हेल्मेट जास्तीतजास्त मजबूत बनवा असेच टेलरचे म्हणणे आहे. सध्या जी क्रिकेट हेल्मेट मिळतात ती मानेचा भाग संरक्षित करीत नाहीत.\nसाडेपाच औंस वजनाचा चेंडू जेव्हा ९० मल वेगाने अबॉटने टाकला, तेव्हा यापेक्षा आणखी वेगळे काय होणार होते. ह्य़ूजेसला मानेच्या ज्या भागावर चेंडू बसला, तिथे हेल्मेटचे संरक्षण नव्हते. त्याच्या कवटीतील रक्तवाहिनी फुटली व तो कोमात गेला. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू ब्राइस मॅकगेन याने काही वर्षांपूर्वी एक नवेच हेल्मेट परिधान केले होते, तेव्हा त्यांना समालोचकांनी व खेळाडूंनी वेडय़ात काढले. ते हेल्मेट सुरक्षित होते असे मॅकगेन यांचे म्हणणे आहे. त्यांनी २००९ मध्ये परिधान केलेले हेल्मेट फ्युचिरिस्टिक म्हणजे पुढचा विचार करून बनवलेले होते असे ते म्हणतात. त्या वेळी लोक त्यांना रोबोकॅप डार्थ वॅडर म्हणाले होते. अल्बियन स्पोर्ट्स प्रा. लिमिटेडने तयार केलेले ते हेल्मेट शेवटी कंपनीने बंद केले, कारण ते दोनच जण वापरत होते. त्यात मान फिरवता येत होती, सुरक्षितता होती तरी ते बंद करावे लागले. आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांअभावी क्रिकेटमध्ये हेल्मेट तंत्रज्ञान सुधारलेले नाही, त्यामुळे ह्य़ूजेसचा बळी गेला. क्रिकेटच्या पारंपरिक सौंदर्याला जपण्यासाठी जीव गमावण्याला कितपत अर्थ आहे, याचा विचार आता जुन्या-नव्या जाणत्यांनी करायला हवा. काही क्रिकेटपटूंच्या श्रद्धाही याला कारण ठरतात. सचिन तेंडुलकरने त्याचे हेल्मेट लकी म्हणून कधी बदलले नाही. शोएब अख्तरचा चेंडू हेल्मेटवर बसून ते खराब झाले होते. हेल्मेट उत्पादन संस्थेचे अमित देसाई यांनी सचिनला ते बदलून द्यायची तयारी दर्शवली होती.\nपूर्वीच्या काळी बॉडीलाइन गोलंदाजी केली जात असे. १९३३ मध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉडीलाइन गोलंदाजीचा वाद चागंलाच गाजला होता. एक प्रकारे गोलंदाजाकडे कसब नसल्याचेच ते लक्षण आहे, कारण भीती दाखवून विकेट काढण्याचा तो प्रकार आहे. १९३२-३३ च्या सुमारास मिशेल जॉनसन याने इंग्लंडविरुद्ध अशी गोलंदाजी केली, जॉर्डनही तशीच गोलंदाजी करायचा. नंतर १९८० मध्ये केवळ टोपी घालून क्रिकेटपटू खेळत असत. फलंदाजांच्या संरक्षणाचे कायदे आहेत, पण त्याकडे पंचांनी लक्ष दिले पाहिजे, पण येथे सांगितलेल्या दुसऱ्या घटनेत पंचच मरण पावले आहे. एका षटकात ���ोनपेक्षा जास्त बाउन्सर टाकता येत नाहीत. ती संख्या एकवर आणावी किंवा त्यावर बंदी घालावी. कारण तो फलंदाजावरचा शारीरिक हल्लाच असतो. पाकिस्तानचा शोएब अख्तर, ऑस्ट्रेलियाचा जेफ थॉमसन व ब्रेट ली, श्ॉन टेट हे ताशी १०० मल वेगाने गोलंदाजी करीत असत.\nरॅनसन, निकोलस पिअर्स व मार्क यंग यांनी हेल्मेट घालून बॅटिंग करत असतानाच्या ३५ जखमांचा २००३ ते २०१२ दरम्यान अभ्यास केला व त्यांच्या मते हेल्मेट व ग्रिल यांच्यात ५५ मि.मी. अंतर असताना ७३ मि.मी. व्यासाचा चेंडू आत घुसतो. याचे कारण खेळाडूंच्या काही हालचालींमुळे तो खाली किंवा वर घुसून जखमी करतो. हेल्मेटने संपूर्ण ओसायपिटल भाग झाकला तरच सुरक्षित हेल्मेट बनू शकेल व त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फलंदाजाच्या अगदी निकट असणारे क्षेत्ररक्षक फेसमास्क वापरतात, तसाही हेल्मेटमध्ये अंतर्भूत करता येऊ शकतो. मटेरियल सायन्समध्ये पीएचडी असलेले पोर्टर नावाचे गृहस्थ सुरक्षित हेल्मेट बनवण्याचे प्रयत्न करीत आहेत. सिडनी विद्यापीठाचे बायोमेकॅनिस्ट एदोआर्द फर्डिनंड यांच्या मते हेल्मेटमध्ये स्कलकॅपचे कुशन असायला हवे.\nहेल्मेटची रचना, वजन, संरक्षण करण्याची क्षमता यात बरीच सुधारणा गरजेची आहे. कमी किमतीत जास्तीतजास्त मजबूत व वजनाने हलकी हेल्मेट आली तरच लोक ती वापरतील. भारतातील रस्त्यावर हेल्मेट घालून गाडी चालवल्यास स्पाँडीलिसीस असलेल्यांचा तो वाढू शकतो व नसलेल्यांना होऊ शकतो. कारण रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे आपली मान हेल्मेटचे वजन घेऊन मागेपुढे होत असते, असे क्रीडा वैद्यकांचे मत आहे. कंपन्यांनी त्यासाठी पायाभूत संशोधन करण्याची गरज आहे. आता मजबूत पण हलके कार्बन फायबर वापरून चांगली हेल्मेट तयार करता येतील का याचाही विचार व्हायला हवा, कारण कार्बनच्या काही रूपातील घटकांचे धागे पोलादापेक्षा मजबूत असतात. मटेरियल सायन्समधील संशोधकांनी यात लक्ष\nहेल्मेट घालणाऱ्या व्यक्तीला सुरक्षित वाटत असते, पण ते फसवे असते. शिवाय तो त्या सुरक्षेमुळे गाडी जोरात चालवतो. त्यामुळे बाजूने जाणारे आपल्यासारखे मच्छर त्याला दिसत नाहीत, तेच तत्त्व क्रिकेटमध्ये आहे. हेल्मेट घातले म्हणजे संपले, सुरक्षितता आली, आपण अमर झालो असे नाही.\nऑस्ट्रेलियाने त्यांचा उमदा खेळाडू गमावला तर जन्माने भारतीय असा अनुभवी इस्रायली पंच गमावला. ज्यांन�� हा जेंटलमन्स गेम आणला, त्याच देशातल्या\nकाही लोकांनी याची अनकॉम्प्लिकेटेड नॅचरल डेथ अशी संभावना केली. असे असते तर ज्याने तो बाउन्सर टाकला तो गोलंदाज सियन अबॉट डिप्रेशनमध्ये गेला नसता. ऑस्ट्रेलियाचा विचार करता त्यांच्यात क्रिकेटचे शिष्टाचार फार रुजले नाहीत व त्यांचा भर दांडगाई व माकडचेष्टांवर जास्त असतो. ूजेस फार लवकर चेंडूच्या जवळ आला व त्यामुळे तो त्याच्या मानेच्या खालच्या बाजूला बसला की काय याचा विचार करावा लागेल, असे ऑस्ट्रेलियन ब्रॉडकािस्टग क्रिकेट समीक्षक जिम मॅक्सवेल यांनी म्हटले आहे. घटना काहीही घडली तरी दोन्ही घटनेतला समान धागा एकच आहे तो म्हणजे चेंडू मानेच्या खालच्या भागात बसून सदर सलामीवीर ूजेस व इस्रायलचे पंच आवसकर दुसऱ्या एका घटनेत मरण पावले आहेत. यापूर्वी २००९ मध्ये जेनकिन्स नावाच्या पंचाची चेंडूच्या फटक्याने बोटे तुटली होती, अन्यथा पंचांचा मृत्यू झाल्याची ही घटना दुर्मीळ आहे. एकतर यात क्रिकेटपटूंची मनोवृत्ती बदलणे किंवा शॉर्ट पीच बॉिलगचे नियम बदलणे हे उपाय आहेत पण हेल्मेटने संरक्षण का केले नाही, असा प्रश्न आहेच. आखूड टप्प्याचा अबॉटने टाकलेला चेंडू जीवघेणा ठरेल असे त्यालाही वाटले नसेल पण झाले ते सत्य आहे. फलंदाजाला घाबरवण्यासाठी बाउन्सरचा वापर केला जातो व तोच घातक ठरतो त्यामुळे डोक्याच्या दिशेने चेंडू टाकताना विचार करायलाच पाहिजे. इंग्लंडचा कसोटी क्रिकेटपटू मॅथ्यू हॉगार्ड याने तर २४८ विकेट (आता बळी म्हणत नाही) घेतल्या आहेत, तरी तो म्हणतो, की चेंडू टाकताना कुणाचा जीव घेऊ नका, तिथे मी गोलंदाज असतो तर कल्पनाच करवत नाही. ूजेसला नेहमीप्रमाणे हूक मारायचा होता पण तो त्याचा जीव घेऊन गेला.\nक्रिकेट मदानावर मरण पावलेले खेळाडू\n* फिलिप हय़ुजेस -ऑस्ट्रेलिया- २०१४- गोलंदाज सियन अबॉट\n* डॅरन रँडॉल- दक्षिण आफ्रिका- २०१३ – यष्टिरक्षण करताना मृत्यू\n* झुल्फिकार भट्टी – पाकिस्तान- २०१३- छातीत चेंडू लागून मृत्यू\n* रिचर्ड बेमाँट- इंग्लंड-२०१२- पाच विकेट घेतल्यानंतर हृदयविकाराने मदानात मृत्यू\n* अलविन जेटकिन्स- इंग्लंड- २००९- ते पंच होते क्षेत्ररक्षकाने त्यांच्या डोक्यावर चेंडू मारला.\n* वसीम राजा- पाकिस्तान- २००६- हृदयविकाराने मृत्यू.\n* रमण लांबा- भारत-१९९८- डोक्याला चेंडू लागून ढाका येथील सामन्याच्या वेळी मृत्यू\n* आय�� फॉली १९९३- डाव्या हाताला जखम नंतर हृदयविकाराने मृत्यू.\n* विल्फ स्लॅक- इंग्लंड १९८९- बहुदा डोळ्यासमोर अंधारी येऊन अचानक मृत्यू\n* अब्दुल अझीज- पाकिस्तान- १९५९– फिरकी गोलंदाजाचा चेंडू छातीत लागून मृत्यू\n* अँडी ड्युकाट- इंग्लंड-१९४२-लॉर्ड्सवर हृदयविकाराने मृत्यू\n* जॉर्ज समर्स- – इंग्लंड- १८७०- वयाच्या २५ व्या वर्षी जॉन प्लॅटसच्या चेंडूवर मृत्यू, प्लॅट्सने नंतर वेगवान चेंडू टाकण्याचे सोडून दिले.\n* प्रिन्स ऑफ वेल्स -इंग्लंड- १७५१- – चेंडू लागून मृत्यू.\nहेल्मेटमुळे सुरक्षिततेची चुकीची भावना वाढीस लागते. त्यामुळे प्रत्येक जण चेंडू पूल करायला जातो किंवा हूक तरी करतो. ह्य़ूजेसने चेंडू मान खाली खालून सोडून द्यायला हवा होता.\n– इंग्लंडचा माजी फलंदाज जिऑफ बॉयकॉट.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 मरिनर- ४ मोहिमेची पन्नाशी\n2 फूड पोर्नचे फॅड\n3 यंत्रांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/radhakrishna-vikhe-patil-criticized-maharashtra-congress/56467", "date_download": "2020-01-23T14:24:34Z", "digest": "sha1:PJ4KQV2NSVFEPXLM3H5GR5SHWJQQUSDH", "length": 8311, "nlines": 82, "source_domain": "hwmarathi.in", "title": "कॉंग्रेसने राज्यात जुन्या चेहऱ्यांना मेकअप करून नव्याने पुढे आणले ! – HW Marathi", "raw_content": "\nकॉंग्रेसने राज्यात जुन्या चेहऱ्यांना मेकअप करून नव्याने पुढे आणले \nमुंबई | “कॉंग्रेसने राज्यात जुन्या चेहऱ्यांना मेकअप करून नव्याने पुढे आणले आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहण्याआधी विधानसभेपर्यंत आपल्या पक्षातील आमदार सांभाळावेत”, असा टोला नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना लगावला आहे. लोकसभेत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नुकतीच शनिवारी (१३ जुलै) बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.\nमहाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना “पुन्हा एकदा महाराष्ट्रात आघाडीचे सरकार येईल”, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. बाळासाहेब थोरात यांच्या या विधानांवरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा टोला लगावला आहे. “कॉंग्रेसने राज्यात जुन्या चेहऱ्यांना मेकअप करून नव्याने पुढे आणले आहे. मात्र, यामुळे काहीही साध्य होणार नाही. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आघाडीचा मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहण्याआधी विधानसभा निवडणुकीपूर्वी किती आमदार त्यांच्या पक्षात राहतील याची काळजी घेणे बरे”, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.\nडोंगरीत ४ मजली इमारत कोसळली, ४० ते ५० जण अडकल्याची भीती\nMumbai Dongri Building Collapsed : बचावकार्य युध्दपातळीवर सुरू | मुख्यमंत्री\nहे अपत्य जन्माला घालायला भाजपला ४ वर्षे लागली \nराज्य मंत्रिमंडळातील ‘त्या’ नव्या १३ मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर\n#MarathaReservation : काँग्रेस-राष्ट्रवादीने आरक्षणाचा मुद्दा चुकीच्या पध्दतीने हातळला \nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nमनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात\nRaj Thackeray MNS | मनसेच्या नवे पर्वाचा शुभारंभ, अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nमनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात\nRaj Thackeray MNS | मनसेच्या नवे पर्वाचा शुभारंभ, अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amaneka%2520gandhi&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4&search_api_views_fulltext=maneka%20gandhi", "date_download": "2020-01-23T14:06:31Z", "digest": "sha1:2L7CHTOPK7IOKOKEQSRNTQM67IHM6J6L", "length": 6444, "nlines": 147, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nमनेका गांधी (2) Apply मनेका गांधी filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nपशुवैद्यकीय अधिकारी (1) Apply पशुवैद्यकीय अधिकारी filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nमुंबई उच्च न्यायालय (1) Apply मुंबई उच्च न्यायालय filter\nसुनील केदार (1) Apply सुनील केदार filter\nनवी मुंबई (1) Apply नवी मुंबई filter\nनागपूर (1) Apply नागपूर filter\nविश्लेषण (1) Apply विश्लेषण filter\nसोमवार, 17 डिसेंबर 2018\nमुख्यमंत्री कमलनाथ आणि (कै.) संजय गांधींच्या मैत्रीला भोपाळमध्ये उजाळा\nनागपूर : गेल्या अनेक वर्षांनी कॉंग्रेसच्या होर्डिंगवर संजय गांधी यांची छबी आज भोपाळमध्ये दिसून आली. संजय गांधी यांचे बालपणीचे मित्र कमलनाथ यांनी मध्यप्रदेशाच्या...\nशनिवार, 10 नोव्हेंबर 2018\nआले मनेका गांधींच्या मनाला , तेथे मृत कुत्र्यासाठी सरकारी यंत्रणा लागली कामाला\nनवी मुंबई : केंद्री मंत्री मनेका गांधी यांच्या लहरी स्वभावाचा आणि मनमानी कारभाराचा झटका लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवी मुंबईतील सरकारी यात्रेला बसला . रस्त्यावर ट्रकखाली सापडून...\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-354/", "date_download": "2020-01-23T14:49:39Z", "digest": "sha1:OCBPPHVY6R7C2A6ZVDWHHM6QM5LYLWAY", "length": 11277, "nlines": 129, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०६-०५-२०१९) – eNavakal\n»8:05 pm: मुंबई – गुढी पाढव्याला मनसे शिवतीर्थावर सभा घेणार\n»7:54 pm: मुंबई – महाअधिवेशन : घुसखोर पाकिस्तानी, बांग्लादेशींना बाहेर काढण्यासाठी ९ फेब्रुवारीला मनसेचा मोर्चा\n»7:10 pm: मुंबई – शिवसेनेच्या ‘वचनपूर्ती’ सोहळ्याला सुरुवात\n»5:54 pm: मुंबई – अमित ठाकरेंच्या राजकीय एन्ट्रीचे विरोधी पक्षांकडून स्वागत; रोहित पवार, विनोद तावडेंनी दिल्या शुभेच्छा\n»5:26 pm: कोलकाता – पुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपी कोलकातातून अटक; एटीएसची कारवाई\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०६-०५-२०१९)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०१-२०१९)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०२-२०१९)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०२-०३-२०१९)\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nचीनच्या वस्तूंवर आणखी करवाढीची ट्रम्पची धमकी\nदेशातील पाचव्या टप्प्यासाठी ६० टक्के मतदान\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: करीना कपूरने भारतीय वेशभूषेत बंगळूरूतील फिल्म फेस्टिवलमध्ये लावली हजेरी श्रीदेवींच्या मुंबई येथील घरी दिग्गजांची लागली रीघ शहीद दिन @२३...\n(व्हिडीओ) मुक्ता-स्वप्नील ‘आई-बाबा’ होणार\n (२०-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस (११-०८-२०१८) तिबेटमध्ये सुरू होतोय ‘शो दुन’...\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: धुळ्याचा डिजिटल मॅन ‘हर्षल विभांडिक’ व्हिडिओ : ही ‘हिरोगिरी’ काय कामाची व्हिडिओ : बाह्यसौंदर्य खरंच इतकं महत्वाचं आहे का व्हिडिओ : बाह्यसौंदर्य खरंच इतकं महत्वाचं आहे का\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \n (२१-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस (२८-०७-२०१८) खासदार सुप्रिया सुळेंच्या साड्यांची चर्चा...\nपुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे\nपुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...\nदेशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल\nनवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...\nआघाडीच्या बातम्या मुंबई राजकीय\nधर्माला नख लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईन – राज ठाकरे\nमुंबई – राज ठाकरे हे आपल्या पक्षाचा झेंडा बदलणार यावर अनेकांनी त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. याला उत्तर देताना राज यांनी आपण मराठी...\nभाजपकडून उद्धव ठाकरेंसह शरद पवार यांचे फोन टॅप\nमुंबई – राज्यात भाजप सत्त्तेत असताना विरोधीपक्षांचे फोन टॅप केले जात होते, असा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला होता. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे...\nहोतकरू कलाकारांसाठी मकरंद मानेंनी स्थापन केला बहुरुपी मंच\nमुंबई – चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना, या क्षेत्रात स्थिरावू पाहणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक दिग्दर्शक मकरंद माने, अभिनेता शशांक शेंडे आणि...\nराजमाता जिजाबाईंची यशोगाथा आता मोठ्या पडद्यावर\nमुंबई – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माता ‘जिजाबाई’… इतक्या जुजबी ओळखीत सीमित न होणारा प्रचंड इतिहास राजमाता ‘जिजाऊ’ या शब्दांत सामावलेला आहे...\nनिर्भया प्रकरणी डेथ वॉरंट देणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nनवी दिल्ली – निर्भया प्रकरणातील आरोपींना डेथ वॉरंट देणाऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोरा यांना एक वर्षासाठी प्रतिनियुक्तीच्या आधारावर अतिरिक्त रजिस्ट्रार म्हणून सर्वोच्च...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2020-01-23T14:29:45Z", "digest": "sha1:H6ANSY4E2SATQ7HKDKFUR2OQJ4B5S4ZL", "length": 20531, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रेणुका - विकिपीडिया", "raw_content": "\nरेणुका/ येल्लुआई/ येल्लम्मा,( कन्नड: ಶ್ರೀ ಎಲ್ಲಮ್ಮ ರೇಣುಕಾ, तेलुगू: శ్రీ రేణుక/ ఎల్లమ్మ) ही पतितांची देवी म्हणून पूजली जाते. ग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीचे उपासक आढळतात. भक्त तिला \"संपूर्ण जगाची आई\" किंवा \"जगदंबा\" मानतात.\nयल्लम्मा देवी हे कालीचेच रूप मानले जाते. यल्लम्मा देवीचा एक हात अहंपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि तिथे ती महाकाली, जोगम्मा, सोमालम्मा, गुंड्डम्मा, पोचम्मा, मायसम्मा, जगदम्बिका, होलियम्मा, रेणुकामाता, येल्लम्मा, मरिअम्मा आणि रेणुका देवी अशा विविध नावांनी ओळखली जाते. खाली चित्रात दाखविलेले मंदिर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर या गावाजवळील गडावर आहे.\nरेणुका ही इक्ष्वाकु वंशातील रेणु (प्रसेनजित) नावाच्या राजाची कन्या, आणि जमदग्नी ऋषीची पत्‍नी होती. या जोडप्याला पाच मुलगे होते त्यांतला एक परशुराम होता.\n२ रेणुका आणि येल्लम्मा\nशिवाची पत्नी पार्वती ने कुब्ज देशाच्या रेणु नावाच्या राजाच्या घरी जन्म घेतला. रेणुची मुलगी ती रेणुका असे तिचे नाव रेणुका झाले. शंकराचे अवतार असलेल्या जमदग्नी समवेत तिचे लग्न झाले. त्यांचे आश्रमात कामधेनू गाय होती. त्या ठिकाणचा राजा सहस्रार्जुनाला ही गाय आपल्याकडे असावी असे वाटू लागले. जमदग्नी ऋषींनी त्याची मागणी अमान्य केली. त्याने जमदग्नींचा पुत्र परशुराम हा आश्रमात नाही असे बघून आश्रमावर हल्ला केला व जमदग्नींना ठार मारले. परशुरामाने कोरी भूमी म्हणून माहूर चे स्थान अंत्यविधी साठी निवडले. त्यावेळेस रेणुका सती गेली. परशुरामास आईची खूप आठवण येउ लागली. त्यावेळेस आकाशवाणी झाली की तुझी आई भूमीतून वर येउन तुला दर्शन देईल, पण तू मागे पाहू नकोस. मात्र काही वेळाने परशुरामाने मागे पाहिले तेव्हा रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते; बाकी भाग जमिनीतच राहिला. या डोक्यास (शिरास) 'तांदळा' म्हणतात.\nयल्लाम्मागुडी, सौंदत्ती, उत्तर कर्नाटक येथील रेणुका मंदिर\nरेणुकामातेचा उल्लेख महाभारत, हरिवंश आणि भागवत पुराणात आढळतो. रेणु राजाने शांती आणि उत्तम आरोग्यासाठी यज्ञ केला. यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला. रेणुका लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी, चपळ आणि लाघवी होती. वयाच्या आठव्या वर्षी अगस्ती ऋषींनी रेणु राजाला रेणुकेचा विवाह जमदग्नींबरोबर करण्याचे सुचवले. जमदग्नी हे रुचिक मुनी आणि सत्यवती यांचे पुत्र होते; खडतर तप करून त्यांनी देवांचे आशीर्वाद संपादन केले होते. लग्न झाल्यावर रेणुका आणि जमदग्नी मुनी सध्याच्या बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती भागात असलेल्या रामशृंग पर्वतराजीमध्ये राहत होते. रेणुका जमदग्नी मुनींना पूजाअर्चेत मदत करत असे.\nरेणुका दररोज भल्या पहाटे उठून मलप्रभा नदीवर स्नानासाठी जात असे. ती हा नित्यक्रम अतिशय निग्रहाने करत असे. ती किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवत असे आणि जमदग्नींसाठी त्यात पाणी भरून आणत असे. पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापाचे वाटोळे ती आपल्या डोक्यावर ठेवून त्यावर ती मडके ठेवून ती घरी जात असे. जमदग्नी मुनी तिने आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने शुचिर्भूत होऊन धार्मिक कर्मे करत असत. (रेणुका शब्दाचा संस्कृत अर्थ वाळूचे अत्यंत लहान कण असा आहे.)\nएक दिवशी रेणुका नदीवर गेली असताना तिने काही गंधर्व युगुलांना जलक्रीडा करताना पाहिले आणि नकळतच तिचे चित्त चंचल झाले. आपणही आपल्या पतीसोबत जलक्रीडा करावी अशी इच्छा तिच्या मनी उपजली आणि ती त्या स्वप्नात रममाण झाली. जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चाताप केला. बराच उशीर झाल्याने तिने पटपट आंघोळ आटपली आणि वाळूचे मडके बनवण्याचा प्रयत्न करू लागली. चित्त ढळल्यामुळे ती मडके बनवूच शकली नाही. सापाला पकडण्याचा प्रयत्न करताच साप देखील अदृश्य झाला. निराश होऊन रेणुका रिकाम्याहाती जेव्हा आश्रमात परत आली, तेव्हा जमदग्नी प्रचंड चिडले आणि त्यांनी तिला दूर जाण्यास सांगितले.\nपतिशापाने विवश झालेली रेणुका पूर्वेकडे निघून गेली, आणि एका निबिड अरण्यात तप करू लागली. तिथे ती संत एकनाथ आणि जोगीनाथ यांना भेटली, तिने त्यांना सर्व झालेला प्रकार सांगितला आणि आपल्या पतीचा राग कमी करण्याचा मार्ग सुचविण्याचे सांगितले.[ संदर्भ हवा ] त्यांनी आधी रेणुका मातेला शांत केले आणि एक मार्ग सुचवला. त्यांनी तिला शुद्धीकरणासाठी नजीकच्या तलावात स्नान करण्याचे सांगितले आणि मग त्यांनी दिलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितले. त्यानंतर जवळपासच्या गावात जाऊन घरोघर फिरून जोगवा मागण्यास सांगितले. जोगव्यात मिळालेले अर्धे तांदूळ संतांना दान करायला सांगितले आणि उरलेल्या अर्ध्या तांदुळामध्ये गूळ घालून प्रसाद बनवण्याचे सांगितले. असा नित्यक्रम जर तीन दिवस श्रद्धेने केला तर चौथ्या दिवशी पतीची भेट होईल. त्यानंतरही जमदग्नींचा राग पूर्णपणे मावळेल असे वाटत नाही; लौकरच तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ येणार आहे, असे सुचवले. पण हा काही काळ लो��ल्यावर तुझे नाव अमर होईल, तुझ्या पतीसमवेत तुझी अखंड पूजा होत राहील, असे म्हणून ते अदृश्य झाले. रेणुका देवीने अत्यंत निग्रहाने शिवलिंगाची पूजा केली आणि चौथ्या दिवशी ती आपल्या पतीस भेटण्यास गेली.\nरेणुका देवींना पाच पुत्र होते. वसु, विश्वावसु, रुमण्वत्‌(बृहत्भानु/मरुत्वत्‌), सुषेण(बृहत्कर्मन्‌) आणि रंभद्रा. रंभद्रा हा सर्वात कनिष्ट आणि सर्वात आवडीचा पुत्र होता. भगवान शंकर आणि पार्वतीचा वरदहस्त लाभलेला रंभद्रा हाच परशुराम म्हणून ओळखला जातो.\nजमदग्नींचा राग अजून मावळला नव्हता. त्यांनी आपल्या चार ज्येष्ठ पुत्रांना आपल्या आईला शिक्षा करण्याचे सांगितले. चारही पुत्रांनी ती आज्ञा पाळली नाही. जमदग्नी ऋषींनी रागाने चारही पुत्रांचे भस्म केले. ते पाहून रेणुका देवी रडू लागल्या, तितक्यात परशुराम तिथे आले. जमदग्नींचा राग तरीही शांत झाला नव्हता, त्यांनी परशुरामाला घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या आईचा शिरच्छेद करण्याचे फर्मावले. परशुरामाने थोडा विचार केला, आपल्या वडिलांचा राग लक्षात घेऊन त्यांनी कुऱ्हाडीने आपल्या मातेचा शिरच्छेद केला. ते पाहून जमदग्नींनी परशुरामाला एक वर दिला. परशुरामाने लगेच आपल्या आई आणि भावांचे प्राण परत मागितले. रेणुका मातेच्या आत्म्याची अनेक रूपे झाली आणि ती सर्वत्र पसरली, शिवाय रेणुका माता पुन्हा जिवंत झाली. हा चमत्कार पाहून सर्व रेणुका मातेचे भक्त झाले.\nरेणुका आणि येल्लम्मा ही दोन्ही एकाच देवीची दोन नावे आहेत. एका दंतकथेनुसार परशुराम जेव्हा आपल्या आईचा शिरच्छेद करण्यासाठी तिच्यामागे धावत गेला तेव्हा रेणुका एका दलित वस्तीमध्ये शिरली. परशुरामाने रेणुका देवीला शोधून काढले आणि तिचा शिरच्छेद केला, तसेच रेणुका देवीचा प्राण वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या दलित महिलेचेही शिर धडावेगळे केले. जमदग्निंच्या आशिर्वादाने रेणुका देवीला पुनर्जीवित करताना चुकीने दलित महिलेचे शिर रेणुकामातेच्या शरीरावर लावले गेले आणि दलित महिलेच्या शरिरावर रेणुका देवीचे मस्तक ठेवले गेले. दलित महिलेचे शीर लाभलेल्या रेणुकाला जमदग्मींनी पत्नी म्हणून स्वीकारले आणि रेणुकेचे मस्तक लाभलेल्या दलित महिलेला दलित समाजात येल्लम्मा देवी म्हणून पुजले जाऊ लागले.\nहा मुखवटा सुमारे ५ फूट उंच असून ४ फूट रुंद आहे.तेथील बैठकीवर सिंह हे देवी���े वाहन कोरले आहे. गाभाऱ्यास चांदीचा पत्रा मढविला आहे.या मंदिरामागे परशुरामाचे मंदिर आहे.\nआधुनिक पुराणशास्त्रवेत्त्यांच्या मते परशुरामाचा जन्म इ.स.पू. १५८८ या साली झाला. परशुराम ज्या भार्गव कुळात जन्मला ते कुल इ.स.पू. २५५० पासून अस्तित्वात होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑगस्ट २०१९ रोजी ०८:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/narendra-modi-talks-donald-trump-over-phone/", "date_download": "2020-01-23T13:20:29Z", "digest": "sha1:ZIN64ADBYXBUGGEJQKO274CG6G56BDTK", "length": 14871, "nlines": 181, "source_domain": "policenama.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी - राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात तब्बल अर्धा तास फोनवरुन चर्चा - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nधुळे : निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन\nपीएमपीएमएल बस प्रवासात तरुणाचे पाकिट चोरले\nरेजमेंट हवालदाराचा युनिफार्म फाडला; एकाला अटक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात तब्बल अर्धा तास फोनवरुन चर्चा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात तब्बल अर्धा तास फोनवरुन चर्चा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लगेचच भूतानच्या दौऱ्यावर गेले होते. भूतानचा दौरा संपल्यानंतर भारतात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. या चर्चेदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे थेट नाव न घेता मोदी म्हणाले की, पाकिस्तानमधील नेते भारताविरुद्ध करीत असलेली चिथावणीखोर विधाने आशियाच्या शांततेसाठी अनुकूल नाहीत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी व्हावा, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली.\nकाश्मीरच्या निर्णयानंतर मोदींनी पहिल्यांदाच ट्रम्प यांच्याशी संवाद साधला. हा संवाद साधारण ३० मिनिटे चालला. कार्यालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दोन्ही नेत��यांमध्ये सौहार्दपूर्ण चर्चा झाली. सीमापार चालणाऱ्या दहशदवादाबद्दल आणि अतिरेकी कारवायांबद्दल पंप्रधान मोदी यांनी यावेळी भाष्य केले.\nदोन दिवसांपूर्वीच ट्रम्प यांच्याशी इम्रान खान यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. काश्मीर प्रश्न भारताशी द्विपक्षीय मार्गाने सोडवावा, असे ट्रम्प यांनी त्यांना सांगितले होते. गरिबी, निरक्षरता आणि रोगराईविरुद्ध लढा देण्यासाठी हा मार्ग पत्करणाऱ्या कोणाशीही भारत सहकार्य करण्यास बांधील आहे, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.\nतुमच्या मेंदूची शक्ती वाढवतील ‘हे’ 11 खास उपाय, अवश्य जाणून घ्या\nआजारांपासून मुक्‍ती मिळविण्‍यासाठी पूजाविधीतील ‘या’ वनस्‍पती आहेत प्रभावी ; जाणून घ्या\nरोज प्या फक्त २ चमचे आवळा ज्यूस, टाळता येतील ‘हे’ १० आजार, जाणून घ्या\nटाळी वाजवल्याने हृदय होते निरोगी, जाणून घ्या असेच आणखी महत्वाचे १० फायदे\n‘या’ ८ बॉडी पार्ट्सला स्‍पर्श होऊ नये म्‍हणून महिला घेतात काळजी, वाटते भीती\nगाढवीनीचे दूध घेतल्यास लठ्ठपणा होईल कमी, आकर्षक फिगरसाठी सुद्धा फायदेशीर, जाणून घ्या ‘हे’ 7 फायदे\nअपर लिपच्या केसांपासून कशी करावी सुटका जाणून घ्या विशेष टिप्स\nमुंबईतील ‘या’ बड्या नेत्यांच्या राजकीय दहीहंड्या रद्द, पुरग्रस्तांना करणार मदत\n‘त्या’ बँकेत वृद्ध, भूमिहीन शेतमजुरांच्या कर्जप्रकरणात लाखोंचा अपहार : उपोषणाचा इशारा\nसोनं पुन्हा ‘महागलं’ मात्र चांदी ‘उतरली’, जाणून घ्या आजचे दर\n‘झेंडा’ बदलताच मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटलांच्या मुलाची…\n‘मनसे’च्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचे ‘डोकं’, भाजप…\nशासकीय जाहिरातींवर ‘PM’ मोदींचे ‘छायाचित्र’ लावा, फडणवीसांचं…\n26 जानेवारीपुर्वी मोठ्या आतंकवादी हल्ल्याचा कट, DIA च्या ‘इनपुट’मुळं…\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘आझाद हिंद फौज’पुर्वी देखील एक फौज बनवली होती…\n‘डिप्रेशन’वर दीपिका पादुकोणचा ‘खोटा’…\nजास्त काम मिळाल्यानं नीना गुप्ता खुपच खुश, म्हणाल्या –…\nप्रेमात अपयशी ठरलेल्या तरुणांना सारानं दिला…\nसारा अली खानला ‘कार्तिक’नं दिला ‘LOVE…\nप्रियंका चोपडाने डिझायनर मनीष मल्होत्राला सगळ्यांसमोर केले…\nBSNL नं केली मोठी घोषणा, आता 4 महीने फ्री मिळणार…\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय \n‘नाईट लाईफ’ म्हणजे केवळ ‘दारु’ पिणं,…\nपुरंदर तालुक्यातील कदमवस्ती शाळा होणार ‘माॅडेल…\nसोनं पुन्हा ‘महागलं’ मात्र चांदी…\nधुळे : निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे…\nपीएमपीएमएल बस प्रवासात तरुणाचे पाकिट चोरले\nरेजमेंट हवालदाराचा युनिफार्म फाडला; एकाला अटक\n ‘या’ लोकांना ‘आइस टी’चे…\nकपड्यांचे दुकान फोडून सव्वा लाखांचा ऐवज लंपास\nपुणे : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत\nशहरात चोरट्यांची दहशत, डोक्यात दगड घालून चिल्लर लांबवले\nसंजय राऊतांचा मनसेला ‘अप्रत्यक्ष’ टोला, म्हणाले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nसोनं पुन्हा ‘महागलं’ मात्र चांदी ‘उतरली’, जाणून घ्या…\n‘नाईट लाईफ’ म्हणजे केवळ ‘दारु’ पिणं, भाजपाच्या…\n‘माता तू न वैरीण’ आईनं स्वतःच्या 3 मुलांना मारलं\nमनसेचे ‘इंजिन’ आज घेणार ‘यु टर्न’ \nफक्त 121 रूपये जमा करून मुलीच्या विवाहासाठी पैशांचं…\nबाळासाहेब लाखो जनतेसाठी आजही प्रेरणादायीच, PM मोदींनी वाहिली श्रध्दांजली\nसंविधानात बजेट ‘या’ शब्दचा उल्लेख देखील नाही, जाणून घ्या अर्थसंकल्पाबाबतच्या ‘या’ 5 रोचक गोष्टी\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘आझाद हिंद फौज’पुर्वी देखील एक फौज बनवली होती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/two-women-were-seriously-injured-in-a-gas-leak/", "date_download": "2020-01-23T13:45:39Z", "digest": "sha1:WNZXK73GNFJTWEDJ5CSUWN2MXBAPI4AT", "length": 12973, "nlines": 180, "source_domain": "policenama.com", "title": "गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत 2 महिला गंभीर जखमी - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘रणबीर’च्या ब्रेकअपच्या जखमेवर कॅटनं लावला ‘विकी’च्या…\n‘तो’ पाकिस्तानी युजर ‘किंग’ खानसाठी ‘स्पेशल’ \nश्री महावीर विद्यालय लासलगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न\nगॅस गळती होऊन लागलेल्या आगीत 2 महिला गंभीर जखमी\nगॅस गळती होऊन लागलेल्या आगीत 2 महिला गंभीर जखमी\nपुणे (चिंचवड) : पोलीसनामा ऑनलाईन – चिंचवडमध्ये गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला जखमी झाल्या आहेत. चिंचवड परिसरातील इंदिरानगर येथील झोपडपट्टीत सकाळी ११च्या सुमारास ही घटना घडली. चिंचवड परिसरामध्ये घरात एलपीज��� गॅसच्या भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात लक्ष्मी विलास धोतरे (वय-३५) आणि संगीता गणेश पवार (वय २७) अशी जखमींची नावं आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, एका मृत व्यक्तीच्या सावडण्याचा कार्यक्रम सुरू होता, त्यासाठीचा स्वयंपाक बनवण्यात महिला व्यस्त असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. जखमी महिलांना उपचारासांठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दखल करण्यात आले.\nअग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या मात्र, आग लागलेल्या ठिकाणी पोहचण्यास व्यत्यय आला. चिंचोळ्या रस्तामुळे आणि रस्त्यावर इलेट्रिकल पोलवरील वायर मोठ्या प्रमाणात लोंबकळत होत्या. त्यामुळे अग्निशमक दलाच्या गाड्यांना आणि जवानांना घटनास्थळी पोहण्यासाठी कसरत करावी लागली.\nआरोग्यासोबतच सौंदर्यही वाढवण्यात मदत करते शेंगदाण्याचे तेल, जाणून घ्या\nआयुर्वेदिक पध्दतींनी वाढवा ब्रेन पॉवर, ‘हे’ ७ उपाय करून फरक जाणून घ्या\nरोज प्यावा तुळशीचा चहा, शरीराला होतील ‘हे’ १० खास फायदे, जाणून घ्या\nपुरुष असो किंवा महिला ‘हे’ ५ नैसर्गिक पदार्थ खाल्ले तर वाढेल सेक्स पॉवर\nदिवसभरात तुम्ही ‘या’ ७ चूका करता का मग तुमचे कान होऊ शकतात खराब\nतुमचे केस गळतात का तर असू शकतो यामधील एखादा आजार, घ्या जाणुन\nघरच्या घरी क्लिन-अप करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स ; जाणून घ्या\nझोप येत नसेल तर एकदा ‘हा’ ज्यूस घेवून बघाच १० मिनिटात येईल झोप\nनागपूर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू\nबदला घेण्यासाठी हत्यारे बाळगणारे पुणे पोलिसांकडून जेरबंद\nसोनं पुन्हा ‘महागलं’ मात्र चांदी ‘उतरली’, जाणून घ्या आजचे दर\nपीएमपीएमएल बस प्रवासात तरुणाचे पाकिट चोरले\nरेजमेंट हवालदाराचा युनिफार्म फाडला; एकाला अटक\nकपड्यांचे दुकान फोडून सव्वा लाखांचा ऐवज लंपास\nपुणे : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत\nशहरात चोरट्यांची दहशत, डोक्यात दगड घालून चिल्लर लांबवले\n‘रणबीर’च्या ब्रेकअपच्या जखमेवर कॅटनं लावला…\n‘तो’ पाकिस्तानी युजर ‘किंग’ खानसाठी…\n‘डिप्रेशन’वर दीपिका पादुकोणचा ‘खोटा’…\nजास्त काम मिळाल्यानं नीना गुप्ता खुपच खुश, म्हणाल्या –…\nप्रेमात अपयशी ठरलेल्या तरुणांना सारानं दिला…\nफेब्रु��ारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्‍यावर, ‘हाऊडी…\nCAA वर सध्या बंदी नाही, ‘या’ 5 मुद्यांवरून…\nआदित्य ठाकरेंच्या ‘ड्रिम प्रोजेक्ट’मध्ये नवी…\nनव्या झेंड्यावरून वाद निर्माण करणाऱ्यांना मनसेची…\nफेब्रुवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्‍यावर, ‘हाऊडी…\n‘रणबीर’च्या ब्रेकअपच्या जखमेवर कॅटनं लावला…\n‘तो’ पाकिस्तानी युजर ‘किंग’ खानसाठी…\nश्री महावीर विद्यालय लासलगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण…\n… म्हणून राज ठाकरे जाणता राजा, ‘या’ मराठी…\nसोनं पुन्हा ‘महागलं’ मात्र चांदी…\nधुळे : निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे…\nपीएमपीएमएल बस प्रवासात तरुणाचे पाकिट चोरले\nरेजमेंट हवालदाराचा युनिफार्म फाडला; एकाला अटक\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nफेब्रुवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्‍यावर, ‘हाऊडी मोदी’च्या…\nरेल्वेच्या तिकीटांच्या ‘काळा’ बाजाराचं ‘टेरर…\nटायगर श्रॉफच्या अगोदर दिशा पाटनीचं ‘या’ अभिनेत्याशी होतं…\n‘नाईट लाईफ’ म्हणजे केवळ ‘दारु’ पिणं, भाजपाच्या…\n16 वर्षीय मुलावर माशाचा हल्ला, गळ्यातून आरपार गेला मासा\n फक्त 200 रूपयांसाठी खून\n‘नोवेल कोरोना’ व्हायरसचा भारतातील ‘या’ शहरात अलर्ट, संशोधन संस्थेतही बनवले वेगवेगळे वॉर्ड\nपुणे : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/dhule/truck-bus-accident-kills-bus-driver/", "date_download": "2020-01-23T13:36:04Z", "digest": "sha1:KAAOFSMIOCDUG5YDHLRWHADJ3S7FWE3Q", "length": 26550, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Truck-Bus Accident Kills Bus Driver | धुळे : ट्रक-बसचा अपघात बसचालकासह १० ठार | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nस्वच्छ सर्वेक्षणात सहा हजारांहून अधिक प्रतिसाद : रहिमतपूर आघाडीवर\nगुडविन ज्वेलर्सविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल\nऔरंगाबाद विमानतळावरून रोज होतेय ३ टन कार्गोचे ‘टेकऑफ’\n'तीन हजार रुपयांने काजू विकूनही शेतकऱ्यांना मात्र शंभर रुपयेच'\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद ���वार\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nMNS Maha Adhiveshan Live: ...तर मनसेला सोबत घेऊ; भाजपा नेत्याकडून युतीचे संकेत\n भर कार्यक्रमात प्रियंकाने केला मनीष मल्होत्राचा ‘इन्सल्ट’; पाहणारे झाले थक्क\nसलमान खानची ही नायिका बनणार प्रभासची आई, पहिल्याच चित्रपटामुळे झाली होती फेमस\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nहिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंक���ा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nAll post in लाइव न्यूज़\nधुळे : ट्रक-बसचा अपघात बसचालकासह १० ठार\nधुळे : ट्रक-बसचा अपघात बसचालकासह १० ठार\nअपघातात कंटेनरने चालकच्या साईडने बसला जोरदार धडक दिली. त्यात बसचा चक्काचूर झालेला आहे.\nधुळे : ट्रक-बसचा अपघात बसचालकासह १० ठार\nधुळे : दोंडाईचा - निमगुळ रस्त्यावर रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद - शहादा बस आणि कंटेनर यांची धडक झाली. अपघातात बसचालक मुकेश पाटील यांच्यासह १० जण जागीच ठार झाले आहेत. तर २० जखमी असून पैकी ६ गंभीर आहेत. अप��ातात कंटेनरने चालकच्या साईडने बसला जोरदार धडक दिली. त्यात बसचा चक्काचूर झालेला आहे.\nशिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा ते निमगुळ रस्त्यावर औरंगाबादकडून शहादाकडे जाणारी एमएच २० बीएल ३७५६ क्रमांकाची बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. अपघाताची ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास निमगुळपासून साधारण ३ किमी अंतरावर घडली.\nअपघाताताची माहिती मिळताच जखमींच्या मदतीसाठी निमगुळ ग्रामस्थांनी धाव घेतली. शहादा आगाराचे बसचालक मुकेश पाटील हे जागीच ठार झाले आहेत. बसमधील जखमी झालेल्या २० प्रवासींना मदत करीत रुग्णवाहिकेने दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे काम वेगाने सुरु आहे. या अपघातात ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. डॉ. सचिन पारख आणि डॉ. ललित चंद्रे जखमींवर उपचार करीत आहेत. दरम्यान, राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य वेगाने सुरु आहे.\nकंटेनर- दुचाकी अपघातात चुलते- पुतणे जागीच ठार\nपूर्ववैमनस्यातून हत्या केलेल्या सहा आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nराष्टÑपुरूषांच्या त्यागाचे चिंतन व्हावे\nधुळ्यात घरफोडी,५० हजारा ऐवज लंपास\nधुळ्यात चार ठिकाणी ‘शिवभोजन’ सुरू होणार\nधुळ्यानजिक महामार्गावर ट्रकच्या धडकेत एक ठार\nराष्टÑपुरूषांच्या त्यागाचे चिंतन व्हावे\nधुळ्यात घरफोडी,५० हजारा ऐवज लंपास\nधुळ्यात चार ठिकाणी ‘शिवभोजन’ सुरू होणार\nधुळ्यानजिक महामार्गावर ट्रकच्या धडकेत एक ठार\n७४ पेैकी ४५ नगरसेवक ठरले ‘मौनीबाबा'\nखून करून पळून जाणाऱ्या उल्हासनगरच्या चौघांना पकडले\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nगुडविन ज्वेलर्सविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल\nस्वच्छ सर्वेक्षणात सहा हजारांहून अधिक प्रतिसाद : रहिमतपूर आघाडीवर\nऔरंगाबाद विमानतळावरून रोज होतेय ३ टन कार्गोचे ‘टेकऑफ’\n'तीन हजार रुपयांने काजू विकूनही शेतकऱ्यांना मात्र शंभर रुपयेच'\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nफडणवीस पुन्हा आले, विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री झाले\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vachakpatre-news/lokprabha-readers-response-1298245/", "date_download": "2020-01-23T14:37:22Z", "digest": "sha1:CRDLAN4S7BKGUZS7KJCBQTA4O22JFTS4", "length": 17704, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "lokprabha readers response | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nसेल्फीचा अतिरेक हा चिंतेचा विषय असला ���री लेखातील तरुणांच्या प्रतिक्रिया लक्षात घ्यायला हव्यात.\nयुवकांना कोणताही ट्रेण्ड फॉलो करणे आवडते हा सार्वत्रिक अनुभव आहे. २ सप्टेंबरच्या अंकातील कव्हर स्टोरी देण्याएवढा उलटसुलट चर्चा चाललेला म्हणूनच दखल घेण्याजोगा हा विषय आहे, हे निश्चितच. मात्र अतिरेक टाळला, पुरेशी सावधानता बाळगली, तारतम्य ठेवले तर आयुष्यातील काही अवर्णनीय क्षण स्मरणात राहणारी ही पद्धत, आनंद देणारी आहे याबाबत दुमत होणार नाही. धोकादायक पर्यटनस्थळी वा ट्रेकिंगला गेल्यावर कडय़ावरून सेल्फी घेणे टाळले पाहिजे. सेल्फीचा अतिरेक हा चिंतेचा विषय असला तरी लेखातील तरुणांच्या प्रतिक्रिया लक्षात घ्यायला हव्यात.\n२६ ऑगस्टच्या ऑलिम्पिक विशेषांकातील मिलिंद ढमढेरे यांनी घेतलेला आढावा वाचला. सुविधांची वानवा, क्रीडा संघटनांतील सुंदोपसुंदी, खेळ, खेळाडूकडे दुर्लक्ष करून पदाधिकाऱ्यांचीच चढाओढ रीओला जाणाऱ्या पथकासमवेत होती, ही खटकणारी बाब. हॉकी, नेमबाजी, अ‍ॅथलेटिक्स यांनी सपशेल निराशा केली, एकाग्रता इच्छाशक्ती प्रबळ दाखविली असती तर वेगळे चित्र दिसले असते. आता टोकियोच्या तयारीला लागावे, दडपण झुगारून साक्षी, सिंधूची प्रेरणा घेत खेळावे, दीपा, ललिता यांनी निराश न होता नव्या उमेदीने लक्ष्य ठेवावे मगच स्वप्न साकार होऊ शकेल.\n– अनिल पालये, बदलापूर.\nदि. १९ ऑगस्ट २०१६ चा ‘स्वातंत्र्यदिन विशेष’ चा लोकप्रभाचा अंक अक्षरश: फक्त वाचनीयच नव्हे तर जपून संग्रहात ठेवावा असा आहे. खासकरून डॉ. शशांक सामकांचा लेख ‘प्रश्न लैंगिक स्वातंत्र्याचा’ सर्वोत्तम म्हणावा असा आहे. यासोबतच अरुंधती जोशी यांचा ‘एक सुलक्षणी स्वप्न’ हा लेख उत्तम आहे. हे दोन्ही लेख साऱ्या भारतीय भाषांतून अनुवादित करून इंटरनेटच्या माध्यमातून समस्त युवा पिढीला उपलब्ध करून द्यायला हवा. स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय हे युवा पिढीला जाणवून देणे अगत्याचे आहे. याशिवाय इतर लेखही स्तरानुकूल माहितीपूर्ण आहेत. संपूर्ण संपादकीय टीमचे अभिनंदन तसेच सर्वाना शुभेच्छा\n– महादेव बासुतकर, सिकंदराबाद, तेलंगणा.\nदुटप्पीपणाचा कळस २६ ऑगस्टच्या अंकातील\n‘गो-पालकांच्या राज्यात गाईचा हंबरडा’ या कव्हरस्टोरीत महत्त्वाचा मुद्दा निसटलाय. हाडे व कातडी निर्यात करणारा भारत एक आघाडीचा देश आहे. तो जिलेटीन व कमावलेले कातडे आयात करतो. इंग्रजी अंमलावेळची कच्चा माल निर्यात करून पक्का माल आयात करण्याची परिस्थिती आजही आहे.\nपंतप्रधान व मुख्यमंत्री मते दिलेल्या जनतेच्या डोळ्यांवर स्वत:च्या हातानेच झापडं लावताहेत. चिनी चॅनलवर अलीकडेच कमावलेल्या चामडय़ापासून कपडे शिवताना दाखवत होते. भारतात विविध वनस्पतींच्या रसापासून चामडे कमवण्याची कला लुप्त होत चालली आहे. आता विविध रसायनांच्या साहाय्याने सिल्की-मऊसर होणारे चामडे कमावता येते. ती कला शिकवण्याऐवजी कमावलेले चामडे परदेशातून आयात करतात. दुसरीकडे भारताची आयात निर्यातीपेक्षा जास्त असल्याबद्दल नक्राश्रू ढाळतात. चामडे सोलणाऱ्यांवर हल्ले होताहेत. चाणक्यनीती लिहिलेल्या भारतात सरकार मात्र उलट कृती करतंय. शंभरावर माणसे जमवणाऱ्यांवरची, पोलीस परवानगीच्या सक्तीची, उच्चरवात ‘भारत माता की जय’ म्हणण्याबद्दलची चर्चा सभागृहात चालते. हा सगळा दुटप्पीपणा देशाला कुठे घेऊन जाणार आहे\nझी युवा या चॅनलने कार्यक्रम एकांगी असणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. मी डिस्कव्हरीवर ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ पाहतो. एनएचके वर्ल्ड जपानी चॅनलने तेथील रेल्वे म्युझियम दाखवले. कॉलेज फेस्टिव्हल्स, नाटय़-संगीत, आंतरराष्ट्रीय स्पर्धातील युवा खेळाडू यांचे कार्यक्रम व्हावेत.\nइंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर दोन वेळा मुक्काम केलेल्या नाओको यामाझाकी गेली दोन वर्षे त्यांचे अनुभव एनएचके वर्ल्ड या चॅनलने टीव्हीवरील सायन्स व्ह्य़ू या कार्यक्रमात शेअर करतात. तशी भारतीय विज्ञान विश्वाची सफर घडवावी. असेच इतर प्रासंगिक विषयसुद्धा हाताळावेत.\n– अभयकुमार कानेटकर, बोरीवली\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 गोरक्षण तळमळ की नुसतीच चळवळ\n2 संदिग्ध लोकशाही, संदिग्ध स्वातंत्र्य\n3 कोपेश्वर मंदिराकडे लक्ष द्या\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/ROSHEN-DALAL.aspx", "date_download": "2020-01-23T14:17:31Z", "digest": "sha1:UFLWDXN4IE47L4YJAZMFS6ZKEVDKSYO2", "length": 15869, "nlines": 136, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nशंकर पाटील यांच्या गावाकडच्या खुसखुशीत कथा. तऱ्हेवाईक, इरसाल माणसं या कथांमधून आपल्याला भेटतात. अर्धली आणि मागणी या दोन कथा मात्र गंभीर, हृदयस्पर्शी आहेत.\n- संजय वैशंपायन, 21/1/2020\nआशयाने परिपूर्ण रिक्त कथासंग्रह भारतातून अमेरिकेत स्थायिक होऊन पुढची पिढी हाताशी आणि तरी भारतीयत्वाची नाळ तुटत नाही हेच खरं आणि अशाच प्रकारच्या भावना व विचार मूळच्या रत्नागिरीकर मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर, यांनी त्यांच्या स्वतंत्रपणे प्रकाशित झालेल्या‘रिक्त` या कथासंग्रहामधील कथांमधून मांडल्या आहेत. लेखिकेचा ‘मेल्टिंग पॉ` हा पहिला कथासंग्रह. त्याची फार मोठी चर्चा झाली होती. कोमसापचा लेखिकेचा पुरस्कारही या पुस्तकाच्या मध्यमातील सृजनासाठी लेखिकेला प्राप्त झाला आहे. यामुळे ‘रिक्त` या संग्रहातून मोठ्या अपेक्षा होत्याच आणि त्या पूर्ण होतात, असंच म्हणावं लागेल. मुखपृष्ठ पाहताच यामधील कथा नव्या युगाच्या, नव्या धाटणीच्या असणार असंच वाटतं. ‘रिक्त` कथासंग्रहातील कथाविषय, पात्र, घटना, काळ यांचे निराळे संदर्भ घेऊन येतात आणि त्यामुळेच दीर्घ काळ मनात रेंगाळत राहतात. पात्रांचा कथेतील घटनांबद्दल स्वत:चा दृष्टीकोन हेही कथांचं वैशिष्ट्य. वाटेत घडलेल्या घटनेने बदललेलं आयुष्य, आईच्या निधनानंतर परदेशातून आलेली ती, स्वत:ची ओळख पटलेल्या दोन मुलींमुळे त्यांच्या घरात उठलेलं वादळ, मुलीवर आपल्या हातून अन्याय झाला हे अखेर तिच्यासमोर कबूल करणारे वडील, शाळकरी मुलाला त्याच्या पालकांनीच शाळेत प्रवेश घ्यावा असं वाटायला लागणारं वास्तव, जातिभेद करायचा नाही, या निश्चयाने वेगळं पाऊल उचलणारी तरुणी, आई-वडिलांच्या घटस्फोटाचं सावट मनावर असताना लग्न केलेली युवती, समाजसेवेच्या अनुभवातून झालेली द्विधा मन:स्थिती, अनाथ मुलासाठी एका तरुणीने उचललेलं अनोखं पाऊल, घरातील ‘फूकट` गेलेला मुलगा, अशा असंख्य विषयांमधून व्यक्तिरेखांचं बारीक निरीक्षण कथेतील पात्रापात्रांतून डोकावत राहतं. सारीच पात्रं वाचकाला अलगद त्या त्या काळात नेऊन सोडतात, कथेतील काळाशी, वातावरणाशी वाचक नकळत एकरूप होऊन जातो. ‘रिक्त` कथासंग्रहातील प्रत्येक कथा ‘पुढे काय’ ही उत्कंठा वाढवणारी आणि पुढील कथेबद्दल उत्सुकता ताणणारी आहे; पण पहिल्याच ‘पाश’ या कथेमध्ये निखळ कोकणातील धोपेश्वरमधील कुटुंबाची घरातील सदस्यांमुळे झालेली परवड आणि नंतर ते रक्ताच्या नात्यांचे पाश तुटताना व तोडताना झालेली तडफड फार उत्कटपणे मांडली आहे. हा कथासंग्रह १३ भरगच्च कथांचा आहे. यामुळे सर्वच कथांबद्दल स्वतंत्रपणे लिहिणे शक्य होणार नाही; परंतु त्यातील उल्लेखनीय ‘अमरचा दिवस’ टिपिकल झोपडपट्टीतील वातावरणात वाढणार्या मुलांची घुसमट, प्रगतीची आस अन् परीस्थितीचा तणाव ही संपूर्ण मध्यमवर्गीय वाचकाला अनभिज्ञ परिस्थिती मांडण्यात व त्यातील काळीज पिळवटून टाकणारी वस्तुस्थिती अत्यंत प्रखर तीव्रतेने शब्दबद्ध करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. मोगरेबार्इंच्या रूपाने सुशेगात मध्यमवर्गीय स्थिती आणि सुटू न शकणार्या परिस्थितीच्या प्रश्नांची उकल शोधणार्या मंगलातार्इंच्या भांबावलेपणाची मांडणी सुरेखच साधली आहे. ‘संभ्रम’चा कथाविषय, खरंतर लेखिकेचं प्रोफाईल पाहिलं तर अनवट वाटणारा. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मानवी गिनीपिग्ज उपलब्ध करून देण्याचा वेगळा व्यापार, त्यातील प्रश्न आणि सज्जन मनाला पडणारे प्रश्न फार धाडसाने मांडण्यात आले आहेत. कथा जरी मीना- चेतनची असली तरी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आक्रमणात माणसांचा प्रयोग म्हणून वापर करण्याच्या प्रवृत्तीचा फायदा घेणाNयांचा उद्योग कथापटावर मांडण्यात आला आहे. ‘समाधान’ ही कथा ५५ ते ७० या कालखंडातील असल्याचे निश्चितपणे वाटते. अशा पाश्र्वभूमीवर कमू, गीताई, आबा या व्यक्तिरेखा थोडक्या लेखनात अतिशय समर्थपणे लेखिका उभ्या करते. वर्षाला बावन्न चित्रपट साव���्र मुलीला दाखवणारी गीताई आणि सावत्र मुलीची आत्या सुधा यांचे नातेसंबंध, त्यांची अपरिहार्यता उभी करण्याचे शिवधनुष्य लेखिकेने समर्थपणे पेलले आहे. भरगच्च आशयमूल्य असणार्या १३ कथा समाविष्ट असणार्या या कथासंग्रहाचं नाव ‘रिक्त’ का, याचं उत्तर या संग्रहातील शेवटची कथा ‘रिक्त’ हे आहे. वयात येणार्या अमिताकडे सगळ कुटुंब लक्ष देत असूनही शाळेतील मुलांचं चिडवणं मनाला लागतं आणि मनोरुग्ण व्हावं अशा परिसीमेने अमिता अन्न उलटून टाकणं, अवाजवी एरोबिक्स करते. युरोपात राहण्याचे भारतीयांवर होणारे मानसिक परिणाम बारीक बारीक कंगोर्यासह समर्थपणे मांडणारी कथा म्हणजे ‘रिक्त.’ खरंतर संग्रहातील सर्वच कथा परिपूर्ण आहेत; परंतु लेखिकेच्या मते यातील परमोच्च कथा ‘रिक्त’ असावी आणि त्यामुळेच संग्रहाला ‘रिक्त’ नाव दिलं असावं. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक अतिशय व्यावसायिक पद्धतीने प्रकाशित केलं आहे. सुरेख मुखपृष्ठ, छान टाईप व कागद देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचा वापरल्याने वाचताना बरं वाटतं. लेखिकेच्या निरीक्षणाचा, स्मरणाचा आणि सगळा एकत्रित परिणाम देणारं लिखाण फार आश्वासक आणि साहित्य जगात उज्ज्वल भवितव्य निश्चित करणारं आहे. खरंतर संग्रहातीलच एखाद्या कथेचं नाव संपूर्ण कथासंग्रहाला देण्याऐवजी स्वतंत्र ओळख ठरावी, असं नाव देणं गरजेचं वाटतं आणि बर्याच कथा या छोटी कादंबरी होण्याच्या जवळपास असल्याने भविष्यात लेखिकेने आपल्या शैलीमधील कादंबरी लेखनाचा टप्पा गाठावा, असं वाटणं साहजिकच एकंदरीत काय, तर भरगच्च आशयाचा ‘रिक्त’ कथासंग्रह आपल्या संग्रहात हवाच. आणि हो, पुन: वाचताना देखील कंटाळा नाही येत एकंदरीत काय, तर भरगच्च आशयाचा ‘रिक्त’ कथासंग्रह आपल्या संग्रहात हवाच. आणि हो, पुन: वाचताना देखील कंटाळा नाही येत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/cinemagic/13628", "date_download": "2020-01-23T15:11:09Z", "digest": "sha1:USTVSOMHAWVSFK26N2KS5I2FLORQ4AZJ", "length": 9069, "nlines": 136, "source_domain": "bahuvidh.com", "title": "इट : चॅप्टर टू – परिणामातही दुय्यम - बहुविध.कॉम", "raw_content": "विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nइट : चॅप्टर टू – परिणामातही दुय्यम\n२०१७ मधे स्टीवन किंगच्या १९८६ मधे लिहिलेल्या आणि त्याच्या साहित्यातल्या सर्वात महत्वाच्या पुस्तकांमधली एक मानली जाणाऱ्या कादंबरीवर सिनेमा आला तेव्हा चाहते जरा का��जीतच होते. एकतर ही कादंबरी हजार, जवळजवळ अकराशे पानांची. भयकथा हे त्याचं वरवरचं रुप असलं, तरी त्यापलीकडे अनेक गोष्टींना कवेत घेणारी. नॉस्टॅल्जिआ, अमेरिकन संस्कृती आणि समाज, सामाजिक अन्याय, वर्णद्वेष, लहान मुलांचं विश्व आणि त्यात होणारे बदल, भूतकाळचं सावट, अशा अनेक थीम्स त्यात विणलेल्या.\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'रुपवाणी' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'रुपवाणी' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.\nपण जर पुस्तक वाचले नसेल तरी चित्रपट बघण्यात काही फरक पडेल काय की हे फक्त पुस्तक वाचलं असल्यामुळे जाणवलं असाव\nहे एक माझे आवडते पुस्तक आहे पण शायनिंग चा (आणि काही प्रमाणात शॉशँक रेडेम्पशन चा) अपवाद वगळता चित्रपट स्टीफन किंग च्या कथेशी न्याय देऊ शकले नाहीयेत.\nया (इट) कथेवरच आधारित धारपांची एक कादंबरी आहे, शपथ नावाची, ती ही वाचनीय आहे.\nPrevious Postसाहो च्या निमित्ताने…\nज्याची त्याची पालकत्वाची पद्धत …\nपालकत्व : जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी या घरट्यात तुला …\nसर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा\nमुलांना पैशाच्या व्यवहाराबरोबरच बाजारव्यवस्था कशी ठरते याची ओळख करून दिली …\nझेन अतिशय संवेदनशील मनाची आहे. तिची आई सांगत होती की, …\nदर्जेदार साहित्याचा वाचक कायमच संख्येने मुठभर असतो. बरं तो विविध …\nमहाराष्ट्रापुरते बोलावयाचे झाल्यास नाटक किंवा लळिते त्यापेक्षाही मराठीतील लावण्यांनीच मराठी …\nतुम्ही बांग्लादेशी मुस्लीम असं का म्हणता\nह्या माणसांपुढे नियतीने टाकलेली दानं पाहून मन विषण्ण होते\nसवाई गंधर्वांनी सांगितलेले बहारदार किस्से\nखुद्द भीमसेनलाच ‘मी रे बाबा तुला कधी असे मारले’ म्हणून …\nविविध आकारचे, प्रकारचे पतंग आम्ही न्याहाळत होतोच शिवाय मांजा भरून …\n'वाल्यां'च्या अनमोल सेवांमुळे त्यांची ओळख 'कुटुंबातील सन्माननीय सदस्य'अशी निर्माण व्हावी\nज्याची त्याची पालकत्वाची पद्धत …\nसर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा\nसवाई गंधर्वांनी सांगितलेले बहारदार किस्से\nपुढे पुढे सरकणारी मकर संक्रांत\nमराठी भाषेतील ऑनलाईन माहितीस्त्रोत – भाग दोन\nगोमंतकाचे एक थोर समाजसेवक श्री. केशवराव अनंत नायक\nनिस्त्याकाच्या चवीप्रमाणे बदलते मालवणी\nभारतीय चित्रपट: संकल्पना आणि स्वरूप\nनवे वर्ष, नव्या आशा- नेहमीच्याच ( ऑडीओ सह )\nचला अंतरंगात डोकावू या…\nमुलां���ध्ये भाषेची समज घडवताना…\nनवे वर्ष, नव्या आशा- नेहमीच्याच\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrian.in/rbi-restriction-on-punjab-and-maharashtra-cooperative-bank/", "date_download": "2020-01-23T13:39:59Z", "digest": "sha1:T33EF54NEQKL627MRDJOG6DPI2HEEJUM", "length": 5549, "nlines": 65, "source_domain": "www.maharashtrian.in", "title": "RBI Restriction On Punjab And Maharashtra Cooperative Bank For 6 Months", "raw_content": "\nभारतीय रिझर्व्ह बँकेने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक, मुंबई कडून काढता येणा रकमेवर मर्यादा घालून ही मर्यादा एक हजार रुपये ठेवली आहे.\n23 सप्टेंबर, 2019 रोजी केंद्रीय बँकेने शहरी सहकारी बँकेचा व्यवसाय बंद झाल्यापासून सहा महिन्यांकरिता दिशानिर्देशांतर्गत बँकेच्या ठेवीदारांमध्ये दहशत निर्माण केली.\nशीर्ष बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल म्हणाले की, आरबीआयच्या निर्देशानुसार ठेवीदार त्यांच्या बचतीतील / चालू / अन्य ठेव खात्यात एकूण शिल्लक असलेल्या रकमेच्या एक हजार रुपयांहून अधिक रक्कम काढू शकत नाहीत.\nपीएमसी बँकेला आरबीआयने पूर्व लिखित मंजूरीशिवाय अनुदान देणे, नूतनीकरण व कर्ज आणि ,डव्हान्स करणे, कोणतीही गुंतवणूक करणे, नवीन ठेवी स्वीकारणे इत्यादी प्रतिबंधित केले आहे.\n23 सप्टेंबर 2019 रोजी बँकेचा व्यवसाय बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हे निर्बंध लागू होतील.\nरिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशांच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेने बँकिंग परवाना रद्द केल्याचा विचार केला जाऊ नये. पुढील सूचना / सूचना येईपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल. रिझर्व्ह बँक परिस्थितीनुसार या दिशानिर्देशांमध्ये बदल करण्याबाबत विचार करू शकते.\nबँकिंग रेग्युलेशन Actक्ट १ 194 9 of च्या कलम Sub 35 अ च्या पोट-कलम (१) अंतर्गत रिझर्व्ह बँकेत निहित अधिकारांचा उपयोग करण्यासाठी या निर्देशांचे अधिनियमाच्या कलम with read सह वाचन केले आहे. दिनांक 23 सप्टेंबर, 2019 रोजीच्या निर्देशांची प्रत बँकेच्या आवारात लोकांच्या रूचीसाठी सदस्यांद्वारे दर्शविली जाते.\nदरम्यान, या निर्णयामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बँकेच्या भविष्याबाबत गोंधळलेल्या खातेदारांसह शाखेत बाहेरील लांब रांगा मंगळवारी दिसून आल्या\nशुभ सकाळ आणि शुभ रात्री SMS, सणांचे wishes, बातम्या ईमेलवर किंवा WhatsApp var मिळवण्यासाठी खालील माहिती भरा. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tusharkute.net/2011/05/blog-post_25.html", "date_download": "2020-01-23T14:02:35Z", "digest": "sha1:PE62XXK7EPCZ5YPFOPLDK74GFNWJLELY", "length": 23381, "nlines": 185, "source_domain": "www.tusharkute.net", "title": "विज्ञानेश्वरी: टोपण नावे", "raw_content": "\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥\nकिवी, कांगारू ही नावे ऐकलियेत का कधी अर्थातच ऐकली असणार..... न्युझीलंड व ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मीडियावाले तसेच क्रिकेट समालोचक याच नावाने संबोधतात. अर्थात, यामागेही कारण आहेच. न्युझीलंडर्स किंवा ऑस्ट्रेलियन अशी मोठी नावे घेण्यापेक्षा किवी व कांगारू सोपे वाटते. केवळ याच दोन देशांच्या बाबतीत नाही तर अजुनही काही देशांच्या खेळाडूंना विविध नावाने संबोधले जाते.\nकिवी हा न्युझीलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे. जगातील सर्वात छोटा व उडता न येणारा पक्षी म्हणजे किवी होय. हा केवळ न्युझीलंडमध्येच आढळतो. शिवाय शेजारच्या ऑस्ट्रेलियातही त्याचे वास्तव्य नाही. इतक्या दुर्मिळ पक्ष्याबद्दल न्युझीलंडर्सला अभिमान असणारच. त्यामुळेच त्यांना स्वत:ला किवी म्हणून घेण्यास अभिमान वाटतो. पहिल्या महायुद्धातील ऑस्ट्रेलिया व न्युझीलंड यांच्या एकत्रित सैन्यातील न्युझीलंडचे सैन्य संबोधण्यासाठी सर्वप्रथम किवी या नावाचा प्रयोग करण्यात आला. त्यानंतर हीच संज्ञा न्युझीलंडच्या नागरिकांना लागू पडली. १९१८ मध्ये प्रथमच ऑक्सफर्ड शब्दकोशात ’किवी’ म्हणजे ’न्युझीलंडचा नागरिक’ ही संज्ञा समाविष्ट करण्यात आली. पण, यात थोडासा फरक होता. “kiwi” म्हणजे ’किवी पक्षी’ तर “Kiwi” म्हणजे ’न्युझीलंडचा नागरिक’ होय. इथे दोन्ही शब्दातला k वेगळा आहे. न्युझीलंडच्या राष्ट्रीय चिन्हात आपल्याला किवी पक्षी दिसून येतो.\nऑस्ट्रेलियाचा विचार केल्यास कांगारू हे ऑस्ट्रेलियन अस्मितेचे व संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. हाही प्राणी केवळ ऑस्ट्रेलियातच आढळून येतो. कांगारू म्हटले की केवळ ऑस्ट्रेलियाच डोळ्यासमोर येते. इतके हे नाते घट्ट आहे. कांगारूंची एक प्रजात ही न्यु गिनियामध्येही आढळून येते. परंतू, ऑस्ट्रेलियाच त्यांचे घर मानले जाते. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय चिन्हात तसेच त्यांच्या चलनी नाणे व नोटांवरही कांगारूने आपले स्थान मिळावले आहे. या नात्यामुळेच सर्वच खेळातील ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ’कांगारू’ म्हणून संबोधतात.\nदक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना ’प��रोटिया’ या नावाने संबोधले जाते. याची महिती कदाचित खूप कमी जणांना असेल. इंग्रजी वृत्तपत्रे व इंग्रजी माध्यमे या शब्दाचा बहुतांश वेळा प्रयोग करतात. शिवाय काही समालोचकही याच शब्दाचा वापर दक्षिण आफ्रिकन खेळाडूंना संबोधण्यासाठी करतात. प्रत्यक्षात ’प्रोटिया’ हे या देशाचे राष्ट्रीय फूल होय. अतिशय मोहक व सुंदर असे हे फूल आहे. प्रोटियाच्या प्रजातींपैकी ९२ टक्के फुले ही दक्षिण आफ्रिकेत आढळून येतात. शिवाय मादागास्कर व गोंडवानालॅण्ड भागातही ही फुले दिसून आली आहेत. सन १७३५ मध्ये कार्ल लिन्युस याने या फुलाला प्रोटिया हे नाव दिले होते. ग्रीक देवता “प्रोटियस” वरून हे नाव दिले गेले आहे.\nवेस्ट इंडियन खेळाडूंबाबत थोडी वेगळी परिस्थिती आहे. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना विंडिज असेही म्हटले जाते. तसं पाहिलं तर वेस्ट इंडिज नावाचा कोणता सार्वभौम देश जगात अस्तित्वात नाही. क्रिकेट टीम तयार करण्यासाठी कॅरेबियन बेटांवरील काही देशांनी तयार केलेली ती एक फेडरेशन आहे. विशेष म्हणजे या फेडरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय वंशाचे खेळाडू खेळताना दिसतात. वेस्ट इंडिज मध्ये समाविष्ट असणाऱ्या ऍण्टिग्वा व बर्बुडा, बार्बाडोस, डोमिनिका, ग्रेनडा, गयाना, जमैका, सेंट किट्स व नेव्हिस, सेंट ल्युसिया, सेंट व्हिंसेंट, त्रिनिदाद व टोबॅगो या सर्वच देशांचा राष्ट्रीय खेळ हा क्रिकेट आहे. ब्रिटिशांनी क्रिकेट या कॅरेबियन बेटांवर नेल्यानंतर हा खेळ तिथे रूजला होता.\nइटलीच्या खेळाडूंना व विशेषत: फुटबॉलपटूंना “आझ्झुरी” म्हणून संबोधले जाते. अझ्युयर (वा अझ्युरो) या शब्दावरून आझ्झुरी तयार झाला आहे. अझ्युयरचा अर्थ फिकट निळा अर्थात आकाशी रंग असा होतो. भारताप्रमाणेच इटलीचे सर्व संघ याच रंगाचा गणवेश परिधान करतात. यात फुटबॉल सोबतच रग्बी व आईस हॉकीचाही संघ शामील आहे. सन १९४६ पर्यंत इटलीवर राज्य करणाऱ्या सॅव्होईया साम्राज्याचा “आकाशी” हा अधिकृत रंग होता. याच कारणास्तव सर्वच खेळातील इटालियन संघ हे फिकट निळ्या रंगाचे गणवेश परिशान करतात व त्यांना “आझ्झुरी” म्हणूनच ओळखले जाते...\nआशियायी उपखंडातील भारतीय व बांग्लादेशी खेळाडू हे टायगर्स या नावानेही ओळखले जातात. परंतू, ही संज्ञा तितकिशी वापरली जात नाही. खराखुरा वाघ म्हणून जाणला जाणारा ’रॉयल बेंगाल टायगर’ हा भारत व बांग्लादेश या दोन्ही देशांचा राष्ट्रीय प्राणी असल्याने दोन्ही खेळाडूंना टायगर्स म्हटले जाते. हीच मात्रा श्रीलंकन लायन्सच्या बाबतीतहीलागू पडते. शिवाय लंकेच्या राष्ट्रीय झेंड्यातही या सिंहाने स्थान मिळवले आहे.\nआता कमीत कमी आठवी पास\nउर्दू ही केवळ मुस्लिमांचीच भाषा आहे का\nगुरूजींनी सोडविले विद्यार्थ्यांचे पेपर\nपावसात भिजलेली ती रात्र\nपुण्यात राहण्याचा पहिला अनुभव\nफोडा आणि राज्य करा\nबिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी\nमंत्र्याचा मुलगा, दारू आणि अपघात\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nमराठी साहित्य परिषदेची परिक्षा\nरंगीबेरंगी प्रेमकथा: क्षणभर विश्रांती\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी\nलेऊनी स्त्रीरूप भूलवी नटरंग... नटरंग... नटरंग\nवृत्तपत्रातील माझे पहिले नाव\nहरिश्चंद्र म्हणतात लेकाचे मला\nहिंदीत ढापलेले मराठी चित्रपट\nहुप्पा... हुय्या: एक फॅन्टासी\nदै. पुण्यनगरी, पुणे दि. १३ नोव्हेंबर २०१९ -\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\nगुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन… यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महाराष्...\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nमस्तानीची कबर, पाबळ - सन 2006 मध्ये सर्वप्रथम पाबळला जाण्याचा योग आला होता. त्याच वेळेस पहिल्यांदा पाबळ गावात मस्तानीची कबर आहे, असे समजले. परंतु, तेव्हा भेट दिली नव्हती. मागील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/hollywood/esha-gupta-look-viktoria-odintcova-posting-hot-pictures-instagram/", "date_download": "2020-01-23T15:17:48Z", "digest": "sha1:WO57UO4ESGXSB4RNOJPA7INGBRJEQ46M", "length": 26110, "nlines": 339, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Esha Gupta Look Like Viktoria Odintcova Posting Hot Pictures On Instagram | इशा गुप्तासारख्या दिसणाऱ्या या मुलीने सोशल मीडियावर माजवलीय खळबळ | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nएक दिवसाचा डबेवाला, रोहित पवारांचा चर्चगेट ते दादर 'लोकल' प्रवास\n‘महांकाली’च्या मालमत्तेवरही दोन बँकांचा दावा; थकीत कर्ज\nशिखर शिंगणापूर अतिक्रमणाच्या विळख्यात : यात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांची होऊ शकते गैरसोय\nऑलिम्पिकम���्ये कुस्तीतूनच दोन-तीन पदके : कुस्तीपटू गीता फोगाट\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\nएक दिवसाचा डबेवाला, रोहित पवारांचा चर्चगेट ते दादर 'लोकल' प्रवास\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\n...म्हणून मनसेचा झेंडा बदलला राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही ���ाजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या ���ल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nइशा गुप्तासारख्या दिसणाऱ्या या मुलीने सोशल मीडियावर माजवलीय खळबळ\nइशा गुप्तासारख्या दिसणाऱ्या या मुलीने सोशल मीडियावर माजवलीय खळबळ\nअभिनेत्री ईशा गुप्ता ही तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो पोस्ट करत असते. रशियन मॉडेल विक्टोरिया ओडिंटसोवा ही इशासारखीच दिसत असून ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.\nरशियन मॉडेल विक्टोरिया ओडिंटसोवा इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच तिचे हॉट फोटो पोस्ट करत असते.\nविक्टोरिया ओडिंटसोवाचे जगभरात फॅन्स असून ते मोठ्या प्रमाणात तिला सोशल मीडियावर फॉलो करतात.\nविक्टोरिया ओडिंटसोवाच्या फोटोंची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहात असतात.\nविक्टोरिया ओडिंटसोवा तिच्या फिटनेसच्या बाबतीच प्रचंड सतर्क आहे.\nविक्टोरिया ओडिंटसोवाला इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर ४.८ मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.\nविक्टोरिया ओडिंटसोवाला इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर प्रचंड अॅक्टिव्ह असते.\nविक्टोरिया ओडिंटसोवाचे चाहते देखील तिच्या सगळ्याच फोटोंना भरभरून लाईक्स आणि कमेंट करत असतात.\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nअमृता खानविलकरच्या हॉट इन्स्टाग्राम फोटोंचा धुमाकूळ, बघाल तर बघतच राहाल\nसोनाली कुलकर्णीचा हा बोल्ड अंदाज पाहून उडेल तुमचा होश\nहे बॉलिवूड कलाकार बालपणी इतके क्यूट दिसत होते यावर तुमचा विश्वासही बसणार नाही\nजान्हवी कपूरचा लाल साडीतील हॉट अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ...\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nवन डेत जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजानं केलं प्रेयसीला हटके प्रपोज\nभारतीय हवाई दलातील अधिकारी खेळणार ट्वेंटी-20 वर्ल्ड कप\nटीम इंडिया 2020तील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रवाना, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nतुमच्या 'या' चुकांमध्ये केसांना केलेले हायलाईट आणि रंग लगेच निघून केस होतात खराब\nबाबो; लग्न करायला 'या' लोकांना हेच ठिकाण मिळालं का\n मग 'या' शहरांना नक्की द्या भेट\nएक दिवसाचा डबेवाला, रोहित पवारांचा चर्चगेट ते दादर 'लोकल' प्रवास\nVideo: नवी कोरी एमजी हेक्टर भररस्त्यात पेटली; मुंबईनंतर दिल्लीत थरार\n‘महांकाली’च्या मालमत्तेवरही दोन बँकांचा दावा; थकीत कर्ज\nपुनर्वसन होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बि-हाड मांडण्याचा श्रमजीवींचा निर्धार\nशिखर शिंगणापूर अतिक्रमणाच्या विळख्यात : यात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांची होऊ शकते गैरसोय\n...म्हणून मनसेचा झेंडा बदलला राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/raigad/zp-has-not-take-action-against-complaint-corruption/", "date_download": "2020-01-23T14:54:53Z", "digest": "sha1:ZFG6RUMDFGKMYQPXCVH3PAX7ZZGYNTSL", "length": 34548, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Zp Has Not Take Action Against Complaint Of Corruption | भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीवर कारवाई शून्य, सात महिन्यांत जि.प.कडून दखल नाही | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\nअंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीचा मार्ग मोकळा\nपुण्याचे महापौर LIVE :फेसबुकवर जाणून घेणार समस्या\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\n...म्हणून मनसेचा झेंडा बदलला राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिं���ू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nभ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीवर कारवाई शून्य, सात महिन्यांत जि.प.कडून दखल नाही\nZP has not take action against complaint of Corruption | भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीवर कारवाई शून्य, सात महिन्यांत जि.प.कडून दखल नाही | Lokmat.com\nभ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीवर कारवाई शून्य, सात महिन्यांत जि.प.कडून दखल नाही\nअलिबाग तालुक्यातील श्रीगाव ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे.\nभ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीवर कारवाई शून्य, सात महिन्यांत जि.प.कडून दखल नाही\nअलिबाग : तालुक्यातील श��रीगाव ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. या विरोधात रायगड जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार करून सात महिने उलटून गेले तरी त्यावर अद्याप काहीच कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कारभारावर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.\nअलिबाग तालुक्यातील श्रीगाव ग्रामपंचायतीमध्ये २०१४ ते २०१८ या कालावधीमध्ये विविध विकासकामे करण्यात आली होती. मात्र, या विकासकामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थ अ‍ॅड. महेश बैकर यांनी केली होती; परंतु पुराव्यानिशी तक्रार करण्याचे त्यांना सांगण्यात आले होते. त्यानंतर अ‍ॅड. महेश बैकर यांनी संबंधित माहिती माहितीच्या अधिकारात मागितली होती.\nग्रामपंचायत, पंचायत समिती यासह अन्य यंत्रणांच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध झालेल्या माहितीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये गडबड असल्याचे दिसून आले. या विरोधात प्रथम त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे ५ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. ग्रामपंचायतीमध्ये २०१४ ते २०१८ पर्यंतच्या तपासणी अहवालात ग्रामनिधीतून खर्च झालेल्या बहुसंख्य रकमा संशयास्पद आहेत. ग्रामपंचायतीच्या वहीमध्ये ठेकेदाराकडून वसूल केलेली रोख दोन लाख १२ हजार ८२ रक्कम लेखापरीक्षणाच्या वेळेत जमा केलेली नाही. ३१ मार्च २०१७ अखेर रोख वही आणि बँक खाते यामध्ये ६२ हजार ८६० रकमेची तफावत असल्याचे दिसून आले आहे.\nगावामध्ये मोठ्या प्रमाणात मासळी विक्रीचा व्यवसाय केला जात नाही. एका महिलेसाठी ७३ हजार ५६७ रुपये खर्च करून मच्छीमार्केटसाठी शेड बांधण्यात आली आहे. अंगणवाड्यासाठी प्युअरीट वाटले होते. यासाठी ९९ हजार २०० रुपये खर्च केले आहेत. त्यामध्ये ६२ अंगणवाड्यांना प्युअरीट वाटल्याचे दिसत असले तरी श्रीगावमध्ये एवढ्या अंगणवाड्याच नाहीत, असेही अ‍ॅड. बैकर यांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायतीकडून सांगितले जाते की अपहार झालेली रक्कम व्याजासह वसूल केली आहे. ते खरे असेल तर त्या संबंधीच्या पावत्या ग्रामपंचायतीने उघड कराव्यात.\nग्रामपंचायतीमध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. आमच्यावर आरोप केले जात असल्याचे ग्रामसेवक गणेश म्हात्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.\nविकासकामांमध्ये मोठ्या प्रम��णात भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे पुन्हा आॅडिट करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. बैकर यांनी केली आहे. मात्र, रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्या तक्रार अर्जावर काय कारवाई केली याची माहिती अद्याप सात महिने उलटले तरी दिलेली नाही.\nत्यामुळे अ‍ॅड. बैकर यांनी २ जून २०१९ रोजी पुन्हा रायगड जिल्हा परिषदेला स्मरणपत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यालाही केराची टोपली दाखवल्याची बैकर यांची धारणा झाली आहे.\nमांडवा बंदरातील गाळ घोटाळ्याची चौकशी\nमहाड औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाण्यामुळे नदीतील मासे झाले नाहीसे\nरायगड जिल्ह्यातील २२ गावांत ‘जल पे चर्चा’ अभियान, सात तालुक्यांचा समावेश\nनागपूरच्या आयुध निर्माणीत 'स्क्रॅप' घोटाळा\nलोणेरे विद्यापीठालगत माळरानात वणवा, शेकडो झाडे, वन्यजीव भस्मसात\nकर्जतमध्ये शिक्षकांकडूनच सर्व शिक्षा अभियानाला हरताळ, शिक्षकांची सोयीनुसार शाळेत हजेरी\nमांडवा बंदरातील गाळ घोटाळ्याची चौकशी\nमहाड औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाण्यामुळे नदीतील मासे झाले नाहीसे\nरायगड जिल्ह्यातील २२ गावांत ‘जल पे चर्चा’ अभियान, सात तालुक्यांचा समावेश\nलोणेरे विद्यापीठालगत माळरानात वणवा, शेकडो झाडे, वन्यजीव भस्मसात\nकर्जतमध्ये शिक्षकांकडूनच सर्व शिक्षा अभियानाला हरताळ, शिक्षकांची सोयीनुसार शाळेत हजेरी\nपेण तालुक्यात वाजताहेत माघी गणेशोत्सवाचे पडघम, गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग���नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22535", "date_download": "2020-01-23T15:55:31Z", "digest": "sha1:ZDGDFKA7BL5EQDMAIBYJV22LHTFRWCZF", "length": 4319, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दुय्यम व्यवसाय : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दुय्यम व्यवसाय\nहे 'बिट्कॉईन' नक्की आहे तरी काय\nसगळ्यात पहिल्यांदा मी 'बिट्कॉईन' हा शब्द माझ्या शेजार्‍यांकडून ऐकला. तो त्याच्या मूळच्या व्यवसाया व्यतिरिक्त पण काही गुंतवणूक करतो आणि मार्गदर्शन करतो. ती गुंतवणूक बिट़्कॉईन्स मध्ये.. थोडक्यात श्रीमंत होण्याचा काहीतरी मार्ग असावा असा माझा कयास. त्याने मला सांगितलं ते आठवतंय की त्याने जेव्हा ते खरेदी केले तेव्हा एका बिटकॉईनची किंमत २८००० होती आणि थोड्याच दिवसात त्याची किंमत ६५००० झाली होती.\nहे प्रकरण नक्की आहे काय त्याने मला एक दोनदा गाठून 'तुला नविन प्लान सांगायचा आहे' असे म्हटल्यावर मला उगिचच ते मल्टी लेव्हल मार्केटिंग टाईप काही असल्याचा फिल आला.\nRead more about हे 'बिट्कॉईन' नक्की आहे तरी काय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tusharkute.net/2018/", "date_download": "2020-01-23T15:10:45Z", "digest": "sha1:WRBPS4HM27HPBXDTYMKLXJB4OZLD6UFF", "length": 24977, "nlines": 203, "source_domain": "www.tusharkute.net", "title": "विज्ञानेश्वरी: 2018", "raw_content": "\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥\nमशीन लर्निंग: नव्या युगाची नांदी\nमानवी आकलनक्षमता संगणकाला प्रदान करण्याच्या संकल्पनेतून संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्तेचा उगम झाला. यायचं पुढचा टप्पा म्हणजे 'मशीन लर्निंग' होय. शक्यता आणि संभाव्यता या दोहोंचाही वापर निर्णय प्रक्रियेत करून घेणारे शास्त्र म्हणजे मशीन लर्निंग होय. संगणक मानवासारखा विचार करू शकतो का असेल तर त्याचे निर्णय अधिक अचूक करण्यासाठी व वेगवान करण्यासाठी मशीन लर्निंग चा उदय झालाय, हे निश्चितपणे सांगता येईल.\nविविध घटना, रचना, संकल्पना व माहिती यांमध्ये एक प्रकारचा सांख्यिकीय सिद्धांत दडलेला असतो. अर्थात, हे सर्व गणिताच्या नियमाप्रमाणे चालतात. परंतु, हे नियम सर्वांनाच लागू होतील असेही नाही. यात कोणता विषय, कोणाला, कश्या पद्धतीने लागू पडतो याचे उत्तर मशीन लर्निंग देते.\nनिसर्ग ही मानवाला मिळालेली सर्वोत्तम भेट आहे. जर आपण म्हणतो की, सर्व काही निसर्ग नियमांप्रमाणे चालते तर संगणकही या नियमांचा उपयोग का नाही करू शकत 'निसर्ग प्रेरित संगणन' ही संकल्पना यातूनच उदयास आली. निसर्गाने शिकवलेले धडे संगणकाने योग्य पद्धतीने गिरवले आहेत. किंबहुना संगणक हेच 'निसर्ग प्रेरित संगणनाचे' पहिले उत्पादन मानता येईल. निसर्ग आमचा गुरु... असं मानून अद्ययावत संगणकीय तंत्रज्ञानाची नवी वाटचाल चालू आहे. मशी��� लर्निंग हा त्यातलाच एक भाग. यातील काही पद्धतींची तुलना अगदी आईन्स्टाईनच्या सापेक्षवादाशी, चौमितीशी, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाशी व डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताशी केली तर वावगे ठरणार नाही. हे शास्त्र समजायला किचकट वाटत असले तरी, ती भविष्यातील नांदी ठरेल, इतपत क्षमता त्याच्यात आहे. अगदी भविष्यही सांगू शकतील अश्या पद्धती मशीन लर्निंगच्या निर्णय प्रक्रियेत समाविष्ट आहेत.\nसंगणकाने मानवाला अधू केलं असं म्हटलं जातं. अर्थात, ते संगणक वापरणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. परंतु, नवनिर्मिती प्रक्रियेत व मानवी जीवनाच्या पुढील प्रवासात मानवाचाच मेंदू वापरून ते वेगाने वाटचाल करत आहे, असे दिसते. मागच्या लाखो वर्षांत जी क्रांती झाली, तीच काही शतकांमध्ये आजच्या काळात झाली. त्याहून वेगवान क्रांती पुढच्या दशकानुदशके चालेल ती या मशीन लर्निंग तंत्रज्ञानामुळेच, हे ध्यानात ठेवायला हवे.\nआजोबा अन एम एच १५\nत्या दिवशी बालगंधर्वच्या सिग्नलला लाल दिवा लागला म्हणू थांबलो होतो. तोच शेजारी एक आजोबा (अर्थातच पुणेकर) येऊन थांबले. माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते.\n'कशी.... चालवतच आणली का' त्यांनी प्रश्न केला.\nया प्रश्नाने त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर तयार झाले.\n'नाशिकहून गाडी चालवतात आणली का' त्यांनी पुन्हा प्रश्न केला. तेव्हा माझ्या लक्षात आले की, आजोबांना माझ्या गाडीचा क्रमांक दिसला होता. पण, त्यांना मी गाडी पुण्यात कशी आणली, यात मात्र किती रस होता\nमी मात्र स्मितहास्य करून 'नाही' असे सहज सोप्पे उत्तर दिले. पण, मनातल्या मनात 'नाही... डोक्यावर घेऊन आलो', असे उत्तर आधीच तयार झाले होते. टिपिकल पुणेकरांसोबत त्यांचाच सारखे बोलायची सवय आता हळूहळू होऊ लागलीये. कदाचित त्या आजोबांना 'एम एच १५' हा क्रमांक नाशिकचा आहे... अन ते मला माहित आहे... असेही सुचवायचे असेल... म्हणून हा खटाटोप असावा. 'आम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं' ... त्यातलाच हा भाग...\nगडांचा राजा अन राजांचा गड म्हणजे राजगड...\nशिवरायांचा सर्वात अधिक सहवास लाभलेला किल्ला म्हणजे राजगड...\nस्वराज्यातील प्रतापगडाचे युद्ध, लाल महालातील चढाई, सुरतेचा छापा, आग्र्याहून सुटका, पुरंदरचा तह यासारख्या घटनांचा राजधानी म्हणून साक्षीदार असलेला दुर्ग म्हणजे राजगड...\nया किल्ल्याविषयी बऱ्याच दिवसांपासून हिंदी लेख लिहावा असे बऱ्याच दिवसांपासून मनात होते. ही इच्छा मी एक जानेवारी २०१३ मध्ये पूर्ण केली. सदर लेख इथे http://tusharkute.blogspot.com/2013/03/blog-post_8071.html वाचता येईल. तदनंतर दोन वर्षांनी मी हाच लेख महाविद्यालयाच्या वार्षिक मासिकासाठी पाठविला होता. लेख दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिंदी संपादकीय मंडळातून मला फोन आला. त्यांना वाटत होते की, सदर लेख मी 'रायगड' या किल्ल्यासाठी लिहिला असावा पण चुकून त्यात 'राजगड' असं नाव आलंय. आपल्यालाच लोकांना आपल्या किल्यांविषयी अथवा इतिहासाविषयी माहिती नाही, याचे मला अर्थातच फारसे विशेष वाटले नाही. लेख अखेर प्रसिद्ध झाला त्यावेळी त्यावर मला अनेक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. तुमच्या प्रतिक्रिया व सूचनांचे स्वागत यावेळीही आहे.\nवाचन प्रेरणा दिवस - 2018\nदर वर्षी प्रमाणे मितू स्किलॉलॉजिस तर्फे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. यंदाचा चौथ्या वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने चिंचवडच्या प्रज्ञा विद्या मंदिर शाळेत विविध माहितीपर व चरित्रपर पुस्तकांचे वाटप विद्यालयात करण्यात आले. या निमित्ताने संस्थेचे संचालक, मुख्याध्यापिका तसेच शिक्षक वर्ग आणि कंपनी तर्फे रश्मी थोरवे (व्यवस्थापकीय संचालक), तुषार कुटे ( संशोधक व प्रशिक्षक) व अनिकेत थोरवे (सॉफ़्टवेयर डेव्हलपर व संशोधक ) उपस्थित होते.\nमशीन लर्निंग: नव्या युगाची नांदी\nआजोबा अन एम एच १५\nवाचन प्रेरणा दिवस - 2018\nआता कमीत कमी आठवी पास\nउर्दू ही केवळ मुस्लिमांचीच भाषा आहे का\nगुरूजींनी सोडविले विद्यार्थ्यांचे पेपर\nपावसात भिजलेली ती रात्र\nपुण्यात राहण्याचा पहिला अनुभव\nफोडा आणि राज्य करा\nबिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी\nमंत्र्याचा मुलगा, दारू आणि अपघात\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nमराठी साहित्य परिषदेची परिक्षा\nरंगीबेरंगी प्रेमकथा: क्षणभर विश्रांती\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी\nलेऊनी स्त्रीरूप भूलवी नटरंग... नटरंग... नटरंग\nवृत्तपत्रातील माझे पहिले नाव\nहरिश्चंद्र म्हणतात लेकाचे मला\nहिंदीत ढापलेले मराठी चित्रपट\nहुप्पा... हुय्या: एक फॅन्टासी\nदै. पुण्यनगरी, पुणे दि. १३ नोव्हेंबर २०१९ -\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\nगुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भ���रतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन… यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महाराष्...\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nमस्तानीची कबर, पाबळ - सन 2006 मध्ये सर्वप्रथम पाबळला जाण्याचा योग आला होता. त्याच वेळेस पहिल्यांदा पाबळ गावात मस्तानीची कबर आहे, असे समजले. परंतु, तेव्हा भेट दिली नव्हती. मागील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-285/", "date_download": "2020-01-23T15:07:35Z", "digest": "sha1:ILZZBCL7KI7MB5V6WBDIICWYGIUFTUIM", "length": 11139, "nlines": 129, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०६-०२-२०१९) – eNavakal\n»8:05 pm: मुंबई – गुढी पाढव्याला मनसे शिवतीर्थावर सभा घेणार\n»7:54 pm: मुंबई – महाअधिवेशन : घुसखोर पाकिस्तानी, बांग्लादेशींना बाहेर काढण्यासाठी ९ फेब्रुवारीला मनसेचा मोर्चा\n»7:10 pm: मुंबई – शिवसेनेच्या ‘वचनपूर्ती’ सोहळ्याला सुरुवात\n»5:54 pm: मुंबई – अमित ठाकरेंच्या राजकीय एन्ट्रीचे विरोधी पक्षांकडून स्वागत; रोहित पवार, विनोद तावडेंनी दिल्या शुभेच्छा\n»5:26 pm: कोलकाता – पुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपी कोलकातातून अटक; एटीएसची कारवाई\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०६-०२-२०१९)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-१२-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२७-१२-२०१८)\nई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१९-०१-२०१९)\n#INDvsNZ न्यूझीलंडचा भारतावर ८० धावांनी विजय\nवृत्तविहार : दिल्ली, कोलकत्ता सत्तासंघर्ष\n(व्हिडीओ) गिरगावच्या ‘चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल’मधील कला, विज्ञान, रांगोळी प्रदर्शन\nपाणी टंचाई – भारतातील भीषण समस्या\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळ आणि ई-नवाकाळच्या वाचकांना गायक रोहित राऊतकडून ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा अंतराळातील अलिशान हॉटेल गिरगाव येथे मिसळ मेजवानी महोत्सवाचे आयोजन...\nविमानसेवेत मुंबई आणि दिल्ली विमानतळ अव्वल\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज स्मृतिदिन # होळी २०१८ मिलान फॅशन वीक २०१८ स्टाईलच्या बाबतीत विराटचा नवा रेकाॅर्ड\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \n (०१-०२-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस (१६-०२-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस...\nपुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे\nपुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...\nदेशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल\nनवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...\nआघाडीच्या बातम्या मुंबई राजकीय\nधर्माला नख लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईन – राज ठाकरे\nमुंबई – राज ठाकरे हे आपल्या पक्षाचा झेंडा बदलणार यावर अनेकांनी त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. याला उत्तर देताना राज यांनी आपण मराठी...\nभाजपकडून उद्धव ठाकरेंसह शरद पवार यांचे फोन टॅप\nमुंबई – राज्यात भाजप सत्त्तेत असताना विरोधीपक्षांचे फोन टॅप केले जात होते, असा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला होता. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे...\nहोतकरू कलाकारांसाठी मकरंद मानेंनी स्थापन केला बहुरुपी मंच\nमुंबई – चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना, या क्षेत्रात स्थिरावू पाहणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक दिग्दर्शक मकरंद माने, अभिनेता शशांक शेंडे आणि...\nराजमाता जिजाबाईंची यशोगाथा आता मोठ्या पडद्यावर\nमुंबई – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माता ‘जिजाबाई’… इतक्या जुजबी ओळखीत सीमित न होणारा प्रचंड इतिहास राजमाता ‘जिजाऊ’ या शब्दांत सामावलेला आहे...\nनिर्भया प्रकरणी डेथ वॉरंट देणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nनवी दिल्ली – निर्भया प्रकरणातील आरोपींना डेथ वॉरंट देणाऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोरा यांना एक वर्षासाठी प्रतिनियुक्तीच्या आधारावर अतिरिक्त रजिस���ट्रार म्हणून सर्वोच्च...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/8/27/Jara-Yaad-Karo-Kurbani.aspx", "date_download": "2020-01-23T15:10:03Z", "digest": "sha1:NGJM7EOM7HGMUW3IAPMLQZHJDQJX7AT5", "length": 5847, "nlines": 52, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "जरा याद करो कुर्बानी", "raw_content": "\nजरा याद करो कुर्बानी\nपाकिस्तानने १९७१च्या युद्धात, पहिल्याच दिवशी फाजिल्का सेक्टरच्या खुशकीच्या मार्गाने भारतावर हल्ला केला. या रणसंग्रमात जाट रेजिमेंटच्या तुटपुंज्या सैनिकांनी जो पराक्रम केला तो या युद्धभूमीच्या कणाकणात भरला आहे. या भागात पाकच्या हजारो सैनिकांनी एका मोठ्या क्षेत्रफळावर अंधाराचा फायदा व बेसावध सैन्याचा फायदा घेत कब्जा केला. पाकसेना साबूना बांधापर्यंत पोहोचली. या हल्ल्यात पाकिस्तानने १५०० जवान, ३० रणगाडे व १०० पेक्षा जास्त तोफा इतकी प्रचंड १३ लॅन्सर्स ब्रिगेड उतरवली होती.\nया आव्हानात्मक पण अचानक हल्ल्यास उत्तर देण्यास सरसावले फक्त १५० जाट रेजिमेंटचे बाशिंदे. या १५० जाट जवानांनी इतकी कडवी झुंज दिली की, पाकिस्तानी सैन्याचे निम्मे जवान गारद होऊन दोन दिवसांत पाकी फौजेला बेरिकला पुलाच्या पलीकडे फेकले. पाकी सैन्याला फाजिल्काच्या वेशीपासून कोसो मैल दूर अडवले. फाजिल्का काबिज करण्याचे पाकचे मनसुबे धुळीस मिळवले. जाट रेजिमेंटचे ८४ जवान हुतात्मा झाले. उरलेले जायबंदी झाले.\nयानंतर जाट रेजिमेंटच्या मदतीला आली १५ राजपूत बटालियन आणि उरलेल्या जाट शिलेदारांसह राजपूतानी नुसते पाकी फौजांना पिटाळत लावून पाकिस्तानच्या भूमीवर कब्जा केला आणि इतिहास रचला. युद्धाच्या समाप्तीनंतर या शूरवीर जवानांच्या स्मरणार्थ आसफवासा या हिंदुस्थानी गावातील ग्रामस्थांनी हा रणसंग्राम झाल त्या भूमीवर ८१ फूट रुंद चिता रचून या वीरांच्या पवित्र देहावर सामूहिक अंतिम संस्कार तर केलेच; शिवाय या सर्व प्राणार्पण केलेल्या जवानांचे फोटो लावून गौरव केला. तेथे दर वर्षी मोठा आदरांजली समारोप ग्रामस्थ भरवतात. आज सीमेलगतच्या भागात येणारा प्रत्येक पर्यटक हे समाधीस्थान डोळे ओलेचिंब करून म्हणतो, ‘They have given their today for your better tomorrow’. जरा याद करो कुर्बानी.\nविविध युद्धांमध्ये उत्तम कामगिरी करणार्‍या भारतीय वीर योद्धांच्या पराक्रमाच्या कथा सांगणार आहेत कॅप्ट. विनायक अभ्यंकर ‘वीर कथा ’ या सदरातून.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/rahul-gandhi-will-fill-the-damage-caused-by-notabandi/", "date_download": "2020-01-23T15:23:35Z", "digest": "sha1:TZDS7JLZMLQ7PBZUU4VM5EFE224FEL7J", "length": 7472, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Rahul Gandhi will fill the damage caused by notabandi", "raw_content": "\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\n‘बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना हाकलून लावलंच पाहिजे’\nआमची ‘आरती ‘ त्रास देत नाही ; तर तुमच्या ‘ नमाज ‘ चा त्रास कसा सहन करणार\n‘बोगस बातम्यांकडे लक्ष देऊ नका’\nनोटबंदीमुळे झालेले नुकसान न्याय योजना भरून काढणार : राहुल गांधी\nटीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही देशातील न्याय (न्यूनतम आय योजना) योजनेअंतर्गत गरीब जनतेला प्रत्येकी ७२ हजार रुपये देऊ अशी घोषणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आणखी एक दावा केला आहे. अर्थव्यवस्थेला चालना आणि २० टक्के गरीब जनतेला अर्थसहाय्य असे दुहेरी लक्ष्य साध्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या नुकसानीला देखील ही योजना भरून काढणार आहे. आज ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.\nयावेळी राहुल गांधी म्हणाले की, देशातील गरीब लोकांच्या हितासाठी न्याय योजनेची घोषणा केली आहे. आणि या योजनेच्या घोषणेमुळे भाजप आता भयभीत झाले आहे. तसेच नरेंद्र मोदींनी आणि त्यांच्या सरकारने पाच वर्षे निष्ठेने काम केले असते तर आतापर्यंत देशातली गरिबी संपली असती. असा टोला देखील गांधीनी यावेळी लगावला. पुढे राहुल गांधी म्हणाले की, न्याय योजना ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बनवली गेली आहे. त्यामुळे आम्ही नोटाबंदी किंवा जीएसटीसारखा उतावीळपणा केलेला नाही.\nदरम्यान, राहुल गांधी यांनी आमचे सरकार आल्यास आम्ही प्रत्येक गरीबाच्या खात्यावर ७२००० रुपये देण्याची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम कुटुंबातील महिलेच्या खात्यात जमा होणार असून या योजनेचा लाभ देशातील २५ कोटी गरिबांना होणार आहे. असे ते म्हणाले होते.\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित द���दांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\nअधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश\nराज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...\nमंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका\nबाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा\nजावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2020-01-23T14:36:13Z", "digest": "sha1:CIQTALETHRD6QDFSJIENH5GTQUY4OT4J", "length": 97687, "nlines": 362, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शिवाजी महाराज - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमराठा साम्राज्याचे संस्थापक, प्रथम छत्रपती\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nछत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.\nछत्रपती शिवाजी शहाजी भोसले\nअधिकारकाळ जून ६, १६७४ ते एप्रिल ३, १६८०\nराज्याभिषेक जून ६, १६७४\nराज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,\nपूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले\nजन्म फेब्रुवारी १९, १६३०\nमृत्यू एप्रिल ३, १६८०\nउत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले\nराजब्रीदवाक्य 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते\nचलन होन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन\nमहाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.\nशिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.\n३.१.१ शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी आणि अन्य प्रसिद्ध मावळे\n४ शिवाजी महाराजांचे सरसेनापती\n५ स्वराज्य स्थापनेचा इतिहास\n६ पहिली स्वारी - तोरणगडावर विजय\n१० पश्चिम घाटावर नियंत्रण\n१५ सिद्दी जौहरचे आक्रमण\n१८ मोगल साम्राज्याशी संघर्ष\n२० सुरतेची पहिली लूट\n२१ मिर्झाराजे जयसिंह प्रकरण\n२३ सर्वत्र विजयी घोडदौड\n२७ शिवाजीमहाराजांविषयी ललितेतर लेखन\n२८ साहित्यात व कलाकृतींमध्ये\n२९ शिवाजीची स्तुती करणारे अभारतीय\n३० शिवा���ीवर टीका करणारे लेखक, राजकारणी आणि पुस्तके\n३२ हे सुद्धा पहा\nशिवाजी महाराजांचे जन्मस्थळ, शिवनेरी\nपुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.[१] त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध दिनदर्शिकांंमध्ये वेगवेगळी तारीख दाखविलेली असते.\nएका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.\nप्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.\nजिजाबाई व बाल शिवाजी\nजिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवा�� केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.\nराजकुंवरबाई शिर्के (सगुणाबाईची मुलगी, गणोजी शिर्के यांची पत्नी)\nसखुबाई निंबाळकर (सईबाईची मुलगी)\nराजारामांच्या पत्नी ताराबाई (माहेरच्या मोहिते)\nराजसबाई (पुत्र संभाजी - १६९८-१७६०)\nसंभाजीचा मुलगा - शाहू\nताराबाईची राजारामाची मुले - दुसरा शिवाजी\nराजसबाईची मुले - दुसरा संभाजी\nताराबाईचा नातू रामराजा, याला शाहूने दत्तक घेतले, म्हणजे तो स्वतःचाच काका झाला.\nदुसऱ्या संभाजीचा मुलगा - द्वितीय शिवाजी (खरेतर ३रा शिवाजी) (कोल्हापूर)\nलोककथा आणि इतिहास ह्यांमध्ये कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांजकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते.\nजिजाबाई यांनी बाल शिवाजीमहाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले. पालक व स्वराज्याच्या प्राथमिक संत तुकाराममहाराज ह्यांचे महत्त्वाचे मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.[२]\nछत्रपती शिवाजीमहाराजांच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्‍याला \"मावळ\" आणि खोर्‍यातील सैनिकांना \"मावळे\" म्हणत.\nशिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी आणि अन्य प्रसिद्ध मावळे\nजिवा महाला : जिवा महाला याचे छायाचित्र असलेले टपाल तिकीटही निघाले आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपहिली स्वारी - तोरणगडावर विजय\nइ.स. १६४७ मध्ये सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.\nछत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-\n\"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते\"\nज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.\nशिवाजीराजांच्या यशस्वी स्वार्‍यां बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला. बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू झाला.\nशिवाजीराजांनी मोगल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादबक्ष) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला, आणि शहाजीराजांना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.\nआदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाज���राजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.\nइ.स. १६५९ पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ले जिंकले होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील यांनी) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी नि:शस्त्र राहण्याचे ठरले.\nशिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुर्‍या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच \"होता जिवा म्हणून वाचला शिवा\" ही म्हण प्रचलित झाली.\nआधीच ठरलेल्या इशार्‍याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले.\nशिवाजीराजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वाचे कारण आहे. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.\nअफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापुरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली.\nअफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जौहर यास सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला. इ.स. १६६० साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते. त्यासुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते. सिद्दीच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जौहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच वेढा घातला आणि गडाची रसद तोडली. काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली पण सिद्दीचा वेढा उठण्याचे काही लक्षण दिसेना तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजीराजांनी जवळच्या विशालगडावर पोहोचावे असा निर्णय घेतला. पन्हाळगडावरून एके रात्री शिवाजीराजे आणि का��ी मंडळी गुप्त रस्त्याने शिताफीने निसटले. ह्याचा पत्ता लागताच सिद्दी जौहरने सिद्दी मसऊदच्या बरोबर काही सैन्य पाठलागावर रवाना केले.\nपन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभु देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील. विशालगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभु देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील.\nशिवाजीराजांना ते पटेना पण 'बाजी'च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले. बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रितीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभु देशपांडे यांनी प्राण सोडले.\nशिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड.\nमोगल सत्तेशी संघर्ष हा शिवचरित्राचा व्यापक आणि अविभाज्य भाग आहे. तत्कालीन मोगल साम्राज्य हे भारतातील सर्वांत बलाढ्य होते आणि औरंगजेब हा अतिशय कठोर आणि कडवा मोगल बादशहा दिल्ली येथे शासन करीत होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमोगल साम्राज्याचा नर्मदा नदीपलीकडे विस्तार, तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणार्‍या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते.\nएके रात्री लाल महालाजवळून जाणार्‍या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मोगल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मोगलांच्या आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला, तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा.\nअनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रू सैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.\nइ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतेत असत. मोगलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मोगल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर.\nलुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.\nइ.स. १६६५. औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मोगल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.\nइ.स. १६६६ साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली.\nशिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना व दर्ग्यांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटार्‍यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकर्‍यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली. तोपर्यंत शिवाजी निसटून २४ तास झाले होते.\nआग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता मथुरे कडे गेले, तेथे संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसर्‍या विश्वासू माणसांबरोबर पाठविले. एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदार्‍या घ्याव्या लागल्या. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही.\nयात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.\nशिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांस लढताना वीरमरण आले.\n६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले. तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आण�� संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून 'करणकौस्तुभ' नामक ग्रंथही लिहवून घेतला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमुख्य लेख: शिवाजी जयंती\nभारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार व्यवहार होऊ लागले.\nग्रेगरीय दिनदर्शिका भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक या सर्व महापुरुषांचा जन्म भारतात ग्रेगरीय दिनदर्शिका लागू झाल्यावर झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते.\nतुकाराम, बसवेश्वर, शिवाजी, गौतम बुद्ध या साऱ्यांचा जन्म भारतात ग्रेगोरीय दिनदर्शिका लागू करण्यापूर्वी झालेला आहे. त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत. त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात.\nआज ज्या ग्रेगोरीय दिनदर्शिकेनुसार शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख १९ फेब्रुवारी अशी निश्चित केली आहे, ते कॅलेंडर शिवाजीच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते. इंग्रजांनी ग्रेगोरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत त्यांच्या साम्राज्यात ज्युलियन दिनदर्शिका अधिकृत होती. ज्युलियन दिनदर्शिकेतील कालगणना व ग्रेगोरीय दिनदर्शिकेतील कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा फरक येतो. (ज्युलियन दिनदर्शिका पुढे गेली होती.) त्यामुळे ज्युलियन दिनदर्शिकेनुसार निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० - ११ दिवसांनी चुकते. (४ ऑक्टोबर १५८२ ज्युलियन या तारखेनंतरचा पुढचा दिवस ग्रेगोरियन १५ ऑक्टोबर १५८२ येतो.). अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जी कालगणना प्रचलित होती त्यानुसार शिवाजी जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. सरकारी जयंती तारखेनुसार असते.\nशिवाजीचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा ज���ंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीया येत असे. जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया येऊ लागली. शिवाजीच्या जन्मावेळी जर ग्रेगोरीय दिनदर्शिका प्रचलित असती तर १६३० सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती. म्हणून, २००१ सालापासून १९ फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते. पहा : शिवाजीच्या जन्मतारखेचा वाद\nशिवाजीच्या जयंतीला महाराष्ट्रात शिवजयंती म्हणतात. शिवाजीच्या जन्मतारखेबद्दल वाद असल्याने शिवजयंती महाराष्ट्रात वर्षभरात किमान दोनदा साजरी होते. त्या दिवशी दिवसभर ढोल-ताशे वाजवीत मिरवणुका निघतात आणि शिवाजीच्या पुतळ्यांना हार घालण्याचा कार्यक्रम होतो. मुंबईसारख्या शहरात शिवजयंतीच्या मिरवणुकीत १००च्या वर मालमोटारी व त्यांवर देखावे असतात.\nभिवंडी आणि मालेगाव येथे या दिवशी अनेकदा दंगली झाल्या. इ.स. १९७० साली भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक मशिदीसमोर फार काळ रेंगाळल्यामुळे तुफान दंगल झाली. त्यामुळे भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक काढायला १४ वर्षांची बंदी घातली गेली. इ.स. १९८४ साली परवानगी मिळाली आणि त्यावर्षी झालेल्या भीषण दंगलीत अनेक वाहने जळून खाक झाली. त्यामुळे आता मिरवणुकीत सामील होण्यास वाहने मिळत नाहीत. प्रत्येक शिवजयंतीच्या एक आठवडा आधी भिवंडीतले झोपडपट्टीवासी आपले चंबूगबाळे आवरून झोपडी सोडून परगावी जातात.\nअसे होते शिवराय (सौरभ म. कर्डे)\nईस्ट इंडिया कंपनी-Factory Records\nउद्योजक शिवाजी महाराज (नामदेवराव जाधव)\nडच ईस्ट इंडिया कंपनी-Factory Records\nछत्रपती शिवाजी महाराज (लेखक - दि.वि. काळे)\nछत्रपती शिवाजी महाराज (नामदेवराव जाधव)\nछत्रपती शिवाजी महाराज : चरित्र आणि शिकवण (शिवप्रसाद मंत्री)\nझुंज नियतीशी (अनुवादित, अनुवादक - इंद्रायणी चव्हाण, मूळ इंग्रजी - Challenging Destiny : Chhatrapati Shivaji - A Biography, लेखक - मेधा देशमुख-भास्करन)\nडाग रजिस्टर- डच पत्रव्यवहार\nश्री भोसले कुलाचा वंशवृक्ष (इंद्रजित सावंत), (२०१७)\nमराठा-स्वराज्य संस्थापक श्रीशिवाजी महाराज (१९३२); लेखक - चिंतामण विनायक वैद्य\nमहाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी (प्रा. डॉ. आनंद पाटील)\nछत्रपती शिवाजी महाराज' प्रकाशन १९७० मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते (पूर्वार्ध व उत्तरार्ध,पृष्ठसंख्या १२००) लेखक: वासुदेव सीताराम बेंद्रे.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या ग��ष्टी (बालवाङ्मय, श्रीकांत गोवंडे)\nश्री राजा शिवछत्रपती-खंड १ & २, (गजानन भास्कर मेहेंदळे)\nराजा शिवछत्रपती (लेखक - ब.मो. पुरंदरे, १९६५)\nशककर्ते शिवराय, खंद १ आणि २ (१९८२) लेखक - विजय देशमुख : (हिंदी अ्नुवादसुद्धा उपलब्ध)\nशिवकालीन घोडदळ आणि युद्धनीती (डॉ. राम फाटक)\nशिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ व २ : भारत इतिहास संशोधक मंडळ\nशिवकालीन स्त्रियांचे अधिकार (नीलिमा भावे)\nशिवछत्रपती समज-अपसमज (आनंद घोरपडे)\nशिव छत्रपतींचे चरित्र (रघुनाथ विनायक हेरवाडकर)\nशिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध (३री आवृत्ती) (इंद्रजित सावंत\nशिवाजी - दी ग्रेट गोरिल्ला (R..D. Palsokar)\nशिवाजी - ((सर यदुनाथ सरकार)\nशिवाजी आणि रामदास (सुनील चिंचोळकर)\nशिवराय (भाग १, २, ३, नामदेवराव जाधव)\nशिवरायांची युद्धनीती (डाॅ. सच्चिदानंद शेवडे)\nशिवाजी व शिवकाल (सर यदुनाथ सरकार; मूळ इंग्रजी; मराठी अनुवाद वि. स. वाकसकर, १९३०)\nशिवाजी द ग्रँड रिबेल (इंग्रजी, डेनिस किंकेड, १९३०), नवी आवृत्ती - ‘द ग्रँड रिबेल : अ‍ॅन इम्प्रेशन ऑफ शिवाजी’ (२०१५)\nशिवाजी निबंधावली खंड १ व २\nशिवाजी-निबंधावली भाग १ व २ : या दोन खंडांत श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रावर अप्रत्यक्षपणे प्रकाश पाडणारे व शिवकालीन परिस्थितीचे वर्णन करणारे अनेक लेख संग्रहित केले आहेत.\nपांडुरंग वामन काणे, शंकर दामोदर पेंडसे, गोविंद रामचंद्र राजोपाध्ये, रामकृष्ण परशुराम सबनीस, यशवंत खुशाल देशपांडे, वासुदेव आत्माराम देशप्रभू, जनार्दन सखाराम करंदीकर, महामहोपाध्याय रायबहादूर गौरीशंकर ओझा, शंकर वामन दांडेकर, श्रीक्रुष्ण व्यंकटेश पुणतांबेकर, भास्कर वामन भट, शिवराम काशीनाथ ओक, सुरेन्द्रनाथ सेन, पंडित वैद्यनाथन शास्त्री तसेच Sir Charles Malet अशा अनेक थोर इतिहास अभ्यासकांचे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या संबंधित विविध विषयांवरील लेखही या ग्रंथात आहेत.\nशिवाजीची कर्नाटक मोहीम (एम.एस. नरवणे)\nशिवाजी जीवन आणि काळ (गजानन भास्कर मेहेंदळे)\nShivaji Maharaj (नामदेवराव जाधव)\nशिवाजी महाराज & एम.बी.ए. (नामदेवराव जाधव)\nशिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरू (नामदेवराव जाधव, मराठी, हिंदी, इंग्रजी) + (व्याख्यानाची सीडी)\nशिवाजी महाराजांचा पुरुषार्थ ([[श्रीपाद दामोदर सातवळेकर)\nशिवाजी महाराजांची डायरी (नामदेवराव जाधव)\nशिवाजी महाराजांची पत्रे (नामदेवराव जाधव)\nशिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र (नामदेवराव जाधव)\n���्षत्रियकुलावतंस छत्रपति श्रीशिवाजी महाराज ह्यांचे चरित्र (लेखक - कृष्णराव अर्जुन केळूसकर). हे शिवाजीचे मराठीतले १९०६ साली लिहिलेले पहिले चरित्र.\nमुख्य पान: छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं\nविभागातील मजकूर ज्ञानकोशीय पुनर्लेखनासाठी छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं या मुख्य लेखात हलवला आहे. त्या लेखाचे काम झाल्यानंतर एक संक्षिप्त ज्ञानकोशीय उतारा या विभागात आणला जाईल. तोपर्यंत कृपया छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं या लेखात लेखन करण्यास प्राधान्य द्यावे.\nशिवाजीची स्तुती करणारे अभारतीय\nकाफीखान आणि इतर इतिहासकारांनी शिवाजीच्या स्त्रीदाक्षिण्याबद्दल भरभरून लिहिले आहे.\nइंग्रजी फॅक्टरी रेकॉर्ड्‌समध्ये म्हटले आहे की शिवाजी स्त्रियांना अभय देतो हे सर्वश्रुत असल्याने युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर शत्रुपक्षातील मातब्बर माणसे स्त्रीवेष घालून पळून जात.\nशिवाजीच्या समकालीन इंग्रज, डच, फ्रेन्च, पोर्तुगीज आणि इटालियन प्रवाशांनी शिवाजीची तुलना जगाच्या इतिहासात अजरामर झालेल्या ॲलेक्झांडर, हॅनिबल, ज्युलियस सीझर, सरटोरियस यांच्याशी केली आहे. पण या थोर व्यक्तींमध्ये शौर्याव्यतिरिक्त दोषही होते. शिवाजी सर्वगुणसंपन्‍न होता. शिवरायांचे शौर्य, कल्पकता, संघटनाकौशल्य, राजधर्मपालन, स्त्रीदाक्षिण्य इत्यादी गुणांनी पाच शतके पारतंत्र्यात पडलेल्या देशास स्वातंत्र्य मिळवून दिले. पाश्चात्त्य राज्यकर्त्यांमध्ये दिसून येणाऱ्या राज्यलोभ, आसक्ती, व्यसनाधीनता द्वेष. लंपटपणा अशा अवगुणांपासून शिवाजीचे जीवन अलिप्त होते.\nशिवाजीवर टीका करणारे लेखक, राजकारणी आणि पुस्तके\nपुस्तकाचे नाव : शिवदिग्विजय (रचनाकाळ- इ.स. १८१८). टीकेचा तपशील :-\n\"शिवाजीची पत्‍नी सोयराबाई हिने आपल्या पतीवर विषप्रयोग केला, आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.\"\nपुस्तकाचे नाव : अनुपुराण. या काव्याचा कवी- परमानंदाचा नातू गोविंदा. काव्याचा रचनाकाळ- इ.स. १७४५. टीकेचा तपशील :-\n\"शिवाजीची पत्‍नी सोयराबाई ही कलीची दूती असलेली राक्षसी होती. तिने केलेली सर्व कृत्ये स्वार्थापोटी केली होती. स्वाभिमान राखण्यासाठी व आपल्या शौर्याला वाट करून देण्यासाठी संभाजी मोगलांना मिळाला\"\n’अनुपुराण’ विश्वासार्ह नसल्याचे जदुनाथ सरकार आणि रियासतकार सरदेसाई या���नी म्हटले आहे.\nसोयराबाईचा सवतीमत्सर, राजकारणातील तिची लुडबूड, शिवाजी महाराजांचे नैराश्य व बायकोच्या तंत्राने वागण्याची प्रवृत्ती या ’अनुपुराणा’ने सांगितलेल्या गोष्टींचे पडसाद रणजित देसाईंनी लिहिलेल्या ’श्रीमान योगी’ या पुस्तकात पडले आहेत.\nपुस्तकाचे नाव : डच संग्रहातील डाग रजिस्टर (इ.स. १८८०; पृष्ठ क्रमांक ७२४ ते ७२९ पानांवरच्या २३-१०-१६८० च्या नोंदी). टीकेचा तपशील :-\n\"गोवळकोंड्याहून आताच बातमी आली, की शिवाजीच्या दुसऱ्या बायकोने शिवाजीवर विषप्रयोग केला असावा आणि आणि तिचा लहान मुलगा राजाराम याला गादीवर बसविण्याचा घाट घातला होता. त्याला तुरुंगात टाकले आहे आणि थोरला मुलगा संभाजी राज्य करीत आहे.\"\nपुस्तकाचे नाव : मनुचीने लिहिलेला ग्रंथ- ’स्टोरिया द मोगोर’ (खंड २ रा, पृष्ठ २३२). टीकेचा तपशील :-\n\"संभाजीविरुद्ध अनेक अधिकाऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्या, व शिवाजीस भीती पडली की त्या वेळीच थांबवल्या नाहीत तर राज्यातील प्रधान व अधिकारी बंड करतील. त्यामुळे शिवाजीने संभाजीस कैद करून एका किल्ल्यावर ठेवण्याचे ठरविले आणि धाकट्या मुलास आपल्यामागे राज्य देण्याचे निश्चित केले. पण संभाजीस आपल्या बापाच्या आज्ञांचा सुगावा लागला आणि त्याने वेळीच पलायन केले आणि आश्रयासाठी औरंगजेबाचा दरबार गाठला. घरच्या भांडणावर पडदा टाकण्यासाठी शिवाजीने संभाजीला मोगलांकडे पाठविले नव्हते.\"\nमुंबईकर इंग्रजांच्या २८-४-१६८०च्या पत्रातील माहिती :-\n\"शिवाजीच्या निधनाची निश्चित बातमी मिळाली. त्याला रक्ताची जोरात उलटी झाल्याने त्याचा मृत्यू ओढवला.\"\n’मासिरे आलमगीर’ या पर्शियन लेखातील माहिती :-\n\"शिवाजी घोड्यावरून उतरला व अतिउष्णतेमुळे रक्ताची दोन वेळा उलटी झाल्याने तो मरण पावला.\"\nइगेन वी या लेखकाच्या पुस्तकातील मजकूर :-\n\"शहाजी हा निजामाच्या राज्याचा सेवक होता आणि त्याने पुणा परगणा दादोजी कोंडदेवावर सोपवून टाकला होता.\"\nहे तर्कट कोणत्याही कागदपत्रांत सापडत नाही. खरी गोष्ट अशी होती की \"कर्नाटकातील आदिलशाही अत्याचाराने शहाजी अत्यंत व्यथित झाला होता. आदिलशहा, निजामशाहा आणि मोगल यांच्याकडे त्याने नोकऱ्या पत्करल्या. पण अविवेकी लहरी सुलतानी दरबारांतील हिंदुद्वेषी खुनशी मुसलमान सरदार, जनानखान्यातील कपट कारस्थाने या सर्वांमुळे शहाजीच्या निष्ठेचे कुठेच ��ोल नव्हते. त्यामुळे त्याने शिवाजीला सह्याद्रीने वेढलेल्या महाराष्ट्रात पाठविले व त्याच्याकडून आपल्या हयातीतच हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. शहाजीला याची किंमतही मोजावी लागली. इ.स. १६४८ व १६६३मध्ये त्याला दोनदा कैद भोगावी लागली. दोन्ही वेळा शहाजी कैदेतून सहीसलामत सुटला. मात्र आदिलशहाने सिद्दी जौहर, सिद्दी यातून, मसूद आणि बहलोलखान या सरदारांना जबर शिक्षा केल्या. शहाजीला अशी शिक्षा करण्याचे आदिलशहाला धाडस झाले नाही, कारण शिवाजी बळ एवढे वाढले होते की, मोगलांविरुद्ध लढण्यासाठी शिवाजीची मदत घेण्याचे आदिलशहाने ठरविले होते. असा तहही त्याने केला होता.\nव्हलेंटाइन, ग्रॅन्ट डफ, जे स्कॉट या इंग्रज इतिहासकारांची पुस्तके : टीकेचा तपशील :-\n\"अफझलखानाला शिवाजीने विश्वासघाताने मारले\"\nबंगाली इतिहासकार जदुनाथ सरकार यांचे पुस्तक : टीकेचा तपशील :-\n\"शिवाजी अक्षरशत्रू होता, त्याला मुळीच लिहिता वाचता येत नव्हते.\"\nया इंग्रजी आणि बंगाली इतिहासकारांनी केलेल्या विधानांना वि.का. राजवाडे, शेजवलकर, सेतुमाधव पगडी, दत्तो वामन पोतदार आणि डॉ. बाळकृष्ण या नामवंत संशोधकांनी पुराव्यांसहित समर्पक उत्तरे देऊन अशा आक्षेपांतील फोलपणा सिद्ध केला आहे.\nभारतात असकारितेची चळवळ चालू होती त्या काळातील इंग्रजी वृत्तपत्रांतून प्रकट होणारी तत्कालीन भारतीय राजकारण्यांची मते :-\n\" अफझुलखानाचा वध आणि सुरतेची लूट हे शिवाजीच्या हातून घडलेले अक्षम्य गुन्हे आहेत.\"\nसाहित्यसम्राट न.चिं. केळकरांनी असल्या विधानांचा खरपूस समाचार घेतला होता.\nउत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील सय्यद तफझुल दाऊद सईदखान नावाच्या वकिलाने इ.स. १९३५ साली ’रिअल शिवाजी’ नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्यात एका डच पत्रातील उल्लेख छापून शिवाजीराजांची प्रतिमा डागाळेल अशा तऱ्हेची शिवाजीच्या कुटुंबातील स्त्रियांसंबंधांत खोटीनाटे बदनामीकारक विधाने केली होती. भालजी पेंढारकरांनी या विरुद्ध कोल्हापुरात बंड पुकारले होते. कोल्हापूर संस्थानचे दिवाण रावबहादूर डी,ए, सुर्वे यांनी या पुस्तकावर बंदी घातली आणि जनतेच्या रोषाला आवर घातला. सय्यदच्या या पुस्तकातील मजकुराचे खंडन डॉ.बाळकृष्ण यांनी त्यांच्या ’शिवाजी द ग्रेट’ या ग्रंथात केले आहे.\nपंडित नेहरूंच्या ’डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात \"शिवाजी हा एक दरवडेखोर आणि लुटारू होता\" असे म्हटले आहे.\n^ टाइम्स ऑफ इंडिया [१] (इंग्लिश मजकूर)\n^ (मराठी विश्वकोश खंड ७ : पृष्ठ ७०० )\nस्वराज्य संस्थापक शिवाजी राजा - मराठीमाती\nशिवरायांचे गड आणि किल्‍ले - मायभूमी\nशिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग व भाषाशुद्धी मोहीम\nमोगल-मराठा गोदावरी खोऱ्यातील संघर्ष\nLast edited on ९ जानेवारी २०२०, at १२:२३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/uddhav-thackeray-slams-p-chidambaram-over-inx-media-case/", "date_download": "2020-01-23T13:53:06Z", "digest": "sha1:OOI3UF3P6Q5E45UP7LT67524F5R7P6IJ", "length": 37046, "nlines": 416, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Uddhav Thackeray Slams P. Chidambaram Over Inx Media Case | चिदंबरम यांचे अध:पतन हा काळाने उगवलेला सूड, सामनातून टीका | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nराज्य सरकार शंकरराव चव्हाण यांच्या नावे जलभूषण पुरस्कार देणार\nकिराणा चावडी, राजाबाजारचा कौल नेहमीच सेनेला तरी...\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\nराज्यभरातील आंदोलक शेतकऱ्यांविरुद्धचे खटले मागे घ्यावीत; खंडपीठात जनहित याचिकेद्वारे विनंती\nहॉलमार्कच्या नियमात फसले दागिने\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nMNS Maha Adhiveshan Live: ...तर मनसेला सोबत घेऊ; भाजपा नेत्याकडून युतीचे संकेत\n भर कार्यक्रमात प्रियंका चोप्राने केला मनीष मल्होत्राचा ‘इन्सल्ट’; पाहणारे झाले थक्क\nसलमान खानची ही नायिका बनणार प्रभासची आई, पहिल्याच चित्रपटामुळे झाली होती फेमस\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक स���स्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nहिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्ट���्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nAll post in लाइव न्यूज़\nचिदंबरम यांचे अध:पतन हा काळाने उगवलेला सूड, सामनातून टीका\nचिदंबरम यांचे अध:पतन हा काळाने उगवलेला सूड, सामनातून टीका\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून पी. चिदंबरम यांच्यावर टीका केली आहे.\nचिदंबरम यांचे अध:पतन हा काळाने उगवलेला सूड, सामनातून टीका\nठळक मुद्देशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून पी. चिदंबरम यांच्यावर टीका केली आहे.चिदंबरम गृहमंत्री असताना अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे स्वातंत्र्य याच पद्धतीने हिरावून घेतले होते असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.'हिंदू दहशतवाद' या शब्दाचे जनक तत्कालीन गृहमंत्री चिदंबरमच होते.'\nमुंबई - 'आयएनएक्स मीडिया' कंपनीत सात वर्षांपूर्वी 305 कोटी रुपयांच्या परकीय गुंतवणुकीस परवानगी देताना झालेल्या कथित भ्रष्ट व्यवहारांच्या आरोपांवरून अटक झालेले माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआयच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने गुरुवारी दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून पी. चिदंबरम यांच्यावर टीका केली आहे. चिदंबरम गृहमंत्री असताना अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे स्वातंत्र्य याच पद्धतीने हिरावून घेतले होते व त्यासाठी सीबीआयसारख्या संस्थांचा वापर झालाच होता असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.\n'हिंदू दहशतवाद' या शब्दाचे जनक तत्कालीन गृहमंत्री चिदंबरमच होते व त्या विकृत कल���पनेचा त्यावेळी बळी ठरलेले अमित शहा, नरेंद्र मोदी हे आज दिल्लीचे सूत्रधार आहेत. प्रज्ञासिंह ठाकूर संसदेत पोहोचल्या आहेत. हा काळाने घेतलेला सूड आहे असं देखील अग्रलेखात म्हटलं आहे. चिदंबरम हे 72 तास दिल्लीतच होते, पण सीबीआय त्यांना शोधू शकली नाही. चिदंबरम हे काँग्रेसचे नेते आहेत. चिदंबरम देशाचे माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. असतील हो, पण त्याचा इथे काय संबंध ते कोणीही असतील, पण कायद्याच्या वर नाहीत. तसेच 3500 कोटी रुपयांचा एअरसेल मॅक्सिस करार आणि आयएनएक्स मीडिया व्यवहारात 305 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत गैरव्यवहार झाल्याचे हे प्रकरण आहे. नियमबाह्य गोष्टी या व्यवहारात झाल्याचे उघड दिसत आहे. फक्त 4.6 कोटी रुपयांची परवानगी असताना परकीय गुंतवणूक 305 कोटींपर्यंत पोहोचली हे गौडबंगाल काय, ते चिदंबरम आणि त्यांचे दिवटे चिरंजीव कार्ती यांनाच माहीत असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.\n- पी. चिदंबरम यांना अखेर अटक झाली आहे. त्यांच्या अटकेच्या निमित्ताने दिल्लीत जे नाटय़ ‘सीबीआय’ने घडवले त्याची खरेच आवश्यकता होती का एका आर्थिक घोटाळ्यात चिदंबरम यांना अंतरिम जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने नाकारला. सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आवारातून चिदंबरम अदृश्य झाले ते 72 तासांनंतर काँग्रेस मुख्यालयात प्रकट झाले. आपण निर्दोष असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.\n- चिदंबरम तेथून स्वतः च्या घरी पोहोचले व सीबीआयने त्यांच्या अटकेसाठी जे नाट्य केले ते संपूर्ण देशाने पाहिले. चिदंबरम हे 72 तास दिल्लीतच होते, पण सीबीआय त्यांना शोधू शकली नाही. ज्या तपासयंत्रणा चिदंबरमसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला शोधू शकल्या नाहीत त्या यंत्रणा गुन्हेगार पिंवा अतिरेक्यांचा कसा शोध घेणार, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो.\n- 72 तासांत चिदंबरम कोठे होते, हे पोलीस पिंवा इतर तपासयंत्रणा शोधू शकत नसतील तर ते त्यांचे अपयश म्हणावे लागेल. चिदंबरम हे काँग्रेसचे नेते आहेत. चिदंबरम देशाचे माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. असतील हो, पण त्याचा इथे काय संबंध ते कोणीही असतील, पण कायद्याच्या वर नाहीत.\n- 3500 कोटी रुपयांचा एअरसेल मॅक्सिस करार आणि आयएनएक्स मीडिया व्यवहारात 305 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत गैरव्यवहार झाल्याचे हे प्रकरण आहे. नियमबाह्य गोष्टी या व्यवहारात झाल्याचे उघड दिसत आहे. फक्त 4.6 कोटी रुपयांची परवानगी असताना परकीय गुंतवणूक 305 कोटींपर्यंत पोहोचली हे गौडबंगाल काय, ते चिदंबरम आणि त्यांचे दिवटे चिरंजीव कार्ती यांनाच माहीत.\n- काँग्रेस मुख्यालयात प्रकट झालेल्या चिदंबरम यांनी सांगितले, ‘आयएनएक्स घोटाळ्यात मी आरोपी नाही.’ चिदंबरम यांचे हे म्हणणे असेल तर गेले सहा महिने ते ‘जामीन’ घेऊन का वावरत होते व आरोपी नसताना अटक करून न्यायला तपासयंत्रणांना वेड लागले आहे काय ‘‘स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलमंत्र आहे. अशा वेळी जीवन आणि स्वातंत्र्य यापैकी मला काही निवडण्यास सांगितल्यास मी स्वातंत्र्याला प्राधान्य देईन,’’ असे वक्तव्य चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात केले.\n- चिदंबरम हे कोणत्या स्वातंत्र्याची भाषा करीत आहेत ‘आयएनएक्स’ व ‘एअरसेल’ व्यवहार म्हणजे ‘मिठाचा सत्याग्रह’ किंवा ‘गांधींची दांडीयात्रा’ नव्हे. हा काही स्वातंत्र्यसंग्राम नाही. त्यामुळे या प्रकरणास नैतिकता व लोकशाही मूल्यांचा मुलामा देण्याची गरज नाही.\n- चिदंबरम गृहमंत्री असताना अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे स्वातंत्र्य याच पद्धतीने हिरावून घेतले होते व त्यासाठी सीबीआयसारख्या संस्थांचा वापर झालाच होता. ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाचे जनक तत्कालीन गृहमंत्री चिदंबरमच होते व त्या विपृत कल्पनेचा त्यावेळी बळी ठरलेले अमित शहा, नरेंद्र मोदी हे आज दिल्लीचे सूत्रधार आहेत. प्रज्ञासिंह ठापूर संसदेत पोहोचल्या आहेत. हा काळाने घेतलेला सूड आहे.\n- चिदंबरम मात्र त्याच ‘सी.बी.आय.’च्या कोठडीत पोहोचले. चिदंबरम हे निष्णात वकील आहेत. राजशकट कसे चालते व हलते याचा अनुभव त्यांना आहे. आहे त्या परिस्थितीस सामोरे जाणे व स्वतःचा बचाव करीत राहणे हाच उपाय आहे. काँग्रेसचा क्षीण झालेला आवाज काही दिवसांत मूक होईल. लोक चिदंबरम यांना विसरून जातील.\nसामाजिक उपक्रमांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nफडणवीस पुन्हा आले, विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री झाले\nमनसेच्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचा हात; भाजपा नेत्यानं सांगितलं वेगळंच 'राज'कारण\n'हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांनी रुजवला, काहींना आता पालवी फुटली'\nहिंदुत्वाच्या मुद्यावरून राम कदम यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले\nलहान माझी बाह���ली तिची मोठी सावली; झेंडा बदलताच राष्ट्रवादीनं केलं राज ठाकरेंना टार्गेट\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nMNS Maha Adhiveshan Live: ...तर मनसेला सोबत घेऊ; भाजपा नेत्याकडून युतीचे संकेत\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nअमितच्या निवडीने आश्चर्य अन् अत्यानंद, 'राज'पुत्राला मायेचा प्रेमळ सल्ला\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nगुडविन ज्वेलर्सविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल\nस्वच्छ सर्वे��्षणात सहा हजारांहून अधिक प्रतिसाद : रहिमतपूर आघाडीवर\nऔरंगाबाद विमानतळावरून रोज होतेय ३ टन कार्गोचे ‘टेकऑफ’\n'तीन हजार रुपयांने काजू विकूनही शेतकऱ्यांना मात्र शंभर रुपयेच'\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nफडणवीस पुन्हा आले, विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री झाले\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/auto/shocking-maruti-closes-ertigas-diesel-model/", "date_download": "2020-01-23T14:21:16Z", "digest": "sha1:W6GZCUQY4UDBU7JDRXXZL6BERMR2PUU3", "length": 27034, "nlines": 338, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shocking ...! Maruti Closes Ertiga'S Diesel Model | धक्कादायक...! मारुतीने अर्टिगाचे डिझेल मॉडेल केले बंद | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nसंगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण आजच्या काळाची गरज : महेश काळे\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय ��ुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\n मारुतीने अर्टिगाचे डिझेल मॉडेल केले बंद\n मारुतीने अर्टिगाचे डिझेल मॉडेल केले बंद | Lokmat.com\n मारुतीने अर्टिगाचे डिझेल मॉडेल केले बंद\nमारुती सुझुकीने नुकतीच नवीन लांबलचक अर्टिगा लाँच केली होती. या कारला ग्राहकांचा मोठा प्रतिसादही मिळत होता. मात्र, कंपनीने अर्टिगाचे डिझेल इंजिन प्रकाराचे मॉडेल बंद केले आहे.\nमारुतीने पेट्रोल, सीएनजी प्रकारासोबत डिझेलच्या दोन इंजिनांचे पर्याय लाँच केले होते. यामध्ये 1.3 लीटर आणि 1.5 लीटर इंजिन होते. भविष्यात सुरू होणाऱ्या बीएस-6 मानकांमुळे मारुतीवर बंधने आली आहेत. यामुळे ओम्नी, जिप्सीसारख्या गाड्या मारुतीला बंद कराव्या लागल्या आहेत. जिप्सी कार नव्या रुपात येण्याची शक्यता आहे.\nनवीन मानकांनानुसार मारुतीच्या अर्टिगाचे 1.3 लीटर इंजिन नियमावली पार करत नव्हते. मारुती पुढील वर्षा पर्यंत डिझेलच्या कार बंद करणार आहे. याचीच सुरूवात कंपनीने केली आहे. मारुतीने 1.3 लीटरचे इंजिन असलेले मॉडेल कोणलाही कळू न देता बंद केले आहे.\nमारुतीकडे याआधी फियाटचे 1.2 लीटर इंजिन होते. मात्र, फियाटला पैसा जास्त जात असल्याने मारुतीने स्वताचे इंजिन बनविले. यामध्ये 1.3 आणि 1.5 लीटर असे इंजिन होते. मात्र, बीएस-6 मुळे इंजिनांची किंमत वाढत असल्याने गाड्यांच्या किंमतीही 2 ते 3 लाखाने वाढणार होत्या.\nयामुळे पेट्रोल आणि डिझेल कारमधील अंतर 2.5 लाखांनी वाढले असल्याने ग्राहकांनी पेट्रोलच्या वाहनांकडे लक्ष दिले होते. यामुळे मारुतीसारख्या मोठ्या खपाच्या कंपनीला स्विफ्ट, बलेनोसारख्या छोट्या गाड्यांमधून डिझेल इंजिन बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.\nयाचा परिणाम मारुती त्यांची केवळ डिझेलमध्ये मिळणारी ब्रिझाही पेट्रोलमध्ये आणणार आहे. तर नवीन एमपीव्ही XL6 ही कार देखील 21 ऑगस्टला लाँच होणार आहे.\nही कार हायब्रिड असणार असून K15 BSVI इंजिन असेल. या कारची विक्री नेक्सा शोरूममधून होणार आहे.\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nअमृता खानविलकरच्या हॉट इन्स्टाग्राम फोटोंचा धुमाकूळ, बघाल तर बघतच राहाल\nसोनाली कुलकर्णीचा हा बोल्ड अंदाज पाहून उडेल तुमचा होश\nहे बॉलिवूड कलाकार बालपणी इतके क्यूट दिसत होते यावर तुमचा विश्वासही बसणार नाही\nजान्हवी कपूरचा लाल साडीतील हॉट अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ...\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nवन डेत जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजानं केलं प्रेयसीला हटके प्रपोज\nभारतीय हवाई दलातील अधिकारी खेळणार ट्वेंटी-20 वर्ल्ड कप\nटीम इंडिया 2020तील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रवाना, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nतुमच्या 'या' चुकांमध्ये केसांना केलेले हायलाईट आणि रंग लगेच निघून केस होतात खराब\nबाबो; लग्न करायला 'या' लोकांना हेच ठिकाण मिळालं का\n मग 'या' शहरांना नक्की द्या भेट\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nसंगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण आजच्या काळाची गरज : महेश काळे\nराज्य सरकार शंकरराव चव्हाण यांच्या नावे जलभूषण पुरस्कार देणार\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/2/17/parentingblogphysicaldevelopment.aspx", "date_download": "2020-01-23T15:01:31Z", "digest": "sha1:ROE2EE4JNGZTV5C5BCW6AJONLI4UFNL6", "length": 10475, "nlines": 65, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "घडण पालकत्वाची: शारीरिक विकास", "raw_content": "\nघडण पालकत्वाची: शारीरिक विकास\nनमस्कार, शिक्षण विवेकच्या ब्लॉगवर तुम्हाला भेटताना खूप आनंद होत आहे.\nपालकहो, आजकालची पिढी खूप स्मार्ट आहे असं सगळीकडे बोललं जात असताना आपण पालकांनी मागे राहून कसं चालेल आपल्यालासुद्धा स्मार्ट पालकत्व निभावण्याची वेळ आली आहे. नोकरी, व्यवसाय, इतर जबाबदार्‍या पार पाडताना मुलांना दिला जाणारा वेळ खूप कमी झालाय. मग या वेळात जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण वेळ (Quality Time) कसा दिला जाईल, याचा विचार आता आपल्याकडून झाला पाहिजे.\nजन्माला आलेलं मूल ही एक स्वतंत्र व्यक्ती असते. त्याला माणूस म्हणून घडताना आकार देण्याचं काम मात्र बर्‍याच अंशी आपल्या पालकांच असतं. निदान पहिली ८ ते १० वर्षापर्यंत तरी आपली पालक म्हणून असलेली भूमिका खूप महत्त्वाची असते. मुलांच्या सर्वांगीण विकासात शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक, नैतिक या सर्वच बाबतीतला विकास महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या विकासात पालक म्हणून आपण मुलांना कशी मदत करू शकतो, पालक म्हणून मोठं होताना आपली काय जबाबदारी आहे या काही प्रश्‍नांची साध्या, सोप्या टिप्ससह उत्तरे मिळवू या या नवीन सदरात - ’घडण पालकत्वाची या काही प्रश्‍नांची साध्या, सोप्या टिप्ससह उत्तरे मिळवू या या नवीन सदरात - ’घडण पालकत्वाची \nआईच्या पोटातच बाळाची शारीरिक वाढ सुरू होते. जन्मानंतर बाळाची शारीरिक गरज ओळखून काळजीवाहू पालकांनी एक जबाबदार भूमिका निभावण्याची आवश्यकता असते.\nवाढ आणि विकास हे दोन शब्द समानअर्थी न वापरता त्यातला फरक जाणून घेणे आवश्यक आहे. 'वाढ' ही काही प्रयत्न न करताही होत राहणार आहे; पण ’विकास’ ही मात्र एक प्रक्रिया आहे, ज्यात आपली भूमिका मोलाची आहे.\nलहानपणी मान धरणे, पालथं पडणे, पुढे सरकणे, रांगणे, बसणे, उभे राहणे, चालणे हे टप्पे पहिल्या वर्षात महत्त्वाचे असतात. त्यानंतर तोल सावरता येणे, एखादी वस्तू हातात नीट धरता येणे, हातात धरून खाता येणे, पळणे या काही कृती 2 वर्षापर्यंत महत्त्वाच्या असतात. तर डोळे व हातांचा समन्वय साधणे, बोटांमध्ये एखादी बारीक वस्तू धरता येणे, खडू हातात धररून गारगोटया मारणे, जोरात पळणे, उडया मारणे, चढणे, उतरणे, बागेतले खेळ खेळता येणे यांसारख्या काही कृती पाच वर्षापर्यंत करता येणे अपेक्षित असते.\nसहा महिन्यांचा अर्णव अजून मान धरत नाही, पालथं पडत नाही अशी त्याच्या आईची तक्रार, पाच वर्षाच्या आरोहीला अजून भरवावं लागतं, तिचं तिला जेवताच येत नाही, हे एवढं सांडून ठेवते, अशी तिच्या आईची तक्रार, तर सोहमला बागेत फक्त झोपाळाच खेळायचा असतो. बाकी काही त्याला आवडतच नाही, असं सांगणारी त���याची आई.\nआपण किती दिवस अशा नुसत्या तक्रारी करत राहणार आहोत. नाही न मग चला सगळे मिळून प्रयत्न करू या. आपल्या मुलांना त्यांच्या मोठं होण्यात मदत करू यात. शारीरिक विकासाला चालना देणार्‍या पुढील काही कृती मुलांकडून करून घेतल्यास शरीर सदृढता येण्यास व समतोल येण्यास मुलांना नक्कीच मदत होईल.\nशारीरिक विकासाला चालना मिळण्यासाठी--\n० -३/४ महिने - सारखं कडेवर न घेता खाली खेळू दया. नजर स्थिर होण्यासाठी स्थिर खेळणं दाखवा.\n६ - १० महिने - घरभर बाळाला फिरू दया. फक्त त्याच्यावर लक्ष ठेवा. पुढे सरकून, रांगून त्याला स्वतःला एखादया वस्तूपर्यंत पोचू द्या.\n२-३ वर्ष - डाळींबाचे दाणे खाणे, चुरमुरे खाणे, उड्या मारणे, पायर्‍या चढणे-उतरणे, पळणे इ. कृती मुलांना मनसोक्तपणे करू द्या.\n४-६ वर्ष - छोट्या छोट्या डब्यांची झाकणे लावणे, काढणे, कागद फाडणे, काकडी सोलणे, डाळी भरून ठेवणे, पीठ मळणे, मणी ओवणे, चित्र काढणे, रंगवणे, कणिक खेळायला देणे, त्यापासून वेगवेगळे आकार तयार करणे, पानं घेणे, गादीवर चादर घालणे यांसारख्या कृतीत मुलांना सहभागी करून घेवू या.\n६-८ वर्ष - पोहणे, नाचणे, मैदानी खेळ, साफसफाई, ओरिगामी, भरतकाम, मॉडेल्स बनवणे मुलांमधल्या या छंदांना आवश्यक तेवढे प्रोत्साहन देवूया.\nशारीरिक विकास हा एकूणच व्यक्तिमत्त्व विकासातला खूप महत्त्वाचा टप्पा आहे. त्यादृष्टीने लहानपणापासूनच बाळाच्या या हालचालींकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवून विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केल्यास नक्कीच फायद्याचे ठरेल. कदाचित यातूनच मग आपला मुलगा/मुलगी एखादा निष्णात सर्जन, नृत्यकलाकार किंवा प्रसिद्ध खेळाडू बनू शकेल.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-01-23T14:44:47Z", "digest": "sha1:3I2KKZGLIFC73WHR5SARVITR2BIBCANQ", "length": 6930, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोंडा जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nउत्तर प्रदेश राज्याचा जिल्हा\nउत्तर प्रदेशच्या नकाशावरील स्थान\n३,४०४ चौरस किमी (१,३१४ चौ. मैल)\n१,००० प्रति चौरस किमी (२,६०० /चौ. मैल)\nगोंडा जिल्ह्याच्या श्रावस्ती येथील गौतम बुद्धाच्या झोपडीचे अवशेष\nगोंडा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. उत्तर प्रदेशच्या ईशान्य भागात स्थित असलेला हा जिल्हा प्रामुख्याने कृषीप्��धान आहे. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या गोंडा जिल्हा मागासलेला मानला जातो.\nअमरोहा • अमेठी • अलाहाबाद • अलीगढ • आंबेडकर नगर • आग्रा • आझमगढ • इटावा • उन्नाव • एटा • औरैया • कनौज • कानपूर देहात • कानपूर नगर • कासगंज • कुशीनगर • कौशांबी • गाझियाबाद • गाझीपूर • गोंडा • गोरखपूर • गौतम बुद्ध नगर • चंदौली • चित्रकूट • जलौन • जौनपूर • झांसी • देवरिया • पिलीभीत • प्रतापगढ • फतेहपूर • फरुखाबाद • फिरोझाबाद • फैझाबाद • बदायूं • बरेली • बलरामपूर • बलिया • बस्ती • बहराईच • बांदा • बागपत • बाराबंकी • बिजनोर • बुलंदशहर • मऊ • मथुरा • महाराजगंज • महोबा • मिर्झापूर • मुझफ्फरनगर • मेरठ • मैनपुरी • मोरादाबाद • रामपूर • रायबरेली • लखनौ • लखीमपूर खेरी • ललितपूर • वाराणसी • शामली • शाहजहानपूर • श्रावस्ती • संत कबीर नगर • संत रविदास नगर • संभल • सहारनपूर • सिद्धार्थनगर • सीतापूर • सुलतानपूर • सोनभद्र • हमीरपूर • हरदोई • हाथरस • हापुड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑगस्ट २०१७ रोजी २०:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-government-should-address-issues-sugar-workers-otherwise-movement-25663?page=1", "date_download": "2020-01-23T13:53:51Z", "digest": "sha1:GEGSRKNVVMED27GDMQEM6URLRUREZLUG", "length": 15844, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi The government should address the issues of sugar workers; Otherwise the movement | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाखर कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे; अन्यथा आंदोलन\nसाखर कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे; अन्यथा आंदोलन\nशनिवार, 7 डिसेंबर 2019\nपुणे ः साखर कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यातच पगारवाढीचा करार संपला आहे. त्यामुळे साखर कामगारांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, त्रिस्तरीय समितीची नेमणूक, कामगारांचे थकीत पगार, रोजंदारी कामगार���ंचे प्रश्न, अशा अनेक प्रश्नांवर तातडीने लक्ष घालण्याची मागणी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी केली आहे.\nपुणे ः साखर कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यातच पगारवाढीचा करार संपला आहे. त्यामुळे साखर कामगारांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, त्रिस्तरीय समितीची नेमणूक, कामगारांचे थकीत पगार, रोजंदारी कामगारांचे प्रश्न, अशा अनेक प्रश्नांवर तातडीने लक्ष घालण्याची मागणी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी केली आहे.\nपुणे जिल्हा साखर कामगारांचा मेळावा सोमेश्वर (ता. बारामती) येथे मंगळवारी (ता. ३) आयोजित केला होता. त्या वेळी श्री. काळे बोलते होते. कार्यक्रमात राज्य सरचिटणीस शंकरराव भोसले हे अध्यक्षस्थानी होते. तर कार्यध्यक्ष रावसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, युवराज रणवरे, नितीन बनकर, डी. बी. मोहिते, राजेंद्र तावरे, अशोक बिराजदार, सयाजी कदम, प्रदीप शिंदे, कैलास आवाळे, बाळासाहेब काकडे, पुरुषोत्तम परकाळे आदी उपस्थित होते.\nराज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे राज्य सरचिटणीस शंकरराव भोसले म्हणाले, की साखर कामगारांच्या प्रश्नासंबधी साखर आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चात आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही. राज्यातील साखर कामगारांचे अजूनही ४५० ते ५०० कोटी रुपये कारखानदारांकडे थकले आहेत.\nविशेष म्हणजे सरकारही या गोष्टीकडे लक्ष देत नाही. ऊस उत्पादकांनी ज्या प्रकारे एफआरपी देण्यासाठी वेगळा निधी उपलब्ध केला जातो. त्याप्रकारे साखर कामगारांचे पगार देण्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करण्यात यावी. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत गेला आहे. त्यामुळे याकडे सरकारने लक्ष घालावे, अशी आमची मागणी आहे.\nकामगार प्रतिनिधी मंडळाचे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणाले, ‘‘याबाबत त्रिस्तरीय समितीची नेमणूक १५ डिसेंबरच्या आत झाली नाही, तर साखर कामगारांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल.’’\nपुणे साखर पगारवाढ वेतन महाराष्ट्र maharashtra ऊस आंदोलन agitation\nबदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘वाइल्ड गार्डन’\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बदनापूर (जि.\nबोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बाग\nखानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा तुटवडा\nजळगाव : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नों\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत हरभऱ्याकडून...\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या त\nवाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरज\nसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी वाकुर्डे बुद्रुक योजना आता ८०० कोटींवर\nपिवळ्या पर्णछत्राची समस्या, कारणे जाणून...पावसाळा सरल्यानंतर थंडी पडली की बऱ्याच बागांमध्ये...\nलिंबूवर्गीय फळपीक सल्ला सद्य:स्थितीत शेतकऱ्यांनी आंबिया बहरासाठी ...\nनाशिकमध्ये ढोबळी मिरची २५०० ते ४६२५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nअसे करा रुगोज चक्राकार पांढरी माशीचे...थंडी वाढू लागल्यानंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात...\nनगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७१ कोटींची...नगर ः जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे ९७१...\nखानदेशातील ‘रब्बी’ला ढगाळ वातावरणाचे...जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-...\nउद्योगमंत्र्यांनी जाणली रेशीम...औरंगाबाद : जिल्ह्यात रेशीम कोषाचे उत्पादन,...\nफुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे काजू...सिंधुदुर्ग : ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगांमुळे...\nदहा वर्षांत सातारा जिल्ह्यातील १३८०...सातारा ः जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी...\nमुळा, भंडारदरा धरणांतून आजपासून आवर्तननगर ः यंदा पाऊस चांगला झाल्याने...\nपुणे कृषी महाविद्यालयातील ...पुणे ः विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार...\nभीमा खोऱ्यातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणीपुणे : जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात यंदा दमदार...\nहिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत...हिंगोली : पाऊस लांबल्यामुळे हिंगोली, नांदेड,...\nशिरवाडे वणीत जलसंधारणासाठी...नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि...\nकुरखेडा तालुक्यात सेवा सोसायट्यांचा धान...गडचिरोली ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत...\nनवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून...नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी...\nधान खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांचा...भंडारा ः गेल्या दोन महिन्यांपासून बंद...\nकाँग्रेसचा दर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’ मुंबई : विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या...\nमुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...\nमहाविकास आघाडीची स���न्वय समिती होणार...मुंबई ः राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/actor-sagar-deshmukh-will-be-playing-role-of-p-l-deshpande-in-mahesh-manjrekar's-bhai-movie-24585", "date_download": "2020-01-23T14:00:22Z", "digest": "sha1:XLUW2ICHOQX7OCPFQFZJCNSXBWGPCH3L", "length": 10258, "nlines": 112, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "सागर देशमुख साकारणार पुलं", "raw_content": "\nसागर देशमुख साकारणार पुलं\nसागर देशमुख साकारणार पुलं\nBy मुंबई लाइव्ह टीम | संजय घावरे\nनाटकांसोबतच सिनेमांमध्येही अभिनय करणारा अभिनेता सागर देशमुख हा महेश मांजरेकरांच्या ‘भाई’ या सिनेमात महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पु. ल. देशपांडेंच्या भूमिकेत दिसणार आहे.\nनिर्माता-दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकरांच्या ‘भाई’ या आगामी मराठी सिनेमाची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. राज ठाकरे यांनी क्लॅप दिल्यानंतर पुलंच्या भूमिकेतील सागर देशमुख आणि सुनीताताईंच्या रूपातील इरावती हर्षे यांचा लुक रिव्हील करण्यात आला.\nपुलंच्या आठवणीतील सांगितीक मैफल\nपुलंच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या ‘भाई’च्या सिनेमाची घोषणा करण्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या गाण्यांनी करण्यात आली. या छोटेखानी मैफिलीत गायिका मधुरा कुंभार यांनी ‘नाच रे मोरा...’, तर गायक-संगीतकार अजित परबने ‘इंद्रायणी काठी...’ हे गाणं गायलं.\nपुलंनी लिहिलेली 'व्यक्ती आणि वल्ली' ही कादंबरी खूप गाजली आहे. हा सिनेमा या कादंबरीवर आधारित नसून पुलंमधील व्यक्ती आणि वल्ली समोर आणणारा आहे. त्यामुळेच या सिनेमाच्या शीर्षकापुढे 'व्यक्ती की वल्ली' अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. हा पूर्णपणे पुलंचा जीवनप्रवास दाखवणारा सिनेमा असल्याचं मांजरेकरांनी सांगितलं.\nपुलंचा सहवास लाभलेले ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी या सिनेमाचे संवाद लिहिले आहेत. चित्रपट समीक्षक व लेखक म्हणून ओळखला जाणारा मतकरींचा चिरंजीव गणेशने 'भाई'ची पटकथा लिहिली आहे.\nलार्जर दॅन लाईफ भूमिका\nपुलंची भूमिका साकारणं हे आपल्यासाठी लार्जर दॅन लाईफ असल्��ाचं मत शीर्षक भूमिकेतील सागर देशमुखने व्यक्त केलं. आजवर फार कमी वेळा पडद्यावर दिसलेल्या सुनीताताईंचं व्यक्तिमत्व साकारणं हे एक वेगळंच आव्हान असल्याचं इरावती हर्षे मानते.\nविक्रम गायकवाडांच्या हातांची जादू\nभारतीय सिनेसृष्टीत प्रोस्थेटिक्स मेकअपमध्ये हातखंडा असलेल्या विक्रम गायकवाड यांच्या जादूई स्पर्शाने सागरला पुलंचा लुक देण्यात आला आहे. या सिनेमासाठी गायकवाड यांनी पुलंच्या चार-पाच लुक्सवर काम केल्याचं सांगितलं. 'भाई'च्या निमित्ताने एका नव्या आव्हानाचा सामना करण्याची संधी लाभली आहे.\nआपल्यालाही पुलंच्या कादंबरीतील व्यक्तिरेखा कागदावर रेखाटण्याचा मोह झाल्याची भावना 'भाई'ची घोषणा केल्यानंतर राज ठाकरे यांनी व्यक्त केली. यात पुलंच्या नजरेतील मुख्य व्यक्तिरेखांच्या जोडीला आजूबाजूच्या इतर व्यक्तिरेखाही पाहायला मिळतील असं ठाकरे म्हणाले. वर्षभरानंतर या चित्रांचं प्रदर्शन भरवण्याचा मानस असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.\nExclusive: ४ वर्षे होतात कुठे लता नार्वेकरांची विनोद तावडेंवर आगपाखड\nबिग बाॅस : भूषण, शर्मिष्ठा, स्मिता नॅामिनेट\nपु. ल. देशपांडेंभाईसागर देशमुखमहेश मांजरेकरराज ठाकरेइरावती हर्षेरत्नाकर मतकरीव्यक्ती आणि वल्ली\nम्हणून अजय देवगणने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार\nकपिल शर्माच्या गोंडस मुलीचा फोटो पाहिलात का\n... म्हणून रितेश देशमुखनं मानले अजित पवारांचे आभार\nरामदेव बाबांनी दिला दीपिका पदुकोणला 'हा' सल्ला\nडॉक्टरांना भेटल्यानंतर अमिताभ बच्चन यांची भावनिक पोस्ट\nअक्षयचा नवा रेकॉर्ड, चित्रपटातून वर्षाला ७०० कोटींची कमाई\nमुन्नाभाईमधल्या चिंकीची छोट्या पडद्यावर एन्ट्री\n… जेव्हा बाबासाहेब खेळतात क्रिकेट\nटाईम्सच्या व्यासपीठावर फडकला मराठीचा झेंडा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लोकल प्रवास पाहिला का\n...आणि किशोरी शहाणेंना अनावर झाले अश्रू\nमराठी 'बिग बॉस'चा पहिला दिवस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/shiv-sena-mp-and-leader-sanjay-raut-to-produce-a-biopic-on-george-fernandes-24821", "date_download": "2020-01-23T13:59:32Z", "digest": "sha1:RB627NMZLYTJMXUASUEUMFGAPLZJQB2T", "length": 8311, "nlines": 101, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर संजय राऊत बनवणार सिनेमा!", "raw_content": "\nजॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर संजय राऊत बनवणार सिनेमा\nजॉर्ज फर्नांडिस यांच���या जीवनावर संजय राऊत बनवणार सिनेमा\nदिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती सुरू असतानाच राऊत जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्याच्या तयारीत आहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम | राजश्री पतंगे\nभारतीय राजकारणात कामगार नेते अशी ओळख असलेले जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याचा निर्णय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती सुरू असतानाच राऊत जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्याच्या तयारीत आहेत. एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.\nचित्रपटाची कथा तयार असून या चित्रपटासाठी योग्य चमूची निवड प्रक्रिया सुरू आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषेत बनवला जाईल. मात्र या चित्रपटाचं नाव अजून स्पष्ट झालेलं नाही.\nसध्या बाळासाहेबांवर आधारित चित्रपटाची निर्मिती सुरू आहे. या चित्रपटाचं काम पूर्ण झाल्यानंतर फर्नांडिस यांच्यावर आधारित चित्रपटाच्या निर्मितीला सुरूवात करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.\nराऊत यांनी दिला आठवणींना उजाळा\nयावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले 'बाळासाहेबांवर टीका करणारे नेते म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख आहे. बाळासाहेब आणि जॉर्ज फर्नांडिस हे एकमेकांचे राजकीय शत्रू असले तरी पडद्यामागे ते एकमेकांचा खूप आदर करायचे. २००५ साली वाजपेयी आणि शरद पवारांसारख्या नेत्यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम झाला. त्यावेळी फक्त जॉर्ज फर्नांडिस यांनीच बाळासाहेबांचा उल्लेख बाळ असा केला होता'.\nबिग बींच्या आठवणीतले बाळासाहेब\nअसा दिसतोय नवाजुद्दीन बाळासाहेबांच्या लूकमध्ये\nजॉर्ज फर्नांडिसचित्रपटशिवसेनासंजय राऊतव्यक्तिमत्वराजकारणबाळासाहेब ठाकरे\nशिवसेनेसोबत सरकार स्थापन करा, अल्पसंख्याकांनीच सांगितलं- शरद पवार\nकाहींना आता हिंदुत्वाची पालवी फुटलीय- राऊत\nरोहित पवार यांनी अमित ठाकरेेंना दिल्या शुभेच्छा\nमाझी स्पर्धा फक्त बाबांशीच, ‘राज’पुत्राचा काॅन्फिडन्स\nराष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून मनसे प्रमुख राज ठाकरेंना शिवीगाळ, कार्यकर्त्यांनी दिला चोप\nसेनाभवनवर महाराजांच्यावर बाळासाहेबांचे स्थान का \nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना-मनसेचे शक्ती प्रदर्शन\nमहापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा मानखुर्दमध्ये दणदणीत विजय\nFree Kashmir चा अर्थ संज्या राऊत आणि बारक्या आदित्यला Free Internet वाटला, निलेश राणेंची टीका\nमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर खैरे - सत्तार वादावर पडदा, शिंदेंनी केले मनोमिलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://puladeshpande.net/esm.php", "date_download": "2020-01-23T14:54:21Z", "digest": "sha1:SF36DL6HWZU4ZTP7IHQB7RQB56IKD3H3", "length": 11863, "nlines": 24, "source_domain": "puladeshpande.net", "title": "विचारप्रधान लेख:एक शून्य मी", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nआपण सारे भारतीय आहोत\n... मानवी इतिहासात हे सदैव असेच चालत आले आहे का आत्मवंचना करत जगत राहण्याखेरीज काही इलाज नाही का आत्मवंचना करत जगत राहण्याखेरीज काही इलाज नाही का बालवयात, तरुण वयात, मनाच्या तुलनेने अधिक अपिरपक्व अवस्थेत ज्याला आपण संस्कृती संस्कृती समजत आलो तशी कधी संस्कृती होती का बालवयात, तरुण वयात, मनाच्या तुलनेने अधिक अपिरपक्व अवस्थेत ज्याला आपण संस्कृती संस्कृती समजत आलो तशी कधी संस्कृती होती का गायन, वादन, नर्तन वगैरे कला देवळांच्या परिसरात वाढल्या म्हणतात. कला आपोआप थोड्याच वाढतात गायन, वादन, नर्तन वगैरे कला देवळांच्या परिसरात वाढल्या म्हणतात. कला आपोआप थोड्याच वाढतात त्या वाढवणारी हाडामांसाची माणसे असतात. त्या गायिका, त्या गायिका, नर्तिका ह्मांना न गाण्याचे किंवा न नाचण्याचे स्वातंत्र्य होते का त्या वाढवणारी हाडामांसाची माणसे असतात. त्या गायिका, त्या गायिका, नर्तिका ह्मांना न गाण्याचे किंवा न नाचण्याचे स्वातंत्र्य होते का एखाद्या गणिकेच्या कन्येला गावातल्या देवदर्शनाला येणाऱ्या स्रिसारखे आपल्या नवऱ्याशेजारी बसून त्या देवाची पूजा करण्याचे भाग्य लाभावे असे वाटले तर तिचे कुणी सालंकृत कन्यादान केल्याचा कुठे इतिहास आहे का एखाद्या गणिकेच्या कन्येला ��ावातल्या देवदर्शनाला येणाऱ्या स्रिसारखे आपल्या नवऱ्याशेजारी बसून त्या देवाची पूजा करण्याचे भाग्य लाभावे असे वाटले तर तिचे कुणी सालंकृत कन्यादान केल्याचा कुठे इतिहास आहे का की कुत्र्याच्या जन्मकाळा पासून त्याला हाडकावरच वाढल्यामुळे, पुरणपोळी ही आपल्या खाण्याची वस्तूच नव्हे असे त्याला वाटावे, तसे त्या नर्तकींना लग्न ही आपल्या कामाचीच गोष्ट नव्हे असे आपण वाटायला लावले की कुत्र्याच्या जन्मकाळा पासून त्याला हाडकावरच वाढल्यामुळे, पुरणपोळी ही आपल्या खाण्याची वस्तूच नव्हे असे त्याला वाटावे, तसे त्या नर्तकींना लग्न ही आपल्या कामाचीच गोष्ट नव्हे असे आपण वाटायला लावले अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ उठते. आणि कुठलेही मोहोळ उठले, की अंगावर फक्त डंख उठवणाऱ्या माशांशी मुकाबला करुन प्रत्येक जण त्याचा तो राहतो, तशी काहीशी माझी अवस्था झाली आहे. डोक्याला ही प्रश्नांची सवय लागलीच मुळी कशासाठी अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ उठते. आणि कुठलेही मोहोळ उठले, की अंगावर फक्त डंख उठवणाऱ्या माशांशी मुकाबला करुन प्रत्येक जण त्याचा तो राहतो, तशी काहीशी माझी अवस्था झाली आहे. डोक्याला ही प्रश्नांची सवय लागलीच मुळी कशासाठी डोळयांवर आघात करणाऱ्या गोष्टी टाळायच्या असतील तर डोळे त्या गोष्टींकडून दुसरीकडे फिरवता यायला हवेत डोळयांवर आघात करणाऱ्या गोष्टी टाळायच्या असतील तर डोळे त्या गोष्टींकडून दुसरीकडे फिरवता यायला हवेत स्वत:च्या अपूर्णतेची जाणीव होत असताना अपूर्णाची पूर्णावस्था शून्याच्याकडेच स्वत:ला नेताना दिसते.\nपरवाचीच गोष्ट. किराणाभुसार दुकानात काड्याची पेटी घ्यायला गेलो होतो. गोड्यातेलासाठी भलीमोठी रांग होती. माणसे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. दुकानदार डोळयांत तेल घालून थेंबाथेंबाचा दाम दसपटीने वसूल करत होता. तेवढ्यांत त्या रांगेतल्या एका फाटक्या परकरपोलक्यांतल्या पोरीचा नंबर लागला. तिने दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली. दुकानदार \"तेलाचं भांडं कुठाय\" म्हणून खेकसला. ती म्हणाली, \"येवढं पणतीभर द्या.\"\n\"अग, दिवाळीला अवकाश आहे पणत्या कसल्या लावतेस\" पोरगी गांगरली. पण दारिद्रय धिटाई शिकवते. लगेच सावरुन म्हणाली, \"दिवाळी कसली\nमुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले.\n\"यवड्या पैशात किती बसतं ते द्या\"\n\"अग, दहा पैशाचं तेल द्यायला म��प कुठलं आणू\n\"पण आमच्याकडे धाच पैशे हाइत.\"\nपोरीने स्वत:चा 'आमच्याकडे' असा बहुवचनी उल्लेख केलेला पाहून त्या परिस्थितितही मला मजा वाटली.\n\"अहो, कमीत कमी किती पैशाचं तेल देऊ शकाल तुम्ही\nत्याला ते सांगताना लाज वाटली असावी. नाहीतर तो इंग्लिश बोलला नसता. आपल्याकडे युटेरस, पाइल्स, सेक्शुअल इंटरकोर्स वगैरे शब्द आपण असेच लाज लपवायला इंग्लिशमधून वापरतो. त्याची आणखी पाच पैशांची सोय केली. पोरीची पणती तरीही पुरती भरली नव्हती. तिच्या घरी पणतीहून अधिक मापाचे 'खायाचे तेल' परवडत नाही. आता पणतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईशी होते ते तुटून गेले आहे. पणत्यांची आरास पाहिली, की 'आमच्याकडं धाच पैसे हाइत्' म्हणणारी ती मुलगी- नव्हे, एक प्रचंड आक्रोश मला ऐकू येतो. दिवाळीसारख्याच अनेक गोष्टींची नाती तुटत तुटत मी शून्य होत जातो. तरीही जगतो. ह्या शून्याच्या मागे नकळत एखादा आकडा येऊन उभा राहतो. मला मी कधी दहा झालो आहे, कधी वीस, कधी तीस, असेही वाटायला लागते. कुणीतरी सांगत येतो, की अमक्या अमक्याच्या बायकोने रुग्णशय्येच्या उशाखाली एक चिठ्ठी ठेवली होती. तिच्यावर लिहिले होते, की माझ्या मृत्यूनंतर माझे प्रेत ससून हॉस्पिटलमधल्या विद्यार्थ्यांना शवविच्छेदनाला द्या. त्यांना उपयोग होईल. ह्या बातमीने मग माझ्या शून्यामागे एक फार मोठा आकडा उभा राहून मला शून्याची किंमत दाखवून जातो. त्या बाईची आणि आपली ओळख असायला हवी होती असे वाटते. आता जगणे म्हणजे नुसता श्वासोच्छ्वास राहत नाही. त्या किराणा-भुसार दुकानदाराच्या दारातल्या पोरीने माझे मातीच्या पणतीचे दिवाळीशी जडवलेले नाते तोडले एवढेच मला वाटले होते : पण त्या पोरीशी माझे नाते कां जडावे ते कळत नाही. ती कुठे राहते तिच्या हक्काची झोपडी तरी असेल का\n म्हणजे प्रश्नातून सुटका नाही. माझीच नव्हे, कुणाचीच नाही मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय हादेखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो. आणि युरेका हादेखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो. आणि युरेका त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते. विरामिचन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती\n... अपूर्ण(- 'एक शून्य मी')\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-movement-subsidy-private-milk-industry-maharashtra-25635?page=1", "date_download": "2020-01-23T14:27:12Z", "digest": "sha1:OVYYOTDQNA6DQFTN4ZFLEQR66X35SWCN", "length": 18047, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi movement for subsidy to private milk industry Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखासगी डेअरी उद्योगाला अनुदानाच्या हालचाली\nखासगी डेअरी उद्योगाला अनुदानाच्या हालचाली\nशुक्रवार, 6 डिसेंबर 2019\nशेतकरी वर्गाच्या पायावर उभे असलेल्या दुग्ध क्षेत्राची रचना पाहिल्यास मुळात खासगी आणि सहकारी असा भेद करता येत नाही. कारण दोघेही घटक शेवटी शेतकऱ्यांकडूनच दूध घेतात. त्यामुळे सहकारी संघाबरोबरच खासगी डेअरींनाही सरकारी अनुदान किंवा मदत देण्याची भूमिका योग्य ठरेल. देशाच्या दुग्ध क्षेत्राला यातून चालना मिळू शकते.\n- अरुण नरके, माजी अध्यक्ष, इंडियन डेअरी असोसिएशन\nपुणे : देशातील दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकारी पाठबळ आता सहकारी दूध संघांपुरते मर्यादित न ठेवण्याच्या केंद्रात हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय दुग्धविकास योजनेतील अनुदानाच्या टप्प्यात आता खासगी डेअरीचालकांनाही सरकारी अनुदान देण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. इंडियन डेअरी असोसिएशनने या हालचालींचे स्वागत केले आहे.\n“राष्ट्रीय दुग्धविकास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी डेअरी आल्यास आधुनिकीकरणाला चालना मिळेल. त्यामुळे दुधाच्या मागणीत वाढ होईल. शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल,” असे मत असोसिएशनने व्यक्त केले आहे.\nचा पहिला टप्पा २०१२ मध्ये सुरू करण्यात आला होता. शेतील उत्तम जोडधंदा म्हणून दूध उत्पादन वाढविणे तसेच दुधाळ जनावरांच्या शुद्ध जाती तयार करण्याचे उद्दिष्ट पहिल्या टप्प्याचे होते. त्यासाठी सव्वादोन हजार क���टी रुपयांचा निधी वापरला गेला. मात्र पहिला टप्पा याच वर्षी संपुष्टात आला असून, दुग्धविकास योजना थंडावली आहे.\nयोजनेच्या दुसऱ्या टप्प्याची जोरदार आखणी सध्या सुरू आहे. त्यात खासगी डेअरीचालकांना मोठ्या प्रमाणात सहभागाबाबत केंद्र शासनाच्या पातळीवर गांभीर्याने विचार केला जात आहे.\nदेशात छोट्या खेड्यांना दुग्धोत्पादनाच्या नकाशावर आणणे तसेच दुधाळ जनावरांमधील रोगनियंत्रण अशी नवी उद्दिष्टे दुसऱ्या टप्प्याची असतील. त्यासाठी दुग्ध क्षेत्रासाठी आठ हजार कोटी रुपये खर्च करण्याची तयारी सरकारने केली आहे. यात जागतिक बॅंकेकडून मदत मिळविण्यासाठी बॅंकेशी बोलणी सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.\nखासगी डेअरी क्षेत्राला अनुदानाच्या कक्षेत घेण्याबाबत राष्ट्रीय दुग्धविकास मंडळदेखील अनुकूल आहे. मंडळाची ही भूमिका खासगी डेअरी उद्योगासाठी जमेची बाजू आहे. दरम्यान, श्री. नरके यांच्या म्हणण्यानुसार, सहकाराप्रमाणेच खासगी डेअरीचालकांना अनुदान मिळणे योग्य असले तरी सहकाराचे चांगले गुण देखील खासगी डेअरींनी आत्मसात करण्याची तयारी ठेवावी लागेल, असे सुचविले आहे.\n“उघड निर्णय आणि शेतकरीभिमुख कारभार हा सहकारी दूध संघांचा मोलाचा पैलू आहे. सहकारी डेअरीत सर्वसाधारणसभेशिवाय निर्णय घेतले जात नाहीत. शेतकरी सभासदांना कोणत्याही धोरणाबाबत जाब विचारण्याचा हक्क आणि आम्हाला उत्तर देण्याचे बंधन असते. नफ्याचे देखील समान वाटप होते. शेतकऱ्यांना असे अधिकार खासगी डेअरीमध्ये मिळत नाहीत. सहकारात शेतकरीहित महत्त्वाचे असते तर खासगी क्षेत्रात नफा हेच उद्दिष्ट असते. त्यामुळे खासगी डेअरीचालकांना ही सांगड घालावी लागेल,” असे श्री. नरके यांनी स्पष्ट केले.\nराष्ट्रीय दुग्धविकास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची आखणी सुरू\nदुसऱ्या टप्प्यात आठ हजार कोटी खर्चाची तयारी\nजागतिक बॅंकेकडून मदतीसाठी बोलणी सुरू\nखासगी डेअरींच्या समावेशासाठी केंद्र शासन सकारात्मक\nराष्ट्रीय दुग्धविकास मंडळ देखील अनुकूल\nशेतकरी दूध सरकार पुणे व्यवसाय शेती\nबदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘वाइल्ड गार्डन’\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बदनापूर (जि.\nबोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बाग\nखानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा तुटवडा\nजळगाव : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नों\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत हरभऱ्याकडून...\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या त\nवाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरज\nसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी वाकुर्डे बुद्रुक योजना आता ८०० कोटींवर\nयांत्रिकीरणातून शेती केली सुलभ,...नगर जिल्ह्यातील बेलापूर येथील बाळासाहेब मारुतराव...\nचार आने की मुर्गी...केंद्र सरकारने मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...\nमटणाचे वाढते दर अन् शेळी-मेंढीपालन मागणी, पुरवठा आणि किंमत या बाबींच्या...\nएरियल फवारणीसाठी हवी ‘सीआयबी’ची परवानगीनागपूर ः देशात एरियल (आकाशातून) फवारणीकामी...\nकणेरी मठात ३० पासून राष्ट्रीय कृषी...कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी...\nशेतकरी गट, ‘एफपीओ’ची सबलीकरणाची वाट अवघडऔरंगाबाद : गटशेती सबलीकरण योजनेंतर्गत निवडलेल्या...\n‘स्मार्ट’ची तयारी पूर्ण; दिल्लीत होणार...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण...\nकृषी विज्ञान केंद्राच्या तंत्रज्ञान...सोलापूर ः ‘‘सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या...\nदेशात यंदा कडधान्य आयात ४६ टक्के वाढलीनवी दिल्ली: देशात यंदा कडधान्य उत्पादन...\nथंडी गायब; किमान तापमानात वाढ पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...\nहिंगणघाट झाले कापूस व्यवहाराचे ‘हब’कापूस प्रक्रिया उद्योगाचे जाळे विस्तारले गेल्याने...\nतंत्रशुद्ध व्यवस्थापनातून मधमाशीपालनात...नाशिक शहराजवळील पाथर्डी येथील गौतम डेमसे या...\nपाणीवाटपावर चर्चा गरजेची : डॉ. माधवराव...अकोला ः देशाचा विकास होताना नागरीकरणाच्या...\nचिंता पुरे; हवी थेट कृती ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढल्याशिवाय देशाचा...\nखेड शिवापुरात केली स्ट्रॉबेरी लागवड...खेड शिवापूर (जि. पुणे) येथील मयूर कोंडे या...\nराज्यात गारठा झाला कमी पुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...\nथकीत कर्जावर व्याज आकारू नये : राज्य...मुंबई ः महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी...\nकेंद्र कांदा निर्यातबंदी, साठा मर्यादा...नवी दिल्ली ः देशात कांद्याचे उत्पादन...\nशेतकरी कंपनीमुळे तयार झाले उत्पन्नाचे...पुणे जिल्ह्यातील मढ पारगाव आणि परिसरातील सात...\nनिर्यातदार व्हा... पण शेतकऱ्यांचा...पुणे: शेतमालाची निर्���ात आता पूर्णतः ‘बिझनेस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=194&Itemid=378", "date_download": "2020-01-23T15:00:28Z", "digest": "sha1:4Q2TUDLPLQWGEUYQREFN3IFFQH6UM6JP", "length": 5898, "nlines": 41, "source_domain": "saneguruji.net", "title": "जाई", "raw_content": "गुरुवार, जानेवारी 23, 2020\nरामजी व राघो दोघे जीवश्चकंठश्च स्नेही, जणू एका घोटाने पाणी पीत, एका प्राणाने जगत. दिसायला शरीरे दोन, परंतु त्यांचे मन एक होते हृदय एक होते. गावातील सर्वांना त्यांच्या मैत्रीचे कौतुक वाटे.\nपरंतु काही काही लोकांना ही अभंग मैत्री बघवतही नसे. त्या दोघांचे भांडण व्हावे असे त्यांना मनापासून वाटे आणि खरोखरच एके दिवशी तसे झाले.\nत्या दिवशी कशावरूनतरी गोष्ट निघाली. रामजी व राघो हमरीतुमरीवर आले. एकमेकांचे तोंड न पाहाण्याचे त्यांनी ठरविले. राघो जरा मनाने हळवा होता. ज्या गावात आपण इतकी वर्षे परस्पर प्रेमाने वागलो तेथेच इतके भांडलो ह्याची त्याला लाज वाटू लागली. तो घरातून बाहेर पडेना. त्याचे चित्त कशातही रमेना. खाणे पिणे रूचेना. सुखाची झोप येईना. शेवटी तो गाव सोडून दूर देशी निघून गेला.\nराघो आज येईल, उद्या येईल अशी त्याची बायको वाट पाहात होती; परंतु राघोकडून ना चिठी ना निरोप. त्याची बायकोही खंगू लागली. ती जेवू लागली म्हणजे नवर्‍याची तिला आठवण येई. पती कुठे असतील, ते जेवले असतील का असे मनात येऊन तिचे डोळे भरून येत व तिचे जेवण संपे.\nअसे काही दिवस गेले. राघो परत आला नाही, परंतु त्याच्या मरणाची दुष्ट वार्ता मात्र आली. ती बातमी ऐकून राघोच्या बायकोने हाय घेतली. थोडयाच दिवसांनी तीही देवाघरी निघून गेली; परंतु लहानग्या जाईला आता कोण ना आई ना बाप. लहान वयात जाई पोरकी झाली.\nरामजीने आपल्या मित्राच्या मुलीला आपल्या घरी आणले. जाईची आई अंथरूणावर असता तो समाचारास जात असे. जाईला मी अंतर देणार नाही, असे मरणोन्मुख मातेला त्याने वचन दिले होते. आपण भांडलो म्हणून राघो गेला. राघोचे प्रेम खरोखर थोर. प्रेमभंग त्याला सहन झाला नाही, असे रामजीच्या मनात येई. मित्रप्रेमाचे ऋण कसे फेडावे प्रेमाची का फेड करता येते प्रेमाची का फेड करता येते परंतु मनाचे काही ���री समाधान कृतज्ञता दाखवून मिळत असते. म्हणून रामजीने जाईला जणू आपली मुलगी मानली. तिचे तो सारे करी. तो जणू जाईचा आई-बाप बनला.\nजाई चार-पाच वर्षांची होती आणि रामजीचा मुलगा मोहन, तो सात-आठ वर्षांचा होता. जाई व मोहन एकत्र खेळत. मोहन हूड होता, मोठा खेळकर. जाईही तशीच होती. दोघे शेतावर जात, झोल्यावर झोके घेत. कधीकधी घरीही मोहन जाईबरोबर खेळे. तो तिची बाहुली सजवून देई. तिचा खेळ मांडी. तिच्या भातुकलीत भाग घेई. 'मोहन, तू का मुलगी आहेस' असे कोणी म्हटले की तो निघून जाई.\nज्याचा भाव त्याचा देव\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/category/73-rd-independence-day", "date_download": "2020-01-23T13:23:20Z", "digest": "sha1:GJ6FAXJZFC4MQ5ONNVTG75QQVPR4CRV5", "length": 14272, "nlines": 128, "source_domain": "hwmarathi.in", "title": "७३ वा स्वातंत्र्य दिन – HW Marathi", "raw_content": "\nCategory : ७३ वा स्वातंत्र्य दिन\nदेशाला स्वातंत्र होऊन ७३ वर्षपूर्ण झाली आहेत. ब्रिटिशांनी देशावर १५० वर्षे राज्य केल्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र मिळाले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.\n७३ वा स्वातंत्र्य दिन देश / विदेश\nFeatured #IndependenceDay | गुगलकडून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या खास शुभेच्छा \nनवी दिल्ली | देशभरात आज भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. दरम्यान, दरम्यान, गुगलकडून अशा विशेष दिनी डूडलमार्फत देण्यात येणाऱ्या शुभेच्छा या...\n७३ वा स्वातंत्र्य दिन देश / विदेश राजकारण\nFeatured तिन्ही दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ पदाची स्थापना\nनवी दिल्ली | देशभरात आज ७३ वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी ध्वजारोहण करून लाल किल्ल्यावरुन देशातील जनतेला संबोधित...\n७३ वा स्वातंत्र्य दिन महाराष्ट्र राजकारण\nFeatured #IndependenceDay | पूरग्रस्तांचे पुनर्वसन लवकरात लवकर करु \nमुंबई | देशभरात आज ७३ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केले. त्यानंतर मुख्यमंत्री...\n७३ वा स्वातंत्र्य दिन देश / विदेश राजकारण\nFeatured #IndependenceDay | कलम ३७० रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत\nनवी दिल्ली | देशभरात आज ७३ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. दरम्यान, दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाचे राष्ट्रपती देशातील जनतेला संबोधित करतात....\n७३ वा स्वातंत्र्य दिन देश / विदेश राजकारण\nFeatured #IndependenceDay | पंडित नेहरूंचे लोकप्रिय भाषण “ट्रिस्ट विथ डेस्टिनी”\nभारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री १२ वाजता संसदेतील भारतीय संविधान विधानसभेत स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू दिलेले भाषण हे “ट्रिस्ट विथ...\n७३ वा स्वातंत्र्य दिन\nFeatured #IndependenceDay : भ्रष्टाचार, हिंसाचार, जातीय-धार्मिक भेदभाव मुक्त देश \nनवी दिल्ली | देशाच्या ७१ व्या स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी देशवासीयांना संबोधित केले होते. मोदींनी २०१७ रोजी देशाताल संबोधित करताना नव भारताची घडण,...\nCorruptionEthnic-ReligiousfeaturedGorakhpurIndependence DayKashmirModiPrime MinisterViolenceकाश्मीरगोरखपूरजातीय-धार्मिकपंतप्रधानभ्रष्टाचारमोदीस्वातंत्र दिनहिंसाचार\n७३ वा स्वातंत्र्य दिन\nFeatured #IndependenceDay : स्टार्ट-अप इंडियाचा नारा, भारताची एकता ही आपले संपत्ती \nनवी दिल्ली | स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा देशाचे लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित केले. संपूर्ण जगात भारताची विशालता, विविधता यांचे गुणगाण होत राहतात. तसेच देशातील...\nAgriculturefeaturedMake in IndiaNeem Crore UreaPrime Minister Narendra ModiRed FortStart-up Indiaकृषीनीम कोटीम युरियापंतप्रधान नरेंद्र मोदीमेक इन इंडियालाल किल्लास्टार्ट-अप इंडिया\n७३ वा स्वातंत्र्य दिन राजकारण\nFeatured #IndependenceDay | मी पंतप्रधान नव्हे तर, प्रधानसेवक \nअपर्णा गोतपागर | स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच देशाचे पंतप्रधान म्हणून देशाला संबोधित केले. मोदी भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले की, ‘मी पंतप्रधान नाही, तर प्रधानसेवक...\nClean IndiafeaturedMaking EnigiaNarendra ModiPrime MinisterRed FortSansad Adarsh Gram Yojanaनरेंद्र मोदीपंतप्रधानप्रधानसेवकमेकिंग इंजियालाल किल्लासंसद आदर्श ग्राम योजनास्वच्छ भारत\n७३ वा स्वातंत्र्य दिन देश / विदेश\nFeatured विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीरचक्र’ पुरस्काराने करणार सन्मानित\nनवी दिल्ली | स्वातंत्रदिना निमित्ताने केंद्र सरकारकडून आज (१४ ऑगस्ट) देशाचा सर्वोच्च ‘वीरचक्र’ पुरस��काराची घोषणा केली आहे. सरकारने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी विमानाने पिटाळून...\n७३ वा स्वातंत्र्य दिन\nFeatured Independence Day | जाणून घ्या… काय आहे लाल किल्ल्याचा इतिहास\nगौरी टिळेकर | या वर्षी आपला स्वतंत्र भारत ७२व्या वर्षात पदार्पण करतोय सुमारे १५० वर्षांनी गुलामगिरीच्या पाशातून मुक्त होऊन भारताला अखेर ब्रिटिशांच्या राजवटीपासून १५...\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nमनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात\nRaj Thackeray MNS | मनसेच्या नवे पर्वाचा शुभारंभ, अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nमनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात\nRaj Thackeray MNS | मनसेच्या नवे पर्वाचा शुभारंभ, अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2020-01-23T14:20:30Z", "digest": "sha1:PFJNQLDV5YS6UD4PUZTD6DXDCTPUWKTX", "length": 4247, "nlines": 87, "source_domain": "kalamnaama.com", "title": "राजकारण – Kalamnaama", "raw_content": "\nCAA,ला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nटिम कलमनामा 12 hours ago\nसुधारित नागरिकत्व कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान\nचांदा ते बांदा योजना बंद मनसे आक्रमक\nटिम कलमनामा 1 day ago\nसरकारची कर्जमाफी फसवी – राजू शेट्टी\nटिम कलमनामा 1 day ago\nटिम कलमनामा 1 day ago\nसुनिल तांबे २० जानेवारी १९९० रोजी जम्मू-काश्मीर लि\nतुकडे-तुकडे गँग विषयी गृह मंत्रालयकडे, कोणतीही माहिती नाही\nटिम कलमनामा 1 day ago\nमाहिती अधिकार कार्यकर्ते संकेत गोखले यांनी (RTI)का\nजे.पी. नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष\nटिम कलमनामा 2 days ago\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे.पी. नड्डा यांची\nमनसेची पोस्टरबाजी शिवसेना भवनासमोर\nटिम कलमनामा 5 days ago\nसत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्\nप्रतिकात्मक राजकारणासाठी जय शिवराय \nटिम कलमनामा 1 week ago\nब्रम्हा चट्टे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छ\nहोय शरद पवार जाणते राजे…\nटिम कलमनामा 1 week ago\nशिवसेनेचे नाव ठाकरे सेना करा – उदयनराजे\nटिम कलमनामा 1 week ago\nशिवसेनेने नाव बदलून ठाकरेसेना करावं असं उदयनराजे य\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-government-is-the-east-india-company-of-the-british-era-udayanraje/", "date_download": "2020-01-23T15:19:42Z", "digest": "sha1:UXU3ATGM3MIOLY7CSPURE7VP2UTABXY6", "length": 6656, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजप सरकार म्हणजे इंग्रजांच्या काळातील ईस्ट इंडिया कंपनी : उदयनराजे", "raw_content": "\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\n‘बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना हाकलून लावलंच पाहिजे’\nआमची ‘आरती ‘ त्रास देत नाही ; तर तुमच्या ‘ नमाज ‘ चा त्रास कसा सहन करणार\n‘बोगस बातम्यांकडे लक्ष देऊ नका’\nभाजप सरकार म्हणजे इंग्रजांच्या काळातील ईस्ट इंडिया कंपनी : उदयनराजे\nसातारा – भाजप सरकार हे इंग्रजांच्या काळातील ईस्ट इंडिया कंपनीसारखे असल्याची टीका साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. उदयनराजे हे आज राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ते बोलत होते.\nयावेळी उदयनराजे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. सोळाव्या शतकातील ईस्ट इंडिया कंपनीचे उदाहरण देत भाजपवर उदयनराजे यांची टीका. हम कारे सो कायदा अशी सध्याच्या सरकारची परस्थिती असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले आहे.\nयावेळी बोलताना उदयनराजे म्हटले की, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण ज्या लोकांना बहुमत दिले. देशाच्या सर्वोच्च सभागृहात निवडून दिले.त्यांनी चांगला अभिनय करत तळा गळातील लोकांबद्दल बोललेले. मन की बात मधून तळागळातील लोकांचे जीवनमान उंचाऊ अशी आश्वासने दिली . परंतु जनतेने त्यांना बहुमत दिले की, तळा गळाती�� लोकांना यांनी गालात घालण्याचे काम केले असल्याची टीका साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली.\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\nअधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश\nराज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...\nमंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका\nबाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा\nजावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2020-01-23T14:41:35Z", "digest": "sha1:GOPUGVB2HZ4BBH3R75J63U6E6I7M6OXL", "length": 4869, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.पू.चे २१० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.पू.चे २१० चे दशक\nसहस्रके: पू. १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. २४० चे पू. २३० चे पू. २२० चे पू. २१० चे पू. २०० चे पू. १९० चे पू. १८० चे\nवर्षे: पू. २१९ पू. २१८ पू. २१७ पू. २१६ पू. २१५\nपू. २१४ पू. २१३ पू. २१२ पू. २११ पू. २१०\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स.पू. २१२‎ (१ क, २ प)\n\"इ.स.पू.चे २१० चे दशक\" वर्गातील लेख\nएकूण ११ पैकी खालील ११ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.पू.चे २१० चे दशक\nइ.स.पू.चे ३ रे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/trackblog/", "date_download": "2020-01-23T13:23:34Z", "digest": "sha1:XQRKYE5COMGNLP3PC6YDZHHC36EW7JNC", "length": 14256, "nlines": 258, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ट्रॅव्हलॉग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nयोजेमिटीमधला ‘मारीपोसा ग्रोव्ह’ (Mariposa grove) हा व्हिस्टाप्रिंट पाहण्याबाबत आम्ही लकी ठरलो.\nमाझी एक मैत्रीण मला सतत तिच्याकडे टोरान्टोमध्ये येण्यासाठी आग्रह करीत असे.\n‘बोतस्वाना देशात वर्षभराच्या वास्तव्यात मला वारंवार ‘डय़ुमेला’ हा शब्द ऐकू येतो, बोलावा लागतो.\nगडमाथ्याला गेल्यावर जो नजारा समोर सादर होत होता त्याला कशाचीच सर नव्हती.\nदोन चाकांवरची स्वप्न सफर\nअचानक त्यांचा मेल आला की प्लॅन रेडी आहे. तयारी असल्यास कळवणे.\nकथा एका दुर्लक्षित साम्राज्याची\nहम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी.\nइंडोनेशियात जावाच्या पूर्वेला असलेला माउंट ब्रोमो हा एक जिवंत ज्वालामुखी.\nराजस्थान म्हणजे रखरखीत वाळवंट अशीच आपल्या सगळ्यांची समजूत असते.\nट्रेनिंगनंतर स्कुबा डायव्हिंगचा प्लान ठरला होता.\nकिल्ल्यांची प्रवेशद्वारं ही त्यांच्या अभेद्येतची द्योतक असतात.\nअमेरिकेतला हा एकमेव बोटॅनिकल फ्रूट आणि स्पाइस पार्क.\nझुरिच लेक बघून एंजलबर्ग येथे आम्ही मुक्कामासाठी टेरेस या हॉटेलवर गेलो.\nएक मुलगी एक दिवस उठते आणि पनवेल ते कन्याकुमारी असा सायकलप्रवास करते\nदीनदयाळ संशोधन संस्था (डीआरआय) ही स्वप्नवत वाटणारी नानाजींची कर्मभूमी चित्रकूट गावातच आहे.\nप्रवेशद्वारातून आत येताच आपले लक्ष चबुतऱ्यावर कडक शिस्तीत उभ्या असलेल्या रायफलमॅन जसवंतसिंग रावत यांच्या पुतळ्याकडे जाते.\nकैलास पर्वताची आयुष्यात एकदा तरी यात्रा करण्याची इच्छा नसलेला हिंदू शोधूनही सापडणार नाही.\nस्टेशनवर फक्त २५-३० लोक, अत्यंत स्वच्छता, शांतता. इथे सिटी अंडर सिटी अशी मेट्रो स्टेशन्स आहेत.\nमग गर्दी टाळण्याचा उपाय सुचला तो म्हणजे हिमालयात पदभ्रमणाला (ट्रेकिंग) जाऊ या.\nअगदी माझ्या गावची बरीच मंडळी व नातेवाईक सिंगापूर- मलेशिया- युरोपल�� जाऊन फिरून आली.\nटय़ुलिपची फुलं आणि त्यांच्या नयनरम्य गार्डन्सची हिंदी सिनेमातून दिसणारी झलक नेहमीच भुरळ घालते.\nआमची ब्रॅन्सनची ट्रिप मिझुरीमधल्या सेंट लुईसपासून सुरू झाली.\nभारताच्या पूर्व ईशान्येकडील भाग पर्यटनाच्या दृष्टीने नटलेला, निसर्गदेवतेचे लावण्य लाभलेला आहे.\nपरदेशपर्यटन करू इच्छिणाऱ्यांचं थायलंड हे त्यातल्या त्यात स्वस्त आणि मस्त असं अगदी आवडतं ठिकाण.\nजर्मनीतलं साल्झबर्ग प्राचीन काळात प्रसिद्ध होतं ते तिथे असलेल्या सॉल्टमाइन म्हणजेच मिठाच्या खाणीसाठी.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thatsit-news/jacket-charger-1050664/", "date_download": "2020-01-23T14:01:35Z", "digest": "sha1:ITZTH5EOSJ4E7UGTEAL5B3LXVRDXQMBJ", "length": 11534, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जॅकेट चार्जर! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nमोबाइल फोन चार्जर हा नेहमी कटकटीचा विषय आहे. चार्जिग संपले की काय करायचे, यावर आता बाजा��ात अनेक चार्जर उपलब्ध आहेत,\nमोबाइल फोन चार्जर हा नेहमी कटकटीचा विषय आहे. चार्जिग संपले की काय करायचे, यावर आता बाजारात अनेक चार्जर उपलब्ध आहेत, पण त्यातील बहुतांश हे एक तर आधी चार्ज केलेले असावे लागतात व ते तुमच्याजवळ असले पाहिजेत. यात तुम्ही दोन्हीपैकी एक गोष्ट विसरलात तरी तुमचा मोबाइल चार्ज करणे शक्य नाही. पण आता टॉमी हिलफिंगर कंपनीने अंगावर बाळगता येईल असा पोर्टेबल चार्जर तयार केला आहे. त्यात ‘पीव्हिलियन’ या सौर पॅनल उत्पादक कंपनीची मदत घेतली आहे. टॉमी हिलफिंगर कंपनीने असा चार्जर असलेली जॅकेटची जोडीच सादर केली आहे. त्यातील एक जॅकेट पुरुषांसाठी व दुसरे महिलांसाठी आहे. त्यात सोलर पॅनेलच्या मदतीने सौरशक्ती संकलित केली जाते त्यातून तुम्ही मोबाइल, आयफोन किंवा आयपॅड चार्ज करू शकता, टार्टन डिझाइनची ही जॅकेट आहेत, त्यात पाण्याने हानी होणार नाही अशी सौर पॅनेल त्यात आहेत. ते आपोआप चालू-बंद होतात. यात एक केबल ही पुढच्या खिशातील बॅटरी पॅकला जोडलेली आहे. त्याला दोन यूएसबी पोर्ट आहेत, त्यामुळे दोन यंत्रे एका वेळी चार्ज करता येतात. यातील बॅटरी पॅक पूर्ण चार्ज असेल तर १५०० मिलिअ‍ॅमिटर/तास क्षमतेची उपकरणे चारदा चार्ज करता येतात. सूर्यापासून सौरऊर्जा संकलित करण्यासाठी किती वेळ लागतो हे अजून स्पष्ट झालेले नाही. जर सौर ऊर्जेने चार्जिग कमी वेगाने होत असेल तर तुम्ही बाह्य़ यूएसबी स्रोत वापरून चार्जिग करू शकता. या जॅकेटची किंमत ५९९ डॉलर असून टॉमी हिलफिंगरच्या संकेतस्थळावर किंवा स्टोअर्समध्ये तुम्ही ते खरेदी करू शकता. यातील उत्पन्नाचा पन्नास टक्के वाटा फ्रेश एअर फंडला जाणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nप��लघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 सिर सलामत तो..\n2 मरिनर- ४ मोहिमेची पन्नाशी\n3 फूड पोर्नचे फॅड\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-270/", "date_download": "2020-01-23T15:13:16Z", "digest": "sha1:KJIITMUENN3PV7I6AXTKPM427I7OWCNF", "length": 11064, "nlines": 128, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२१-०१-२०१९) – eNavakal\n»8:05 pm: मुंबई – गुढी पाढव्याला मनसे शिवतीर्थावर सभा घेणार\n»7:54 pm: मुंबई – महाअधिवेशन : घुसखोर पाकिस्तानी, बांग्लादेशींना बाहेर काढण्यासाठी ९ फेब्रुवारीला मनसेचा मोर्चा\n»7:10 pm: मुंबई – शिवसेनेच्या ‘वचनपूर्ती’ सोहळ्याला सुरुवात\n»5:54 pm: मुंबई – अमित ठाकरेंच्या राजकीय एन्ट्रीचे विरोधी पक्षांकडून स्वागत; रोहित पवार, विनोद तावडेंनी दिल्या शुभेच्छा\n»5:26 pm: कोलकाता – पुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपी कोलकातातून अटक; एटीएसची कारवाई\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२१-०१-२०१९)\nई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१४-१२-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१३-०१-२०१९)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-०१-२०१९)\nकर्नाटकातील कारवार समुद्रात बोट उलटली; १६ जणांचा मृत्यू\nडीएसके प्रकरणी तत्कालीन बँक अधिकाऱ्यांना दिलासा\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\n(व्हिडीओ) जाणून घ्या ‘या’ एक्स्ट्राऑर्डिनरी मुलांबद्दल\n (१०-१०-२०१८) (व्हिडीओ) नवरात्रीचे नऊ रंग ही फॅशन नव्हे, देवीच्या रूपानुसार रंग ठरतो कसा...\nवेटलिफ्टर वैभवी पाटेकरची आत्महत्या\n (०४-०२-२०१९) (व्हिडीओ) ‘सेल्फी’साठी शस्त्रक्रिया कसा आहे तुमचा आजचा दिवस कसा आहे तुमचा आजचा दिवस \nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०८-१०-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंक��ळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२४-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...\nपुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे\nपुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...\nदेशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल\nनवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...\nपहिल्यापासूनच मनात भगवा झेंडा; राज यांनी केला खुलासा\nमुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या महाअधिवेशनात नव्या झेंड्याचे अनावरण केले. भगव्या झेंड्यावर शिवकालीन राजमुद्रा असलेला झेंडा आहे. हा झेंडा निवडण्याचे खरे कारण...\nआघाडीच्या बातम्या मुंबई राजकीय\nधर्माला नख लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईन – राज ठाकरे\nमुंबई – राज ठाकरे हे आपल्या पक्षाचा झेंडा बदलणार यावर अनेकांनी त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. याला उत्तर देताना राज यांनी आपण मराठी...\nभाजपकडून उद्धव ठाकरेंसह शरद पवार यांचे फोन टॅप\nमुंबई – राज्यात भाजप सत्त्तेत असताना विरोधीपक्षांचे फोन टॅप केले जात होते, असा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला होता. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे...\nहोतकरू कलाकारांसाठी मकरंद मानेंनी स्थापन केला बहुरुपी मंच\nमुंबई – चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना, या क्षेत्रात स्थिरावू पाहणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक दिग्दर्शक मकरंद माने, अभिनेता शशांक शेंडे आणि...\nराजमाता जिजाबाईंची यशोगाथा आता मोठ्या पडद्यावर\nमुंबई – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माता ‘जिजाबाई’… इतक्या जुजबी ओळखीत सीमित न होणारा प्रचंड इतिहास राजमाता ‘जिजाऊ’ या शब्दांत सामावलेला आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/awantar/14144", "date_download": "2020-01-23T15:10:18Z", "digest": "sha1:XXHP5DVB5XDWUTJSY2I7U7I7PA6VXVEY", "length": 7038, "nlines": 127, "source_domain": "bahuvidh.com", "title": "आठवड्याचा अग्रलेख- ७ ऑक्टोबर २०१९ - बहुविध.कॉम", "raw_content": "विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nआठवड्याचा अग्रलेख- ७ ऑक्टोबर २०१९\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'फ्रिमीयम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'फ्रिमीयम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.\nPrevious Postमराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग ३२\nNext Postमराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग ३३\nज्याची त्याची पालकत्वाची पद्धत …\nपालकत्व : जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी या घरट्यात तुला …\nसर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा\nमुलांना पैशाच्या व्यवहाराबरोबरच बाजारव्यवस्था कशी ठरते याची ओळख करून दिली …\nझेन अतिशय संवेदनशील मनाची आहे. तिची आई सांगत होती की, …\nदर्जेदार साहित्याचा वाचक कायमच संख्येने मुठभर असतो. बरं तो विविध …\nमहाराष्ट्रापुरते बोलावयाचे झाल्यास नाटक किंवा लळिते त्यापेक्षाही मराठीतील लावण्यांनीच मराठी …\nतुम्ही बांग्लादेशी मुस्लीम असं का म्हणता\nह्या माणसांपुढे नियतीने टाकलेली दानं पाहून मन विषण्ण होते\nसवाई गंधर्वांनी सांगितलेले बहारदार किस्से\nखुद्द भीमसेनलाच ‘मी रे बाबा तुला कधी असे मारले’ म्हणून …\nविविध आकारचे, प्रकारचे पतंग आम्ही न्याहाळत होतोच शिवाय मांजा भरून …\n'वाल्यां'च्या अनमोल सेवांमुळे त्यांची ओळख 'कुटुंबातील सन्माननीय सदस्य'अशी निर्माण व्हावी\nज्याची त्याची पालकत्वाची पद्धत …\nसर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा\nसवाई गंधर्वांनी सांगितलेले बहारदार किस्से\nपुढे पुढे सरकणारी मकर संक्रांत\nमराठी भाषेतील ऑनलाईन माहितीस्त्रोत – भाग दोन\nगोमंतकाचे एक थोर समाजसेवक श्री. केशवराव अनंत नायक\nनिस्त्याकाच्या चवीप्रमाणे बदलते मालवणी\nभारतीय चित्रपट: संकल्पना आणि स्वरूप\nनवे वर्ष, नव्या आशा- नेहमीच्याच ( ऑडीओ सह )\nचला अंतरंगात डोकावू या…\nमुलांमध्ये भाषेची समज घडवताना…\nनवे वर्ष, नव्या आशा- नेहमीच्याच\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2018/10/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2020-01-23T14:02:00Z", "digest": "sha1:L7U4Y6OXVVU2ADLNCWWQ6LD26JVFA4LQ", "length": 29760, "nlines": 375, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "BALKANTÜRKSİAD, Demiryolu Sevdalıları Derneğini Ağırladı | RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[11 / 01 / 2020] बर्सा मुद्द्या ���ेल्वे इतिहास\t16 बर्सा\n[10 / 01 / 2020] कराबेक कडून हाय स्पीड लाईन्सचे रेलचेल, शंकरातून कातरणे, शिवसातील स्लीपर\tएक्सएमएक्स अंकारा\n[10 / 01 / 2020] एजीÜचे विद्यार्थी ड्यूश बहन येथे इंटर्नशिप करतील\t38 Kayseri\n[10 / 01 / 2020] बुर्साराय सौर ऊर्जेसह वीज बिल कमी करेल\t16 बर्सा\n[10 / 01 / 2020] मेट्रो स्टेशनवरील मुलांसाठी सार्वजनिक वाहतुकीचे नियम धडा\t34 इस्तंबूल\nघरतुर्कीमार्मारा क्षेत्र16 बर्साबालकंटुआरकेएसएएडी ने रेल्वे प्रेमी संघटनेचे आयोजन केले\nबालकंटुआरकेएसएएडी ने रेल्वे प्रेमी संघटनेचे आयोजन केले\n11 / 10 / 2018 16 बर्सा, इंटरसिटी रेल्वे सिस्टम्स, या रेल्वेमुळे, सामान्य, फास्ट ट्रेन, तुर्की\nबाल्कन रुमेली इंडस्ट्रीलिस्ट्स आणि बिझनेसमेन्स असोसिएशनने (बाल्कन्टरकेएसडी एडी) रेलवे प्रेमी संघटनेचे स्वागत केले.\nभेटीदरम्यान, बाल्कनतर्कसद एडीचे उपाध्यक्ष फातिहकीर आणि संचालक मंडळाचे सदस्य आणि रेल्वे प्रेमी संघटनेचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पीपल्स पार्टी एक्सएनयूएमएक्स आणि एक्सएनयूएमएक्स. अलीकडेच, बुर्साचे डेप्युटी कमल डेमिरेल आणि असोसिएशनचे व्यवस्थापक भेटले.\nबैठकीत बोलताना बोलकंटरक एडी एडी संचालक मंडळाचे उपाध्यक्ष फातिह आक अकीर, € डेमरीओल्व सेवादलालारारी असोसिएशनचे अध्यक्ष, आमचे संस्थापक सदस्य केमल डेमिरेले past past चे भूतकाळ आणि सदस्य डेमेरिओलो त्यांनी सर्व परिस्थितीत दिलेल्या रेल्वे संघर्षाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करू इच्छित आहे. Â\nबुर्सासाठी हाय स्पीड ट्रेन महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त करताना ते म्हणाले: “उद्योग, पर्यटन, शेती व क्रीडा क्षेत्रात बुर्सा देशाच्या जोडलेल्या मूल्याला सर्वाधिक मूल्य प्रदान करते. प्रकाशाचे शहर. आमचे शहर ज्याला एक सामरिक महत्त्व आहे ते देखील एक अतिशय लोकप्रिय ठिकाणी आहे. म्हणून, अशा शहरास सर्व शक्यतांचा फायदा घेण्यास सक्षम असावे. वेगवान ट्रेन त्यापैकी एक आहे. वेगवान ट्रेन त्यांच्या वापरात सुलभता, किंमतीचा फायदा, सुरक्षितता आणि वेग यांच्याद्वारे ओळखली जाते. आमचे प्रतिनिधी, स्थानिक व्यवस्थापक आणि इतर वडील आवश्यक कार्य करीत आहेत. कमल डेमिरेल प्रमाणे, आपले भाऊ दगडाखाली हात ठेवत आहेत. आम्हाला विश्वास आहे की बुरसा शक्य तितक्या लवकर वेगवान ट्रेनमध्ये पोहोचेल\nR R Rट्रॅफिक टर्म अल आरई एनई आरई एन आरई एनई एस आमच्या सर्वात सोल्टी सोल्यूशन्स रेलवेचा एक रेलवे आहे.\nअसोसिएशन ऑफ रेल्वे प्रेमी आणि रिपब्लिकन पीपल्स पार्टी एक्सएनयूएमएक्स आणि एक्सएनयूएमएक्सचे अध्यक्ष. नुकताच, बुर्साचे उप-कमल, कमल डेमिरेल यांनी बुर्सा आणि तुर्कीमधील वाहतुकीच्या दहशतीविरूद्ध वेगवान रेल्वेच्या आगमनाच्या निमित्ताने बुर्सा येथे मोहीम सुरू केली. aytam मीटर ±. 22 पेक्षा जास्त वर्षे गेली. तेव्हापासून मी तुर्कीचे विविध भाग शोधण्याचा आणि रेल्वेचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही संपूर्ण देशात आणि अर्थातच बुरसामध्ये रेल्वेच्या व्यापक वापराचा विचार करतो. आपण रहदारीविरूद्ध एक आरोग्यासाठी सोडवू शकणार्या उपायांपैकी एक म्हणजे रेलमार्ग, ”तो म्हणाला.\nभेटीच्या शेवटी, बाल्कंतरकसचे उपसभापती ए.डी. फतीह अकीर यांनी बाल्कंतरक एडी ए चा नियम रेल्वे प्रेमी संघटनेचे अध्यक्ष कमल डेमिरेले यांना सादर केला.\nफेसबुक वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nट्विटर वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nदुवा साधलेल्या दुव्यावर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nव्हाट्सएप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nस्काईप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nटेलीग्राम वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nPinterest वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nTumblr वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआपल्या मित्रासह ई-मेल मार्गे शेअर करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nमुद्रित करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nतत्सम रेल्वे रोड आणि केबल कार न्यूज:\nएके पार्टी मालत्या उप ओमर फारूक ओझ,…\nरेल्वे प्रेमी असोसिएशनची स्थापना\nरेल्वे प्रेमी असोसिएशन राज्यपाल भेट\nरेल्वे प्रेमी असोसिएशनने ईएमओ बुर्स शाखा भेट दिली\nडेमिरेल, बुर्सा रेल्वे लव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष…\nरेल्वे प्रेमी असोसिएशन बोझबे यांच्या सन्माननीय सदस्यता\nरेल्वे प्रेमी असोसिएशन आज बुर्सला भेट दिली\nरेल्वे प्रेमी असोसिएशन भेट\nसायकलप्रेमी भुयारी मार्गावर दुचाकीवरून प्रवास करतात…\nअसोसिएशन ऑफ लव्हर्स डेमिरेलचे अध्यक्ष डेमिरेल…\nबिरासिकमध्ये मुराट 124 प्रेमी भेटतात\nमुराट 124 प्रेमी बिलेसिक मध्ये भेटले\nऑर्डो şıambaşı, स्कीइंग पर्यटनाचे नवीन आवडते 15\nइस्तंबूल गेलिअम विद्यापीठ आंतरराष्ट्रीय रसदशास्त्र…\nअंकारा - बर्सा हाय स्पीड ट्रेन प्रोजेक्ट\nबर्सा हाय स्पीड ट्रेन प्रोजेक्ट\nकेमाल थेट संपर्क साधा\nकमी-कार्बन गतिशीलता: मोडल शिफ्ट वांछनीय\nनिविदा घोषणाः Halkalı अन्न उत्पादन कामगारांचे कार्य केंद्र\nनिविदा घोषितः 22 डीबीएम क्षेत्रात उतार व हेक्टरमीटर प्लेटचे बांधकाम\nसबाहा गोकेन विमानतळ मेट्रो मधील अनियमितता\nबेकॉर्डरचे अध्यक्ष डोगन यांना ट्रामच्या सुवार्तेपर्यंत\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा\nबर्सा मुद्द्या रेल्वे इतिहास\nआजचा इतिहास: 11 जानेवारी 1999 एम 2 Şihane-Hacıosman मेट्रो\nएक करार केलेला सचिव प्राप्त करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय\nकराबेक कडून हाय स्पीड लाईन्सचे रेलचेल, शंकरातून कातरणे, शिवसातील स्लीपर\nएजीÜचे विद्यार्थी ड्यूश बहन येथे इंटर्नशिप करतील\nबुर्साराय सौर ऊर्जेसह वीज बिल कमी करेल\nमेट्रो स्टेशनवरील मुलांसाठी सार्वजनिक वाहतुकीचे नियम धडा\nचॅनेल इस्तंबूल कार्यशाळेमध्ये बोलते\nप्रारंभ करण्यासाठी गझियान्टेप निझिप बसेस\nसीईएस 2020 मध्ये फियाट कॉन्सेप्ट सेंटोवेन्टी प्रदर्शित\nअकेनेर'देन कानल इस्तंबूल टिप्पणी: 'इस्तंबूलच्या शिक्षकांवर ही कृती आहे'\nसीईएस 2020 फेअरमध्ये स्थानिक कार्सने जगाशी ओळख करुन दिली\nकहरामनाराम लाईट रेल प्रकल्प रॅक\nटॅग्ज: चॅनेल इस्तंबूल कार्यशाळेचे निकाल\nकायसेरी 2020 गुंतवणूक आणि पर्यटन वर्ष असेल\nनिविदा आणि कार्यक्रम कॅलेंडर\n«\tजानेवारी 2020 »\nकमी-कार्बन गतिशीलता: मोडल शिफ्ट वांछनीय\nनिविदा घोषणाः Halkalı अन्न उत्पादन कामगारांचे कार्य केंद्र\nनिविदा घोषितः 22 डीबीएम क्षेत्रात उतार व हेक्टरमीटर प्लेटचे बांधकाम\nनिविदा सूचनाः अरीफाये पामुकोवा मार्गावर अंडरपास व ओव्हरपास ब्रिज तयार केला जाईल\nनिविदा घोषितः हैदरपाşया कामगार निवासाच्या केंद्राचे खाद्य उत्पादन\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t15\nप्राप्तीची सूचनाः राष्ट्रीय रेल्वेसाठी विद्युत उपकरण (TÜVASAŞ)\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t22\nनिविदा सूचना: मोबाइल दुरुस्ती व देखभाल वाहन खरेदी केली जाईल\nनिविदा सूचना: लाकडी ब्रिज, लाकडी ओळ आणि लाकडी कात्री क्रॉस बीम\nप्राप्तीची सूचनाः उलुकाला येनिस लाइन येथील प्लॅटफॉर्म टाचवरील कंटाळवाण्या ढीग\nओलपास पास उलुक���ला बोझाकप्रि लाइन लाइन किमी: 55 + 185\nशिव लॉजिस्टिक सेंटर आणि रेल्वे कनेक्शन बांधकाम\nमारमारे सेट टेंडर निकालात ग्राफिटी क्लीनिंग\nहाय स्पीड ट्रेन लाईन्स मशीन दुरुस्ती\nकोन्या मेट्रो 1 ला स्टेज कन्सल्टन्सी आणि अभियांत्रिकी निविदा 1 सत्र निकाल\nएक करार केलेला सचिव प्राप्त करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय\nपरिवहन मंत्रालय कर्मचारी भरती रेखांकन आणि तोंडी परीक्षा घोषणा\nटीसीडीडी परिवहन 263 भरती निकाल जाहीर\nटीसीडीडी सहाय्यक खरेदी निरीक्षक\nTÜVASAŞ राष्ट्रीय रेल्वे प्रकल्प अभियंता प्रोक्योरमेंट तोंडी परीक्षा लक्ष\nबाबा पठार नेत्रदीपक हिम देखावा सह पोस्टकार्ड प्रतिमा तयार करतो\nवेस्टर्न ब्लॅक सी ची सर्वात लांब स्की रन\nमहापौर गेलर यांनी Çबाबा पठार बंगल्याच्या घरांची पाहणी केली\nडेनिझली स्की सेंटरने अभ्यागतांना गर्दी केली आहे\nओर्डू पठार मध्ये स्लेज फेस्टिव्हल आयोजित\nचॅनेल इस्तंबूल कार्यशाळेमध्ये बोलते\nसीईएस 2020 मध्ये फियाट कॉन्सेप्ट सेंटोवेन्टी प्रदर्शित\nअकेनेर'देन कानल इस्तंबूल टिप्पणी: 'इस्तंबूलच्या शिक्षकांवर ही कृती आहे'\nसीईएस 2020 फेअरमध्ये स्थानिक कार्सने जगाशी ओळख करुन दिली\nटॅग्ज: चॅनेल इस्तंबूल कार्यशाळेचे निकाल\nबर्सा मुद्द्या रेल्वे इतिहास\nअंकारा शिवास हाय स्पीड ट्रेन प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख जाहीर\nअंकारागन्स म्हणाले की वॅगनच्या जागा बदलल्या पाहिजेत\nअंकारा शिवास रेल्वे कर्मचा .्यांचा संदेश\nस्थानिक रॉक ट्रकची चाचणी घेण्यात आली\nसीईएस 2020 मध्ये फियाट कॉन्सेप्ट सेंटोवेन्टी प्रदर्शित\nसीईएस 2020 फेअरमध्ये स्थानिक कार्सने जगाशी ओळख करुन दिली\nघरगुती कार विक्रीसाठी फास्टनिंग\n89% नागरिकांना डोमेस्टिक कार खरेदी करायच्या आहेत\nलोकल कार लोगो जाहीर केला आहे\nमेट्रो इस्तंबूल कर्मचार्‍यांच्या मालकीचे बेघर नागरिक आहेत\nईजीओ विद्यार्थ्यांसाठी हॉट सूप\nटीसीडीडी सहाय्यक खरेदी निरीक्षक\nटीसीडीडीने हाय स्पीड ट्रेनमध्ये प्रवेश अडथळा जाहीर केला\nइस्तंबूलमध्ये 49 नवीन आयईटीटी लाइन्स उघडल्या\nरेनो हायब्रिड लॉन्चः नवीन क्लाइओ ई-टेक आणि नवीन कॅप्चर ई-टेक प्लग-इन\nसीईएस 2020 मध्ये फियाट कॉन्सेप्ट सेंटोवेन्टी प्रदर्शित\nसीईएस 2020 फेअरमध्ये स्थानिक कार्सने जगाशी ओळख करुन दिली\nऑटोमोटिव्ह सलग 14 व्या स्पर्धेत पोहोचला\nह्युंद���ई सीईएस येथे उडणारी वाहने सादर करते\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nध्वजांकित करा / इझमिर - तुर्की\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी टाइम टेबल आणि टाइम्स (एक्सएनयूएमएक्स. डिसेंम्बर. एक्सएनयूएमएक्स)\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nमरमेअर मोहीम टाईम्स आणि मर्मरे नकाशा\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2019\nHalkalı गेबेझ मार्मारे मॅप स्टॉप आणि इंटीग्रेटेड लाइन्स\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nमजकूर पाठविण्यात अयशस्वी - आपले ई-मेल पत्ते तपासा\nईमेल तपासणी अयशस्वी झाली, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nक्षमस्व, आपला ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-01-23T14:38:37Z", "digest": "sha1:4LBZARYECDATOYZYKYFWKP5RPUPRZET6", "length": 13488, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वासुदेव वामन पाटणकर - विकिपीडिया", "raw_content": "\nवासुदेव वामन पाटणकर, अर्थात \"जिंदादिल\" भाऊसाहेब पाटणकर (२९ डिसेंबर इ.स. १९०८- २० जून, इ.स. १९९७) हे मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी होते.\n२ शायरी व कार्यक्रम\n३ भाऊसाहेब पाटणकर यांचे प्रकाशित साहित्य\n५ संदर्भ व नोंदी\nवासुदेव वामन पाटणकर महाराष्ट्रातील यवतमाळ येथे वास्तव्य होते. ते पेशाने वकील होते.\nइ.स. १९२९ साली पाटणकरांचा विवाह इंदू दाते हिच्याशी झाला [१]. उत्तरकाळी दृष्टिदोषामुळे कविता सुचल्यावर ते पत्‍नी इंदूताई यांना रचना ऐकवत व इंदूताई त्या कविता लिहून घेत [१].\nउमेदीच्या काळात पाटणकरांना शिकारीचा शौक होता व सहा पट्टेरी वाघांना लोळवून शिकारी म्हणून त्यांनी नाव कमवले होते [२].\nपाटणकरांनी शायरीच्या सादरीकरणाचे कार्यक्रम पुणे, नाशिक, मुंबई इत्यादी महाराष्ट्रातल्या शहरांत व महाराष्ट्राबाहेरील हैदराबाद वगैरे शहरांतही केले. त्यांच्या मैफिलींना रसिकांची भरपूर दादही मिळाली [२].\nरंगत संगत प्रतिष्ठानतर्फे भाऊसाहेबांच्या जयंती दिवसानिमित्त दरवर्षी२९ डिसेंबरला गझलेमध्ये उत्तम योगदान देण्यार्‍याला भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येतो.[३]\nभाऊसाहेब पाटणकर यांचे प्रकाशित साहित्य[संपादन]\nदोस्तहो इ.स. २००५ काव्यसंग्रह अरुण प्रकाशन\nॲडव्होकेट प्रमोद आडकर यांच्या रंगत संगत प्रतिष्ठानने भाऊसाहेब पाटणकर यांचे एकदा यवतमाळ येथे आणि एकदा पुण्यात भव्य सत्कार समारंभ घडवून आणले होते.\n↑ a b \"भाऊसाहेबांच्या पत्नी इंदूताई पाटणकर कालवश\" (मराठी मजकूर). सकाळ. २२ सप्टेंबर, इ.स. २०१०. २० जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n↑ a b गंधे, आरती (२३ मे, इ.स. २००८). \"दोस्तहो...\" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स. २० जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n^ \"पुरस्कार कार्यक्रमाचा नामोल्लेख\" (मराठी मजकूर). सकाळ. २१ आगस्ट, इ.स. २००९. ३० डिसेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n• अनंतफंदी • अनिल बाबुराव गव्हाणे • अनिल\n• बाबा आमटे • मुरलीधर देवीदास आमटे\n• अनंत काणेकर • किशोर कदम • गोविंद विनायक करंदीकर • विनायक जनार्दन करंदीकर • मनोहर कवीश्वर • माधव गोविंद काटकर • गोविंद वासुदेव कानिटकर • कान्होपात्रा • महादेव मोरेश्वर कुंटे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वि.म.कुलकर्णी • कृष्णदयार्णव • मधुकर केचे • महेश केळुस्कर • वसंत कोकजे • अरुण कोलटकर • बाळ कोल्हटकर • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • वामन रामराव कांत • ज्योती कपिले • कल्याण स्वामी • वामन रामराव कांत • अरुण कांबळे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • भगवान रघुनाथ कुळकर्णी • बाळकृष्ण हरी कोल्हटकर\n• संदीप खरे • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर\n• कवी गोविंद • प्रेमानंद गज्वी • गोविंदाग्रज • गिरीश • द.ल. गोखले • ग्रेस • पद्मा गोळे • माणिक गोडघाटे • राम गणेश गडकरी • नारायण मुरलीधर गुप्ते • चंद्रशेखर गोखले\n• वि.द.घाटे • दत्तात्रेय ���ोंडो घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे\n• सोपानदेव चौधरी • बहिणाबाई चौधरी\n• इलाही जमादार • माधव जुलियन • मनोहर जाधव • वामन गोपाळ जोशी\n• वसंत आबाजी डहाके\n• भा.रा. तांबे • लक्ष्मीकांत तांबोळी\n• कृष्णाजी केशव दामले • दासगणू महाराज • कृष्ण गंगाधर दीक्षित • भीमसेन देठे • सरला देवधर • ना.घ. देशपांडे\n• शाहीर पठ्ठे बापूराव • वासुदेव वामन पाटणकर • श्रीनिवास कृष्ण पाटणकर • निवृत्तीनाथ रावजी पाटील • नलेश पाटील • मंगेश पाडगांवकर • यशवंत • मेघना पेठे • सुरेश प्रभू • माधव त्रिंबक पटवर्धन • मोरेश्वर रामचंद्र पराडकर\n• अशोक बागवे • बी • बाबूराव बागूल • वसंत बापट • सरोजिनी बाबर • केशिराज बास • बा.भ. बोरकर • विश्वनाथ वामन बापट\n• रवींद्र सदाशिव भट • सुरेश भट • सदानंद भटकळ •\n• अरुण म्हात्रे • बाळ सीताराम मर्ढेकर • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • गजानन त्र्यंबक माडखोलकर • वा.गो. मायदेव • सुधीर मोघे • मोरोपंत • मुकुंदराज • मीराबाई • बाबाराव मुसळे • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• अजीम नवाज राही • श्रीकृष्ण राऊत • मनोरमा श्रीधर रानडे • श्रीधर बाळकृष्ण रानडे • पु.शि. रेगे • सदानंद रेगे •\n• दासू वैद्य • तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ\n• फ.मुं. शिंदे • शांता शेळके • राम शेवाळकर • श्रीधरकवी\n• इंदिरा संत • सौमित्र • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णा भाऊ साठे • विनायक दामोदर सावरकर • नारायण सुर्वे\nइ.स. १९०८ मधील जन्म\nइ.स. १९९७ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी १२:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/ahmadnagar/drought-prone-legislator/", "date_download": "2020-01-23T13:15:19Z", "digest": "sha1:FYI4B7W6AHHQQUMPEVUMFTASBQULHN6I", "length": 40983, "nlines": 416, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Drought-Prone Legislator | दुष्काळाला छेद देणारा आमदार | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nमडगाव होलसेल मासळी मार्केटातील किरकोळ विक्री पूर्णत: बंद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'जीका'तील अभियंत्यांचा राजकारणाकडे नव्हे; व्यवसाय, उद्योग, नोकरीकडे ओढा\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nस्वप्न पडली नसती तर माणसाला वेड लागलं असतं...\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nMNS Maha Adhiveshan Live: ...तर मनसेला सोबत घेऊ; भाजपा नेत्याकडून युतीचे संकेत\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\n भर कार्यक्रमात प्रियंकाने केला मनीष मल्होत्राचा ‘इन्सल्ट’; पाहणारे झाले थक्क\nसलमान खानची ही नायिका बनणार प्रभासची आई, पहिल्याच चित्रपटामुळे झाली होती फेमस\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nहिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nआदित्य ठाकरेच्या 'त्या' निर्णयाचे अजिंक्य रहाणेकडून कौतुक...\nठाणे : घरे तोडल्याच्या निषेधार्थ आणि घरांची जागा नावे करून देण्याच्या मागणीसाठी श्रमजीवीचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nआदित्य ठाकरेच्या 'त्या' निर्णयाचे अजिंक्य रहाणेकडून कौतुक...\nठाणे : घरे तोडल्याच्या निषेधार्थ आणि घरांची जागा नावे करून देण्याच्या मागणीसाठी श्रमजीवीचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nAll post in लाइव न्यूज़\nदुष्काळाला छेद देणारा आमदार\nदुष्काळाला छेद देणारा आमदार\nसंयुक्त महाराष्टÑ चळवळीच्या काँग्रेसविरोधी राजकारणाच्या पार्श्वभूमीवर नगरमधील कम्युनिस्टांचा बालेकिल्ला भेदून काँग्रेसमय करण्याची यशवंतराव चव्हाण यांची व्यूहरचना होती. त्यासाठी त्यांनी जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार, खासदार काँग्रेसचे होण्यावर भर दिला. काँग्रेसविरोधी वातावरणाला छेद देत काँग्रेस पक्षाने नगर जिल्ह्याला जे नेते दिले त्यात नगर तालुक्याचे माजी आमदार कि. बा. उर्फ काकासाहेब म्हस्के यांचा समावेश होतो. नगर जिल्ह्याचा इतिहास नोंदवताना त्यांना टाळणे अशक्यप्राय आहे.\nदुष्काळाला छेद देणारा आमदार\nअहमदनगर : नगर तालुका नगर शहरालगत व बागायत जिल्ह्यात समाविष्ट असला तरी तालुक्यात जलसिंचनाची कोणतीही सोय नाही. डोंगराळ प्रदेश असला तरी पाऊस कमीच पडतो. रस्त्यांची अवस्थाही फार चांगली नाही. मात्र नगर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती वैशिष्ट्यपूर्ण आहे. दक्षिणेकडून कुकडी, भीमा, घोडनदीचे लाभक्षेत्र, तर उत्तरेकडून मुळा, प्रवरा, गोदावरीचे लाभक्षेत्र. मध्यभाग गर्भगिरीच्या डोंगराने व्यापलेला. महाराष्टÑाच्या कृष्णा खोरे व गोदावरी खोरे यात विभागणी करणारी हीच डोंगररांग अगदी खारेकर्जुनेपासून पाथर्डी रोडवरील मेहेकरी, आगडगाव, रतडगाव गावांपर्यंत आहे. ही गावे गोदा-कृष्णा खोºयांची सीमा नक्की करतात. या डोंगरमाथ्याच्या उत्तरेकडे पडणारे पावसाचे पाणी गोदावरी खोºयात, तर दक्षिणेकडील पाणी कृष्णा खोºयामार्फत वाहते. अशा वैशिष्ट्यपूर्ण भूभागाचे आमदार म्हणून कि. बा. उर्फ काकासाहेब म्हस्के यांनी प्रतिनिधीत्व केले.\nकाकांचे लहानपण अतिशय हलाखीत गेले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी नगर- अकोळनेर-भोरवाडी रस्त्यावर मैल कामगार म्हणून काम केले. तेव्हाच काकांना त्यांच्या वैयक्तिक जडणघडणीचा रस्ता सापडला. या रस्त्यावर मैल कामगार म्हणून काम करत असताना त्यावेळच्या जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष व अकोळनेर गावचे अनंतराव जाधव उर्फ भाऊ त्यांच्या घोड्याच्या टांग्यातून लोकल बोर्डाचे काम पाहण्यासाठी नगरकडे चालले असताना काका त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी काकांकडे कामाच्या तपशिलाची विचारपूस करता हा चुणचुणीत, तल्लख मुलगा यार्ड, फुटात आकडेवारी सांगू लागला. ‘तू आकडेवारी सांगतोस, शिकलेला दिसतोस, असे भाऊ म्हणताच, ‘होय मी व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा दिली आणि काही कामधंदा नाही म्हणून या कामावर आलो’ असे सांगितल्य��वर भाऊंनी मास्तर होतो का विचारत काकांना टांग्यात बसवले. त्यानंतर काही दिवसांतच काका अकोळनेरच्याच शाळेत गुरुजी म्हणून कामास लागले.\nपुढे हीच शिदोरी घेत काकांनी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजामार्फत जिल्ह्यातले पहिले विधी महाविद्यालयच नाही तर संपूर्ण नगर जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांचे जाळेच निर्माण केले. जिल्हा लोकल बोर्डाच्या खेड्यापाड्यातील शाळेत जाण्यासाठी एका बाजूला शिक्षक मिळत नसताना काकांनी जिल्हा साक्षरता मंडळ या सेवाभावी संस्थेमार्फत कै. बापूसाहेब भापकर, कै. बाळासाहेब ऊर्फ ह. कृ. काळे यांच्या सहकार्याने व्हालंटरी शाळा चालविल्या. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हा शिक्षणाचा असमतोल सांभाळण्याचे काम झाले. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत खजिनदार म्हणून काम करताना संस्थेला आवश्यक तो निधी मिळविण्यासाठी व संस्था चालवित असलेल्या बोर्डिंगमधील धान्यसाठा उभा करण्यास काकांनी व त्यांच्या सहकाºयांनी सुगीच्या दिवसात शेतकºयांच्या खळ्यात उभे राहून धान्यासाठी भिक्षांदेहीसुद्धा केली. प्राथमिक शिक्षकांची आर्थिक परिस्थिती स्वअनुभवातून माहित असल्यामुळे काकांनी प्राथमिक शिक्षकांच्या भवितव्यासाठी मोठे योगदान दिले.\nशिक्षक नेते कै. दादासाहेब दोंदे, माजी आमदार कै. फलके गुरुजी यांच्यासमवेत देशव्यापी संप यशस्वी करून शिक्षकांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्याचे काम काकांनी केले. प्रापंचिक अडचणीत सापडलेल्या प्राथमिक शिक्षकांसाठी आनंदी बाजारातील ऐक्य मंदिरमध्ये अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटी चालवून शिक्षकांचे आर्थिक नियोजन करण्याचे महत्त्वपूर्ण काम काकांनी केले. शिक्षकांच्या पाल्यांची नगर शहरात शिक्षणाची सोय व्हावी म्हणून लालटाकीला अध्यापक बालकाश्रम हे निवासी बोर्र्डिंग काढले.\nअकोळनेरमध्ये नोकरीच्या काळात त्यांचे समवयस्क अनंतराव भाऊंचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे सदस्य कॉम्रेड रावसाहेब (आबा) जाधव व आमचे चुलते कॉम्रेड गजाबापू भोर यांच्याबरोबर सामाजिक चळवळीचे त्यांनी अवलोकन केले. लाल निशाण, कम्युनिस्ट पक्ष व संयुक्त महाराष्टÑ समिती विचारांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांसाठी काकांनी सभा, मोर्चे, आंदोलनातून आवाज उठवला.\nपुढे यशवंतर��व चव्हाण यांच्या आवाहनास प्रतिसाद देत काका काँग्रेस पक्षात सामील झाले. १९६७ मध्ये त्यांनी नगर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली आणि कम्युनिस्ट पक्षाचे विद्यमान आमदार कॉम्रेड बाळासाहेब नागवडे यांचा पराभव करून विजय मिळवला.\nकाकांचे आयुष्य म्हणजे समाज शिक्षकरूपी आदर्श. काकांचे गोरेगोमटे व्यक्तिमत्त्व त्यांचे पांढरेशुभ्र नेहरू शर्ट, टोपी व तलम धोतरामध्ये खूपच खुलून दिसे. काका म्हणजे खराखुरा व्यवहारी माणूस. एकदा मला काका एस.टी. स्टॅण्डवर बाहेरगावी निघालेले भेटले. मी त्यांना भेटून पळून जायला लागलो तर त्यांनी त्यांची एस.टी. लागेपर्यंत मला गप्पात गुंतवले. स्टँडवर गाडी लागल्यावर मी त्या कंडक्टरला गाठून आमदार कि. बा. काकांना तुमच्या गाडीने नेवाशाला जायचंय, असे सांगितल्यावर तो कंडक्टर गर्दीतून वाट काढीत काकांना आमदारांच्या राखीव सीटवर घेऊन गेला. यातून काकांची लोकप्रियता लक्षात येते.\nमी १९७८ साली वकील झाल्यानंतर काकांना भेटायला गेलो. माजी खासदार अ‍ॅड. चंद्रभान पाटील आठरे यांच्याकडे शिकण्यासाठी जात आहे, असे काकांना सांगितल्यावर ‘तू गुरू तर चांगला निवडला आहे, आता छोटी-मोठी जागा पाहून स्वतंत्रपणे बसत जा, असे मला सांगितले. ‘अशा रहदारीच्या रोडवर जागा मिळणार नाही किंवा परवडणार नाही,’ असे मी म्हणालो. तेव्हा काकांनी ‘वकिलाचे आॅफिस म्हणजे काही किराणा दुकान आहे का दिसले दुकान की गिºहाईक दुकानात घुसणार. अरे कोणत्या वकिलाकडे जायचे हे माणूस घरीच ठरवून येत असतो. त्यामुळे त्याची चिंता नको करू. तोच पक्षकार कायम बरोबर राहतो जो अडचणीतील पत्ता सुद्धा शोधीत येतो’, असे सांगत काकांनी वकिलीचा सल्ला दिला.\nकाकांचे चिरंजीव डॉ. सुभाष म्हस्के हे दरवर्षी काकांच्या नावे पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करतात. गेली १२ वर्षे या पुरस्कार सोहळ्यात निवड समिती अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला मिळते आहे, हे मी माझे भाग्य समजतो.\nनगर तालुक्यात पाझर तलावांचे मोठे काम\nज्या नगर तालुक्याचे काका आमदार झाले, तो तालुका कायम दुष्काळी म्हणून गणलेला. म्हणजे काका विधानसभेत बोलायला उभे राहिले की, विनोदाने सर्वजण त्यांना ‘दुष्काळ बोलायला लागला’ असे संबोधत. पाण्याचे कायमचे स्त्रोत नाहीत. दक्षिणेला पुणे जिल��ह्यात कुकडी प्रकल्प, तर उत्तरेला मुळा धरण असताना नगर तालुका मात्र पाण्यासाठी झुंजत होता. त्यामुळे काकांनी विधानसभेत वेळोवेळी चर्चा घडवून आणत पाझर तलावाची संकल्पना वैधानिक पातळीवर, प्रशासकीय पातळीवर यशस्वीपणे राबविली. नगर तालुक्यातील प्रत्येक गावात काकांनी पाझर तलाव बांधले. मुळा नदीचे अतिरिक्त पाणी वापरून ‘भोरवाडी’ धरण बांधण्याचे काकांचे स्वप्न अधुरेच राहिले. काका जर पुढील काळात आमदार राहिले असते तर ‘भोरवाडी’ साकारलेच असते, शिवाय नगर तालुक्यात सहकारी साखर कारखाना जीवंत राहिला असता.\nअ‍ॅड. सुभाष भोर (सरकारी वकील, अहमदनगर)\nकॉपी तपासण्याच्या बहाण्याने शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग\nमुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडले\nसासू-सास-याला मारहाण; चौघांना सक्तमजुरी\nबरा होतो आजार : चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये वाढतोय मधुमेह\nसाईबाबांची जात-धर्म अज्ञात ठेवायचा की नाही\nकॉपी तपासण्याच्या बहाण्याने शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग\nमुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडले\nसासू-सास-याला मारहाण; चौघांना सक्तमजुरी\nबरा होतो आजार : चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये वाढतोय मधुमेह\nसाईबाबांची जात-धर्म अज्ञात ठेवायचा की नाही\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nतुमच्या 'या' चुकांमध्ये केसांना केलेले हायलाईट आणि रंग लगेच निघून केस होतात खराब\n१९६० साली ८३ विद्यार्थ्यांनी सुरुवात; आतापर्यंत घडविले उच्च दर्जाचे १६ हजार अभियंते\n'जीका'तील अभियंत्यांचा राजकारणाकडे नव्हे; व्यवसाय, उद्योग, नोकरीकडे ओढा\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nनाशकात शोभायात्रा काढून जागतिक कृषी महोत्सवाचे उद्घाटन\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा ; योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\nफडणवीस पुन्हा आले, विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री झाले\nमनसेच्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचा हात; भाजपा नेत्यानं सांगितलं वेगळंच 'राज'कारण\nपश्चिम बंगालमध्ये लपलेला 'तो' सामील होता सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात कटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/starting-to-fill-the-10-application-form-from-today-40760", "date_download": "2020-01-23T15:11:52Z", "digest": "sha1:ZS2G2S2BINFHA5QMZ642EMN2EGIP56XD", "length": 8017, "nlines": 104, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "दहावीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात", "raw_content": "\nदहावीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात\nदहावीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात\nमहाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचं अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमहाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचं अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. नियमित विद्यार्थ्यांचं अर्ज ५ नोव्हेंबरपर्यंत तर पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी,श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ६ ते १५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरायचे आहेत.\nविद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज www.mahahsscboard.maharashtra.gov.in अथवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरायचे आहेत. दहावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांना सरल डेटाबेसवरून भरणं आवश्यक असल्यानं त्यांची 'सरल'वर नोंद करणं आवश्यक असल्याचं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nपुनर्परिक्षार्थी, खासगी विद्यार्थी,श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचं अर्ज प्रचलित पद्धतीनं शाळांनी भरायची आहेत. दुष्काळग्रस्त भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.\nजनशताब्दी एक्सप्रेसला पुन्हा जोडणार पारदर्शक डबा\nपीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, पैसे काढण्याची मर्यादा वाढली\nमहाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळमाध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षापरीक्षेचं अर्जविद्यार्थी\nअश्लिल व्हिडीओ शिक्षकांच्या ग्रुपवर टाकणारा शिक्षक निलंबित\nमुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसच्या सौंदर्य जतनासाठी २०० कोटींचा निधी\nविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही\nशाळेत संविधानच्या प्रस्तावनेचे वाचन सक्तीचे; ठाकरे सरकारचा आदेश\nशिक्षकांना लवकरच अशैक्षणिक कामांतून करणार मुक्त- वर्षा गायकवाड\nबारावी परिक्षेचं हॉलतिकीट मिळण्यास सुरूवात\nशाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाइल आणण्यास बंदी घालावी, पालक संघटनांची मागणी\nमुंबईत आयटीआयच्या 'इतक्या' जागा रिक्त\nएमटेकच्या शुल्कवाढीमुळं विद्यार्थी नाराज, आंदोलनाचा इशारा\nवर्ष संपत आलं तरी अकरावीचे प्रवेश सुरूच\nमुंबई विद्यापीठामार्फत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान\nआयडॉलच्या प्रवेशासाठी मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/awantar/4701", "date_download": "2020-01-23T14:26:42Z", "digest": "sha1:3RVNGJZD6V5GWUYNTQTFWRSKNK2PCEVB", "length": 19838, "nlines": 174, "source_domain": "bahuvidh.com", "title": "का नको मराठी शाळा? - बहुविध.कॉम", "raw_content": "विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nका नको मराठी शाळा\nआज बहुतांश शहरी मराठी सुशिक्षित मध्यमवर्गीय व उच्चभ्रू पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. मराठी शाळा हा पर्यायच त्यांच्या मनात डोकावत नाही. आणि डोकावला तरी तो स्वीकारण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात नाही, ही वस्तुस्थिती आहे. मातृभाषेतून शिकण्याचे फायदे दूर सारून त्यांना इंग्रजी माध्यम का स्वीकारावेसे वाटते, मराठी शाळा कुठे कमी पडतात, याचा परामर्श घेतलाय शुभदा चौकर यांनी. २००३ साली लिहिलेला त्यांचा हा लेख आजही तितकाच ताजा आणि कालसुसंगत वाटतो –\nआज बहुतांश शहरी मराठी सुशिक्षित मध्यमवर्गीय व उच्चभ्रू पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. मराठी शाळा हा पर्यायच त्यांच्या मनात डोकावत नाही, डोकावला तरी तो स्वीकारण्याचे धारिष्ट नाही, ही वस्तुस्थिती आहे. मीही गेल्याच वर्षी या सर्व प्रकियेतून गेले. पूर्ण विचारांती या सार्वत्रिक स्थितीकडे पाठ फिरवून अपवाद केला. मुलीला मराठी शाळेत घालण्याचा हा निर्णय घेताना मनात चाललेली विचारप्रकिया, काही सुज्ञ, विचारी मित्र, शिक्षणतज्ञ इत्यादींशी मुद्दाम केलेल्या चर्चा यातून मराठी शाळांची स्थिती, पालकांचे विचार आणि मुलांच्या भवितव्याविषयीची त्यांची धारणा याबाबत अनेक विचारार्ह मुद्दे समोर आले.\n`मातृभाषेतून शिक्षण घेणे तार्किकदृष्ट्या योग्यच’ हे विज्ञानानेही वारंवार सिद्ध केलेले असताना त्याच मुद्द्यावर तडजोड करून अनेक सुजाण पालक मराठी शाळांकडे पाठ फिरवताना दिसताहेत. त्याची कारणे आणि त्या कारणांवर आधारित विचारमंथन घडून यावेसे वाटते.\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'फ्रिमीयम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'फ्रिमीयम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.\nपुर्ण लेख वाचायला मिळत नाही\nसंतोष जी, आपण इग्यान कि चे सभासदत्व घेतले आहे. तुम्हाला जो लेख वाचायचा आहे तो अवांतर या नियतकालिकातील आहे. तुम्ही login असाल तर सभासद विभागातून अवांतर चे सभासदत्व घेता येईल. ते निःशुल्क आहे.\nसुंदर व वास्तव लेख\nशाळेतील शिक्षक आणि परिस्थितीचे अचूक वर्णन..\nछान. मला वाटते लोक जाणीवपूर्वक मराठी माध्यमाच्या शाळांना कमी लेखतात.\nशासकीय, महापालिकेच्या शाळांची मुद्दाम वाट लावली जात आहे.\nआज शुभदा चौकर यांचा लेख वाचला. थोडा उशीराच वाचला पण प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहवत नाही म्हणून ……\nमी माझी दोन्ही मुले इंग्रजी माध्यमातून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत घातली. त्यावेळी ती अनुक्रमे ४ थी व १ ली मध्ये होती. मोठ्या मुलाला इंग्रजी माध्यमातूनच ४ थीची scholarship देखील मिळाली होती . थोडक्यात मुले शालेय शिक्षणात कुठेही मागे पडत नव्हती. तरीही आम्ही हा निर्णय घेतला. आणि त्यावेळी ज्या ज्या नामवंतांचे मातृभाषेतून शिक्षण विषयक विचार वाचले होते त्यात शुभदाजी देखील होत्या.\nशुभदाजींनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर मी व माझ्या यजमानांनी विचार केला होता. मुलांना अभ्यास सोपा असेल तर त्यांचे बालपण छान जपले जाईल, त्यांना खेळाबरोबरच अवांतर वाचन करता येईल व स्वत:ची वैचारिक बैठक असलेला एक प्रगल्भ नागरिक ते बनू शकतील या मुद्द्यांना आम्ही जास्त महत्व दिले.\nमुले शाळेत फारतर ५ तास असतात बाकीचा वेळ आपल्याबरोबरच असतात त्यामुळे शाळेच्या crowd चा व शिक्षकांच्या भाषेचा विचार थोडा बाजूला सारला.\nमाझी मुले इंग्रजी माध्यमात जात असताना आमच्या इमारतीत राहणाऱ्या डॉ मोघे यांचा मुलगा मात्र डोंबिवलीच्या टिळकनगर शाळेत शिकत होता. आमच्यासमोर तो १० मध्ये गुणवत्ता यादीत तर झळकलाच पण १२ नंतर IIT पवई येथे शिकायला गेला. त्यामुळेही आम्हाला हा निर्णय घेणे सोपे गेले.\nसर्वात महत्वाचे होते माझ्या मोठ्या मुलाचे मत परिवर्तन. एका posh इंग्रजी शाळेतून मराठी माध्यमाच्या aided school मध्ये जाणे हा बदल त्याच्यासाठी मोठा होता. तिथे रुळायला २ वर्षे लागली पण आता त्याला हे मनापासून पटले आहे की त्याचा अभ्यास सोपा झालाय. उगाचच सगळे विषय इंग्रजीतून शिकण्याची गरज नाहीये. आणि येथेच आमचा निर्णय योग्य असल्याची आम्हाला पावती मिळाली आहे.\nवडिलांच्या बदलीमुळे आमच्या दोन्ही मुली मराठी माध्यमाच्या शाळेत शिकल्या. लहान गावात मराठी माध्यमाची चांगली शाळा मिळते, इंग्रजी माध्यमाची मिळतेच असे नाही. धाकटीला पहिलीपासुन इंग्रजी विषय होता. सुदैवाने दोघींनाही पाचवीपासुन सेमी इंग्लिश होते, त्याचा उपयोग झालाच. मोठी M. S. होऊन परदेशात नोकरी करत आहे. धाकटी M. S. करत आहे.\nदोघींचंही मराठी, इंग्लीश वाचन भरपुर आहे.\nलेख आणि मांडालेले विचार मुद्दे फार महत्वाचे आहेत.प्रत्येक पालकाने चिंतन करावे.परंतू गरज आणि ��वड यांचा मेळ घालावाच लागतो.तसेच पाहता घराबाहेरील जगात पाश्चात्त्य भाषा गरजेची असली तरी घरातील भाषा मातृभाषा असणे तितकेच गरजेचे आहे.\nमी हा लेख लिहून आता १५ वर्षे झाली. आजही हा लेख समयोचित आणि उपयुक्त वाटतो, त्यावर चर्चा होते, याचा लेखक म्हणून आनंद आहे. मात्र एक सुजाण नागरिक म्हणून १५ वर्षांत या स्थितीत सुधारणा होऊ नये, याचा विषाद वाटतो. शासन, प्रशासन, पालक सर्वानी तीव्र इच्छाशक्ती दाखवली तर मातृभाषेतून शिक्षणाचा ट्रेंड रुजेल का त्याचे फायदे मुलांना मिळतील का\nमी माझ्या मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत, बालवाडीत घातले आणि मगच हा लेख लिहिला. आता ती १८ वर्षांची आहे. UDCT मध्ये Chemical technology चे पहिले वर्ष उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. ती मराठी, इंग्रजी दोन्ही पुस्तके वाचते, इंग्रजी सिनेमे आवडीने बघते. इंग्रजीत किंवा एकंदर विकासात कमी पडलेली नाही. हे एवढ्यासाठी सांगितले, कारण मराठी माध्यमाची हट्टाग्रही पालक असले तरी आई म्हणून काही क्षणी हुरहूर वाटायची की, माझा निर्णय तिला त्रासदायक तर ठरणार नाही पण प्रत्येक टप्प्यावर पटत जातेय, की तो निर्णय बरोबर होता, सुखाचा होता- तिच्यासाठीही\nआपण जरूर चर्चा करूया, मार्ग शोधूया. आणि मुलांना आनंदाने, विना-त्रास शिकू देऊ या…\nPrevious Postआरं तू पुन्ना ट इसरलास..\nNext Postपैलवान पैलवान भिडले..\nज्याची त्याची पालकत्वाची पद्धत …\nपालकत्व : जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी या घरट्यात तुला …\nसर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा\nमुलांना पैशाच्या व्यवहाराबरोबरच बाजारव्यवस्था कशी ठरते याची ओळख करून दिली …\nझेन अतिशय संवेदनशील मनाची आहे. तिची आई सांगत होती की, …\nदर्जेदार साहित्याचा वाचक कायमच संख्येने मुठभर असतो. बरं तो विविध …\nमहाराष्ट्रापुरते बोलावयाचे झाल्यास नाटक किंवा लळिते त्यापेक्षाही मराठीतील लावण्यांनीच मराठी …\nतुम्ही बांग्लादेशी मुस्लीम असं का म्हणता\nह्या माणसांपुढे नियतीने टाकलेली दानं पाहून मन विषण्ण होते\nसवाई गंधर्वांनी सांगितलेले बहारदार किस्से\nखुद्द भीमसेनलाच ‘मी रे बाबा तुला कधी असे मारले’ म्हणून …\nविविध आकारचे, प्रकारचे पतंग आम्ही न्याहाळत होतोच शिवाय मांजा भरून …\n'वाल्यां'च्या अनमोल सेवांमुळे त्यांची ओळख 'कुटुंबातील सन्माननीय सदस्य'अशी निर्माण व्हावी\nज्याची त्याची पालकत्वाची पद्धत …\nसर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा\nसवाई गंधर्वांनी सांगितलेले बहारदार किस्से\nपुढे पुढे सरकणारी मकर संक्रांत\nमराठी भाषेतील ऑनलाईन माहितीस्त्रोत – भाग दोन\nगोमंतकाचे एक थोर समाजसेवक श्री. केशवराव अनंत नायक\nनिस्त्याकाच्या चवीप्रमाणे बदलते मालवणी\nभारतीय चित्रपट: संकल्पना आणि स्वरूप\nनवे वर्ष, नव्या आशा- नेहमीच्याच ( ऑडीओ सह )\nचला अंतरंगात डोकावू या…\nमुलांमध्ये भाषेची समज घडवताना…\nनवे वर्ष, नव्या आशा- नेहमीच्याच\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/on-3-thousand-hectares-along-the-river-and-2-km-away-the-tree-lagwad-sudhir-mungantiwar/", "date_download": "2020-01-23T14:18:45Z", "digest": "sha1:S7QTMYYNO5GCU4R7DTYKQLGVIQXTX3OS", "length": 9135, "nlines": 100, "source_domain": "krushinama.com", "title": "नदीकाठी ३ हजार हेक्टरवर आणि १४० कि.मी अंतरावर वृक्षलागवड - सुधीर मुनगंटीवार", "raw_content": "\nनदीकाठी ३ हजार हेक्टरवर आणि १४० कि.मी अंतरावर वृक्षलागवड – सुधीर मुनगंटीवार\nराज्यातील नद्यांची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी ईशा फाऊंडेशनच्या सहकार्याने नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत नदीच्या दोन्ही किनाऱ्यांपासून १ कि.मी अंतरावर वन, शासकीय व खाजगी जमिनीवर वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ३३ कोटी वृक्षलागवडीमध्ये या उपक्रमांतर्गत तीन ही घटकांमध्ये नदीकाठी जागांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार ३ हजार हेक्टरवर आणि १४० कि.मी अंतरावर वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.\nशेतकऱ्यांच्या खाजगी जमिनीवर पीकपद्धती बदलून फळझाड लागवड घ्यावी यासाठी शेतकऱ्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून वनमंत्री म्हणाले की, यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास देखील मदत होईल. सदगुरु जग्गी वासुदेव जे ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत, त्यांच्या ‘रॅली फॉर रिव्हर’ कार्यक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील ‘वाघाडी’ नदीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये खाजगी, शासकीय व वन जमिनीवर २०१९ मध्ये वृक्षरोपण, फळझाड लागवड, वनशेती कार्यक्रम हाती घेण्यात येणर आहे. याचधर्तीवर नद्या, उपनद्या, मोठे ओढे व नाले यांच्या दुतर्फा वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.\nराज्यातील उद्यो��क, विकासक, व्यावसायिक, फिल्म इंडस्ट्रीतील लोक, वित्तीय संस्था, माध्यम क्षेत्रातील लोकांना ‘रॅली फॉर रिव्हर’ या कार्यक्रमात सामावून घेण्यासाठी राज्यपाल महोदयांच्या अध्यक्षतेखाली १७ सप्टेंबर २०१७ रोजी वृक्षलागवड संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, या सर्व घटकांनी वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखवली आणि संमती दर्शविली आहे. यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर, सदगुरु जग्गी वासुदेव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.\nरेशन कार्डधारकांना महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन उपलब्ध होणार- जयकुमार रावल\nमाजी सैनिकांना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण नोंदणीसाठी सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन\nबीड जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रायोगिक तत्वावर महिला दक्षता समिती स्थापन करणार – डॉ. नीलम गोऱ्हे\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nखानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर\nआरोग्य • मुख्य बातम्या • विशेष लेख\nथंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nआरोग्य • मुख्य बातम्या • विशेष लेख\nजाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……\nतंत्रज्ञान • मुख्य बातम्या\nव्हॅट्सअ‍ॅपमध्ये डार्क मोड सुरू करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स\nआरोग्य • मुख्य बातम्या\n‘या’ 5 पदार्थांनी वाढवा शरिरातील ब्लड प्लेटलेट्स\nशेतकरी कर्जमाफीच्या लिंकवर कॅन्डी क्रश ; सहकार आयुक्त निलंबित\nखानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर\nथंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nजाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2020-01-23T14:07:25Z", "digest": "sha1:2NMOUSFXAFM5FDQC6AXS3Q2Z3SF2N7LX", "length": 4792, "nlines": 138, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ceb:Ruterfordyo\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: mk:Радерфордиум\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: br:Rutherfordiom\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: vep:Rezerfordii\nr2.6.4) (सांगकाम्याने ��ाढविले: kv:Резерфордий\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: mrj:Резерфордий\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ia:Rutherfordium\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kk:Резерфордий\nसाचा:माहितीचौकट मूलद्रव्य पॅरामीटर रिप्लेसमेंट using AWB\nनवीन पान: (Rf) (अणुक्रमांक १०४) रासायनिक पदार्थ. {{माहितीचौकट मूलद्रव्य |नाव= र...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/business/modi-government-will-take-4-big-decisions-revive-economy/", "date_download": "2020-01-23T13:33:39Z", "digest": "sha1:AXKQNQYZ6W7YLYMHKOFEAKFX6PD5AIQO", "length": 28754, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Modi Government Will Take 4 Big Decisions To Revive Economy | अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्यासाठी मोदी सरकार घेणार 4 मोठे निर्णय | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nस्वच्छ सर्वेक्षणात सहा हजारांहून अधिक प्रतिसाद : रहिमतपूर आघाडीवर\nगुडविन ज्वेलर्सविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल\nऔरंगाबाद विमानतळावरून रोज होतेय ३ टन कार्गोचे ‘टेकऑफ’\n'तीन हजार रुपयांने काजू विकूनही शेतकऱ्यांना मात्र शंभर रुपयेच'\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nMNS Maha Adhiveshan Live: ...तर मनसेला सोबत घेऊ; भाजपा नेत्याकडून युतीचे संकेत\n भर कार्यक्रमात प्रियंकाने केला मनीष मल्होत्राचा ‘इन्सल्ट’; पाहणारे झाले थक्क\nसलमान खानची ही नायिका बनणार प्रभासची आई, पहिल्याच चित्रपटामुळे झाली होती फेमस\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nहिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगड��त कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nआदित्य ठाकरेच्या 'त्या' निर्णयाचे अजिंक्य रहाणेकडून कौतुक...\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीना���ा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nआदित्य ठाकरेच्या 'त्या' निर्णयाचे अजिंक्य रहाणेकडून कौतुक...\nAll post in लाइव न्यूज़\nअर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्यासाठी मोदी सरकार घेणार 4 मोठे निर्णय\nModi government will take 4 big decisions to revive economy | अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्यासाठी मोदी सरकार घेणार 4 मोठे निर्णय | Lokmat.com\nअर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्यासाठी मोदी सरकार घेणार 4 मोठे निर्णय\nकेंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी पॅकेज देण्याच्या तयारीत आहे.\nअर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्यासाठी मोदी सरकार घेणार 4 मोठे निर्णय\nनवी दिल्लीः केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी पॅकेज देण्याच्या तयारीत आहे. सरकार लवकरच याची घोषणाही करणार आहे. CNBC-आवाजच्या माहितीनुसार, मोदी सरकार ऑटो सेक्टरसह 4 सेक्टरना लवकरच दिलासा देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. यासाठी पंतप्रधान कार्यालयानं दोन ते तीन बैठकाही घेतल्या आहेत.\nया सेक्टर्सना मिळणार पॅकेजः ऑटो सेक्टरशिवाय आणखी चार सेक्टरसाठी मोदी सरकार दिलासादायक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे. यात फायनान्शियल सेक्टर, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग(एमएसएमई, MSME), रिअल इस्टेट (Real Estate), बँक आणि एनबीएफसीचाही समावेश आहे.\nपरदेशी गुंतवणूकदारांसाठी नियम होणार सोपे- फायनान्शियल मार्केटसाठी सरकार महत्त्वाची पावलं उचलण्याची शक्यता आहे. फॉरन पोर्टपोलियो इन्व्हेस्टर्स (FPIs)ला सरचार्जपासून दिलासा मिळणार आहे. निर्मला सीतारामण यांनी 2 कोटी रुपयांहून अधिक कमाई असलेल्या लोकांवर सरचार्ज वाढवला आहे. परदेशी गुंतवणूकदारांसाठी अटी आणखी सोप्या होणार आहे.\nबँक आणि NBFCवर असणार विशेष लक्ष- सरकारचं बँक आणि नॉन बँकिंग फायनान्शियल सर��विसेज(NBFCs)वर विशेष लक्ष असेल. एनबीएफसी सेक्टरही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. सरकार या सेक्टरसाठी दिलासा पॅकेजची घोषणा करू शकते. तसेच रिअल इस्टेटमधल्या हाऊसिंग सेक्टरसाठीही मोदी सरकार मोठी पावलं उचलण्याच्या तयारीत आहे.\nMSME संदर्भात होणार मोठी घोषणाः सूक्ष्म, लघू आणि मध्यम (MSME) उद्योगांसंदर्भात शिथिल अटींद्वारे कर्ज देण्याची व्यवस्था करण्यात येऊ शकते. तसेच सरकार रोजगार देणाऱ्या सेक्टरवरही लक्ष केंद्रित करत आहे. लवकरच दिलासा पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे.\n''शासकीय जाहिरातींमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुरूप मा. पंतप्रधानांचे छायाचित्र असावे\nBalasaheb Thackeray Jayanti : ते लाखो जनतेसाठी आजही प्रेरणादायीच, नरेंद्र मोदींनी बाळासाहेबांना वाहिली श्रद्धांजली\nवित्तीय तूट ५ टक्के झाली, तरीही काळजी नको - सुनील अलघ\nअ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस, मिजास कशासाठी\nभारताच्या अर्थावलोकनाचा सकारात्मक विचार करण्याची गरज\nवित्तीय तूट ५ टक्के झाली तरीही काळजी नको : सुनील अलघ\nब्रॉडकास्टर्सच्या नवीन दरामुळे टीव्ही ग्राहकांवर कुऱ्हाड\nअर्थसंकल्पाद्वारे मोदी सरकार प्राप्तिकरात दिलासा देणार\n‘नवीन दरप्रणाली लागू केल्यामुळे ग्राहकांना फायदा’\nवित्तीय तूट ५ टक्के झाली, तरीही काळजी नको - सुनील अलघ\nशिक्षणावरील खर्चाची मर्यादा ही ओलांडणार का\n मोदी सरकारच्या काळात बुडित खात्यात गेलेल्या कर्जात दुपटीनं वाढ\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nगुडविन ज्वेलर्सविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल\nस्वच्छ सर्वेक्षणात सहा हजारांहून अधिक प्रतिसाद : रहिमतपूर आघाडीवर\nऔरंगाबाद विमानतळावरून रोज होतेय ३ टन कार्गोचे ‘टेकऑफ’\n'तीन हजार रुपयांने काजू विकूनही शेतकऱ्यांना मात्र शंभर रुपयेच'\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nफडणवीस पुन्हा आले, विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री झाले\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/international/no-money-tea-biscuits-anymore-what-time-it-government-pakistan/", "date_download": "2020-01-23T13:39:13Z", "digest": "sha1:QKGMZREJKVJMJO2Q2LEBYJGKEW4V65G5", "length": 29113, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "No Money For Tea-Biscuits Anymore; What Time Is It On The Government Of Pakistan | आता चहा-बिस्किटासाठीही पैसे नाहीत; पाकिस्तान सरकारवर काय वेळ आलीय बघा! | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nस्वच्छ सर्वेक्षणात सहा हजारांहून अधिक प्रतिसाद : रहिमतपूर आघाडीवर\nगुडविन ज्वेलर्सविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल\nऔरंगाबाद विमानतळावरून रोज होतेय ३ टन कार्गोचे ‘टेकऑफ’\n'तीन हजार रुपयांने काजू विकूनही शेतकऱ्यांना मात्र शंभर रुपयेच'\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nअशोक चव्हाणांच्य�� पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nMNS Maha Adhiveshan Live: ...तर मनसेला सोबत घेऊ; भाजपा नेत्याकडून युतीचे संकेत\n भर कार्यक्रमात प्रियंकाने केला मनीष मल्होत्राचा ‘इन्सल्ट’; पाहणारे झाले थक्क\nसलमान खानची ही नायिका बनणार प्रभासची आई, पहिल्याच चित्रपटामुळे झाली होती फेमस\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nहिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nAll post in लाइव न्यूज़\nआता चहा-बिस्किटासाठीही पैसे नाहीत; पाकिस्तान सरकारवर काय वेळ आलीय बघा\nआता चहा-बिस्किटासाठीही पैसे नाहीत; पाकिस्तान सरकारवर काय वेळ आलीय बघा\nभारताने जम्मू- काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले होते.\nआता चहा-बिस्किटासाठीही पैसे नाहीत; पाकिस्तान सरकारवर काय वेळ आलीय बघा\nनवी दिल्ली: भारताने जम्म��- काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले होते. त्यानंतर पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस इतकी वाईट झाली की त्यांना आता चहापानासाठी लागणारे पैसे देखील भरण्यासाठी परवडत नसल्याचे वृत्त समोर आले आहे.\nपाकिस्तानी वृत्तपत्रानुसार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाल्याने चहापानावर होणारा खर्च देखील न परवडणारा झाला आहे. त्यामुळेच सरकारने बैठकी दरम्यान दिला जाणारा चहा- बिस्किटावर बंदी घालण्याची नामुष्की पाकिस्तानवर ओढावली आहे. आहे. या निर्णयामुळे ज्या अधिकाऱ्यांना मधुमेहसारखा आजार आहे त्यांना तासंतास चालणाऱ्या बैठकीत काहीही न खाता बसणं कठीण असल्याचे देखील पाकिस्तानी वृत्तपत्राने म्हणटले आहे.\nभारताने जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यामुळेच, इम्रान खान यांनीही भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले असून युद्धाची धमकीही भारताला दिली होती. याचा परिणाम पाकिस्तानमधील अर्थव्यवस्थेवर झाला असून तेथे महागाई वाढली आहे. तेथे सोन्याचे दर एक प्रति तोळा 87 हजार रुपयांवर पोहचले आहेत. तर, टोमॅटोची किंमत तब्बल 300 रुपये प्रतिकिलो एवढी झाली आहे.\nपाकिस्तानच्या वित्त आयोगानूसार 2018- 19च्या दरम्यान कर्जाचा बोजा वाढविल्याने त्यांच्या कर्जात 2.29 अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षात पाकिस्तानचे कर्ज अनुक्रमे 6.82 अब्ज डॅालर, 4.77 अब्ज डॉलर आणि 6.64 अब्ज डॉलर इतकं आहे.\nPakistanImran KhanJammu Kashmirपाकिस्तानइम्रान खानजम्मू-काश्मीर\nदुवा मे याद रखना; पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी बांगलादेशच्या खेळाडूचं ट्विट\nपाकिस्तानकडे विराट पेक्षाही चांगले खेळाडू, पण...; अब्दुल रझ्झाकचे वक्तव्य\nकाश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडात प्रचंड हिमवृष्टी सुरूच\nपाकिस्तानातील ४०० किलोचा 'हल्क' प्रेमाच्या शोधात, ३०० मुली पाहिल्यावर ठेवल्या 'या' अटी...\nपाकमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरूच, हिंदू मुलीचं केलं जबरदस्तीनं धर्म परिवर्तन\nपाकचे पंतप्रधान इम्रान यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग, ट्रम्प यांची मध्यस्थीची इच्छा\nCorona Virus : जगभरात अलर्ट चीनमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान; 17 जणांचा मृत्यू\nपाकमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरूच, हिंदू मुलीचं केलं जबरदस्तीनं धर्म परिवर्तन\nपाकचे पंतप्रधान इम्रान यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग, ट्रम्प यांची मध्यस्थीची इच्छा\n# हॅशटॅगचा वापर मोठ्या प्रमाणात होईल याचा विचारही केला नव्हता\nहोय, क्षेपणास्त्रे डागून युक्रेनचे विमान पाडले, इराणची कबुली\n चीनमध्ये वेगात पसरतोय 'कोरोन वायरस'चा धोका; संपूर्ण देशात अलर्ट\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nगुडविन ज्वेलर्सविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल\nस्वच्छ सर्वेक्षणात सहा हजारांहून अधिक प्रतिसाद : रहिमतपूर आघाडीवर\nऔरंगाबाद विमानतळावरून रोज होतेय ३ टन कार्गोचे ‘टेकऑफ’\n'तीन हजार रुपयांने काजू विकूनही शे��कऱ्यांना मात्र शंभर रुपयेच'\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nफडणवीस पुन्हा आले, विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री झाले\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2020-01-23T14:35:17Z", "digest": "sha1:62A4V4GM55L3IDJL3S55WZSCMTGHRPDN", "length": 3599, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बरकंदाज - विकिपीडिया", "raw_content": "\nबरकंदाज किंवा मस्केटीयर हे १६व्या ते १८ व्या शतकातील युरोपातील व अमेरिकेतील बंदूकधारी पायदळ सैनिक होते. असे सैनिक मराठा व पेशवा सैन्यातही होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०१७ रोजी १३:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%85%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A5%80", "date_download": "2020-01-23T14:43:40Z", "digest": "sha1:IU26AANDAQTQZGGMOUWDWFY2V2SXAZOL", "length": 5682, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:ज्ञान आणि अथवा माहिती पोकळीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया:ज्ञान आणि अथवा माहिती पोकळीला जोडलेली पाने\n← विकिपीडिया:ज्ञान आणि अथवा माहिती पोकळी\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुव�� | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विकिपीडिया:ज्ञान आणि अथवा माहिती पोकळी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमाणिक सीताराम गोडघाटे ‎ (← दुवे | संपादन)\nकलश ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:दिवाळी ‎ (← दुवे | संपादन)\nगायकवाड वाडा, पुणे ‎ (← दुवे | संपादन)\nसुधाकर कदम ‎ (← दुवे | संपादन)\nमथु सावंत ‎ (← दुवे | संपादन)\nज्ञानेश लक्ष्मण वाकुडकर ‎ (← दुवे | संपादन)\nगजलांकित प्रतिष्ठान ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:पोकळी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:माज्ञापो ‎ (← दुवे | संपादन)\nमुकासा (मोकासा) ‎ (← दुवे | संपादन)\nदिलीप चव्हाण ‎ (← दुवे | संपादन)\nभारती कृष्ण तीर्थ कृत गणित लेखन ‎ (← दुवे | संपादन)\nवैशाली शास्त्री लिमये ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:पोकळी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:ज्ञान आणि अथवा माहिती पोकळी ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:माज्ञापोकळी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:ज्ञान आणि अथवा माहिती पोकळी ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:समीक्षापोकळी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:ज्ञान आणि अथवा माहिती पोकळी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:समीक्षापोकळी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/ajit-pawar-elected-new-guardian-minister-pune-district-250422", "date_download": "2020-01-23T14:05:05Z", "digest": "sha1:QUZLBFPU5FTBTH6EE5I362HIA7RSZJZQ", "length": 16005, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "पालकमंत्र्यांची यादी जाहीर; 'हे' आहेत पुण्याचे नवे पालकमंत्री | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर; 'हे' आहेत पुण्याचे नवे पालकमंत्री\nबुधवार, 8 जानेवारी 2020\nपाच वर्षांच्या खंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत. राज्यातील पालकमंत्र्यांची यादी रात्री जाहीर करण्यात आली. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधीच आपण पुण्याचे पालकमंत्री होणार आहोत, असे पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.\nपुणे : पाच वर्षांच्या खंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत. राज्यातील पालकमंत्र्यांची यादी रात्री जाहीर करण्यात आली. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधीच आपण पुण्याचे पालकमंत्री होणार आहोत, असे पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nशिवसेनेकडे 13, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 12 व कॉंग्रेसकडे 11 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदे आली आहेत. पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात कालवा समितीची बैठक झाली. त्यावेळी आमदार असलेल्या अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यास आक्षेप घेतला होता. त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार आपण ही बैठक घेतल्याचे पवार यांनी सांगितले होते.\nनवीन पालकमंत्र्यांची यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण आहे पालकमंत्री\nपुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याशिवाय इतर कुणाकडेही जाऊ शकत नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री होण्याआधीच पवार यांनी स्वत:ला पुण्याचे पालकमंत्री जाहीर केले होते. 1999 ते 2014 या पंधरा वर्षांच्या काळात पवार जवळपास 10 वर्षे पुण्याचे पालकमंत्री राहिले आहेत. राज्याच्या राजकारणात पुण्याचे वेगळे महत्व आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जिल्हा असल्याने साहजिकच पुण्याचा पालकमंत्री पवार यांच्याच राहिला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाअधिवेशनाच्या दिवशीच मनसेला मोठा धक्का...\nमुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या महाअधिवेशनाच्या दिवशीच मनसेला एक जबर धक्का बसला आहे. मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी...\nभाजपला हरविणाऱ्यांनाच मुस्लिम समाजाची साथ : पवार\nमुंबई : महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने भाजपला मतदान दिले नाही. जे भाजपला हरवू शकतात त्यांना मतदान दिले. अल्पसंख्यांक समाजात एक...\nटाळी वाजवणाऱ्यांसाठी होणार 'कल्याण'\nनागपूर : स्त्री-पुरुषांना ज्या पद्धतीने समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगता येते. त्यांच्यासाठी समानता अशा मोठ्या शब्दांचा आधार घेत योजना राबवली...\nनाना पाटेकर यांच्याकडून शरद पवारांचे तोंडभरून कौतुक; पाहा काय म्हणाले...\nपुणे : नाना पाटेकर यांनी पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. यामुळे राजकीय...\nराष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी दीपक साळुंखे-पाटील\nसोलापूर : माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या बाबतचे नियुक्ती पत्र साळुंखे...\nअजितदादांच्या मातोश्री म्हणतात..\"त्रिमुर्तींचे सरकार टिकू दे..\nनाशिक : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार टिकू दे, राज्याचे कल्याण होऊ दे आणि दादांच्या हातून राज्यातील जनतेची चांगली कामे होवोत, अशी प्रार्थना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/reached-65-years-later-our-school-247447", "date_download": "2020-01-23T15:02:28Z", "digest": "sha1:KFVVQX2U6B7PEGBSRF3FCZ3FWYO443P5", "length": 17216, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "65 वर्षांनंतर पोहोचले \"आपल्या शाळेत' | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\n65 वर्षांनंतर पोहोचले \"आपल्या शाळेत'\nशनिवार, 28 डिसेंबर 2019\nवडिलांची बदली झाल्याने त्यांनी रामटेक सोडले. आपल्या शाळेची ओढ त्यांना स्वस्थ बसू देइना. आज मात्र त्या पाच जणांपैकी दोन बहिणी व भाऊ यांनी आपल्या कुटुंबासह शाळेला भेट दिली.\nरामटेक (जि. नागपूर) : 1952-53 साली तीन बहिणी व दोन भावांनी वर्ग पाचवीत शाळेत प्रवेश घेतला. शाळेतून दहावी उत्तीर्ण झाले. त्यानंतर वडिलांची बदली झाल्याने त्यांनी रामटेक सोडले. आपल्या शाळेची ओढ त्यांना स्वस्थ बसू देइना. आज मात्र त्या पाच जणांपैकी दोन बहिणी व भाऊ यांनी आपल्या कुटुंबासह शाळेला भेट दिली. शाळाही आपल्या या विद्यार्थ्यांना पाहून मोहरली.\nरामटेक येथील समर्थ हायस्कूलमध्ये आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास चार वाहने आलीत. वाहनातून उतरलेले तीन ज्येष्ठ नागरिक ज्यात दोन महिला व एक पुरुष आपल्या चष्म्यातून शाळेकडे अपूर्वाईने पाहताना दिसले. सोबत बरीच मंडळी होती. श्री समर्थ शिक्षण मंडळाचे सचिव भारतराव किंमतकर, मुख्याध्यापक दीपक गिरधर, उपमुख्याध्यापक प्रकाश कस्तुरे, पर्यवेक्षक सुभाष बघेले, बारावी व्होकेशनलचे डॉ. योगेश पावशे यांनी त्यांच्याकडे जाऊन विचारपूस केली.\nहेही वाचा : रामटेककरांवर लादलेला विशेष कर रद्द\nशाळेविषयी बोलताना आनंदाने फुलले\nत्यांनी सांगितलेली माहिती ऐकून सर्वजण आश्‍चर्यचकित झाले. त्या तिघांपैकी एक होते जयसिंग देवपुत्र (वय 76), दुसऱ्या होत्या श्रीमती अंबुजा देवपुत्र (वुड)(वय 78) आणि तिसऱ्या होत्या वसुमती देवपुत्र (डॅनियल)( वय 74). जयसिंग देवपुत्र हे रिझर्व्ह बॅंकेतून व्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. तर दोघी बहिणी सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्यांची मोठी बहीण ज्योती देवपुत्र व भाऊ विजय देवपुत्र हेसुद्धा याच शाळेतून 1956 ला दहावी उत्तीर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेविषयी बोलताना त्यांचे चेहरे आनंदाने फुलून आले. त्यावेळी एम. बी. जोशी हे आमचे मुख्याध्यापक होते, असे त्यांनी सांगितले.\nअधिक वाचा : अपमान जिव्हारी लागला, विद्यार्थिनींची आत्महत्या\nशाळेकडे वळून पाहत घेतला निरोप\nशाळेची मुख्य इमारत जशीच्या तशी असल्याचे त्यांनी आवर्जून नोंदवले. फक्त कवेलूच्या ऐवजी टिनाचे छत एवढाच बदल झालेला त्यांना दिसला. ज्या वर्गखोलीत ते बसत होते त्या वर्गखोलीत सर्वजण गेले. त्यानंतर त्यांचा एक छोटेखानी सत्कार समारंभ सांस्कृतिक सभागृहात घेण्यात आला. यावेळी जयसिंग देवपुत्र यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन त्यांनी शाळेकडे वळून पाहत पाहत सर्वांचा निरोप घेतला. यावेळी श्रीमती ज्योती देवपुत्रे यांची कन्या बिशप कॉटन स्कूलच्या प्राचार्य मंजूषा स्टिफनसन, जयसिंग देवपुत्र, अंबुजा वूड व वसुमती डॅनियल यांची मुले, सुना, नातवंडेसुद्धा उपस्थित होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबंटी और बबली नंतर आता पिंकीही...\nनागपूर : दागिने लांबविण्यात सराईत असलेल्या पिंकीला बेड्या ठोकण्यात तहसील पोलिसांना यश आले आहे. आतापर्यंत 13 चोरीच्या घटनांची तिने कबुली दिली असून,...\nरानडुकराने केला हल्ला, युवती पळाली, विहिरीत पडली, अन्‌...\nरामटेक (जि.नागपूर): आजी-आजोबांसोबत शेतातील धान उचलत असताना रानडुकरांनी युवतीवर अचानक हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत असताना...\n\"ती' ऐकत होती हेडफोनवर गाणे, मृत्यू करीत होता \"तिची' प्रतीक्षा\nटेकाडी (जि.नागपूर) : राष्ट्रीय महामार्ग पुलाखालच्या निर्जनस्थळी रेल्वेरूळ आहे. तिथून रामटेकवरून नागपूर इतवारीसाठी परत जाणाऱ्या रेल्वेगाडीला धडकून...\nकाय घडले रेल्वे रूळावर, रूहीचा मृतदेह कसा काय\nटेकाडी (जि.नागपूर) : टेकाडी शिवारातील रामटेक रेल्वे रुळावर बुधवारी (ता. 15) संध्याकाळी एका युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. युवतीचा मृतदेह...\nदोघांचा अपघाती मृत्यू; खुमारीवासींचे \"रस्ताजाम'\nमनसर (जि.नागपूर) : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.7 वरील मरारवाडी गावाजवळ अवैध वाहतुकीवर कारवाई करीत असताना रविवारी झालेल्या...\nलई दिसांनी भरल्यावानी रान झालंया...\nनागपूर : सतत भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत असल्याचे चित्र असताना यंदा संथगतीने झालेला पाऊस आणि कालावधी अधिक असल्याने जिल्ह्यातील भूजल पातळीत मोठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/parth-pawar-is-in-trouble-because-of-this-reasons/", "date_download": "2020-01-23T15:20:11Z", "digest": "sha1:2AYYCZ7JMZCGIGAEUT2NICESAP3FPP3B", "length": 7140, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "parth pawar is in trouble because of this reasons", "raw_content": "\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\n‘बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना हाकलून लावलंच पाहिजे’\nआमची ‘आरती ‘ त्रास देत नाही ; तर तुमच्या ‘ नमाज ‘ चा त्रास कसा सहन करणार\n‘बोगस बातम्यांकडे लक्ष देऊ नका’\nमावळ मतदार संघातील ‘या’ घडामोडी पाहून पार्थ पवार यांची ��ोप उडू शकते\nटीम महाराष्ट्र देशा – महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला युतीतील घटपक्ष असणाऱ्या भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप यांनी विरोध दर्शवला होता.मात्र आता अखेर या दोन नेत्यांमध्ये दिलजमाई झाली आहे. या दोन नेत्यांच्या एकत्रित येण्यामुळे राष्ट्रवादी आणि मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासमोरील आव्हान आणखी कठीण बनले आहे.\nमावळमध्ये शिवसेनेचे नेते श्रीरंग बारणे आणि आमदार जगताप यांच्यामधून विस्तवसुद्धा जात नव्हता असे चित्र होते. मावळमधून महायुतीचा उमेदवार विजयी करायचा असा चंग बांधलेल्या मुख्यमंत्र्यांनी अखेर या दोन्ही महारथी नेत्यांमध्ये समेट घडवून आणला.त्यामुळे मावळमध्ये भाजप आणि शिवसेना एकदिलाने लोकसभा लढण्यास सज्ज झाल्याने बारणे यांचा विजय पक्का मानला जाऊ लागला आहे.\nदरम्यान, अजित पवार यांनी सुपुत्र पार्थसाठी सर्वदूर प्रचार करण्यासाठी कंबर कसली आहे. पार्थची आई सुनेत्रा पवार, वडील अजित पवार, भाऊ जय पवार आणि चुलत भाऊ रोहित पवार आणि अजित पवार यांची बहीण हे सर्व पिंपरी-चिंचवड मध्ये बैठका घेत असून पार्थचा प्रचार करत आहेत. यावरून पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसत आहे. आता हि मेहनत किती कामात येते हे निवडणूक झाल्यानंतरचं समजेल.\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\nअधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश\nराज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...\nमंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका\nबाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा\nजावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/travel/shravan-special-beautiful-vatican-city-look-shivling/", "date_download": "2020-01-23T15:05:01Z", "digest": "sha1:7ZBWXUOJMOGY6KJBF3JSX35GDWLO2HWU", "length": 26415, "nlines": 337, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shravan Special : Beautiful Vatican City Look Like A Shivling | श्रावण स्पेशल : चक्क शिवलिंगासारखं दिसतं 'हे' शहर; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक् | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nशिखर शिंगणापूर अतिक्रमणाच्या विळख्यात : यात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांची होऊ शकते गैरसोय\nऑलिम्पिकमध्ये कुस्तीतूनच दोन-तीन पदके : कुस्तीपटू गीता फोगाट\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\nअंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीचा मार्ग मोकळा\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\n...म्हणून मनसेचा झेंडा बदलला राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात क��तो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकर��\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nश्रावण स्पेशल : चक्क शिवलिंगासारखं दिसतं 'हे' शहर; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्\nShravan special : beautiful vatican city look like a shivling | श्रावण स्पेशल : चक्क शिवलिंगासारखं दिसतं 'हे' शहर; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक् | Lokmat.com\nश्रावण स्पेशल : चक्क शिवलिंगासारखं दिसतं 'हे' शहर; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्\nइटलीमधील सेंट पीटर गिरिजाघरमध्ये वास्तुकलेचा उत्तम नमुना पाहायला मिळतो. खरं तर ही वास्तू इतर काहीही नसून एक म्युझियम आहे. 14.5 किलोमीटर परिसरात पसरलेलं हे म्युझिअम संपूर्ण पाहायचं असेल तर तुम्हाला तब्बल 4 दिवस लागतात.\n1929 साली 110 एकर ज��िनीवर सध्याचे व्हॅटिकन सिटी हे शहर उभारण्यात आलं. हे शहर ईसाई धर्माचं अत्यंत पवित्र स्थान आहे.\nइटलीमधील वेटीकन सिटी हे शहर जगातील सर्वात छोटो शहर म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु आणखी एका गोष्टीसाठी हे शहर ओळखलं जातं ते म्हणजे, हे शहर जर नीट पाहिलं तर शिवलिंगासारखं दिसतं. त्यामुळे जगभरात हे शहर अत्यंत नावाजलेलं आहे.\nआकाशातून पाहिलं तर व्हॅटीकन सिटी हे शहर हुबेहुब शिवलिंगाप्रमाणे दिसतं.\nव्हॅटीकन सिटीच्या खोदकामावेळी एक शिवलिंग सापडले होते, जे एका म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. त्यामुळेही या शहराची रचना शिवलिंगाप्रमाणे केल्याचे सांगण्यात येते.\nख्रिस्ती धर्मियांचे पवित्र ठिकाणी आणि पोपचे निवासस्थान असलेल्या व्हॅटिकन सिटीमध्ये एकही गाव नाही. या देशाची लोकसंख्या केवळ 1 हजार एवढीच आहे.\nइटली ट्रॅव्हल टिप्स श्रावण स्पेशल आंतरराष्ट्रीय जरा हटके\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nअमृता खानविलकरच्या हॉट इन्स्टाग्राम फोटोंचा धुमाकूळ, बघाल तर बघतच राहाल\nसोनाली कुलकर्णीचा हा बोल्ड अंदाज पाहून उडेल तुमचा होश\nहे बॉलिवूड कलाकार बालपणी इतके क्यूट दिसत होते यावर तुमचा विश्वासही बसणार नाही\nजान्हवी कपूरचा लाल साडीतील हॉट अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ...\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\nवन डेत जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजानं केलं प्रेयसीला हटके प्रपोज\nभारतीय हवाई दलातील अधिकारी खेळणार ट्वेंटी-20 वर्ल्ड कप\nटीम इंडिया 2020तील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रवाना, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nतुमच्या 'या' चुकांमध्ये केसांना केलेले हायलाईट आणि रंग लगेच निघून केस होतात खराब\nबाबो; लग्न करायला 'या' लोकांना हेच ठिकाण मिळालं का\n मग 'या' शहरांना नक्की द्या भेट\n... ���र मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2015/06/samandh-marathi-bhaykatha.html", "date_download": "2020-01-23T13:17:33Z", "digest": "sha1:KIYQ7QP2WP5O73W2TXYLW7MU7INUDD7H", "length": 72864, "nlines": 1257, "source_domain": "www.marathimati.com", "title": "समंध - मराठी भयकथा", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nसमंध - मराठी भयकथा\n0 0 संपादक २८ जून, २०१५ संपादन\nसमंध, मराठी भयकथा - [Samandh, Marathi Bhaykatha] समंध त्या बाटलीच्या भिंतींवर धडका मारू लागला.\nसमंध त्या बाटलीच्या भिंतींवर धडका मारू लागला...\nकन्याकुमारीचे भाडे संपुन कधी एकदा शहनाजला भेटतो असे सचिनला झाले होते. सचिनची मारुती ओमनी त्याने भाड्याने लावली होती आज १५ दिवसानंतर तो त्याच्या लाडक्या शहनाजला भेटणार होता. होय, सचिन हिंदू होता तर शहनाज मुस्लिम तरीही त्यांच्यामधे प्रेम फुलले होते. शहनाज सचिनच्या मित्राची, सलिमची बहिण होती. सचिन आणि सलिमचे एकमेकांकडे नेहमी जाणे येणे होते. सतत होणाऱ्या भेटीमुळे हळूहळू सचिन आणि शहनाज एकमेकांकडे आकृष्ट झाले. सुदैवाने सलीमचा आणि त्याच्या घरच्यांचा या नात्याला विरोध नव्हता पण सचिनच्या घरून मात्र याला प्रचंड विरोध होता. आपली बहिण आपल्या मित्राची पत्नी होणार याचा सलिमला आनंदच होता कारण सचिन एक चांगला मेहनती आणि सुस्वभावी मुलगा होता आणि तो त्याच्या घरचा सदस्य असल्यासारखाच वागायचा त्यामुळे मोहल्ल्यातही तो सगळ्यांना आवडायचा.\nसचिन परत आल्यावर तडक शहनाजला भेटायला गेला. शहनाजच्या घराबाहेर जमलेली गर्दी पाहुन त्याच्या मनात शंकेची पाल च���कचुकली. सचिनला आलेले पाहुन सलीम घराबाहेर आला आणि त्याला मिठी मारून रडु लागला, त्याने सचिन आणि गोंधळला. सलिमचा आवेग ओसरल्यावर सचिनने त्याला विचारले की, ‘काय झालंय’, तेव्हा सलिमने त्याला बाजूच्या घरी नेले तिथे शहनाज उदास बसली होती. सचिनला पाहताच तिला भरून आले पण सलीम समोर असल्याने तिने स्वत:ला सावरले.\n[next] त्याचे झाले असे की, सलिमची पत्नी सलमा आणि शहनाज एका नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. लग्न झाल्यावर परत येत असताना सलीमच्या पत्नीला खुप जोरात लघुशंका लागली. असह्य झाल्याने एका आडोशाला तिने उरकुन घेतले आणि तिथेच घात झाला. एका समंधाने तिला धरले. घरी येईपर्यंत काही जाणवले नाही परंतु घरी येताच त्या समंधाने आपले अस्तित्व दाखवायला सुरवात केली. सगळे झोपल्यावर पहाटे साधारण ३ वाजता सलमा ओरडु लागली. त्या आवाजाने सलीम जागा झाला आणि तिला काय झाले ते पाहायला त्याने लाइट लावला तर तिला पाहुन त्याची बोबडीच वळली. सलमाचे डोळे पूर्ण फिरले होते, आतील बुब्बूळ गायब होऊन फक्त पांढरे डोळे दिसत होते. हे एवढ्यावरच थांबले नाही तर तिचे हात पाय उलटे फिरले होते आणि ती भिंतीवर उलटी चढत जाउन छताला चिकटली आणि दात दाखवत भयाकारी आवाजात हसत होती.\nहा सगळा गोंधळ ऐकून सलिमचे आई - वडील काय झाले ते पाहायला आले आणि समोरचे दृश्य पाहुन दारातच थिजल्यासारखे झाले. त्यांच्या पाठोपाठ शहनाज पण तिथे आली आणि आपल्या वहिनीची अवस्था पाहुन मोठ्याने किंचाळली. शहनाजला आलेले पाहताच सलमाने आपली मान विचित्र पद्धतीने फिरवली जणू काही तिच्या मानेत मणकेच नव्हते आणि फार भयंकर आवाजात विक्राळ हास्य करत पुरुषी आवाजात म्हणाली की, ‘अब तुम्हारी बारी में तुम्हे भी नहीं छोड़ूंगा सलमा के साथ तुम्हे भी ले जाऊँगा’\n[next] हा सगळा गोंधळ ऐकून आजुबाजूचे शेजारी गोळा झाले. सलमाची अवस्था पाहुन सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. काहीजणांनी धीर करून सलमाला बेड वर दोरीने बांधून टाकले पण ती कोणालाच आवरत नव्हती, तेव्हा शेजारच्या डॉक्टर सय्यदनी तिला झोपेचे स्ट्रॉंग डोस असलेले इंजेक्शन दिले तेव्हा कुठे ती कंट्रोल मध्ये आली. सुरक्षेसाठी शहनाजला शेजारच्या घरात नेऊन ठेवले होते. हे सगळे ऐकून सचिन एकदम सुन्नच झाला. आता पुढे काय असा विचार करत असतानाच बाहेर गलका ऐकू आला म्हणून ते तिघे बाहेर आले. इकडे इंजेक्शनचा परिणाम ओ��रल्यावर सलमा शुद्धिवर आली आणि त्या समंधाने तिच्या शरीराचा परत ताबा घेतला. सलमा पुन्हा आवरेनाशी झाली आणि शहनाज कुठाय असे विचारू लागली. शहनाज तिच्या बुवाकडे म्हणजे आत्याकडे गेली आहे असे सांगताच तो समंध सलमाच्या तोंडून आपल्या पुरुषी आवाजात खदखदा हसत म्हणाला, ‘तुम झूठ बोल रहे हो, वो सचिन के साथ बाजुके घर में है मैं उस सचिनको भी नहीं छोड़ूंगा मैं उस सचिनको भी नहीं छोड़ूंगा शहनाज सिर्फ मेरी है’ शहनाज सिर्फ मेरी है’ हे ऐकल्यावर तिथे आलेल्या हाकिम चाचानी भूत उतरवणाऱ्या इमामाला लवकरात लवकर घेऊन यायला सांगितले.\nतासाभरात तो इमाम तेथे आपले साहित्य घेऊन आला. काही मजबूत तरुणांना आणि सलिमला आपल्या बरोबर घेऊन तो सलमाच्या खोलीत गेला त्याला पहाताच सलमा अत्यंत क्रोधित झाली आणि त्याला तिथून निघुन जायला सांगू लागली पण त्या इमामाने तिचे न ऐकता दरवाजा लावून घेतला व सर्व दारे खिड़क्या लावून घेऊन त्या तरुणांना सलमाला धरून ठेवायला सांगितले. सलीमला आपल्या बेगमची अवस्था पाहवत नव्हती पण त्या इमामावर विश्वास ठेवून तो जे सांगेल तसे वागत होता. आता त्या इमामाच्या मंत्रानी आपला प्रभाव दाखवण्यास सुरवात केली, सलमा प्रचंड तडफडु लागली. आपल्या जवळील राख तिच्या कपाळावर लावताच त्या समंधाने सलमाचे शरीर सोडले व आपल्या मूळ रुपात त्या इमामा समोर आला. तो साधारण ६ - ६.५ फुट उंच होता पण त्याला चेहरा असा नव्हताच, डोक्यापासून पायपर्यंत लांबच लांब केसच केस होते. पुढच्याच क्षणाला तो त्या इमामावर झेपावला आणि त्या दोघात तुंबळ युद्धच् सुरु झाले. तो इमाम खुप रक्तबंबाळ झाला होता आणि सगळे डोळे वासुन ती लढाई बघत होते पण शेवटी इमामाने आपल्या शक्तिने त्या समंधावर विजय मिळवला आणि मंत्रानी त्याला सोबत आणलेल्या बाटलीत भरले.\n[next] तो समंध त्या बाटलीच्या भिंतींवर धडका मारू लागला पण त्या इमामाने वेळीच बाटलीचे झाकण लावून त्याला बाटलीत बंद करून टाकले आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. थोड्या वेळाने सलमा शुद्धिवर आली. ते पाहाताच सलिमने तिला घट्ट मिठीत घेतले आणि सलमाने आपल्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. त्या रूम मधुन बाहेर आल्यावर त्याने ती बाटली सर्वांना दाखवली. त्या बाटलीमध्ये त्या समंधाला पाहुन लोक खुप घाबरले पण आता तो समंध काही करु शकणार नाही हे जाणून ते उत्सुकतेने त्याला पा���ायला गर्दी करू लागले काही अघटित घडू नये यासाठी ती बाटली त्या इमामाने समुद्रावर नेऊन खोल खड्डा खणुन पुरुन टाकली.\nपुढे सचिन आणि शहनाजचे लग्न झाले. सचिनने आपले घर सोडले आणि त्या दोघांनी एक घर भाड्याने घेऊन आपला छोटासा संसार थाटला. पुढे शहनाजला एक गोड मुलगी पण झाली. परत कधी त्या समंधाचा तिला किंवा सलमाला त्रास झाला नाही.\nसभासद, मराठीमाती डॉट कॉम\nमराठी कथा, मराठी भयकथा, मराठी कविता या आणि अशा विविध विभागांत लेखन.\nअभिव्यक्ती अक्षरमंच केदार कुबडे मराठी भयकथा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...\nतुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन\n/fa-calendar-week/ आठवड्यातील लोकप्रिय लेखन$type=list\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - [Raigad Fort] २९०० फूट उं...\nआई - मराठी कविता\nहर्षद खंदारे यांची आईची कविता कुणीच नाही माझे आई करूणेचे तळहात पोरके आई आकांत श्वासांत, शांतता कुजबुज टाळे माझे आई ना शुन्य आसपास, क...\nदिनांक २२ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस शाह जहान - (५ जानेवारी १५९२ - २...\nजे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - [Raigad Fort] २९०० फूट उं...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअंधश्रद्धेच्या कविता,6,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,15,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,4,अनुराधा फाटक,38,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,601,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,422,आईच्या कविता,15,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,8,आज,401,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,9,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,6,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,22,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,11,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,11,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,40,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काव्य संग्रह,3,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,4,किशोर चलाख,3,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,36,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,234,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,20,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,1,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,52,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,8,निखिल पवार,1,निसर्ग कविता,10,नोव्हेंबर,30,न्याहारी,33,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,188,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,6,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,9,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवासाच्या कविता,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,62,प्रेरणादायी कविता,13,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बा भ बोरकर,1,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या ��विता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,6,भक्ती कविता,1,भाज्या,19,भाताचे प्रकार,9,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,29,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,44,मराठी कविता,351,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,26,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,3,मराठी प्रेम कथा,4,मराठी भयकथा,39,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,8,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,376,मसाले,12,महाराष्ट्र,261,महाराष्ट्र फोटो,7,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,16,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,13,माझं मत,1,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,10,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,1,यशवंत दंडगव्हाळ,16,यादव सिंगनजुडे,2,योगेश कर्डीले,1,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित साठे,13,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,8,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,32,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,2,विवेक जोशी,1,विशेष,44,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,18,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,5,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,4,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,9,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,3,संतोष सेलुकर,1,संदेश ढगे,37,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कृती,122,सचिन पोटे,6,सचिन माळी,1,सण-उत्सव,12,सणासुदीचे पदार्थ,32,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,46,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,96,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,181,स्वाती दळवी,6,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,35,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: समंध - मराठी भयकथा\nसमंध - मराठी भयकथा\nसमंध, मराठी भयकथा - [Samandh, Marathi Bhaykatha] समंध त्या बाटलीच्या भिंतींवर धडका मारू लागला.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/aurangabad-municipal-commissioners-warning-248756", "date_download": "2020-01-23T15:17:33Z", "digest": "sha1:R6AZEGJRSMHKBTGKXYH4UBX37OWJ2D5K", "length": 17748, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "...तर अर्धे शहर होईल खंडहर, का दिला आयुक्तांनी इशारा | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\n...तर अर्धे शहर होईल खंडहर, का दिला आयुक्तांनी इशारा\nशुक्रवार, 3 जानेवारी 2020\nभोगवटा प्रमाणपत्र घेतले नाही, अशांसाठी 31 मार्चपर्यंत विशेष मोहीम राबविली जात आहे. जे मालमत्ताधारक मुदतीत भोगवटा घेणार नाही, त्यांनी 31 मार्चनंतर कारवाईसाठी सज्ज राहावे असा इशाराही आयुक्तांनी गुरुवारी दिला.\nऔरंगाबाद- इथे जंगलराज चालणार नाही, नियम तर पाळावेच लागतील. मोठी मोठी बांधकामे करायची आणि नियम पाळायचेच नाहीत, हे चालणार नाही. परवानगी घेऊन बांधकाम केले असेल तर भोगवटा प्रमाणपत्र घेतलेच पाहिजे. 31 मार्चपर्यंत भोगवटा प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम राबव��ण्यात येत आहे. या मुदतीत प्रमाणपत्र घेतले नाही तर कारवाईसाठी सज्ज राहावे, असा इशारा महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी (ता. दोन) दिला.\nहेही वाचा - मुलांमध्ये वारकरी संस्कार रुजवणारे गाव कोणते\nशहरात भोगवटा प्रमाणपत्रांचा विषय अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. महापालिकेकडून बांधकाम परवानगी घेतल्यानंतर बांधकाम केले जाते; मात्र इमारतींचा वापर करण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र घेतले जात नाही. अनेक बांधकाम व्यावसायिक व मालमत्ताधारक महापालिकेच्या बांधकाम परवानगीपेक्षा अतिरिक्त बांधकाम करतात. हे अतिरिक्त बांधकाम दंड आकारून नियमित करता येते. त्यासाठी महापालिका दंड आकारते. हा दंड टाळण्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र घेण्यास कोणी समोर येत नाही. त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र घेण्याचे वारंवार आवाहन केले; मात्र उपयोग झाला नाही.\nआता आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी हा विषय महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी ऐरणीवर घेतला आहे. त्यांनी महापालिकेने मागील वीस वर्षांत किती बांधकाम परवानगी दिल्या व किती जणांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले याची माहिती मागविली आहे. ज्यांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले नाही, अशांसाठी 31 मार्चपर्यंत विशेष मोहीम राबविली जात आहे. जे मालमत्ताधारक मुदतीत भोगवटा घेणार नाही, त्यांनी 31 मार्चनंतर कारवाईसाठी सज्ज राहावे असा इशाराही आयुक्तांनी गुरुवारी दिला.\nशहरातील बेकायदा बांधकामांचे प्रमाण पाहता, काय कारवाई करणार असा प्रश्‍न केला असता आयुक्त म्हणाले, मी इथे निर्माणासाठी आलो आहे, तोडण्यासाठी नाही. सर्वच बेकायदा बांधकामे तोडायची झाल्यास अर्धे शहर खंडहर होईल. गुंठेवारी वसाहती व मोठे बेकायदा बांधकामे हा वेगवेगळा विषय असून, गुंठेवारीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्तांनी नमूद केले.\nतिजोरीत पैसे नसतील तर कामे कशी होणार. सध्या तिजोरीची अवस्था नाजूक आहे. त्यामुळे एप्रिलपर्यंत सर्व वॉर्डात पाच-पाच लाखांपर्यंचीच कामे करू, असेही आयुक्त म्हणाले. सध्या अडीचशे ते 300 कोटींची बिले थकीत आहेत. त्यामुळे वॉर्डात मोठी कामे झालेली आहेत, असा दावा आयुक्तांनी केला.\n- Video : दोन किलो मिठाई खाणारा उंदीर... पहा पराक्रम\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाच��्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतो म्हणाला, तिने काळे कपडे घातले होते म्हणून...\nऔरंगाबाद - वाहन चालविताना महिलेच्या अंगावर काळे कपडे होते. त्या समोर मला दिसल्याच नाही, अचानक मला खट्ट असा आवाज आला; पण काही लक्षात आले नाही व बस...\nVideo : घाटीत पुन्हा आयसीयूची तोडफोड, डॉक्‍टरांना आरेरावी\nऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात पुन्हा एकदा नातेवाईकांनी मेडीसीन विभागातील आयसीयूची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी (ता. 23) दुपारी पाच वाजेच्या सुमारास...\n‘स्पेशल’च्या नावाखाली ‘पॅसेंजर’ची सुविधा\nनांदेड ः नांदेड-औरंगाबाद नावाने स्पेशल रेल्वे सुरू करून प्रवाशांना दिलासा दिल्याचे रेल्वे प्रशासन भासवित असले तरी ही ‘स्पेशल’ रेल्वे टिकीट दर आणि...\nउत्तमराव करपे यांचे पुण्यात निधन\nनगर : नगर व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमराव गंगाधर करपे (वय 62) यांचे आज सकाळी पुण्यात अल्प आजाराने निधन...\nखैरे खासदार असते तर बस इलेक्‍ट्रिक असत्या\nऔरंगाबाद- इलेक्‍ट्रिक बससाठी महापालिकेने दिल्लीला प्रस्ताव पाठविला होता. मात्र या प्रस्तावाचे पुढे काय झाले माहीत नाही. चंद्रकांत खैरे खासदार असते तर...\nअझहरुद्दीनवर का झाला गुन्हा दाखल... कुणाला फसवले : वाच\nऔरंगाबाद : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याच्यावर औरंगाबाद पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आणखी दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nashik/after-fifteen-days-service-chandori-health-center/", "date_download": "2020-01-23T13:18:59Z", "digest": "sha1:NWBDF52KWLAD5DRXNG3ZIVV4OWHINGXD", "length": 30704, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "After Fifteen Days Service From Chandori Health Center | पुरामुळे तब्बल पंधरा दिवसांनी चांदोरी आरोग्य केंद्रातून सेवा | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nमडगाव होलसेल मासळी मार्केटातील किरकोळ विक्री पूर्णत: बंद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'जीका'तील अभियंत्यांचा राजकारणाकडे नव्हे; व्यवसाय, उद्योग, नोकरीकडे ओढा\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nस्वप्न पडली नसती तर माणसाला वेड लागलं असतं...\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nMNS Maha Adhiveshan Live: ...तर मनसेला सोबत घेऊ; भाजपा नेत्याकडून युतीचे संकेत\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\n भर कार्यक्रमात प्रियंकाने केला मनीष मल्होत्राचा ‘इन्सल्ट’; पाहणारे झाले थक्क\nसलमान खानची ही नायिका बनणार प्रभासची आई, पहिल्याच चित्रपटामुळे झाली होती फेमस\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nहिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nआदित्य ठाकरेच्या 'त्या' निर्णयाचे अजिंक्य रहाणेकडून कौतुक...\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nयवतमाळ: खुनातील आरोपीला वाचवण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना दोन महिने कारावासाची शिक्षा\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज\nगाझियाबादः चार्टर्ड विमानाची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक कारणामुळे एक्स्प्रेसवेवर उतरवले विमान\nयवतमाळ : यवतमाळ तहसीलदारांच्या धाडीत आठ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त\nतेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई\nIND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा\nपुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपीस कोलकाता येथून एटीएसने केली अटक\nIND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली केली मोठी समस्या\nपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण\nसातारा- सदर बाजार येथे भरदुपारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही घरफोडी\n एका वर्षाच्या हनीमून ट्रिपमध्ये 'ते' फिरले 33 देश\nधर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nआदित्य ठाकरेच्या 'त्या' निर्णयाचे अजिंक्य रहाणेकडून कौतुक...\nAll post in लाइव न्यूज़\nपुरामुळे तब्बल पंधरा दिवसांनी चांदोरी आरोग्य केंद्रातून सेवा\nAfter fifteen days service from Chandori Health Center | पुरामुळे तब्ब��� पंधरा दिवसांनी चांदोरी आरोग्य केंद्रातून सेवा | Lokmat.com\nपुरामुळे तब्बल पंधरा दिवसांनी चांदोरी आरोग्य केंद्रातून सेवा\nगोदावरी, दारणा या धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने रात्रीतून चांदोरी, सायखेडा आदी गोदाकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यात चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रदेखील सुटले नाही.\nपुरामुळे तब्बल पंधरा दिवसांनी चांदोरी आरोग्य केंद्रातून सेवा\nठळक मुद्देवैद्यकीय साहित्याची नासधूस : शस्त्रक्रिया विभाग बंदचसलग तीन दिवस पाण्याखाली असलेल्या आरोग्य केंद्राचे पुराचे पाणी ओसरले\nनाशिक : ३ आगस्ट रोजी गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण पाण्याखाली गेलेल्या व गेल्या पंधरा दिवसांपासून गोदाकाठच्या सायखेडा, चांदोरी पंचक्रोशीतील पूरबाधितांची मिळेल त्याठिकाणी सेवा करणाऱ्या चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना अखेर आपली सेवा पूर्ववत सुरू करण्यात यश मिळाले आहे. सोमवारपासून चांदोरी आरोग्य केंद्रात बाह्य रुग्ण तपासणी सुरू करण्यात आली असली तरी पुरामुळे आरोग्य केंद्राचे झालेले नुकसान पाहता, आणखी सहा महिने तरी नागरिकांना सर्व आरोग्य सुविधा चांदोरी केंद्रात मिळण्यास कालावधी लागणार आहे.\nसलगच्या अतिवृष्टीमुळे गंगापूर धरणातून ३ आॅगस्ट रोजी गोदावरी, दारणा या धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने रात्रीतून चांदोरी, सायखेडा आदी गोदाकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यात चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रदेखील सुटले नाही. पुराच्या पाण्याने आरोग्य केंद्राला वेढा बसणार असल्याचे पाहून दुपारपासूनच वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांनी आरोग्य केंद्रातील वस्तू, दप्तर, साहित्य सुरक्षितस्थळी नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, तर दुपारनंतर उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना घरी पाठवून देण्यात आले. हा हा म्हणता रात्री गोदावरीच्या पुराने संपूर्ण आरोग्य केंद्र कवेत घेतले. त्यामुळे पूरबाधितांच्या उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचा-यांना चांदोरीच्या शेतकरी हॉटेलचा आश्रय घ्यावा लागला. सलग तीन दिवस पाण्याखाली असलेल्या आरोग्य केंद्राचे पुराचे पाणी ओसरले असले तरी गाळ, चिखल, पुराच्या पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा, मेलेल्या जनावरांमुळे आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आहे. गे��्या आठ दिवसांपासून आरोग्य केंद्राच्या अधिकारी, कर्मचा-यांनी स्वच्छतेला प्रारंभ केला. आठ दिवसांच्या स्वच्छतेनंतर सोमवारी आरोग्य केंद्र सुरू होऊ शकले आहे. सोमवारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सवाई यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय सेवेला प्रारंभ करण्यात आला. मात्र बाह्य रुग्णांची तपासणी व औषधोपचार केल्याशिवाय अन्य आरोग्य सेवा पुरविण्यात अजूनही अडचणी कायम आहेत.\nHealthnashik Jilha parishadआरोग्यनाशिक जिल्हा परिषद\nहिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nतोंडाच्या दुर्गंधीमुळे लोक तुमच्यापासून दूर पळतात 'या' घरगुती उपायांनी मिळेल दुर्गंधीपासून सुटका\nवजन कमी करण्यासाठी 'या' तीन डाळी ठरतात परफेक्ट उपाय, इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nकसबा बावड्यात संत भगवान बाबा पुण्यतिथी, ऊस तोडणी कामगारांची आरोग्य तपासणी\nतुमच्या शरीराबाबतच्या अशा गोष्टी ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल, बसेल आश्चर्याचा धक्का\nरोजच्या डोकेदुखीमुळे होऊ शकतो 'हा' गंभीर आजार, काय आहेत लक्षणं\nनाशकात शोभायात्रा काढून जागतिक कृषी महोत्सवाचे उद्घाटन\nनाशकातील केटीएचएन महाविद्यालयात अभाविप छात्रभारती आमने-सामने\nवैतरणा धरण परीसरात सुविधा अभाव येणाऱ्या पर्यटकांचा होतोय हिरमोड\nइगतपुरी शहरात बिबट्याचा मुक्त संचार\nशनिवारपासून ‘सुन्नी इज्तेमा’ : पैगंबरांच्या शिकवणीसह धार्मिक साहित्यावर होणार विचारमंथन\nलासलगावच्या ग्रामीण रुग्णालयात पदे रिक्त\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर���णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n१९६० साली ८३ विद्यार्थ्यांनी सुरुवात; आतापर्यंत घडविले उच्च दर्जाचे १६ हजार अभियंते\n'जीका'तील अभियंत्यांचा राजकारणाकडे नव्हे; व्यवसाय, उद्योग, नोकरीकडे ओढा\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nनाशकात शोभायात्रा काढून जागतिक कृषी महोत्सवाचे उद्घाटन\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा ; योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\nफडणवीस पुन्हा आले, विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री झाले\nमनसेच्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचा हात; भाजपा नेत्यानं सांगितलं वेगळंच 'राज'कारण\nपश्चिम बंगालमध्ये लपलेला 'तो' सामील होता सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात कटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-258/", "date_download": "2020-01-23T15:04:11Z", "digest": "sha1:Y5E3OFDSXUTDLP4AWFZSXTO526OK37TX", "length": 11657, "nlines": 129, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०१-२०१९) – eNavakal\n»8:05 pm: मुंबई – गुढी पाढव्याला मनसे शिवतीर्थावर सभा घेणार\n»7:54 pm: मुंबई – महाअधिवेशन : घुसखोर पाकिस्तानी, बांग्लादेशींना बाहेर काढण्यासाठी ९ फेब्रुवारीला मनसेचा मोर्चा\n»7:10 pm: मुंबई – शिवसेनेच्या ‘वचनपूर्ती’ सोहळ्याला सुर���वात\n»5:54 pm: मुंबई – अमित ठाकरेंच्या राजकीय एन्ट्रीचे विरोधी पक्षांकडून स्वागत; रोहित पवार, विनोद तावडेंनी दिल्या शुभेच्छा\n»5:26 pm: कोलकाता – पुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपी कोलकातातून अटक; एटीएसची कारवाई\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०१-२०१९)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०८-११-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२३-११-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-१२-२०१८)\n'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचे 23 भाषेत पोस्टर प्रदर्शित\nमुरबाडच्या भात खरेदी-विक्रीसंघामधुन शेतकऱ्याची पिळवणुक थांबवण्याची मागणी\nबजाजने आणले स्मार्ट फोनने नियंत्रित करणारे कुलर\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: गुगलचे भारतातील नवे फिचर तीस सेकंदांमध्ये चार्ज होणार बॅटरी दक्षिण भारतीय कलाकारांची राजकीय वारी पॉवर बाईक लवकरचं इलेक्ट्रोनिक अवतारात\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०३-०९-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (०१-०६-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...\nनवाकाळचे सायंकाळी 7 वाजताचे न्यूज बुलेटिन\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई-नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ईनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन...\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \n (२७-०९-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस (२९-०९-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...\nपुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे\nपुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...\nदेशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल\nनवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...\nआघाडीच्या बातम्या मुंबई राजकीय\nधर्माला नख लावाल तर हिंदू म्हणून अंगावर ज��ईन – राज ठाकरे\nमुंबई – राज ठाकरे हे आपल्या पक्षाचा झेंडा बदलणार यावर अनेकांनी त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. याला उत्तर देताना राज यांनी आपण मराठी...\nभाजपकडून उद्धव ठाकरेंसह शरद पवार यांचे फोन टॅप\nमुंबई – राज्यात भाजप सत्त्तेत असताना विरोधीपक्षांचे फोन टॅप केले जात होते, असा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला होता. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे...\nहोतकरू कलाकारांसाठी मकरंद मानेंनी स्थापन केला बहुरुपी मंच\nमुंबई – चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना, या क्षेत्रात स्थिरावू पाहणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक दिग्दर्शक मकरंद माने, अभिनेता शशांक शेंडे आणि...\nराजमाता जिजाबाईंची यशोगाथा आता मोठ्या पडद्यावर\nमुंबई – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माता ‘जिजाबाई’… इतक्या जुजबी ओळखीत सीमित न होणारा प्रचंड इतिहास राजमाता ‘जिजाऊ’ या शब्दांत सामावलेला आहे...\nनिर्भया प्रकरणी डेथ वॉरंट देणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nनवी दिल्ली – निर्भया प्रकरणातील आरोपींना डेथ वॉरंट देणाऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोरा यांना एक वर्षासाठी प्रतिनियुक्तीच्या आधारावर अतिरिक्त रजिस्ट्रार म्हणून सर्वोच्च...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2016/04/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2020-01-23T15:13:58Z", "digest": "sha1:WZQYVBIR5P2QHGSLDWDZPJ2KS43TWTVW", "length": 26235, "nlines": 360, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "BURULAS कडून खासगी सुरक्षा सेवा निविदा | RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[22 / 01 / 2020] बॉसफोरसमध्ये कार्यरत ट्रेन फेरी परत येत आहेत\t34 इस्तंबूल\n[22 / 01 / 2020] TÜBİTAK ने हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक कार विकसित केल्या\t41 कोकाली\n[22 / 01 / 2020] टीसीडीडी कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी जाहिरातीतील नाणी खात्यात जमा केली जातात\tएक्सएमएक्स अंकारा\n[22 / 01 / 2020] गझियान्टेप विमानतळ टर्मिनल बिल्डिंग आणि ronप्रॉन बांधकाम कधी पूर्ण झाले\nघरतुर्कीमार्मारा क्षेत्र16 बर्साबुरुला येथील खाजगी सुरक्षा सेवेचा निविदा\nबुरुला येथील खाजगी सुरक्षा सेवेचा निविदा\n13 / 04 / 2016 16 बर्सा, लिलाव, Burulaş, सामान्य, सेवा लिलाव, संस्थांना, तुर्की\nबुरुला से खाजगी सुरक्षा सेवा निविदा: बुर्सा परिवहन सार्वजनिक परिवहन व्यवस्थापन पर्यटन उद्योग आणि व्यापार इंक. सेवा खरेदीसाठी खाजगी सुरक्षा सेवा निविदा करणार आहे. निविदा सार्वजनिक खरेदी कायदा क्रमांक 1 च्या 4734 अनुच्छेद 19 नुसार केली जाईल.\n300 दिवस + 27 महिना कालावधी असलेले एकूण 12 व्यक्ती खाजगी सुरक्षा सेवा निविदा खरेदी करणे 6 मे 2016 तास 10.00'da ओडुनलुक एमएच. इझ्मिर रोड बुर्सारे ऑपरेशन आणि रखरखाव केंद्र निलुफेर / बुर्सा पत्त्यावर आयोजित केले जाईल. आवश्यक तपशील EKAP मधील निविदा दस्तऐवजातील प्रशासकीय निर्देशांवरून उपलब्ध होतील.\nनिविदा प्रक्रियेत निविदा, आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता मूल्यांकनासाठी वापरल्या जाणा-या निकषांमध्ये भाग घेण्याच्या पात्रतेची परिस्थिती निविदा घोषित करण्यात आली. निविदा दस्तऐवज https://ekap.kik.gov.tr/EKAP आणि बुरुला खरेदी खरेदी निदेशास येथे पाहिले जाऊ शकते आणि 200 TL साठी खरेदी केले जाऊ शकते. बोलीदार आपली बोलणे बुरुला खरेदी खात्याकडे किंवा नोंदणीकृत मेलद्वारे सादर करु शकतात.\nफेसबुक वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nट्विटर वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nदुवा साधलेल्या दुव्यावर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nव्हाट्सएप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nस्काईप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nटेलीग्राम वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nPinterest वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nTumblr वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआपल्या मित्रासह ई-मेल मार्गे शेअर करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nमुद्रित करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nतत्सम रेल्वे रोड आणि केबल कार न्यूज:\nप्राप्तीची सूचनाः तेर येथे खासगी सुरक्षा कंपन्यांकडून संरक्षण व संरक्षण\nबुरुलाची गुंतवणूक 155 दशलक्ष टीएल ओलांडली\nया कार्डाची संपूर्ण मालकी बुरुलाकडे जातो\nबुरुलाची पिवळी बस इग्नोल येथे आली\nबुरुला पासुन नवीन वर्ष पर्यंत नवीन वाढवा\nबुरुला यांची नवीनतम हालचाली संसदेत हलविण्यात आली आहे\nबुरुला येथील विद्यार्थ्यांसाठी दुःखद बातमी\nबुरुलामध्ये 11 व्यक्ती डिसमि��� केली गेली\nबुरुलाचे इस्तंबूल - कनकक्केल सेप्लेन उड्डाणे प्रारंभ\nXUX लाख दशलक्ष लीरा कर्ज बुरुला\nबुरुला Bursaspor स्पष्ट केले\nनिविदा घोषणाः खाजगी सुरक्षा सेवा\nनिविदा घोषणाः खाजगी सुरक्षा सेवा\nGÖKTÜRK-2 पहिल्यांदा गल्फ ब्रिज पाहिला\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा\nबॉसफोरसमध्ये कार्यरत ट्रेन फेरी परत येत आहेत\nरशियन अभ्यास मध्ये शिपिंग मार्गदर्शक\nकडाक्याच्या थंडीत बसचा आश्रय घेणा The्या कुत्र्याने आतल्या प्रवाशांना शांत केले\nजपानचे राजदूत शिवास चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीला भेट दिली\nकार विस्तृतसह DZDENİZ फेरी फेरी\nTÜBİTAK ने हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक कार विकसित केल्या\nटीसीडीडी कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी जाहिरातीतील नाणी खात्यात जमा केली जातात\nगझियान्टेप विमानतळ टर्मिनल बिल्डिंग आणि ronप्रॉन बांधकाम कधी पूर्ण झाले\nŞıamba Festival हिम उत्सव रविवारी सुरू होते\nमार्स लॉजिस्टिक्स अँड बेयकोज युनिव्हर्सिटी साइन इन आर अँड डी कोऑपरेशन प्रोटोकॉल\n2019 मध्ये UTİKAD लॉजिस्टिक्स सेक्टर रिपोर्ट-उल्लेखनीय विश्लेषण\nकोन्या अंकारा वायएचटी सबस्क्रिप्शन फी 194 टक्क्यांनी वाढली\nकॉन्ट्रॅक्ट आयटी कर्मचार्‍यांची भरती करण्यासाठी वाणिज्य मंत्रालय\nसेकंड हँड व्हेईकलमधील रेग्युलेशनची तारीख पुन्हा वाढविण्यात आली आहे\n«\tजानेवारी 2020 »\nनिविदा सूचना: लाकडी ब्रिज, लाकडी ओळ आणि लाकडी कात्री क्रॉस बीम\nप्राप्तीची सूचनाः उलुकाला येनिस लाइन येथील प्लॅटफॉर्म टाचवरील कंटाळवाण्या ढीग\nखरेदीची सूचनाः मुक्त बाजारातून सक्रिय विद्युत खरेदी\nनिविदा सूचना: पूल आणि ग्रिल मजबूत करणे\nरेल्वे क्षेत्रात गुंतवणूक सुरक्षित करणे\nनिविदा सूचना: टाटवण पियर राईट लाईन रोडचे नूतनीकरण\nनिविदा सूचना: वसंत क्लॅंप खरेदी केली जाईल\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t29\nव्यवसाय सदस्यांची वार्षिक बैठक\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t29\nनिविदा सूचना: मालत्या-inkतीनकाया मार्गावरील महामार्ग ओव्हरपास\nब्लॉक बी निविदा निकालाचे प्रशिक्षण आणि मनोरंजन सुविधा सुधारणे\n22 डीबीएम क्षेत्रात टिल्ट आणि हेक्टोमीटर प्लेट\nअरिफये पामुकोवा लाइन येथे अंडरपास व ओव्हरपास ब्रिजचे बांधकाम\nस्वीडन वरबर्ग बोगदा डिझाइन काम निविदा निकाल\nओलपास पास उलुकाला बोझाकप्रि लाइन लाइन किमी: 55 + 185\nकॉन्ट्रॅक्ट आयटी कर्मचार्‍यांची भरती करण्यासाठी व��णिज्य मंत्रालय\nपरिवहन मंत्रालय अपंग व माजी बळींची तोंडी परीक्षा निकाल\nवेस्टर्न मेडिटेरियन डेव्हलपमेंट एजन्सी कर्मचारी भरती करेल\nदक्षिण मारमार विकास यंत्रणा कर्मचारी भरती करेल\nTŞVASAŞ 20 सतत भरती तोंडी परीक्षा घोषणा\nŞıamba Festival हिम उत्सव रविवारी सुरू होते\nERÜ आणि Erciyes Aş दरम्यान शिखर परिषदेत करिअर प्रोटोकॉलवर स्वाक्षरी झाली आहे\nसापांका केबल कार प्रकल्प जिथे तो गेला तेथून सुरू आहे\nमेसुडीये हिम उत्सव अनेक कार्यक्रम पार पाडला\n10 हजारो कार्टेप हिवाळी महोत्सव कार्फेस्टसह आनंद घेत आहे\nरशियन अभ्यास मध्ये शिपिंग मार्गदर्शक\nकडाक्याच्या थंडीत बसचा आश्रय घेणा The्या कुत्र्याने आतल्या प्रवाशांना शांत केले\nकार विस्तृतसह DZDENİZ फेरी फेरी\nTÜBİTAK ने हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक कार विकसित केल्या\nगझियान्टेप विमानतळ टर्मिनल बिल्डिंग आणि ronप्रॉन बांधकाम कधी पूर्ण झाले\nघरगुती ऑटोमोबाईल स्वायत्त ड्रायव्हिंग ट्रान्सफॉर्मेशनसाठी उपयुक्त ठरेल\nइस्तंबूल अदालारला कॅरेज वेस्टमधून सोडण्यात आले\nअध्यक्ष एर्दोआन यांना गॅलाटापोर्ट प्रकल्पाची माहिती मिळाली\nगझियान्टेप निझिप दरम्यान रेबस टेस्ट ड्राईव्हस प्रारंभ झाला\nअंकारा मेट्रो आणि बाकेंट्रे मधील बर्सा इझनिक प्रमोशनल व्हिडिओ\nTÜBİTAK ने हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक कार विकसित केल्या\nघरगुती ऑटोमोबाईल स्वायत्त ड्रायव्हिंग ट्रान्सफॉर्मेशनसाठी उपयुक्त ठरेल\nघरगुती ऑटोमोबाईलसाठी तांत्रिक कर्मचार्‍यांच्या गरजा भागविणारी शाळा निश्चित केली गेली आहे\nघरगुती ऑटोमोबाईल BUTEKOM सह गियर वाढवेल\nमहत्वाची गोष्ट म्हणजे घरगुती मोटारींचे उत्पादन करणे नव्हे तर विक्री नेटवर्क योग्यप्रकारे स्थापित करणे होय\nटीसीडीडी कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी जाहिरातीतील नाणी खात्यात जमा केली जातात\nटीसीडीडी विकल्याचा आरोप प्रत्युत्तर खाजगीकरण हा मुद्दा नाही\nTŞVASAŞ 20 सतत भरती तोंडी परीक्षा घोषणा\nइस्तंबूलमध्ये ओईएफ परीक्षा दिवसासाठी वाहतूक\nआयईटीटी बस अपघातांची संख्या कमी करीत आहेत\nस्वायत्त ड्रायव्हिंगसाठी स्थानिक ऑटोमोबाईल्स इंटरनेटवरून अद्ययावत केली जाऊ शकतात\nघरगुती ऑटोमोबाईलसाठी तांत्रिक कर्मचार्‍यांच्या गरजा भागविणारी शाळा निश्चित केली गेली आहे\nBUTEKOM घरगुती कारसाठी तंत्रज्ञान विकसित करते\nमहत्वाची गोष्ट म्हणजे ���रगुती मोटारींचे उत्पादन करणे नव्हे तर विक्री नेटवर्क योग्यप्रकारे स्थापित करणे होय\nइस्तंबूल मधील बीएमडब्ल्यू मोटारॅड मोटोबाइकची नवीनतम मॉडेल्स\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nध्वजांकित करा / इझमिर - तुर्की\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nअंकारा İझमीर हाय स्पीड ट्रेन प्रोजेक्टचा सामना पोथोल जोखीम आहे\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nअंकारा शिव वायएचटी लाइनमधील बॅलॅस्ट समस्या 60 किलोमीटर रेल काढली\nगझियान्टेप निझिप दरम्यान रेबस टेस्ट ड्राईव्हस प्रारंभ झाला\nपूर्व एक्सप्रेस तिकीट किंमती 2020\nडेनिझली इझमीर ट्रेन टाइम्स नकाशा आणि तिकिट किंमती\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nHalkalı गेबेझ मार्मारे मॅप स्टॉप आणि इंटीग्रेटेड लाइन्स\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nमजकूर पाठविण्यात अयशस्वी - आपले ई-मेल पत्ते तपासा\nईमेल तपासणी अयशस्वी झाली, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nक्षमस्व, आपला ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2020-01-23T14:34:13Z", "digest": "sha1:TVCT4ADILQAG6ZCREC7OQYG7RIPYSIA2", "length": 15765, "nlines": 556, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पॅगोडा - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकायफंग, हनान, चीन येथील इ.स. १०४९च्या सुमारास घडवलेला 'लोखंडी पॅगोडा'\nपॅगोडा हे बौद्ध धर्मीयांचे ध्यानकेंद्र व प्रार्थनास्थल होय. चीन, जपान, म्यानमार, कोरिया, श्रीलंका या बौद्ध धर्मीयांचे वर्चस्व असलेल्या देशांमध्ये विविध आकारांतील पॅगोडा पाहायला मिळतात. पॅगोडे हे बहुमजली असतात. म्यानमारमधील पॅगोडा तर जगप्रसिद्ध आहेत. विशिष्ट आकार आणि रचना असलेले हे पॅगोडे आकाशाला भिडतात. म्यानमारमधीलच एका पॅगोडाची प्रतिकृती ग्लोबल विपश्यना पॅगोडा मुंबईत गोराई येथील समुद्राजवळ उभारण्यात आलेली आहे.\nबौद्ध धर्म विषय सूची\nबौद्ध धर्म • बौद्ध सण • बौद्ध वर्ष\nलाओस आणि थायलंडमधील मूर्तिविद्या\nमहाप्रजापती गौतमी (मावशी, सावत्र आई)\nबुद्धांनी वास्तव्य केलेली स्थळे\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म\nभारतामधील बौद्ध धर्माचा इतिहास\nभारतामधील बौद्ध धर्माचा ऱ्हास\nबौद्ध धर्म आणि रोमन जग\nरेशीम मार्ग बौद्ध धर्म प्रसार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०१७ रोजी ११:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/allow-balasaheb-thackeray-agricultural-college-be-established-245433", "date_download": "2020-01-23T14:48:00Z", "digest": "sha1:N4AFFNXEGPK6D5JXP4B4UACSPR6CRWA4", "length": 17593, "nlines": 307, "source_domain": "www.esakal.com", "title": "बाळासाहेब ठाकरे कृषी महाविद्यालय स्थापण्यास मान्यता द्या | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nबाळासाहेब ठाकरे कृषी महाविद्यालय स्थापण्यास मान्यता द्या\nशुक्रवार, 20 डिसेंबर 2019\nकरमाळा तालुक्‍यातील शेलगाव (वा.) येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आपण आमदार असताना वारंवार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांच्याकडे मागणी केली आहे.\nजेऊर (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील शेलगाव (वा.) येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याची माहिती माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली. माजी आमपदार पाटील यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व तालुक्‍यातील विविध प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी मागण्यांचे निवेदन दिले.\nहेही वाचा : तो चिमणी बनून आगीवर नियंत्रण मिळवत राहिला\nयाबाबत माजी अ��दार पाटील म्हणाले, करमाळा तालुक्‍यातील शेलगाव (वा.) येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आपण आमदार असताना वारंवार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांच्याकडे मागणी केली आहे. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांची शेलगाव (वा.) या ठिकाणी जमीनही उपलब्ध आहे. तसेच जवळच उजनीचे पाणी उपलब्ध आहे. करमाळा मतदारसंघातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने कृषी महाविद्यालय होणे गरजेचे आहे. त्यामुळे नवनवीन संशोधन व शेतीचा विकास होण्यास मदत होणार आहे. या भागातील विद्यार्थ्यांना येथे कृषी शिक्षण घेता येणार आहे. शेलगाव येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कृषी महाविद्यालय व्हावे, असा प्रस्ताव शासन दरबारी दाखल केला असून यास मान्यता मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.\nहेही वाचा : उजनी धरणात गुदमरतोय माशांचा जीव\nनागपूर येथे हिवाळी आधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन करमाळा तालुक्‍याला कुकडीचे हक्काचे साडेपाच टीएमसी पाणी उजनीत देऊन ते उचल पाण्याच्या स्वरूपात मांगी तलावात व करमाळ्याच्या उत्तर भागाला मिळावे, मराठवाड्याला जाणाऱ्या बोगद्यातून तालुक्‍यातील शेतकऱ्यांना दोन टीएमसी पाणी मिळावे अशा मागण्या केल्या.\n- नारायण पाटील, माजी आमदार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआणि तो सासूरवाडीला पोहोचलाच नाही\nकसबा बीड (कोल्हापूर) ः शिरोली दुमाला-बीडशेड रोडवर दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अमोल बाळासाहेब घारे (वय 42, रा. कळंबा बापूरामनगर...\nऔरंगाबादमधून अशी पसरली मराठवाड्यात शिवसेना\nऔरंगाबाद : जनतेच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे, दंगलीत समोरासमोर उभे राहणारे, पोलिसांच्या काठ्या अंगावर झेलत हिंदूंचे रक्षण करणारे...\nVIDEO : महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा समृद्धी बोगदा पाहिला का\nनाशिक : नागपूर-मुंबई महानगरांना जोडणाऱ्या सुपरफास्ट समृद्धी महामार्गाच्या कामाचा वेगही सुपरफास्ट आहे. पिंप्री सद्रोद्दीन (नाशिक) ते वाशाळा (ठाणे...\n मुलीची आई शेतमळ्यात गेली...अन् नराधम पित्याने मात्र..\nनाशिक : स्वत:च्याच 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्यामुळे गर्भवती राहून बाळाला जन्म देणाऱ्या पोटच्या मुलीलाच कुमारी माता बनविणाऱ्या नराधम...\nPHOTO : असा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत नवा झेंडा\nमुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष कात टाकताना पाहायला मिळतोय. आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याचंच अवचित्य साधत राज...\nपत्नीच्या प्रसूतीचा दिवस अन्‌ पतीची अंत्ययात्रा\nजळगाव : शहरातील मासुमवाडी येथील कटलरी व्यावसायिक अल्ताफ मोहम्मद ताहेर शेख - मणियार (वय 32) व लहान भाऊ इक्‍बाल मोहम्मद ताहेर (वय 27) या दोघा भावंडांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/theft-incidence-were-reported-tulashibaug-market-area-pune-251608", "date_download": "2020-01-23T13:25:41Z", "digest": "sha1:AYNYVHNDCOYDOK56GZ2563R5R27CR64W", "length": 18123, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुणे : तरुणींनो, चोरांचा आहे तुमच्या पर्सवर डोळा; तुळशीबागेत चोरीच्या घटना! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nपुणे : तरुणींनो, चोरांचा आहे तुमच्या पर्सवर डोळा; तुळशीबागेत चोरीच्या घटना\nरविवार, 12 जानेवारी 2020\nविशेषतः शनिवारी आणि रविवारी महिलांची होणारी गर्दी लक्षात घेऊन चोरट्यांकडून महिलांना लक्ष्य केले जात आहे. शनिवारी भरदिवसा चोरीच्या तीन घटना घडल्या.\nपुणे : शहराच्या उपनगरांमध्ये जबरी चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना आता शहराच्या मध्यवस्तीमध्येही चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nमध्यवर्ती भागातील तुळशीबाग, बेलबाग परिसरामध्ये खरेदीसाठी येणाऱ्या महिलांच्या पर्समधील रोकड, मौल्यवान वस्तू भरदिवसा पळविण्याच्या तीन ते चार घटना शनिवारी (ता.11) घडल्या. बाजारपेठेत जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांची टोळी सक्रीय झालेली असतानाही पोलिस मात्र अजूनही शांत असल्याची सद्यस्थिती आहे.\n- धक्कादायक : बारावीच्या मुलाचं डेटिंग साईटवर अकाऊंट; दोन लाखांची फसवणूक\nयाप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. महिला, प्रवासी महिलांना लक्ष्य करुन चोरट्यांकडून जबरदस्तीने सोनसाखळी, मोबाईल व रोकड चोरण्याचे प्रकार घडतात. घटनेनंतर तत्काळ पळून जाता येईल, यादृष्टीने चोरट्यांकडून उपनगरांमध्ये चोरीचे प्रकार केले जातात. हेच लोण आता तुळशीबाग, बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता, महत्मा फुले मंडई, रविवार पेठ अशा वर्दळीच्या बाजारपेठेमध्ये पोचले आहे.\nविशेषतः शनिवारी आणि रविवारी महिलांची होणारी गर्दी लक्षात घेऊन चोरट्यांकडून महिलांना लक्ष्य केले जात आहे. शनिवारी भरदिवसा चोरीच्या तीन घटना घडल्या. विशेषतः दामिनी पथक, गस्तीवरील पोलिस असूनही त्यांच्याकडून चोरट्यांवर नियंत्रण ठेवता येत नसल्याची सद्यस्थिती आहे.\n- मराठी अभिनेत्रीनं केली शिवसेना नेत्यांकडं माफीची मागणी; पाहा व्हिडिओ\nशनिवारी मध्यवर्ती भागात घडलेल्या चोरीच्या घटना\n- दुपारी पावणे दोन : लातूर जिल्ह्यातील चिंचोली काजळे येथील 24 वर्षीय तरुणी शनिवारी दुपारी पावणे दोन वाजता बेलबाग चौकातील एका दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी आली होती. महिला मुळचंद दुकानासमोर आली, त्यावेळी चोरट्यांनी महिलेच्या सॅकमधील पर्स चोरुन नेली. त्यामध्ये सात हजार रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे होती.\n- दुपारी अडीच : आकुर्डीतील बिजलीनगर येथे राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीकडीलाही चोरट्यांनी हिसका दाखविला. तरुणी बेलबाग चौकामधील एका साडीच्या दुकानामध्ये साडी खरेदीसाठी आली होती. खरेदी झाल्यानंतर ती रस्ता ओलांडून जात असताना तेथील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी तरुणीकडील पिशवीतून दीड हजार रुपयाची रोकड आणि मोबाईल असा पाच हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.\n- 'त्याचा' जीव घेणाऱ्यांवर कारवाई करा; मागणीसाठी प्राणीप्रेमींचा मोर्चा\n- सायंकाळी सहा : वारजे माळवाडी येथे राहणारी 24 वर्षीय तरुणी खरेदीसाठी तुळशीबागेमध्ये आली होती. तुळशीबागेतील खरेदी उरकल्यानंतर त्या कुंटे चौकाकडे जाताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील सहाशे रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे असा ऐवज चोरुन नेला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बा���म्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेविखिंडीच्या श्रीकांतची कुस्तीत भरारी\nघरची परिस्थिती बेताची. वडील शेतकरी तरी देखील मुलाला पैलवान बनविण्याची इच्छा मनी. श्रीकांतला पैलवानकीचे धडे देण्यास सुरवात केली. भागात तालमीची सोय...\n'त्या' पालकांची होणार डीएनए चाचणी\nपुणे : पाषाण तलावाच्या परिसरात सापडलेल्या दोन नवजात अर्भकांच्या आई-वडिलांच्या 'डीएनए' तपासणीसाठी रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बुधवारी (ता.22)...\nपुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 'या' ठिकाणी मिळणार शिवभोजन; 26 जानेवारीपासून प्रारंभ\nपुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मिळून एकूण 11 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू होणार आहेत. पुणे शहरातील सात केंद्रांमधून एक हजार नागरिकांना, तर...\n'त्या' वक्तव्यावर ठाम : पृथ्वीराज चव्हाण\nपुणे : महाराष्ट्रात 2014 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेवर आलेले भाजप सरकार पाडण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम आहोत, असे माजी...\nअडचणींवर मात करून शेतकरीपुत्र झाला सीए\nपरंडा (जि. उस्मानाबाद) : उच्चशिक्षण घेत असताना प्रशासकीय अधिकारी होण्याची ओढ अंतर्मनात असेल तर, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घालता येते...\nमुख्याध्यापकांनो, आता शाळांत वाजवा तीन 'वॉटर बेल'\nपुणे : राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सूचना देण्यासाठी प्रत्येक शाळेत तीन 'वॉटर बेल' वाजविणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thatsit-news/how-to-exchange-your-business-card-1058925/", "date_download": "2020-01-23T13:36:50Z", "digest": "sha1:PUJQNPYRVIGPH73NJ46Q6YIN65RKHUYB", "length": 11700, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बिझनेस कार्ड देता-घेता.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून ��ासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nआपले बिझनेस कार्ड हे नुसतं आपलं व्यावसायिक ओळखपत्र नसून आपल्या व्यावसायिक प्रतिमेचा अंश असते. आपण हे कार्ड समोरच्या व्यक्तीला कसे पेश करतो, हेही तितकेच महत्त्वाचे\nआपले बिझनेस कार्ड हे नुसतं आपलं व्यावसायिक ओळखपत्र नसून आपल्या व्यावसायिक प्रतिमेचा अंश असते. आपण हे कार्ड समोरच्या व्यक्तीला कसे पेश करतो, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.\n* प्रत्येक व्यावसायिकाने तसेच कॉर्पोरेट वर्तुळात वावरणाऱ्या प्रत्येकाने नेहमी पुरेशी कार्ड्स जवळ बाळगावीत.\n* कोपऱ्यात चुरगळलेली, मळलेली, डाग पडलेली कार्ड्स कोणालाही देऊ नये. कार्डाची दुरवस्था होऊ नये यासाठी ‘कार्ड वॉलट’ चा वापर करावा.\n* कंपनी लोगो अथवा आपले नाव झाकले जाणार नाही अशा रीतीने कार्ड हातात धरावे.\n* समोरच्या व्यक्तीला वाचता येईल अशा तऱ्हेने आपले बिझनेस कार्ड पेश करावे.\nकार्ड स्वीकारायचीही विशिष्ट पद्धत असते. समोरची व्यक्ती ज्या पद्धतीने तुम्हाला कार्ड देऊ करेल, तशा रीतीने तुम्ही ते स्वीकारायला हवे. उदाहरणार्थ..\n* पूर्वेकडच्या देशांमध्ये बिझनेस कार्ड दोन्ही हातात धरून अगदी मौल्यवान वस्तू अर्पण केल्यासारखी दिली जातात. घेणाऱ्यानेही तशाच भावनेने ही बिझनेस कार्ड्स स्वीकारायला हवीत.\n* एखाद्या परिषदेत, मोठय़ाला मीटिंगमध्ये खूप सारी बिझनेस कार्ड्स दिली-घेतली जातात. अशा वेळी आपल्या समोरच्या व्यक्ती ज्या क्रमाने बसल्या असतील त्याच क्रमाने त्यांची कार्ड्स आपल्या समोर मांडावीत. असे केल्याने चेहऱ्यांची आणि नावांची जुळवाजुळव करणे सोपे होते.\n* आपल्याला समोरच्या व्यक्तीने कार्ड दिल्यानंतर ते वाचूनच आत ठेवावे. न वाचता बॅगेत कोंबण्याची अथवा टेबलावर ठेवण्याची घाई करू नये अथवा त्या कार्डावर देणाऱ्या व्यक्तीसमोर तरी काहीबाही लिहू नये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 विज्ञान @ २०१४\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/1/21/drama-school.aspx", "date_download": "2020-01-23T15:01:25Z", "digest": "sha1:FBFAW6QHONN5SCRQERNSE6GLY6CL46QM", "length": 7387, "nlines": 49, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "शालेय स्तरावर नाट्यसंस्कार", "raw_content": "\n‘पुरुषोत्तम’ च्या धर्तीवर प्राथमिक शाळांच्या गटासाठी नाट्यस्पर्धेच्या आयोजनात उडी घेतली आहे. प्रकाश पारखी यांच्या नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे गेली २५ वर्षे आयोजित होत असलेल्या भालबा केळकर करंडक हि स्पर्धा यक वर्षीपासून ‘नाट्यसंस्कार’ च्या सहकार्याने महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित करत आहे.\nमहाराष्ट्रीय कलोपासक गेले ५० वर्ष आयोजित करत असलेली पुरुषोत्तम करंडक हि एकांकिका स्पर्धा महाराष्ट्राच्या मानाच्या स्पर्धेपैकी एक आहे. महाराष्ट्रातील नाट्य, चित्रपट सृष्टीतील अनेक लेखक- दिग्दर्शक – अभिनेते व तंत्रज्ञ यांच्या कलाकाकीर्दीची सुरुवात पुरूषोत्तमच्याच रंगमंचावरून झाली आहे. वैविध्यपूर्ण विषयाची हाताळणी, वेगळे दिग्दर्शकीय प्रयोग, उत्कट अभिनय या मंचावर सादर झाले. परंतु, गेले काही वर्षे या स्पर्धेचे परीक्षण करणाऱ्या कालासृष्टीतील दिग्गजांनी यक सादरीकरणात येणारा तोचतोचपणा, विषयांच्या हाताळणीतले अपरिपक्क्वता व केवळ पारीतोषिकासाठी गिमिक्स चा वापर याबद्दल आयोजकांनी व स्पर्धकांनी विचार कारावा असे सुचविले होते.\nस्पर्धेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात यासाठीच आयोजाकांनी सतीश आळेकारांसारख्या जेष्ठ लेखक व दिग्दर्शकांचे मार्गदर्शन लाभणारी कार्यशाळा आयोजित केली होती. आणखीनही काही स्पर्धक विद्यार्थी कलाकारांसाठी महाराष्ट्रीय कलोपासक गेले तीन / चार वर्षे सातत्याने करत आहे. याविषयी महाराष्ट्रीय काळातच नाटिकांचा विचार करतात. एक सांघिक कलाकृती म्हणून नाटीकेची तयारी करत असताना विद्यार्थिनी उच्या मुलाशी जाऊन विचार करणे आवश्यक आहे. या दृष्टीने केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडून अशी अपेक्षा न करता त्याही आधी शालेय वयात सहजपणे त्यांच्यावर नाट्यविषयक तंत्राचे अभिनयाचे संस्कार झाले तर पुढ्च्या काळात पुरूषोत्तम किव्हा अन्य कोणत्याही स्पर्धेसाठी येणाऱ्या कलाकाराची नाट्यविषयक जाणीव अधिक समृद्ध झालेली असेल. कदाचित नाट्य वा चित्रपट करिअर म्हणून विचार करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणालाही याचा उपयोग चांगला होईल.\nम्हणूनच महाराराष्ट्रीय कालोपासकने यावर्षीपासून ‘पुरूषोत्तम’ च्या धर्तीवर प्राथमिक शाळांच्या गटासाठी नट्यास्पर्धेच्या आयोजनात उडी घेतली आहे. प्रकाश पारखी यांच्या नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे गेली २५ वर्षे आयोजित होत असलेल्या भालबा केळकर करंडक स्पर्धा ह्या वर्षी पासून ‘नाट्यसंस्कार’ च्या सहकार्याने महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित करत आहे. यक वर्षी तब्बल ३८ संघांनी यात सहभाग घेतला आहे. उक सहभागी संघाच्या मार्गदर्शक शिक्षकांसाठी लेखन- दिग्दर्शन कार्यशाळा गेण्यात आली. यात जेष्ठ रंगकर्मी प्रसाद वनारसी यांनी मार्गदर्शन केले..\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/tag/world-cup", "date_download": "2020-01-23T15:39:41Z", "digest": "sha1:YP7W42UJJPVNJWDGGCZLCEJFAWQWPXFA", "length": 5465, "nlines": 77, "source_domain": "hwmarathi.in", "title": "World Cup – HW Marathi", "raw_content": "\nपाकिस्तानसोबत न खेळून २ गुण देण्यापेक्षा मैदानात त्यांचा पराभव करा \nमुंबई | काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्‍या दहशतवादी हल्ल्यापासून देशभरात पाकिस्‍तान विरोधात निषेध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकविरुद्ध खेळू नये असे भारतीय...\nfeaturedIndiaPakistanPakistan attackSachin TendulkarWorld Cupपाकिस्तानपाकिस्तान हल्लाभारतवर्ल्ड कपसचिन तेंडुलकर\nविश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराला सुरुवात\nमॉस्को | आज गुरुवारी होणाऱ्या सौदी अरब विरुद्ध रशिया या सामन्याद्वारे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. महिनाभर रंगणा-या या सामन्यांमध्ये तब्बल ३२ संघ एकमेकांविरुद्ध भिडतील....\nरंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही \nसीएए-एनआरसीला राज ठाकरेंचे पूर्ण समर्थन, लवकरच अमित शहांना भेटणार\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nरंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही \nसीएए-एनआरसीला राज ठाकरेंचे पूर्ण समर्थन, लवकरच अमित शहांना भेटणार\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda.php?from=fr", "date_download": "2020-01-23T15:16:45Z", "digest": "sha1:NMMILJNLUPEREWGZKY7WTP57AB56RWFH", "length": 9664, "nlines": 26, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड शोधा", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघ��नाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\n10 सर्वाधिक शोध घेतले गेलेले देश वा देश कोड:\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षे��्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी केमन द्वीपसमूह या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 001345.8765.123456 असा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/akhil-bharatiya-marathi-sahitya-sammelan-osmanabad-news-na-dho-mahanor-250692", "date_download": "2020-01-23T13:33:52Z", "digest": "sha1:EYIYQLBG3KTRVETROEAH5JA57YSWUHG2", "length": 16226, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "संमेलनाला जाऊ नका : ना. धों. महानोर यांना ब्राह्मण महासंघाचा फोन | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nसंमेलनाला जाऊ नका : ना. धों. महानोर यांना ब्राह्मण महासंघाचा फोन\nगुरुवार, 9 जानेवारी 2020\nसंमेलनाध्यक्ष म्हणून फादर दिब्रिटो यांना आमचा विरोध आहे. महानोर यांनी या संमेलनाला अनुपस्थित रहावे, असे आवाहनही या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सोशल मीडियाद्वारे केले जात आहे.\nऔरंगाबाद : उस्मानाबाद येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक, प्रख्यात कवी, पद्मश्री ना. धों. महानोर यांना \"साहित्य संमेलनाला जाऊ नका' असे फोन येत आहेत. वेगवेगळे लोक दररोज फोन करून संमेलनाला न जाण्याच्या सूचना करत आहेत.\nख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो अध्यक्ष असलेल्या संमेलनाचे तुम्ही उद्घाटक होऊ नका, असे सांगणारे फोन सातत्याने येत असल्याचे ना. धों. महानोर यांचे नातू शशिकांत महानोर यांनी \"सकाळ'शी बोलताना सांगितले. मात्र, असे फोन आले तरीही आपण उद्घाटक म्हणून संमेलनाला नक्कीच उपस्थित राहणार असल्याचे महानोर यांनी म्हटले आहे.\nवाचा - भालचंद्र नेमाडे यांना का दिले निमंत्रण\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन महानोर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 10) उस्मानाबाद येथे होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्याचे जाहीर होताच मोठा वाद उफाळून आला होता.\nया संमेलनाचे उद्घाटक असलेल्या महानोर यांनी संमेलनास उपस्थित राहू नये, अशा आशयाचे पत्र अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने त्यांना पाठवले होते. या महासंघाचेच अध्यक्ष आनंद दवे यांनी फोन करून संमेलनाला जाऊ नका, असे महानोर यांना सांगितले होते. मात्र, तरीही ते जाणार आहेत, असेही शशिकांत महानोर म्हणाले.\nहेही वाचा - फादर फ्रान्सिस दिब्रिटो काय म्हणतात\nसंमेलनाध्यक्ष म्हणून फादर दिब्रिटो यांना आमचा विरोध आहे. महानोर यांनी या संमेलनाला अनुपस्थित रहावे, असे आवाहनही या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सोशल मीडियाद्वारे केले जात आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी महानोर यांना फोन केला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nवावर है तो पॉवर है... \"त्यांना' कांद्याने केले मालामाल\nराशीन : शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी मुलीही देत नाही. वारंवार पडणारा दुष्काळ, बाजारात पिकांची होणारी पडझड या बाबींमुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली...\n'अबराम कडून काय शिकलास' रितेशच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला...\nमुंबई : बॉलिवूडमध्ये सतत काहीतरी घडत असतं. सर्व कलाकार हे सोशल मीडियावर अॅक्टीव असतात आणि या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. कधी सोशल...\nहे अति झालं... कुणी आवरा साईबाबांना ट्रोल करणाऱ्यांना\nनगर : परभणी जिल्ह्यातील पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यापासून साईभक्तांमध्ये संभ्रमावस्था झाली...\n मध्यरात्री विकी आणि कॅटरीना एकत्र स्पॉट झाले\nमुंबई : बॉलिवूडमध्ये नेहमीच काहीतरी घडत असतं. बॉलिवूड हे खूप हॅपनिंग आहे आणि त्यामुळे मनोरंजनापलिकडेही इथे काहीनाकाही होत असतं. दीपिका-रणवीर, अनुष्का...\n 'या' तालुक्‍यात वर्षभरात ४०० घटस्फोट\nनाशिक : विवाहप्रसंगी सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका घेणाऱ्या दांपत्यांमध्ये खटके उडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून तुटेपर्यंत ताणले जात आहे...\n फेसबुकवर महिला डॉक्टरची ओळख वेगळीच..अन् सत्यात मात्र...\nनाशिक : बनावट जाहिरातीकडून लोकांची फसवणूक व्हावी या हेतूने संशयित डॉ. जोशी हिने तिच्या सोशल मीडियाच्या स्टेटसला जाहिरात ठेवली. संबंधित नावाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/taxi-and-rikshaw-drivers-to-oppose-online-cng-booking-31009", "date_download": "2020-01-23T15:07:12Z", "digest": "sha1:TP5YDRGJECPZZKHLTG3ICIVHSNVII2TF", "length": 7311, "nlines": 103, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "ऑनलाइन सीएनजी बुकिंगला टॅक्सी, रिक्षाचालकांचा विरोध", "raw_content": "\nऑनलाइन सीएनजी बुकिंगला टॅक्सी, रिक्षाचालकांचा विरोध\nऑनलाइन सीएनजी बुकिंगला टॅक्सी, रिक्षाचालकांचा विरोध\nअाॅनलाइन बुकिंगविरोधात टॅक्सी चालक १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता बांद्रा - कुर्ला काॅम्पलेक्समधील महानगर गॅस लि. च्या कार्यालयासमोर अांदोलन करणार अाहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमहानगर गॅस लिमिटेडने सीएनजी बुकिंगसाठी अाॅनलाइन सुविधा सुरू केली अाहे. याअंतर्गत अाता रिक्षा, टॅक्सी अाणि इतर वाहनधारकांना सीएनजी भरण्यासाठी अाॅनलाइन बुकिंग करता येणार अाहे. मात्र, अाॅनलाइन बुकिंगला टॅक्सी चालकांच्या संघटनेने विरोध केला अाहे. बहुतांशी रिक्षा अाणि टॅक्सी चालकांकडे स्मार्टफोन नाहीत. त्यामुळे अाॅनलाइन बुकिंग कसं करतात याची त्यांना माहिती नाही, असं संघटनेचं म्हणणं अाहे.\nअाॅनलाइन बुकिंगविरोधात टॅक्सी चालक १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता बांद्रा - कुर्ला काॅम्पलेक्समधील महानगर गॅस लि. च्या कार्यालयासमोर अांदोलन करणार अाहेत. रिक्षाचालकही या अांदोलनात सहभागी होणार अाहेत.\nसंघटनेचे महासचिव व ए.एल. क्वाड्रोस यांनी याबाबत म्हटलं की, अाॅनलाइन सीएनजी बुकिंगचा निर्णय चुकीचा अाहे. यामुळे टॅक्सी अाणि रिक्षाचालकांचा सीएनजी भरण्यासाठी अधिक वेळ वाया जाणार अाहे. शहरात ३ लाखांपेक्षा अधिक सीएनजी ग्राहक अाहेत. त्यांच्यासाठी फक्त १३५ सीएनजी पंप अाहेत. त्यामुळे सीएनजी भरण्यासाठी ३ तासापेक्षा अधिक वेळ लागेल.\nएसटीतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग सुकर; लिपिक-टंकलेखक संवर्गात २५ टक्के आरक्षण\nऑनलाइन सीएनजी बुकिंगटॅक्सीरिक्षाचालकविरोधमहानगर गॅस लिमिटेडस्मार्टफोन\nमुंबईच्या झेन सदावर्तेला राष्ट्रीय बाल शौर्य प���रस्कार\nफास्टॅगच्या अंमलबजावणीला अद्याप मुहूर्त नाहीच\nवांद्रे किल्ल्याची दुरवस्था, पालिका करणार सुशोभीकरण\nविक्रोळीत अवैध बांधकाम जमीनदोस्त\nमुंबई महानगर पालिकेत ८७४ जागांसाठी भरती\nमहापालिकेच्या अर्थसंकल्पातील 'इतका' भाग बेस्टसाठी खर्च\nभारत बंद; २५ कोटी कामगार देशव्यापी संपावर\nक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी दुचाकीवरून नेल्यास होणार कारवाई\nशिपाई चालक पदासाठी भरती, भरणार १०१९ जागा\nबीएमसीत इंजिनीअरची 'इतकी' पदं भरणार\nदिवाळीनिमित्त खासगी वाहतूकदारांच्या तिकीट दरात वाढ\nमुंबईतील वाहनांच्या संख्येत 'इतकी' वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://blog.suhasjyotish.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-01-23T13:43:33Z", "digest": "sha1:LMMRMG7VK6OE6PLAH75TSQLA3WGTNJD2", "length": 104293, "nlines": 900, "source_domain": "blog.suhasjyotish.com", "title": "श्रीकृष्णाचे भविष्य ! – Suhas Gokhale", "raw_content": "\nहा एक काल्पनिक किस्सा आहे, भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा माझ्या नित्यपूजेत असते, या लेखाद्वारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतु नाही.\nफार पूर्वी एका ज्योतिषीबुवांकडून मी हा किस्सा ऐकला होता. नुकतेच एका जातकाला ग्रह-तारे , त्यांचा अन्वयार्थ कसा लावला जातो याबद्द्ल सांगत असताना अचानक मला या किश्श्याची आठवण आली. …\nश्रीकृष्ण आपल्या बाललीलांनी आख्ख्या गोकुळाला वेड लावून राहीले होते . एका अवतारी बालक म्हणून बाळकृष्णाची कीर्ती सर्वदूर पसरु लागली होती, ती एका प्रकांड पंडीत ज्योतिषाच्या कानावर पडली, ज्योतिषी महाराजांचे कुतूहल जागृत झाले , एकदा गोकुळाला भेट देऊन या बालकाला पाहावयाचे , जमल्यास त्याच्या पत्रिकेचा अभ्यास करायचे असे ठरवून , तो गोकुळात दाखल झाला , गोकुळात आल्या बरोबर त्याने तडक नंदाचा राजवाडाच गाठला.\nरीती प्रमाणे महाराज नंदांनी त्याचे आगतस्वागत केले. जोतिषाने स्वत:ची ओळख करुन दिली आणि श्रीकृष्णाची जन्मपत्रिका बघायला मागीतली. महाराज नंदांना देखिल एव्हढे मोठे प्रख्यात ज्योतिषी आपणहून दारात येऊन आपल्या बाळकृष्णाचे भविष्य पाहणार आहेत हे पाहुन आनंद झाला. त्यांनी श्रीकृष्णाची जन्मपत्रिका त्यांच्या समोर ठेवली.\nज्योतिषाने बराच वेळ त्या पत्रिकेचा अभ्यास केला, पण जसेजसे ज्योतिषीबुवा त्या पत्रिकेचा अभ्यास करायला लागले तसे तसे त्याच्या चेह���्‍यावरचे भाव झरझरा पालटायला लागले, त्यांच्या कपाळावरच्या आठ्या वाढू लागल्या, त्याच्या चेहर्‍यावरचे हे गंभीर भाव पाहून महाराज नंदांच्याही काळजाचा ठोका चुकला..\n“गुरुवर्य, सर्व ठीक तर आहे ना..”\nत्यावर त्या ज्योतिषाने श्रीकृष्णाची पत्रिका एखादे झुरळ झटकावे तशी दूर लोटली , पंचाग बाजूला केले, एक दीर्घ उसासा टाकून ज्योतिषीबुवा बोलते झाले …\n“नंद महाराज, मला जे दिसते ते मी प्रामाणीकपणे सांगतो, राग मानु नका, पण खरे काय ते मला सांगीतलेच पाहिजे, तेव्हा मन घट्ट करून मी काय सांगतो ते ऐका.”\n“या बालकाच्या दिसण्यावर , बाळलीलांवर जाऊ नका, या गोंडस, निरागस चेहेर्‍यामागे एक महाभयंकर रूप आहे. हे बालक अत्यंत अशुभ, अपशकुनी आहे, हा तुमचा कुलदिपक नाही तर कुलबुडव्या ठरणार आहे. असले पापी, अधम बालक तुमच्या पोटी जन्माला यावे हे तुमचे मोठे दुर्दैवच म्हणायचे.”\n“हे बालक जन्माला येतानाच महा भयंकर संकट घेऊन आलेले आहे, नैसर्गिक आपत्ती म्हणु नका की अमानवी ताकदींनी घातलेले थैमान, तुम्ही कधी बघितला नसेल, ऐकला नसेल असा प्रचंड महाभयंकर सर्प तुमच्या यमुनेत डोहात येऊन सार्‍या गोकुळावर दहशत बसवेल, ढगफुटी होउून महाजलप्रलय येईल, सगळ्या गोकुळाची धूळदाण करण्याच्या हेतुने महासंहारक वादळे, वावटळी येतील, १०० वर्षे ताठ मानेने उभे असलेले महाकाय वृक्ष क्षणार्धात उन्मळून पडतील, विचित्र, हिडीस, अक्राळविक्राळ पिशाच्चें गावात थैमान घालतील. माझ्या बोलण्यावर जाऊ नका, आपल्याला एव्हाना असे अनुभव यायला सुरवात देखील झाली असेल.”\n“या बालकाची कोणतीच लक्षणें ठीक दिसत नाहीत, सतत हुडपणा करेल, विद्याभ्यास करणार नाही, गुरूजनांना त्रास देईल, बरोबरच्या विद्यार्थांना शिकू देणार नाही, सतत मित्रांचे टोळके जमा करुन गावभर उंडारत फिरुन सगळया गावाला त्राही भगवान करून सोडेल, याच्या बद्दल तक्रार येणार नाही असा दिवस जाणार नाही.”\n“उनाडक्या आणि चोर्‍यामार्‍या करण्यात तर याचा हात कोणी धरणार नाही. भुरटया चोर्‍यांपासुन ते मोठया मोठया मौल्यवान वस्तुं पर्यंत हा सतत चोर्‍या करत राहील, लहान वयातच नव्हे तर अगदी मोठेपणीही सतत याच्या वर चोरीचे आळ येत राहणार\n“बायकांचा जरा जास्तच नाद म्हणा किंवा काय , पण सतत बायकांच्या गराडयात राहणार हा, प्रेमप्रकरणेंही होतील, लहान म्हणू नका, मोठी म्हणू नका, लग्न झाले���ी म्हणू नका, बायकांना कसली भुरळ पाडणार आहे हा , कोण जाणे\n“तसे पाहिले तर एक महापुरूष होण्याचे योग आहेत याच्या पत्रिकेत पण हा शेवटी करंटाच निघणार. राजमहाल, दासदासी सगळे वैभव याला मिळेल पण ते त्याने स्वत: मिळवलेले नसेल, म्हणुनच याला कोणी राजा म्हणणार नाही, याचा कधी राज्याभिषेक होणार नाही की सम्राट्पद मिळणार नाही, हा कायमच दुय्यम स्थानी असेल.”\n“सर्व वैभव मिळेल याला पण लक्षणे भिकार्‍याची हो, हा दुसर्‍यांच्या घरची हलकी कामें करत फिरेल, कपाळकरंटेपणा म्हणतात ते ह्यालाच.”\n“खोटे बोलणे, लावालाव्या करणे हे तर ह्याच्या डाव्या हातचे काम देवाने उत्तम बुध्दिमत्ता दिलीय पण हा त्याचा उपयोग उलटाच करेल, भांडणे मिटण्या ऐवजी ती वाढतील कशी हेच तो बघेल, दोघांच्या भांडणात शिष्टाई करायला म्हणुन जाईल आणि एका भीषण महायुध्दाची ठिणगी पाडुन येईल देवाने उत्तम बुध्दिमत्ता दिलीय पण हा त्याचा उपयोग उलटाच करेल, भांडणे मिटण्या ऐवजी ती वाढतील कशी हेच तो बघेल, दोघांच्या भांडणात शिष्टाई करायला म्हणुन जाईल आणि एका भीषण महायुध्दाची ठिणगी पाडुन येईल वर शेवटी ते महायुध्द मोठया चवीने बघुन ‘मी नाही काही केले ’ म्हणत नामानिराळा होईल.“\n“खरे तर यादवां सारख्या महापराक्रमी कुळातला जन्म याचा , पण त्या कुळाला हा काळिमा फासणार , हा पळपुटा निघणार, आयुष्यात एक युध्द सरळ लढाई करुन जिंकु शकणार नाही, हा सतत दुसर्‍याचा हातुन साप मारायचा प्रयत्न करणार, लढाईची वेळ आली की हा एकतर पळून जाईल किंवा दुसर्‍या कोणाच्या मागे लपून बसेल अगदी वेळ पडली तर आपल्या बायकोच्या पदराआड लपायला देखील कमी करणार नाही. शेवटी ‘पळपुटा’ हा शिक्का कायमचा कपाळीला मिरवावा लागणार याला.”\n“हा लग्नें तर अनेक करेल, अधिकृत अशा आठ बायकां असतील पण अशीच लावलेली लग्ने हजारो असतील, जगाच्या इतिहासात एवढी लग्नें कोणी करणार नाही, शेवटी एव्हढी लग्नें करूनही डोळया देखत निर्वंश झालेला बघायचेच ह्याच्या नशिबात आहे.”\n“तसा आहे हा दिसायला देखणा, रुबाबदार आणि त्यात बोलणे मधाळ, लोक ह्याला भुलणार , ह्याच्या भजनी लागणार, कुळाचा, जमातीचा , देशाचा भाग्यविधाता, तारणहार म्हणुन ह्याच्या कडे बघणार पण ह्याला त्याचे काहीच नाही. आपल्या डोळ्यां समोर कुळाचा क्षय होताना पाहुन सुद्धा हा काहीही करणार नाही. “\n“हा, केव्हा तरी याला थोडी सुबुद्धी सुचेल आणि अंगच्या बुद्धीमत्तेचा वापर करुन एखादा ग्रंथ लिहेल, नाही असे नाही, तसे योग आहेत याच्या पत्रिकेत आणि ते भांडवल पुरेल त्याला आयुष्यभर , पण ते तेव्हढेच हो, बाकीच्याचे काय \n“नंद महाराज , हे असे सगळे सांगायला माझीही जीभ रेटत नाही, पण कितीही कटू असले तरी हे सत्य आहे. याच्या पत्रिकेतले ग्रहमानच तसे आहे त्याला मी तरी काय करणार. उगाच आपल्याला खुष करण्यासाठी काही खोटेनाटे सांगणे म्हणजे शास्त्राशी प्रतारणा करण्या सारखे आहे.”\n“माझा आपल्याला एकच सल्ला आहे, नव्हे कळकळची विनंती आहे, या बालकाचा शक्य जितक्या लौकरात लौकर त्याग करा , याला जलाशयात जलसमाधी दया किंवा जंगलात कोल्हया, गिधाडांच्या स्वाधीन करा, काहीही करा पण हे बालक तुमच्या पासुन दुर लोटा. त्यातच तुमचे व तुमच्या यादव कुलाचे हित आहे.”\nआता कोणीही म्हणेल काय हा भंपक ज्योतिषी असले कसले चुकीचे भविष्य सांगीतले , नशीब याच्या ह्या असल्या भविष्यवाणी वर विश्वास ठेवून नंदामहाराजांनी श्रीकृष्णाला जलसमाधी दिली नाही कि जंगलात कोल्हया, गिधाडांच्या स्वाधीन केले नाही\nपण तसे पाहीले तर तो ज्योतिषी कमालीचा निष्णात , तज्ञ ज्योतिषी होता हेच यातून सिद्ध होते आहे \nत्या ज्योतिषाने सांगीतलेले एकूणएक भविष्य तंतोतंत खरे ठरले आहे हे मान्यच करावे लागेल \n“हे बालक जन्माला येतानाच महा भयंकर संकट घेऊन आलेले आहे, नैसर्गिक आपत्ती म्हणु नका की अमानवी ताकदींनी घातलेले थैमान, तुम्ही कधी बघितला नसेल, ऐकला नसेल असा प्रचंड महाभयंकर सर्प तुमच्या यमुनेत डोहात येऊन सार्‍या गोकुळावर दहशत बसवेल, ढगफुटी होउून महाजलप्रलय येईल, सगळ्या गोकुळाची धूळदाण करण्याच्या हेतुने महासंहारक वादळे, वावटळी येतील, १०० वर्षे ताठ मानेने उभे असलेले महाकाय वृक्ष क्षणार्धात उन्मळून पडतील, विचित्र, हिडीस, अक्राळविक्राळ पिशाच्चें गावात थैमान घालतील. माझ्या बोलण्यावर जाऊ नका, आपल्याला एव्हाना असे अनुभव यायला सुरवात देखील झाली असेल.”\nकालीयासर्प , पुतनामावशी, तृणावर्त असूर, गोवर्धन उत्सवाच्या वेळी ढगफुटी होऊन आलेला महाप्रलय.\n“या बालकाची कोणतीच लक्षणें ठीक दिसत नाहीत, सतत हुडपणा करेल, विद्याभ्यास करणार नाही, गुरूजनांना त्रास देईल, बरोबरच्या विद्यार्थांना शिकू देणार नाही, सतत मित्रांचे टोळके जमा करुन गावभर उंडारत फिरुन सगळया गावाला\nत्राही भगवान करून सोडेल, याच्या बद्दल तक्रार येणार नाही असा दिवस जाणार नाही.”\nश्रीकृष्णाच्या लहानपणीच्या लीला बघितल्या तर वर्तवलेले भविष्य चुकीचे असे कोणीच म्हणू शकणार नाही. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात पेंद्याच्या साथीने श्रीकृष्णाने बराच व्रात्यपणा केल्याची वर्णने पुराणांत आहेत. मथुरेच्या बाजाराला जाणार्‍या गोपींची वाट अडवणे, त्यांची दुधा-दह्याची मटकी फोडणे आणि त्याबद्दल यशोदे कडे तक्रारी येणे ही तर रोजचीच बाब होती ना\n“उनाडक्या आणि चोर्‍यामार्‍या करण्यात तर याचा हात कोणी धरणार नाही. भुरटया चोर्‍यांपासुन ते मोठया मोठया मौल्यवान वस्तुं पर्यंत हा सतत चोर्‍या करत राहील, लहान वयातच नव्हे तर अगदी मोठेपणी ही सतत याच्या वर चोरीचे आळ येत राहणार\nमाखनचोर नंदकिशोर असे का बरे म्हणले जाते पुढे जाऊन ‘रोज सोने निर्माण करणार्‍या’ स्वयंतक मण्याची चोरी केल्याचा आरोप श्रीकृष्णावर झाला होताच ना\nस्वयंतक मणी राजा सत्यजीत कडे होता, कृष्णाने त्याला सल्ला दिला तो स्वयंतक मणी सुरक्षित राहण्यासाठी महाराज उग्रसेना कडे देण्यात यावा, सत्यजीत चा भाऊ प्रसेन तो मणी घेऊन निघाला पण वाटेत शिकारीच्या नादात असताना एका सिंहाने हल्ला करुन प्रसेनला ठार केले , मणी त्या जंगलात हरवला आणि तो जांबुवंताला सापडला.\nइकडे मणी काही उग्रसेना कडे पोहोचला नाही, सत्यजीतला वाटले श्रीकृष्णाने काहीतरी डाव करुन मणी गायब केला, तो सतत श्रीकृष्णावर मणी चोरल्याचा आरोप करत राहीला, त्याला कंटाळून शेवटी श्रीकृष्णाने मण्याचा शोध घ्यायचा ठरवून प्रसेन ज्या मार्गाने गेला होता तो सगळा भाग पिंजून काढला, तेव्हा कळले की मणी जांबुवंता कडे आहे . पण जांबुवंत कसला खट , तो मणी परत करायला तयार होईना , मग श्रीकृष्ण – जांबुवंत युद्ध झाले. युद्ध २८ दिवस चालले , शेवटी मांडवली झाली\nजांबुवंताच्या मुलीशी जांबुवंतीशी श्रीकृष्णाचा विवाह, मणी सत्यजीत कडे वापस, सत्यजीत खुष आणि त्या आनंदा प्रित्यर्थ सत्यजीतच्या मुलीशी म्हणजेच सत्यभामेशी श्रीकृष्णाचा विवाह , विवाहात आहेर म्हणून मणी परत श्रीकृष्णा कडे हाय काय आन नाय काय \n“बायकांचा जरा जास्तच नाद म्हणा किंवा काय , पण सतत बायकांच्या गराडयात राहणार हा, प्रेमप्रकरणेंही होतील, लहान म्हणू नका, मोठी म्हणू नका, लग्न झालेली म्हणू नका, बायकांना ���सली भुरळ पाडणार आहे हा , कोण जाणे\nरासक्रिडा प्रकरण काय होते गोपींची छेड कोण काढत होते गोपींची छेड कोण काढत होते राधा तर चक्क विवाहीत होती \n“तसे पाहिले तर एक महापुरूष होण्याचे योग आहेत याच्या पत्रिकेत पण हा शेवटी करंटाच निघणार. राजमहाल, दासदासी सगळे वैभव याला मिळेल पण ते त्याने स्वत: मिळवलेले नसेल, म्हणुनच याला कोणी राजा म्हणणार नाही, याचा कधी राज्याभिषेक होणार नाही की सम्राट्पद मिळणार नाही, हा कायमच दुय्यम स्थानी असेल.”\nश्रीकृष्णाला कधीच राजेपद, सम्राट्पद मिळाले नाही, तसे पाहीले तर यादव कुलातल्या कोणालाच सम्राट होता आले नाही. त्याकाळचे सम्राट्पद होते मगध नरेश जरासंधाकडे बलराम मोठा भाऊ असल्याने श्रीकृष्णाला बर्‍याच बाबतीत दुय्यम भूमिका स्विकारावी लागली होती.\n“सर्व वैभव मिळेल याला पण लक्षणे भिकार्‍याची हो, हा दुसर्‍यांच्या घरची हलकी कामें करत फिरेल, कपाळकरंटेपणा म्हणतात ते ह्यालाच.”\nपांडवांच्या राजसूय यज्ञाच्या सांगता समारंभाच्या जेवणावळीची उष्टी – खरकटी , अर्जुनाच्या रथाचे सारथ्य, अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांचा खरारा; श्रीकृष्णाने अक्षरश: हे सगळे केले आहे.\n“खोटे बोलणे, लावालाव्या करणे हे तर ह्याच्या डाव्या हातचे काम देवाने उत्तम बुध्दिमत्ता दिलीय पण हा त्याचा उपयोग उलटाच करेल, भांडणे मिटण्या ऐवजी ती वाढतील कशी हेच तो बघेल, दोघांच्या भांडणात शिष्टाई करायला म्हणुन जाईल आणि एका भीषण महायुध्दाची ठिणगी पाडुन येईल वर शेवटी ते महायुध्द मोठया चवीने बघुन ‘मी नाही काही केले ’ म्हणुन नामानिराळा होईल. “\nश्रीकृष्ण शिष्टाई अयशस्वी ठरली. महाभारत युद्धात सगळी यादवसेना , सात्यकीच्या नेतृत्वाखाली लढत होती, श्रीकृष्ण मात्र स्वत: न लढता अर्जुनाचा रथ हाकीत होता.\n“खरेतर यादवां सारख्या महापराक्रमी कुळातला जन्म याचा , त्या कुळाला हा काळिमा फासणार , हा पळपुटा निघणार, आयुष्यात एक युध्द सरळ लढाई करुन जिंकु शकणार नाही, हा सतत दुसर्‍याचा हातुन साप मारायचा प्रयत्न करणार, लढाईची वेळ आली की हा एकतर पळून जाईल किंवा दुसर्‍या कोणाच्या मागे लपून बसेल अगदी वेळ पडली तर आपल्या बायकोच्या पदराआड लपायला देखील कमी करणार नाही. शेवटी ‘पळपुटा’ हा शिक्का कपाळीला कायमचा मिरवावा लागणार.”\n सम्राट जरासंधाने असंख्य वेळा गोकुळ आणि जवळच्या प्रदेशांवर स्��ार्‍या केल्या, त्रास दिला पण त्याचे पारिपत्य श्रीकृष्णाला करता आले नाही की आपले चातुर्य वापरुन जरासंधाशी तह करता आला नाही. शेवटी जरासंधाच्या स्वार्‍यांना कंटाळून राजधानीच पार दूर गुजराथेत द्वारकेला हलवण्याची वेळ आली जरासंधाला शेवटी भीमाने मारले तेव्हा मात्र युद्ध कसे करावे , जरासंधाला कसे मारावे हा सल्ला द्यायला श्रीकृष्ण तिथे उपस्थित जरासंधाला शेवटी भीमाने मारले तेव्हा मात्र युद्ध कसे करावे , जरासंधाला कसे मारावे हा सल्ला द्यायला श्रीकृष्ण तिथे उपस्थित श्रीकृष्ण – कालयवन लढाई हाता बाहेर गेली, पळापळ झाली , शेवटी मुचकुंदाच्या हस्ते कालयवनाला संपवण्यात आले. नरकासुरावर केलेल्या स्वारीच्या वेळी, नरकासुराचा वध श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामेने केला.\n“तसा आहे हा दिसायला देखणा, रुबाबदार आणि त्यात बोलणे मधाळ, लोक त्याला भुलणार , ह्याच्या भजनी लागणार, कुळाचा, जमातीचा , देशाचा भाग्यविधाता, तारणहार म्हणुन ह्याच्या कडे बघणार पण ह्याला त्याचे काहीच नाही, आपल्या डोळ्यां समोर कुळाचा क्षय होताना पाहुन सुद्धा हा काहीही करणार नाही “\n यादवकुलातील हे सर्व खंदे वीर दारुच्या नशेत असताना थट्टा मस्करीला भलतेच वळण लागले, सगळ्यांचाच तोल सुटला (दारुच्या नशेत तो आधीच सुटला होता म्हणा) आणि मग आपापसातच तुंबळ लढाई करुन एकजात सगळे मारले गेले, तेव्हा श्रीकृष्ण हा सारा कुलनाश उघड्या डोळ्यांनी हताशपणे बघत होते\n“हा अनेक लग्नें करेल, अधिकृत अशा आठ बायकां असतील पण अशीच लावलेली लग्ने हजारो असतील, जगाच्या ईतिहासात एव्हढी लग्नें कोणी करणार नाही, शेवटी एव्हढी लग्नें करूनही डोळया देखत निर्वंश झालेला बघायचेच ह्याच्या नशिबात आहे.”\nखरेच श्रीकृष्णाचे अधिकृत असे ८ विवाह झाले होते:\n‘रुक्मीणी, सत्यभामा, जांबुवंती, कालिंदी, मित्रविंदा, नग्नजीती, भद्रा, लक्ष्मणा’\nत्या शिवाय नरकासुराच्या कैदेतुन सोडवलेल्या १६१००स्त्रियांशी कागदोपत्री का होईना विवाह झालेच होते एव्हढी सारी लग्ने होऊन सुद्धा शेवटी वंश पुढे चालवायला कोणी कर्तृत्ववान शिल्लक राहीला नाही हे ही खरेच आहे\n“हा, केव्हा तरी याला थोडी सुबुद्धी सुचेल आणि अंगच्या बुद्धीमत्तेचा वापर करुन एखादा ग्रंथ लिहेल, नाही असे नाही, तसे योग आहेत याच्या पत्रिकेत आणि ते भांडवल पुरेल त्याला आयुष्यभर , पण ते तेव्हढ���च हो, बाकीच्याचे काय \nआता तुम्ही विचाराल ह्या किश्श्याचे तात्पर्य काय \n( ए आरं, आत्ता नको गाय छाप, तुला काय येळ काळ काय ते कळतो का नाय , आरं द्येवा धर्माचे चाल्लेय हिथे आनं तु गाय छाप ची पुडी काय सरकिवतो माझ्या कडे , ऑ , नंतर बघु… तर मंडळी , मी काय सांगत होतो…)\nज्योतिष ही तसे पाहीले तर एका ‘संकेतांची’ भाषा आहे. प्रत्येक ग्रह, पत्रिकेतले बारा भाव, बारा राशी, नक्षत्रें , ग्रहां मधले होणारे योग हे सारे काही संकेत आहेत. या सार्‍या संकेतांचा अर्थ लावून ज्योतिषी भविष्य वर्तवत असतो.\nनेहमीचे व्यवहारातले उदाहरण द्यायचे तर रस्त्यावरचे ट्रॅफिक चे दिवे हे दिवे हाही एक संकेतच आहे ना हे दिवे हाही एक संकेतच आहे ना ‘लाल दिवा’ म्हणजे ‘थांबा’ आणि हिरवा दिवा म्हणजे ‘जा’. इथे दिवे दोनच आहेत आणि अर्थ ही दोनच आहे त्यामुळे या दिव्याच्या संकेताचा अर्थ लावताना गोंधळ उडत नाही की चूक होत नाही. पण ज्योतिषात असे असंख्य घटक (ग्रह, भाव, राशी, नक्षत्र, योग इ. ) आहेत आणि त्या प्रत्येक घटकाला शेकडो संकेत आहेत त्यामुळेच तर घोटाळा होतो.\nआपल्याला हे चटकन लक्षात येणार नाही म्हणून वानगी दाखल एका ग्रहस्थिती पहा:\n‘गुरु , चतुर्थात , कर्केत , आश्लेशा नक्षत्रात, सप्तमातल्या , तुळेतल्या , स्वाती नक्षत्रातल्या मंगळाच्या केंद्र योगात ‘.\nया इथे आपल्याला गुरु चे कारकत्व, चतुर्थ स्थानाचे कारकत्व आणि कर्केची खासीयत आणि आश्लेशा नक्षत्राचा प्रभाव या घटकांचा विचार तर करावयाचा आहेच शिवाय हा गुरु मंगळाच्या केंद्र योगात असल्याने आपल्याला आता मंगळाचे कारकत्व, सप्तम स्थानाचे कारकत्व आणि तुळेचा स्वभाव आणि स्वाती नक्षत्राचे गुण याचाही विचार करायचा , एव्हढेच नव्हे तर होणारा योग हा केंद्र योग आहे त्याचे ही खास काही संकेत असतात , ही झाली जन्मवेळेची ग्रहस्थिती , याचा सध्या आकाशात असलेल्या ग्रहस्थितीशी (ट्रांन्सीट्स) मेळ घालायचा आणि मग या सार्‍याच्या एकत्रिकरणातून (Synthesis) एकच एक असा निष्कर्ष काढायचा आहे\nनुसते गुरु चे कारकत्वच बघायचे तर तब्बल ५०० इन्ट्रीज आहेत माझ्या डेटाबेस मध्ये (ह्या पोष्ट च्या तळाला नमुन्या दाखल ‘गुरु’ च्या कारकत्वा च्या काही इन्ट्रीज दिल्या आहेत…) म्हणजे या सार्‍यांची लक्षावधी पर्म्युटेशन्स / कॉम्बीनेशनस होऊ शकतात. पण जातकाच्या आयुष्यात त्यातले ‘नेमके’ एखादेच कॉम्बीनेशन फलस्वरुप होईल. त्यामुळे घटनेचा रोख लक्षात येतो उदा: बदल , वेदना, आनंद इ पण नेमकी घट्ना कोणती हाचा अंदाज लावणे महाकठीण काम असते. उदा: ग्रहयोग बदलाचे संकेत देत असतील पण हा बदल नेमका कोठे / कोणत्या बाबतीत आणि त्याचा प्रभाव / परिणाम जातकावर किती / कसा होईल याचा अंदाज लावणे काहीसे अवघड असते.\nग्रहांनी एक विषीष्ठ संकेत जरी दिला असली प्रत्यक्ष घटना कोणती व कशी घडेल हे त्या स्थळ ,काल, व्यक्ती, परिस्थिती सापेक्ष असते. त्यातच कर्माच्या सिद्धांताचा प्रभाव ही विचारात घ्यावा लागतो. एव्ह्ढेच नव्हे ती संभाव्य घटना जातक कशी स्विकारेल (perceive) करेल याचा ही मानसशास्तीय दृष्टीकोनातून अंदाज घ्यावा लागतो.\nउदा: समजा माझ्या आणि श्री. मुकेश अंबानींच्या च्या पत्रिकेत एकाच दिवशी धनलाभ योग होता, त्याप्रमाणे त्या दिवशी मला खरेच १००० रुपये मिळाले , मला आनंद झाला, वा धनलाभ झाला, भविष्य अगदी बरोबर आले. श्री. मुकेश अंबानींना ही त्याच दिवशी १००० रुपये मिळाले , आता श्री. मुकेश अंबानीं “वा धनलाभ झाला” असे म्हणतील का” असे म्हणतील का नाही . हे १००० रुपये श्री. मुकेश अंबानींच्या खिजगणतीस ही नाहीत, त्यांच्या दृष्टीने ही रक्कम इतकी लहान आहे की असे १००० रुपये आले काय आणि गेले काय , त्यांच्या लक्षातही येणार नाही. भविष्य दोन्ही बाबतीत खरे ठरले आहेच पण एकाला ते पटले , दुसर्‍याला अशी घटना घडल्याचे कळले सुद्धा नाही नाही . हे १००० रुपये श्री. मुकेश अंबानींच्या खिजगणतीस ही नाहीत, त्यांच्या दृष्टीने ही रक्कम इतकी लहान आहे की असे १००० रुपये आले काय आणि गेले काय , त्यांच्या लक्षातही येणार नाही. भविष्य दोन्ही बाबतीत खरे ठरले आहेच पण एकाला ते पटले , दुसर्‍याला अशी घटना घडल्याचे कळले सुद्धा नाही व्यावाहारीक दृष्ट्या धनलाभाची व्याख्या व्यक्ती गणिक बदलते , एव्हढेच नव्हे तर एकाच व्यक्तीच्या बाबतीत ती त्या व्यक्तीच्या तत्कालिन आर्थिक स्थितीवर ठरते, एके काळी १००० रुपये मोठे असतील पण नंतरच्या काळात त्याची एव्हढी मोठी मातब्बरी राहणार नाही आणि काय सांगावे उद्या खराब दिवस आले तर १००० रुपये काय १०० रुपये जरी मिळाले तरी हर्षवायू होईल\nथोडक्यात सांगायचे म्हणजे या सगळ्या संकेतांचा अर्थ लावताना काही बरेच संदर्भ आणि पार्श्वभूमी विचारात घ्यावी लागते , या सापेक्षतेचा मेळ कुंडलीतल्या घटकांशी आण��� त्यांच्या संकेताशी घालायचा असतो. समोरची वस्तु तीच असते पण वेगवेगळ्या रंगांच्या चष्म्यातुन पाहीले तर तीचा रंग वेगळा दिसतो, वस्तू बदलली नाही , चष्मा बदलला आहे. ज्योतिषाच्या बाबतीत, ग्रहाचे संकेत तेच असतात / राहतील , बदलेल तो ‘सापेक्षतेचा’ चष्मा भविष्य सांगताना कोणता चष्मा वापरायचा ते ठरवता आले पाहीजे, नुसते ‘सब लॉर्ड’ एके ‘सब लॉर्ड’ घोकत किंवा ‘नाभस – राजस योगांची पाठांतरे ‘ करुन हा आवाका येणार नाही.\nचुका होतात त्या इथेच, आता हे उदाहरण पहा :\n“त्याने कोणतीही दयामाया दाखवली नाही , सरळ बंदूक उचलली , धाड- धाड दोन गोळ्या झाडल्या आणि समोरच्या व्यक्तीला ठार मारले”\n“त्याने कोणतीही दयामाया दाखवली नाही , सरळ बंदूक उचलली , धाड- धाड दोन गोळ्या झाडल्या आणि समोरच्या व्यक्तीला ठार मारले”\nपहील्या घटनेतल्या व्यक्तीला खूनाच्या गुन्हा खाली फाशीची शिक्षा झाली तर दुसर्‍या घटनेतल्या व्यक्तीला शौर्यपदक मिळाले…हे असे का\nदोन्ही घटना तर अगदी एक सारख्या आहेत , दोन्ही घटनेत निर्दयपणे हत्यार चालवले गेले आहे आणि दोन्ही घटनेत एकेका व्यक्तीचा जीव गेला आहे असे असताना सुद्धा एकाला फाशी आणि दुसर्‍याला शौर्यपदक \nकारण पहिल्या घटनेला बंदूक चालवणारा एक अतिरेकी होता त्याने निर्दयतेने एका निष्पाप नागरीकाला ठार मारले होते तर दुसर्‍या घटनेतला बंदूक चालवणारा आपल्या देशाचा शूर जवान होता आणि त्याने सीमेवरच्या शत्रुचा वध करुन देशाच्या सीमेचे रक्षण केले होते. अतिरेक्याने नि:संशय खून केला होता तर सीमे वरच्या जवानाने आपले कर्तव्य निभावले होते.\nफरक संदर्भाचा, पार्श्वभूमीचा आहे.\nआता या सैनिकाची पत्रिका बघितली असता समजा त्यात त्याच्या हातून एक मनुष्य हत्या होणार आहे असे दिसले असते तर :\n“तू पुढे मागे कोणाचा खून करशील, लोक तुला खुनी म्हणतील, तुला फाशी नाही तर गेला बाजार जन्मठेप तरी होणारच ..”\nअसे भविष्य सांगायचे का\nनाही , असे सांगणे चूक ठरेल कारण याच्या हातुन एक हत्या होणार आहे हे जरी अट्ळ असले तरी त्या हत्ये मागची स्थळ काळ परिस्थिती समाज यांची सापेक्षता तपासूनच निष्कर्ष काढणे योग्य नाही का\nसमजा त्या व्यक्तीच्या पत्रिकेत लष्कर, पोलिस, निम-लष्करी दले अशा प्रकारच्या नोकरीचे योग दिसले तर हेच भविष्य कसे पालटेल बघा:\n“तू पुढे मागे खूप शौर्य गाजवशील, मातृभूमीच्या रक्षणाचे पवित्र काम तुझ्या हातून होणार आहे, लोक तुझा जयजयकार करतील, राष्ट्रपतींच्या हस्ते तुला पदक मिळेल..”\nपत्रिकेतल्या घटकांचे संकेत जसेच्या तसे वापरले तर अनर्थ होऊ शकतो , पण जो ज्योतिषी नुसत्या त्या संकेतांवर न जाता त्या संकेतां मागची स्थळ काळ परिस्थिती समाज यांची सापेक्षता तपासूनच निष्कर्ष काढेल तोच अचूक भविष्य सांगू शकेल ना\nगोकुळात आलेल्या ज्योतिषीबुवांनी ग्रहांचे संकेत अचूक उचलले पण त्यांचा अर्थ लावताना ते चुकले आणि भलतीच भविष्यवाणी त्यांनी उच्चारली \nपोष्ट्च्या सुरवातीला दिलेली पत्रिका श्रीकृष्णाची आहे असे मानले जाते \nवर दिलेली यादी पूर्ण नाही …प्रत्यक्षात सुमारे २००० इन्ट्रीज आहेत. विस्तारभयास्तव सगळ्या इथे देऊ शकत नाही.\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020\nप्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-५ - January 19, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-४ - January 19, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-३ - January 19, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-२ - January 18, 2020\nअसे ही एक आव्हान भाग-१ - January 17, 2020\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nअसेच आणखी काही लेख..\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १\nअसे ही एक आव्हान भाग-५\nअसे ही एक आव्हान भाग-४\nअसे ही एक आव्हान भाग-३\nएकदम १०० नंबरी गोष्ट सांगितली –\nजो ज्योतिषी नुसत्या त्या संकेतांवर न जाता त्या संकेतां मागची स्थळ काळ परिस्थिती समाज यांची सापेक्षता तपासूनच निष्कर्ष काढेल तोच अचूक भविष्य सांगू शकेल ना\nअसे ज्योतिषी फार दुर्मिळ आहेत – बहुतेक ठिकाणी लेखातील प्रकारचे ज्योतिषी जास्त असतात. जातकाच्या पोटात भविष्य ऐकून गोळाच आला पाहिजे.\nआजकाल कोणीही एकादे चोपडे वाचतो (किंवा ना वाचताही) आणि ज्योतिषाच्या धंद्यात उतरतो, या लोकांना ज्योतिष सांगाअय्चे नसतेच , त्यां��ा ‘उपाय – तोडगे’ या मार्गाने जातकंना लुटायचे असते , त्यासाठी आधी जातका च्या मनात भिती उत्पन्न झाली पाहीजे ना म्हणून प्रथम हे असले अशुभ भविष्य सांगायचे आणि मग सावज जाळ्यात फसले की कापायचे\nहे कमी की काय म्हणून ‘सब लोर्ड ‘ वाले के.पी. नक्षत्र शिरोमणीं पुण्यात सध्या एका क्लास ची जाहीरात चालू आहे , नाव नोंदणी चालू आहे , १३ (प्रत्येकी एका तास) लेक्चर्स मध्ये के.पी. ज्योतिष पुण्यात सध्या एका क्लास ची जाहीरात चालू आहे , नाव नोंदणी चालू आहे , १३ (प्रत्येकी एका तास) लेक्चर्स मध्ये के.पी. ज्योतिष अरे काय चेष्टा आहे ही अरे काय चेष्टा आहे ही १३ वर्षे घातली तरी A-B-C-D वर अडखळायला होते तिथे हे १३ तासात के.पी. तज्ञ तयार करणार \nआपला blog उत्तम आहे. ज्योतिष विषयी माहिती उत्तम. मी स्वत पारपारिक ज्योतिष शिकलो अाहे. तुमच्याकडे ज्योतिष शिकायचे आहे.\nमला आपल्या कडून व्यवसाय बाबत ज्योतिष मार्गदर्शन हवे आहे.\nआपले मानधन सागावे. बाकीची माहिती email आली की सागेन.\nमी आपण दिलेल्या umeshsalvi2015@gmail.com या ईमेल पत्त्यावर मेल पाठवली होती पण ईमेल बाऊंस झाली , undelivered म्हणुन , आपण आपला इमेल पत्ता तपास लिंवा दुसारा एखादा ईमेल पत्ता द्या किंवा आपला दूरध्वनी क्रमांक कळवा.\nमे पण ३ते४ email sent केले. ते पण बाउंस झाले . कृपया या नंबर वर सर्पक केला तर आपला आभारी राहीन.\nआपल्या स्र्व ईमेल मला मिळाल्या आहेत , मी आपल्याला उत्तर हि पाठवले आहे. दुसरा एखादा ईमेल आय-डी वापरुन पहा.\n😀 भारी आहे … मजा आली… मस्त लेख.. खूप काही clear होत आपले लेख वाचून… धन्यवाद..\nजय श्रीकृष्ण , गौरवजी,\nआपला अभिप्राय वाचून समाधान वाटले, आपण माझ्या ब्लोगचे नेहमीचे वाचक आहात आणि आवर्जुन अभिप्राय देता. खरे तर इतके चांगले लिहुन ही ब्लॉग चा वाचक वर्ग मर्यादित आहे, त्यात जेव्हढी वाढ अपेक्षित होती तो होत नाही , म्हणून मी लेखन कमी / बंद करायचे ठरवले होते पण आपल्या सारखे काही चांगले वाचक आहेत त्यांच्या साठी का होईना लिखाण चालू ठेवत आहे.\nखर तर आम्हीच तुम्हाला धन्यवाद म्हणायला हव.. कारण\nतुम्ही ज्याप्रमाणे लेख लिहिता त्याची पद्धत खूप चांगली आहे , ज्योतिष शास्त्राविषयीचा दृष्टीकोन खूप clear होतो… “केस studies ” या तर तुमच्याप्रमाणे कुणीच explain करू शकत नाही.. तुम्ही संपूर्ण logic खूप detail मध्ये सांगता … जे कि कुणीच सांगत नाही..,\nआणि अभिप्राया बद्दल म्हणाल तर .. जर तुम्ही १००-२०० ओळी आमच्यासाठी लिहू शकता तर आम्ही निदान ४ ओळीची प्रतीक्रिता तर देऊ शकतो… 🙂\nतसेच वाचकांच्या संखेविषयी म्हणाल तर माझ्यामते जर लोकांना समजलच नाही कि इतका चांगला blog अस्तित्वात आहे तर ते येणार कसे तुमचा लेख एकदा वाचल्यावर तो पुन्हा पुन्हा या blog वर येईल यात शंकाच नाही .. पण त्यासाठी तो एकदा तर यायला हवा ….. हे माझ मत आहे..\nबाकी आपले लेखन असेच सुरु ठेवा … 🙂 आणि\nआपलाही आमच्यावर असाच लोभ राहूद्या ..\nएखादी विषिष्ट ग्रहस्थिती पुन्हा येण्यासाठी लक्षावधी वर्षे लागतील. शनी, सहाव्या घरात चांगला हे काहीसे स्थूल मानाने म्हणता येईल, एखाद्या ग्रहाचे केवळ तो एका विषिष्ट स्थानात आहे एव्हढ्यावरच मूल्यमापन करता येणार नाही, पत्रिकेतले इतर घटक पण पाहीले पाहीजेत, हे एका क्रिकेट्च्या टीम सारखे आहे, केवळ एकादा बॅट्समन चांगला असुन चालत नाही , बॉलिग, फिल्डिंग, विकेट किपिंग पण तितेकेच चांगले लागते. हे सर्व असले तरी जिंकलो असे नाही पिच कसे आहे, हवामान अनुकूल आहे का , प्रतिस्पर्धी टिमा ची काय तयारी आहे, अंपायर कोण आहेत हे पण महत्वाचे , हे ही जमले तर जिंकलो का पिच कसे आहे, हवामान अनुकूल आहे का , प्रतिस्पर्धी टिमा ची काय तयारी आहे, अंपायर कोण आहेत हे पण महत्वाचे , हे ही जमले तर जिंकलो का नाही सगळ्यात शेवटी ‘बेटिंग – मॅच फिक्सिंग’ चा कल कोणत्या बाजूला आहे हेच निर्णायक ठरते ना\nही सारी माझ्या गुरुंची (कै. श्रीधरशास्त्री मुळ्ये) कृपा. त्यांनी ‘ज्योतिष शिकवण्या पेक्षा , ज्योतिष कसे शिकायचे ‘ ते समजावले ते म्हणायचे “नियमांची घोकंपट्टी करुन काहीही होणार नाही, पुस्तकातले नियम व्यावहारीक पातळी वर कसे वापरायचे ते आधी शिकून घे..नियम काय एखादे पुस्तक उघडले की ढीगभर सापडतील पण हे नियम कसे वापरायचे याचे तंत्र मात्र या पुस्तकांतून दिलेले नसते ते प्रथम अवगत करुन घे… Give a man a fish and you feed him for a day; teach a man to fish and you feed him for a lifetime… अशी त्यांची फिलॉसॉफी होती.\nSuperrbbbbb guidance sir, श्रीकृष्णाच्या सामाजिक-आर्थिक-तत्कालीन परिस्थितीनुरूप कुंडलीचे विश्लेषण करत नव्या ज्योतिषांना ही दर्जा एक क्रमांकाचे guidance दिले आहे.\nआणि मुख्य म्हणजे तुमच्या ब्लॉगची मांडणी ही सुटसुटीत व आकर्षक आहे. धन्यवाद\nलोकप्रिय लेख\t: तात्पर्य कथा\n“व्हायचे काय, त्या माशीने माझ्या कानात असताना अंडी घातली होती,…\nनिंदकाचे घर – ६\nया तात्पर्य कथेत जसे त्या श्��ीकांत सरांनी प्रियदर्शीनीच्या स्वभावातल्या दोषांचा…\nहरिसभाईला झाली सर्दी, बारीक ताप ही होता, सर्दीच आहे होईल…\n‘सं गी’ वर जीव लावायला सुरवात केल्यापासुन मन्या सगळे उद्योग…\nपरवा एका जातकाशी बोलत असताना अचानक ही ‘उक्ती’ आठवली आणि…\nमन्याला प्रश्न पडला , काय करावे पण दहा मिनिटात दुसरे…\nवेब साईट वरच्या सर्व लेखांची यादी…..४०० लेख आहेत \nवर्ष २०१८ मधले लेख : लेख\nजातकाचा प्रतिसाद – 30\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nजातकाचा प्रतिसाद – 29\nकेस स्टडी 027 भाग – 3\nकेस स्टडी 027 भाग – २\nकेस स्टडी 027 भाग – १\nइस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात\nबोल अनुभवाचे – भाग 1\nकेस स्टडी 011 भाग – 3\nकेस स्टडी 011 भाग – 2\nकेस स्टडी 011 भाग – 1\nमाझा नवा फेसबुक ग्रुप\nलहान शुन्य मोठे शुन्य\nअसे जातक येती – 12\nखेळ मोडला भाग – 1\nखेळ मोडला भाग – 2\nकोणी तरी अशी पटापट\nजातकाचा प्रतिसाद – 28\nया महिन्यात एकही लेख प्रकाशीत झाला नाही . स्वॉरी\nकाटा रुते कुणाला – किस्सा ३\nकाटा रुते कुणाला – किस्सा २\nकाटा रुते कुणाला – किस्सा १\nबळीचा बकरा – भाग ३\nबळीचा बकरा – भाग २\nबळीचा बकरा – भाग १\nअसे जातक येती – ११\nवेब साईट चे नवे रुप \nसॅमसन सीओटू कंडेन्सर मायक्रोफोन\nमाझ्या युट्युब चॅनेल चे ट्रेलर \n‘अ‍ॅपच्युर’ चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन\nवर्ष २०१७ मधले लेख : लेख ९१\nसॅम बाबाचे नुस्के – भाग १\nरिबेक्का पिजन – स्पॅनिश हार्लेम\nसमय तू धीरे धीरे चल …\nअसे जातक येती – १०\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा …\nअसे जातक येती – ९\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ७\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग –६\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ५\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ४\nअसे जातक येती – ८\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १\nएक पहेली – भाग – २\nएक पहेली – भाग – १\nअसे जातक येती – ७- भाग – २\nअसे जातक येती – ७ – भाग – १\nझाशीच्या राणीचे काय झाले\nए भाय जरा देख के चलो (भाग – ३)\nए भाय जरा देख के चलो (भाग – २)\nए भाय जरा देख के चलो (भाग – १)\nदिया जलाकर आप बुझाया\nजातकाचा प्रतिसाद – २७\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – ३)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – २)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – १)\nती गेली तेव्हा … भाग ६\nपलभर के लिए कोई हमें खुष करले.. झुठाही सहीं\nअसे जातक येती – ५ (भाग ३)\nजातकाचा प्रतिसाद – २६\nपती, पत्नी और वो \nअसे जातक येती – ५ (भाग – २)\nअसे जातक येती – ५ (भाग – १)\nहा खरा उंदीर भाग – १\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – २)\nवजन चक्क दोन किलोंनी कमी\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – १)\nव्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड\nभाऊ, लोक्स लै खवळल्यात…\nझाडा खाली बसलेले , कोणी कोठे रुसलेले\nजातकाचा प्रतिसाद – २५\nवुई आर द वर्ल्ड – युएसए फॉर आफ्रिका\nधीरे धीरे मचल ..\nबार बार देखो हजार बार देखो\nअसे जातक येती – ४ (२)\nअसे जातक येती – ४ (१) (एक चित्तथरारक अनुभुती \nकाही बोलायचे आहे – ३\nअसे जातक येती … ३ (ज्योतिष थोतांड आहे म्हणणाराच मागील दाराने ज्योतिषा कडे कसा येतो ते पहाच..)\nकाही बोलायचे आहे – २\nकाही बोलायचे आहे – १ (ज्योतिषाचा खरा कस लावणारी एक परिक्षा.. हो मी ती उत्तीर्ण झालो \nबापू बिजनेस के लिए – ३\nबापू बिजनेस के लिए – २\nबापू बिजनेस के लिए – १ ( व्यवसायातील मोठी गुंतवणूक करु का नको हा प्रश्न होता…)\nअसे जातक येती – २ ( २)\nअसे जातक येती – २ (१) (एक मजेदार अनुभव )\nमधु मागसी माझ्या…. ( मध मला आवडतो ..पण चांगला मध मिळणे सापडला एक चांगला मध सापडला)\n ( आज बर्‍याच दिवसांनी काही चांगली प्रकाशचित्रें घेतली .. हे पहा काही नमुने )\n (भाग १) “भंडारी वर चोरीचा आळ आला खरेच का भंडारी चोर होता खरेच का भंडारी चोर होता ..एक उत्कंठा वर्धक केस स्टडी ४ भागांत”\nवर्ष २०१६ मधले लेख : लेख ९८\nअसे जातक येती … १\nचार्लस हार्वे चे पुस्तक \nडोल्याला गारगार .. जेल मास्क \nमराठी पुस्तक किंडल वर\nवक्त के पेहेले …\nमनाला भावते ते संगीत\nजातकाचा प्रतिसाद – २४\nजातकाचा प्रतिसाद – २३\nसिंग नई टोबू नम तर सिंगा \nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ८\nनवी लेन्स नवे फटू …\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ७\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ६\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ४\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा ..३\nजातकाचा प्रतिसाद – २२\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग २\n‘ज्योतिषाची तर्‍हा ..’ च्या निमिताने\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग १\nअशी ही जातकांची तर्‍हा…\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. ५\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..४\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..३\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. २\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..१\n‘नायकॉन कॅमेरा ‘ वर्कशॉप\nजातकाचा प्रतिसाद – २१\nनवा गडी ..नवे राज्य..\nभुरकाई आणि तिची पिल्ले \nया महिन्यात कोणताही लेख प्रकाशीत झालेला नाही.\nउपाय – तोडगे नको – ४\nउपाय – तोडगे नको – ३\nभांग युक्त स्पेश्यल थंडाई\nउपाय- तोडगे नको – २\nउपाय- तोडगे नको – १\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ५\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ४\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ३\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – २\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १\nउपाय – तोडगे – २\nउपाय – तोडगे – १\nज्योतिषाची कमाई – ४\nज्योतिषाची कमाई – ३\nज्योतिषाची कमाई – २\nज्योतिषाची कमाई – १\nनिंदकाचे घर – ६\nनिंदकाचे घर – ५\nनिंदकाचे घर – ४\nबाबाजींचा अनुभव – ४\nनिंदकाचे घर – ३\nकाहीसे अमानवी… भाग – ३\nनिंदकाचे घर – २\nकाहीसे अमानवी… भाग – २\nनिंदकाचे घर – १\nबाबाजींचा अनुभव – ३\nबाबाजींचा अनुभव – २\nबाबाजींचा अनुभव – १\nआपण हे ढोसलेत का \nत्या बटेश चे काय झाले \nअशी ही ज्योतिषांची तर्‍हा – १\nछापा मी जिंकलो , काटा तू हरलास \nकाय मज्जा नाय रायली राव \nती गेली तेव्हा… (भाग – ५)\nती गेली तेव्हा… (भाग – ४)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवर्ष २०१५ मधले लेख : लेख ६३\nदेवा मला का दिली ….. (३)\nदेवा मला का दिली ….. (२)\nती गेली तेव्हा… (भाग – ३)\nती गेली तेव्हा… (भाग – २)\nती गेली तेव्हा… (भाग – १)\nदेवा मला का दिली ….. (१)\nकोणच्या पायरी वर आहात\nकोणती कुंडली घेऊ हाती \nया मांजराचे काय करायचे \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ४\nमधुबाला सुंदर की आकर्षक \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ३\nजातकाचा प्रतिसाद – २०\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – २\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – १\nयेणे वसुल कधी होईल\nजातकाचा प्रतिसाद – १९\nतूटून जाती रेशीमगाठी – २\nतूटून जाती रेशीमगाठी – १\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nकळा ज्या लागल्या जीवा – २\nकळा ज्या लागल्या जीवा – १\nकोथिंबीर वडी आणि पुणेरी पाट्या…\nजातकाचा प्रतिसाद – १८\nहमसे का भूल हुई\nकुणी तरी येणार , येणार गं \nसुन्या सुन्या मैफीलीत माझ्या \nखोसला का घोसला – ३\nखोसला का घोसला – २\nखोसला का घोसला – १\nअशी ही फिरवा फिरवी \nजातकाचा प्रतिसाद – १७\nखेळता खेळता फास बसला…\nथोडे शिकवे कुछ शिकायते\n‘काल निर्णय’ भाग – 2\nलाय डिटेक्टरचा किस्सा – १\nलाय डिटेक्टरचा किस्सा – २\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ३\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ४\nजातकाचा प्रतिसाद – १६\n25,000 पेजहिट्स च्या निमित्ताने एक मुक्त चिंतन \nवर्ष २०१४ मधले लेख : लेख ८२\nडॉट टू डॉट अ‍ॅक्यूरसी \nजातकाचा प्रतिसाद – १५\n‘काल निर्णय’ भाग – 1\nआणि जेव्हा भविष्य चुकते\nसिर्फ सुंघ के बताते है – १\nसिर्फ सुंघ के बताते है – २\nजातकाचा प्रतिसाद – १४\nजातकाचा प्रतिसाद – १३\nजातकाचा प्रतिसाद – १२\nजातकाचा प्रतिसाद – ११\nजातकाचा प्रतिसाद – १०\nबदली नव्हे .. बडतर्फी\nधुक्यात हरवला आयर्विन ब्रिज\nलुंगी खरेदी एक अनुभव…\nकडू , गोड आणि आंबट\nजातकाचा प्रतिसाद – ९\nसौरभ च्या नोकरीचा प्रश्न\nजातकाचा प्रतिसाद – ८\nजातकाचा प्रतिसाद – ७\nजातकाचा प्रतिसाद – ६\nगृह खरेदी (पाश्चात्य होरारी)\nगानू आजींची अंगाई एक भयकथा\nजातकाचा प्रतिसाद – ५\nप्लॅनेटरी पॉवर्स – मॉरिन मेथड\nजातकाचा प्रतिसाद – ४\nजातकाचा प्रतिसाद – ३\nडाऊसिंग पेंडुलम – 1\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ९\nमाझी व्हिंटेज फौंटन पेन्स\nजातकाचा प्रतिसाद – २\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ८\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ७\nजातकाचा प्रतिसाद – १\nमोफत भविष्य – नाही सांगणार..\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ६\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ५\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ४\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ३\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – २\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – १\nकृष्णमुर्ती पूरक ग्रंथ – २\nज्योतिष ग्रंथ कोठे मिळतील\nहशीव फशीव – ००५\nप्रत्येक गोष्टीची वेळ असते\nज्योतिष का आणि केव्हा\nवेबसाईट चे सभासद व्हा\nवेबसाईट चे सभासदत्व मोफत आहे, सभासदत्व केव्हाही रद्द करता येते\nवेबसाईट वरचे नविन लेख आणि ताज्या घडामोडी ईमेल द्वारा प्राप्त करण्यासाठी शेजारच्या चौकोनात क्लिक / चेक करा.\nमहत्वाचे: आपण दिलेल्या ईमेल पत्त्यावर एक ईमेल आमचे कडून पाठवली जाईल . ती वाचून आपले सभासदत्व निश्चीत करणे आवश्यक आहे, त्या शिवाय सभासद नोंदणी पूर्ण होणार नाही.\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nसाखरेचे खाणार त्याला भाग - २ 14+\nसाखरेचे खाणार त्याला भाग - १ 11+\nआज खाने की ज़िद ना करो \nमधुमेहाची लक्षणें – २ 9+\nअश्शी साखर , तश्शी साखर \nमधुमेहाची लक्षणें – ४ 7+\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग - १ 7+\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग - ३ 7+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/the-average-rainfall-in-kolhapur-district-so-far-is-5-5-mm/", "date_download": "2020-01-23T15:07:56Z", "digest": "sha1:SVMRJCB2FVDD4WMB5I4WKBGUGC3IGJLG", "length": 5888, "nlines": 99, "source_domain": "krushinama.com", "title": "कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २१२८.४१ मिमी पावसाची नोंद", "raw_content": "\nकोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २१२८.४१ मिमी पावसाची नोंद\nजिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2128.41 मिमी तर गेल्या 24 तासात सरासरी 9.07 मिमी पावसाची नोंद झाली. यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 25 मिमी पावसाची नोंद झाली.\nआजअखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-\nहातकणंगले- 1.75 मिमी एकूण 756.54 मिमी, शिरोळ निरंक एकूण 531.71 मिमी,पन्हाळा- 11 एकूण 2058.43 मिमी, शाहूवाडी- 16.17 मिमी एकूण 23.58 मिमी,राधानगरी- 8.67 मिमी एकूण 2556 मिमी, गगनबावडा- 25 मिमी एकूण 5059 मिमी,करवीर- 4.64 मिमी एकूण 1579.36 मिमी, कागल- 4.43 मिमी एकूण 1698.29 मिमी,गडहिंग्लज- 3.71 मिमी एकूण 1295.86मिमी, भुदरगड- 8.60 मिमी एकूण 2274.40 मिमी, आजरा- 9.50 मिमी एकूण 2743 मिमी, चंदगड- 15.33 मिमी एकूण 2630.33 मिमी.\nपावसाचा जोर ओसरला; पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी अडीच फुटांनी कमी\nखुशखबर ; विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात\nपुणे विभागात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू , तर 2 लाख 5 हजार 591 लोकांचे स्थलांतर\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nखानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर\nआरोग्य • मुख्य बातम्या • विशेष लेख\nथंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nआरोग्य • मुख्य बातम्या • विशेष लेख\nजाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……\nतंत्रज्ञान • मुख्य बातम्या\nव्हॅट्सअ‍ॅपमध्ये डार्क मोड सुरू करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स\nआरोग्य • मुख्य बातम्या\n‘या’ 5 पदार्थांनी वाढवा शरिरातील ब्लड प्लेटलेट्स\nशेतकरी कर्जमाफीच्या लिंकवर कॅन्डी क्रश ; सहकार आयुक्त निलंबित\nखानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर\nथंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nजाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B_%E0%A4%AC%E0%A5%87", "date_download": "2020-01-23T13:17:09Z", "digest": "sha1:VV5R6OFTCROSM6XZWYQCXIXEBEJTOAHY", "length": 2295, "nlines": 21, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ग्वान्टानामो बे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nग्वान्टानामो बे ही क्युबाच्या ग्वांतानामो प्रांतातील एक खाडी आहे. ओलांडायला कठीण टेकड्यांनी वेढलेल्या या खाडीमध्ये मोठे नैसर्गिक बंदर असून हा प्रदेश देशाच्या इतर भागांपासून तुटलेला आहे.\nअमेरिका व क्युबामध्ये झालेल्या १९०३च्या तहानुसार क्युबाने हा प्रदेश अमेरिकेस तहहयात भाड्याने दिलेला आहे. क्युबाच्या सध्याच्या सरकारच्या मते तहातील हे कलम धाकदपटशाने घातले गेले होते व त्यामुळे हा प्रदेश अमेरिकेने क्युबाच्या स्वाधीन केला पाहिजे.\nअमेरिकेने येथे आरमारी तळ आणि महत्तम सुरक्षित तुरुंग उभारले आहेत.\nLast edited on २१ फेब्रुवारी २०१७, at ००:४०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-01-23T14:47:04Z", "digest": "sha1:HTW3G3XDHRV2C5UJYTFGPVGWIFKCE4U5", "length": 3094, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शस्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकुर्‍हाड तसेच धार लावता येतील अशी पुरातन शस\nशस्त्र (इंग्लिश; weapon, वेपन ;) हे शारिरीक किंवा इतर कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवू शकेल असे साधन आहे. मानवी इतिहासात शस्त्राचा वापर सर्व प्रथम शिकार करण्यासाठी झाला. वारंवार वापराने यात मानवाने कौशल्य मिळवले. पुढे याचा वापर युद्ध आणि गुन्हेगारी यातही होऊ लागला.\nशस्त्रांचे विविध प्रकार आहेत. जसे एकावेळी एक चालवता येईल असे शस्त्र जसे की तलवार. तसेच एकावेळी अनेक डागता येतील अशी क्षेपणास्त्रे हे सुद्धा शस्त्रांचे रूप आहे. नवनवीन शस्त्रांमध्ये विषाणू संसर्गाने हानी पोहचवतात. तसेच अणू अस्त्रे ही प्रचंड विध्वंस क्षणात घडवू शकतात.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pune.wedding.net/mr/album/3240633/", "date_download": "2020-01-23T13:26:35Z", "digest": "sha1:I3XGTMVOGFLRZYX6WGKNXWI7DWYB5N4Y", "length": 2624, "nlines": 49, "source_domain": "pune.wedding.net", "title": "पुणे मधील बॅन्क्वेट हॉल The Mango Tree चा \"ठिकाणाची फोटो गॅलरी\" अल्बम", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स एम्सीज लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट मेंदी अॅकसेसरीज भाड्याने तंबू फोटो बूथ डीजे केटरिंग क��क्स इतर\n1 अंतर्गत जागा 2000 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\n₹ 600/व्यक्ती पासून किंमत\n100, 150, 600 लोकांसाठी 3 अंतर्गत जागा\n600 लोकांसाठी 1 बाह्य जागा\n₹ 290/व्यक्ती पासून किंमत\n50, 50, 300 लोकांसाठी 3 अंतर्गत जागा\n₹ 300/व्यक्ती पासून किंमत\n200, 200, 600 लोकांसाठी 3 अंतर्गत जागा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 8 चर्चा\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,71,962 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-variation-temperature-maharashtra-25736", "date_download": "2020-01-23T14:21:06Z", "digest": "sha1:5AJFRUK6LISYLJQXNMH2L6T2BZOPFLJC", "length": 17473, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi variation in temperature Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 10 डिसेंबर 2019\nपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्येच्या दिशेने सरकत आहे. त्याचा परिणाम पुन्हा राज्यातील वातावरणावर होत आहे. यामुळे राज्यातील तापमानात चढ-उतार सुरू आहे. सोमवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९.५ अंश सेल्सिअस अशी सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.\nपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्येच्या दिशेने सरकत आहे. त्याचा परिणाम पुन्हा राज्यातील वातावरणावर होत आहे. यामुळे राज्यातील तापमानात चढ-उतार सुरू आहे. सोमवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९.५ अंश सेल्सिअस अशी सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.\nकमी दाबाच्या क्षेत्रामुळे सोमवारी (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांत सकाळी हवामान अंशतः ढगाळ होते. खानदेश व विदर्भात हवामान कोरडे होते. त्यामुळे या भागात किंचित थंडी असली तरी कोकण व मध्य महाराष्ट्रात वाढत असलेली थंडी प���न्हा कमी झाली आहे.\nकिमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच ते सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान बंगालच्या उपसागर पूर्व भागात व श्रीलंकेच्या जवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे, त्याचाही काही प्रमाणात परिणाम विदर्भाच्या काही भागात होणार असून, शुक्रवारी (ता. १३) हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे.\nगेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात थंडीने जम बसविण्यास सुरुवात केली होती. विदर्भातील अमरावती, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या भागात किंचित थंडी आहे, त्यामुळे नागपूरमध्ये ११.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. उर्वरित भागातही किमान तापमान कमी- अधिक होते. मराठवाड्यातही थंडी कमी झाल्याने १५ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते\n. मध्य महाराष्ट्रातही थंडी किंचित कमी झाली आहे. कोकणातही ढगाळ हवामानामुळे किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.\nसोमवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ- घट ः\nनगर १३.६ (३), अकोला १३.५, अलिबाग २२.० (३), अमरावती १४.२ (-१), औरंगाबाद १५.७ (३), बीड १८.३ (५), बुलडाणा १५.४ (१), चंद्रपूर १५.६ (२), डहाणू २१.४ (३), गोंदिया १२.२ (-१), जळगाव १४.० (२), धुळे ९.५, कोल्हापूर १९.४ (४), महाबळेश्वर १५.५ (४), मालेगाव १५.२ (४), मुंबई २१.६ (३), नागपूर ११.८ (-१), नांदेड १५.० (२), नाशिक १४.९ (४), निफाड १२.१, परभणी १५.९ (२), लोहगाव १८.० (६), पुणे १७.६ (३), रत्नागिरी २२.५ (२), सांगली १९.५ (३), सातारा १८.४ (५), सोलापूर १९.७ (४), ठाणे २३.२, वर्धा १३.४ (४), यवतमाळ १३.० (-२)\nपुणे अरबी समुद्र समुद्र धुळे कोकण महाराष्ट्र हवामान खानदेश विदर्भ थंडी नागपूर यवतमाळ किमान तापमान नगर अकोला अलिबाग अमरावती औरंगाबाद बीड चंद्रपूर जळगाव कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव मुंबई नांदेड नाशिक निफाड परभणी सांगली सोलापूर ठाणे\nबदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘वाइल्ड गार्डन’\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बदनापूर (जि.\nबोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बाग\nखानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा तुटवडा\nजळगाव : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नों\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत हरभऱ्याकडून...\nऔरंगाबाद : मराठवाड्य��तील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या त\nवाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरज\nसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी वाकुर्डे बुद्रुक योजना आता ८०० कोटींवर\nबदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत...\nबोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बागढवळपुरी (जि. नगर) येथील सुखदेव कचरू चितळकर यांनी...\nखानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा...जळगाव : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर...\nहापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण)...\nबाजार समित्यांत शेतकऱ्यांना थेट मतदान...मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...\nनीरेपासून साखरनिर्मितीचा रत्नागिरीत...रत्नागिरी ः नारळाच्या झाडातून काढल्या जाणाऱ्या...\nपरवाना निलंबनातही बिनदिक्कत खतविक्रीपुणे : ‘नियमांची पायमल्ली करून विदेशातून...\nशेतकरी प्रश्न सुटण्यासाठी...मुंबई : राज्यात तालुकास्तरावर उद्यापासून...\nशनिवारपासून किमान तापमानात घट होण्याची...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...\nविमाभरपाई प्रक्रिया रिमोट सेन्सिंगशी...पुणे : पीककापणी प्रयोगाच्या आधारावर पंतप्रधान...\nबाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट...मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...\nमटण दरवाढीचा लाभ पशुपालकांना कधीशेळीपालनाबरोबरच मेंढीपालनातही समस्यांचा ऊहापोह...\nजैवविविधतेची नोंदणी गांभीर्याने घ्याराज्यातील खेड्यापाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...\n‘पोकरा’अंतर्गत तांत्रिक सहकार्यासाठी...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या...\nअनियमित थंडी ऊस रिकव्हरीच्या मुळावरकोल्हापूरः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही ऊस...\nदेशात केवळ ३५ तेलबिया हबनिर्मितीनवी दिल्ली: देशातील तेलबिया उत्पादन वाढावे आणि...\nराज्यात गारठा कमी, उकाडा वाढलापुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...\nअलिबागचा पांढरा कांदा ‘जीआय’च्या वाटेवरपुणे : औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या...\nबेकायदा विदेशी खत आयातीचे परवाने रद्दपुणे : विद्राव्य खतांची बेकायदा आयात व विक्री...\n‘सुधाकर सीडलेस’ द्राक्ष वाणाचे...नाशिक : शिवडी (ता. निफाड) येथील शेतकरी सुधाकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफं�� आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pune.wedding.net/mr/stylists/1012279/", "date_download": "2020-01-23T13:11:14Z", "digest": "sha1:K4USMHAMLLOBV7LGAZ6UIZ7UM76PSZIZ", "length": 2227, "nlines": 57, "source_domain": "pune.wedding.net", "title": "पुणे मधील Fresh Glow Hair and Beauty Salon मेकअप कलावंत", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स एम्सीज लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट मेंदी अॅकसेसरीज भाड्याने तंबू फोटो बूथ डीजे केटरिंग केक्स इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 11\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 11)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,71,962 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-rupali-chakankar-news/", "date_download": "2020-01-23T13:44:21Z", "digest": "sha1:OZNA7BPJHRUKOAPZ5BMTGMRAQBE7NT6V", "length": 17995, "nlines": 225, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जळगाव : शेतकरी कष्टकर्‍यांचे दुःख जाणून घ्या, कारणे सांगू नका : प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nकुकडी कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू; अंतिम यादी 17 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार\nसिक्युरिटीगार्ड ने सुपरवायझरची कोयत्याने वार करून केली हत्या ; एमआयडीसीतील क्रॉम्टन कंपनीमधील घटना\nई पेपर- गुरुवार, 23 जानेवारी 2020\nPhoto Gallery : मेट, भुजबळ नॉलेज सिटी मध्ये अवतरली शिवशाही\n2 फेब्रुवारी रोजी रंगणार ‘योगाथॉन-2020’\nबिबट्याच्या संचाराने दाढेगावकर भयभीत\nDeshdoot Impact : अवैध धंद्याबाबतचे वृत्त झळकताच पोलिसांचे ठिकठिकाणी छापे\nजळगाव : प्रजासत्ताक दिनी जवान फौंडेशनतर्फे “अशफाकराम” एकपात्री प्रयोगाचे आयोजन\nजळगाव : भाजपा महापौर पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा\nपारोळा : महामार्गावर पिकअप व टँकरची धडक ; दोन ठार, दोन जखमी\nजळगाव : खुबचंद साहित्यांवरील हल्लाप्रकरणी आणखी दोघांना अटक\nधुळे : चिमठाणेनजीक ट्रक उलटला, अनेकांनी दारूचे बॉक्स नेले वाहून\nसोनगीरात एकाला जिवंत जाळले, तिघांना अटक\nधुळे : पैशाच्या वादातून एकाला जाळले ; सोनगीर गावात तणाव, तिघे ताब्यात\nरस्त्यावर दारूचा महापूर : दारुडे झिंगाट…\nशहादा : युवारंगमध्ये एम.जे.महाविद्यालयाला विजेते तर प्रताप महाविद्यालयाला उपविजेते पद\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरेंच्या उपस्थितीत आज ‘युवारंग’चा समारोप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nBreaking News आवर्जून वाचाच जळगाव राजकीय\nजळगाव : शेतकरी कष्टकर्‍यांचे दुःख जाणून घ्या, कारणे सांगू नका : प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर\nलोकसभा व विधानसभा निवडणूकांनंतर तसेच आगामी काळातील जिल्हा परीषदांच्या निवडणूकांच्या संदर्भात पक्ष बांधणी व पदाधिकारी, कार्यकत्यांची महिला आघाडी परीवर्तन करू शकते. पक्ष मदत करत नाही, पदाधिकारी सहकार्य करीत नाहीत अशी कारणे सांगू नका, नविन सदस्यांना देखिल महत्वाच्या जबाबदार्‍या द्या, ज्यांना तीन वर्षे अथवा अधिक कार्यकाळ विद्यमान पदावर आहेत त्यांनी दुसर्‍यांना संधी देउन मार्गदर्शनाचे कार्य करा.\nयावर्षी अतीपावसामुळे शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी कष्टकर्‍यांचे दुःख समजून घेण्यासाठी बांधावर जा त्यांच्या व्यथा वेदना जाणून, पंचनाम्यांची स्थिती काय आहे, दाद कोणाकडे मागायची याचे मार्गदर्शन करा, तर २००९ मधे जिल्हयात ५ आमदार व सहयोगी पक्षाचे आमदार होते तशी परीस्थीती बदलू शकते असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयात महिला पदाधिकार्‍यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या कि, भाजपाच्या मंत्री गिरीष महाजन यांनी विरोधी पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नाही असे आव्हान दिले होते. तरी पदाधिकारी व पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर यावर्षी जिल्हयात राष्ट्रवादी, सहयोगी पक्ष, व अन्य १ अशा तीन जागा मिळवित ते खोटे ठरविले आहे. तसेच महिला सक्षमीकरण, सुरक्षा, बचत गट यांविषयी मार्गदर्शन करून पक्षसंघटन बळकटीकरणावर भर द्या असे रूपाली चाकणकर यांनी महिला पदाधिकार्‍यांशी मार्गदर्शन करताना सांगीतले.\nकाजोलचा तानाजी सिनेमातील मराठमोळा लूक व्हायरल\nनिफाड : चक्क स्मशानभूमीत वाढदिवस; तरुणांची अंधश्रद्धेविरोधात चळवळ\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\n��ारावरच्या गप्पा | भाग -५ : पूरग्रस्तांना आधार देऊया; माणुसकीचे दर्शन घडवूया…\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nनगर: 16 कोटींच्या कर्जाचा लफडा\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव : गिरणा धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nBlog : त्र्यंबकेश्वर मंदिर सर्वांनाच माहिती आहे; या मंदिराचा इतिहास जाणून घ्या\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\nराज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ\nशिवभोजन योजनेसाठी तीन महिन्याकरिता ६. ४८ कोटी रुपयांचे अनुदान\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\nराज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ\nशिवभोजन योजनेसाठी तीन महिन्याकरिता ६. ४८ कोटी रुपयांचे अनुदान\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/news-topics/kerala", "date_download": "2020-01-23T13:44:13Z", "digest": "sha1:ENCLIKYBSRUK2NWQQO4SPBT74SM4YWND", "length": 31914, "nlines": 324, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kerala Latest News Updates, Stories in Marathi | Kerala Breaking Live News Updates in Marathi | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nकेरळ हे भारत देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील कोची व कोळिकोड ही महत्त्वाची शहरे आहेत. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा ��हे. पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून सृष्टिसौंदर्य पहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी केरळमध्ये येतात. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळपास आहे. २००५ मधील एका सर्वेक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे.\nBLOG : दर्शनीय दुबई\nदुबई हा जसा रोजगाराच्या शोधात असलेल्या असंख्य भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय, तेवढाच तो पर्यटकांच्या औत्सुक्‍याचाही विषय. हल्ली उच्च मध्यमवर्गीयही खरेदीला दुबईला जातात. त्यात मराठी माणसांचेही प्रमाण मोठे. त्यामुळे दुबईला निघाल्यानंतर, तेथे काय खरेदी...\nरेल्वेच्या मेन्यूत 'केरळा फूड'ची एन्ट्री; कचोरी, छोले-भटुरेला देणार टशन\nकोची : रेल्वेच्या 'मेन्यू'तून गायब झालेले अप्पम, अंडाकरी, पुट्टु आणि कडाला करी हे खास केरळी पदार्थ पुन्हा उपलब्ध होणार आहेत. रेल्वेची खानपान सेवा पाहणारी 'आयआरसीटीसी' (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन)ने मल्याळी पदार्थ यादीतून हद्दपार...\n केरळमधील आठ जणांचा नेपाळमधील रिसॉर्टमध्ये गुदमरून मृत्यू\nकाठमांडू : येथील एका रिसॉर्टमध्ये वायूगळती होऊन चार मुलांसह आठ भारतीयांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.21) घडली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केरळमधील पोखरा येथील 15 जणांचा गट येथे आला...\nभावी पिढीसाठी शिवसह्याद्री कूपर कार्पोरेशनचा अनाेखा उपक्रम\nसातारा ः येथील शिवसह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल आणि कूपर कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे नुकत्याच झालेल्या स्पेलींग बी स्पर्धेत मोना स्कूलच्या चित्रा स्वामी हिने विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत सातारा इंग्लिश मिडियम स्कूलची सेजल विनायक...\nCAA ला कोणतेच राज्य नकार देऊ शकत नाही, कारण... : सिब्बल\nकोझिकोड : संसदेत मंजूर झालेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) अंमलबजावणीस कोणतेच राज्य नकार देऊ शकत नाही. नकार दिल्यास ते असंवैधानिक ठरेल, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. #WATCH Senior Congress leader Kapil Sibal...\nराहुल गांधींना निवडून केरळमधील जनतेने चूक केली : रामचंद्र गुहा\nकोझिकोड : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील कोझिकोड लोकसभा मतदारसंघातून निवडून केरळमधील जनतेने चूक केल्याचे, ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी म्हटले आहे. Historian Ramachandra Guha: If you Malyalis make the mistake of re-...\nअलिशान फ्लॅट असलेल्या इमारती केल्या जमीनदोस्त, पाहा व्हिडिओ\nकोची : केरळमधील कोची शहरातील मराडू भागात अवैधरित्या उभारण्यात आलेल्या अलिशान फ्लॅट असलेल्या चार इमारतीपैकी दोन इमारती स्फोटके लावून जमीनदोस्त करण्यात आल्या. #WATCH Maradu flats demolition: H2O Holy Faith apartment tower demolished through...\nCAA : नागरिकत्व कायदा देशभर लागू; 'हे' राज्य ठरले पहिले\nनवी दिल्ली : नागरिकत्व कायद्यावरून देशभर आंदोलने पेटली असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भातील अधिसूचना शुक्रवारी रात्री जारी केली, यामुळे या कायद्याच्या तरतुदी देशभर लागू होतील. विशेष म्हणजे केरळ विधिमंडळाने या कायद्याला...\nपुणे : मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये झालेल्या अपघातात दोन जवानांचा मृत्यू; ०९ जखमी\nपुणे : पुण्यातील मिलीटरी इंजिनिअरिंगमध्ये झालेल्या अपघातात दोन जवानांचा मृत्यू तर ०९ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जवान बॅली सस्पेन्शन ब्रिज लाँच करण्याचे प्रशिक्षण केले जात असताना एका बाजुच्या ब्रिजचा टॉवर पडला. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME...\nमोदींचा फोटो ट्विट करत धनंजय मुंडे म्हणाले, हे ग्रहण कधी सुटणार\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यग्रहण पाहतानाचे फोटो ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी तोच फोटो ट्विट करत दिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार असा प्रश्न केला आहे. आर्थिक डबघाई बेरोजगारी महिला...\nगडचिरोली : अवकाशाच्या रंगमंचावर घडणारा हा नयनरम्य सोहळा अर्थात सूर्यग्रहण सुमारे 10 वर्षांनी भारतातून दिसणार आहे. ही खगोल अभ्यासक व हौशी अवकाश निरीक्षकांसाठी पर्वणी असली, तरी सूर्यग्रहण निरीक्षणाचा आनंद लुटताना सुरक्षेची विशेषत: डोळ्यांची योग्य ती...\nसेलिब्रिटी शेफचा किचनमध्ये आढळला मृतदेह \nमुंबई : प्रसिद्ध मॉडेल आणि सेलिब्रिटी शेफ जगी जॉन हिचा राहत्या घरी मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ‘जॅगीज कूकबुक’ या लोकप्रिय कुकरी शोमुळे जगी लाइमलाइटमध्ये आली होती. तिचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समोर आले नसून पोलिस तपास करत आहेत....\nपंतप्रधान मोदींनी ग्वाही दिली; पण, कर्नाटकात डिटेंशन सेंटर तयार\nबंगळूर (Bengaluru) : दिल्लीत रामलीला मैदानावरून ब���लताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या नावाखाली देशात निर्वासितांसाठी एकही ताबा केंद्र (डिटेंशन सेंटर-foreign detention centre for the illegal immigrants)उभारले जाणार...\nअवकाशात दिसणार निसर्गाचा आविष्कार... खगोलप्रेमींना अनुभवण्याची संधी\nनाशिक : वर्षाला निरोप देतानाच कंकणाकृती सूर्यग्रहण अनुभवण्याची संधी नाशिककरांना मिळणार असून, गुरुवारी (ता.26) हे सूर्यग्रहण स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ ते अकरा या वेळेत पाहता येणार आहे. नाशिक शहरातून 72.14 टक्‍के ग्रहण दिसणार आहे. केरळ व तमिळनाडूत...\nगोवा निर्मित सव्वा कोटींची अवैध दारु पुण्यात पकडली\nतळेगाव दाभाडे(पुणे) : राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई आणि तळेगाव दाभाडे क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत आज रविवारी (ता.२२) पहाटे सव्वातीनच्या सुमारास कुसगाव-वरसोली टोलनाक्याजवळ केलेल्या कारवाईत १...\nचेतन भगत, खुशवंतसिंहांची पुस्तकं अश्लिल; रेल्वे स्टेशनवर विक्रीला बंदी\nतिरुचिरापल्ली (केरळ) : रेल्वेच्या पॅसेंजर सर्व्हिस कमिटीने (पीएससी) आता रेल्वेत प्रवाशांना वाचण्यासाठी काय चागलं काय वाईट याचा निर्णय घेतलाय. त्रिचीमधल्या कमिटीनं प्रवाशांनी काय वाचावं आणि काय नाही याचा तुघलकी निर्णय घेतलाय. या संदर्भात एका...\nदिल्ली, यूपीत पुन्हा हिंसाचार\nनवी दिल्ली - नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ देशभर भडकलेला आंदोलनाचा वणवा अद्याप शमलेला नसून, राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशातील सतरा शहरांमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले. या राज्यांतील काही भागांत इंटरनेट सेवा थांबविण्यात आली असून, अनेक भागांमध्ये...\nCAA : आंदोलनाचा वणवा शमेना; दिल्लीत धग कायम, तर दक्षिणेत 'अशी' आहे स्थिती\nनवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (Ciizenship Amendment Act) निषेधार्थ देशभर भडकलेला आंदोलनाचा वणवा शुक्रवारी (ता.20) आणखी तीव्र झाला. राजधानी दिल्लीसह, उत्तर प्रदेशातील सतरा शहरांमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले. भारत - ताज्या...\nराष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार थॉमस चंडी यांचे निधन; पवारांकडून श्रद्धांजली\nकोची : केरळाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार थॉमस चंडी यांचे आज वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. थॉमस चंडी यांना कॅन्सर या रोगाने पछाडले होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचारही चालू होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...\nयुवकाच्या गुप्तांगाला लावली आग अऩ्...\nतिरुअनंतपुरम (केरळ): एका जमावाने युवकाच्या गुप्तांगाला आग लावली असून, युवकाचा तडफडून मृत्यू झाला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तू फक्त आजची रात्र थांब ना... केरळमधील त्रिवेंद्रम येथील थम्पनूर परिसरातील मध्यावर्ती बस...\nदिल्लीतील धग कायम; जामियानंतर सीलमपूर पेटले\nनवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमध्ये पेटलेला आंदोलनाचा वणवा आज दुसऱ्या दिवशी आणखी उग्र झाला. सीलमपूर-जाफराबाद परिसरामध्ये आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करत वाहनांची मोडतोड केली. या वेळी काही वाहनांना आगही लावण्यात आली. संतप्त आंदोलकांना...\nमोदी सरकार आणणार #WhatsApp पेक्षा सुरक्षित मेसेजिंग App, हे आहे नाव..\nगेल्या काही काळात आपण दररोज वापरत असलेल्या फेसबुक आणि WhatsApp कडून त्यांच्या ग्राहकांचा वैयक्तिक डेटा म्हणजेच माहिती लिक झाल्याचा घटना समोर आल्यात. अशातच आता मोदी सरकारकडून भारतीय नागरिकांसाठी अशाच एका अनोख्या मेसेजिंग अॅपची निर्मिती करण्यात...\nकमी दरामुळे ‘या’ व्यवसायाला ग्रहण लागण्याची भीती\nसोलापूर : पूर्वी येथील चादर-टॉवेलचे लेबल, कॅलेंडर व अन्य फोर कलर प्रिंटिंगसाठी शिवकाशी, पुणे, मुंबई आदी शहरांवर अवलंबून राहावे लागत असे. आज सोलापुरातील प्रिंटिंग क्षेत्रातील आधुनिक व महागड्या मशिनरी, उच्च दर्जा, हव्या त्या डिझाईनमध्ये शिवकाशी, पुणे...\nविदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचे संकेत\nअकोला : हवामानातील बदलाचे चक्र यंदा थांबायलाच तयार नसून, महाराष्ट्रासह लगतच्या राज्यांमध्ये सध्या वादळी पावसाचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत. त्यातही विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावर्षी ऋतूचक्रात...\nनवऱयाने बोलावलेली कॉल गर्ल निघाली त्याचीच पत्नी...\nडेहराडून (उत्तराखंड): एका नवऱयाने कॉल गर्ल हवी असल्याची मागणी केली होती. कॉल...\nहनिमूनला गेल्यावर सासू आणि जावयाचेच जुळले...\nलंडन: दोघांचे एकमेकांवर प्रेम. विवाहपूर्वीच त्यांनी एका बाळाला जन्म दिला....\n'येवले चहा'मध्ये भेसळ; लाल रंगाचे गुपित उघड\nपुणे : शहरातील प्रसिद्ध आणि अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस पडलेला 'येवले...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nभाजपल�� हरविणाऱ्यांनाच मुस्लिम समाजाची साथ : पवार\nमुंबई : महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने भाजपला मतदान दिले...\nमुंबई @24×7; 27 जानेवारीपासून जगा 'नाईट लाईफ'\nमुंबई : मुंबईत नाईट लाईफला राज्य मंत्रिमंडळाने तत्वतः मंजुरी दिली असून, या...\nमोठी बातमी : १० रुपयांच्या थाळीला 'आधार'सक्ती..\nमुंबई - १० रुपयात सकस आहार. विधानसभा निवडणुकांपूर्वीच शिवसेनेने या थाळीची घोषणा...\nऐतिहासिक वास्तूंना फलकांचा विळखा\nऐतिहासिक वास्तूंना फलकांचा विळखा पुणे : शहरातील शनिवारवाडा, लाल महाल,...\nकाश्‍मीर मैत्री चौक सुशोभित करा\nकाश्‍मीर मैत्री चौक सुशोभित करा भारती विद्यापीठ परिसर: कात्रज...\n\"सावंत विहार' जपतेय सामाजिक बांधीलकी\n\"सावंत विहार' जपतेय सामाजिक बांधीलकी विविध सामाजिक विषयांवर जनजागृती...\nखैरे खासदार असते तर बस इलेक्‍ट्रिक असत्या\nऔरंगाबाद- इलेक्‍ट्रिक बससाठी महापालिकेने दिल्लीला प्रस्ताव पाठविला होता. मात्र...\nका कोमेजत चाललीये \"लाजाळू'\nचंद्रपूर : पूर्वी गावाच्या सभोवताल अनेक औषधी वनस्पती असायच्या. या औषधी...\nसासरा माझ्याकडे एकटक पाहातो...\nपटना (बिहार): सासरा माझ्याकडे एकटक पाहात राहतो आणि नवरा म्हणतो की सासऱयासोबत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/akhil-bharatiya-marathi-sahitya-sammelan-osmanabad-news-251536", "date_download": "2020-01-23T13:56:39Z", "digest": "sha1:IDXIVJCKMI5ACFY63XWKCYPP3YYNSQHL", "length": 16255, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "Photo : संमेलनात साकारले गोरोबांचे गाव | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nPhoto : संमेलनात साकारले गोरोबांचे गाव\nरविवार, 12 जानेवारी 2020\n'साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' हे संमेलन गीत जसे सगळ्यांच्या पसंतीस उतरले, अगदी तसेच चित्रण उभे करण्याचा प्रयत्न रसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.\nउस्मानाबाद : संत गोरोबाकाका यांच्या भूमीत सुरू असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या विचारांचा वारसा साहित्यिकांसमोर वेगवेगळ्या प्रकाराने मांडण्याचा प्रयत्न चांगलाच यशस्वी झालेला दिसत आहे.\n'साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' हे संमेलन गीत जसे सगळ्यांच्या पसंतीस उतरले, अगदी तसेच चित्रण उभे करण्याचा प्रयत्न रसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. संत गोरोबा काका यांच्या पारंपरिक कुंभार व्यवसायाचा देखावा पाहण्यासाठी साहित्यरसिकांची पावले आपोआपच तिकडे वळताना दिसत आहेत.\nसंत गोरोबा काकांचे घर, मडकी, तसेच मातीची भांडी, कुंड्या तयार करण्याचा सजीव देखावा, त्यासाठी लागणारी माती आणि इतर साहित्य, यासह प्रत्यक्ष चाकावर मातीला आकार देऊन होणाऱ्या मातीच्या विविध आकारातल्या कलाकृतींचे प्रात्यक्षिक इथे दाखवले जात आहे. या वस्तू तयार करण्याची कला आणि त्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कलाशिक्षक शेषनाथ वाघ आणि राजेंद्र कुंभार यांनी हा देखावा उभारला आहे.\nया देखाव्याच्या भोवती गर्दी जमत आहे. लहान मुलांना तर हा देखावा म्हणजे वेगळी पर्वणीच ठरताना दिसत आहे. शहरीकरण व ग्रामीण भागातही आता हे चित्र अभावाने दिसते, यानिमित्ताने मुलांना हा अनुभव घेता य़ेत आहे.\nया शिवाय संमेलनात पुस्तकांमधून संत गोरोबाकाका यांची प्रतिकृती साकारण्यात आली असून, तीसुद्धा साहित्यप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. विविध पुस्तकांच्या विक्रीची जवळपास दोनशे दालनं उभारण्यात आली असून, जिल्ह्यासह इतर भागातून आलेले साहित्यप्रेमी, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींनी खरेदीला उदंड प्रतिसाद दिला आहे.\nप्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन\n\" कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी\nया शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले \"तान्हाजी'त बदल\nमुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nउमरगा : ज्येष्ठ नेते शिवाजीराव चालुक्य यांचे निधन\nउमरगा (उस्मानाबाद) : उमरगा तालुक्‍यातील ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव प्रतापराव चालुक्‍य (वय 67) यांचे...\nपाथरीतील साई संस्थांन वि���्वस्तांचा खंडपीठमध्ये जाण्याचा निर्णय\nपाथरी (जि. परभणी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वादावर पडदा टाका’ अशी भूमिका घेतल्यानंतर साई संस्थानच्या विश्वस्तांची गुरुवारी (ता. २३) तातडीने...\nशिक्षण हमी कार्डपासून 583 मुले वंचित\nदेऊर : राज्यातील साखर कारखाना परिसरात ऊसतोड कामगारांसोबत मुलेही स्थलांतरित झाली आहेत. या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हमी...\nमहावितरणची 134 रिक्त पदे लवकरच भरणार\nकेसरजवळगा (उस्मानाबाद) : महावितरणच्या लातूर परिमंडळ विभागातील जवळपास 134 रिक्त सहायक व कनिष्ठ अभियंतापदे काही दिवसांत भरली जातील, अशी माहिती लातूर...\nअडचणींवर मात करून शेतकरीपुत्र झाला सीए\nपरंडा (जि. उस्मानाबाद) : उच्चशिक्षण घेत असताना प्रशासकीय अधिकारी होण्याची ओढ अंतर्मनात असेल तर, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घालता येते...\nउस्मानाबादेत दोन ठिकाणी मिळणार शिवभोजन\nउस्मानाबाद : शहरात प्रजासत्ताक दिनापासून दोन ठिकाणी गरीब आणि गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ घेता येणार आहे. विधानसभा निवडणुकीत गाजलेल्या या थाळीला मूर्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/veda/saam/sam-AD3.htm", "date_download": "2020-01-23T14:52:59Z", "digest": "sha1:422TAD74VVVLM67UFJMJ4OX7BTKGAGAQ", "length": 60662, "nlines": 264, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सामवेद - ऐन्द्र काण्ड - तृतीयोऽध्यायः", "raw_content": "\nसामवेद - ऐन्द्र काण्ड - तृतीयोऽध्यायः\nसामवेद - तृतीय प्रपाठके - प्रथमार्ध\nवसिष्ठ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nअभि त्वा शूर नोनुमोऽदुग्धा इव धेनवः ईशानमस्य जगतः स्वर्दृशमीशानमिन्द्र तस्थुषः ॥ २३३\nहे सर्वशक्तिमान परमेश्वरा, धारा न काधलेल्या गायींच्या कळपाप्रमाणे आम्ही तुझ्यापुढे वाकतो आणि तुझी स्तुति करतो. हे सूर्याला प्रकाश देणार्‍या, सर्व अचरांच्या आणि चर विश्वाच्या स्वामी, आम्ही तुझी कीर्ति गातो.\nभरद्वाज ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः\nत्वामिद्धि हवामहे सातौ वाजस्य कार्वः त्वां वृत्रेष्विन्द्र सत्पतिं नरस्त्वां काष्ठास्वर्वतः ॥ २३४\nहे परमेश्वरा, आम्ही तुझे भक्त तुझे सर्व दिशांहून आवाहन करीत आहोत. म्हणून तू आम्हाला भौतिक आणि आध्यात्मिक संपत्ति प्रदान कर. हे उदात्त संरक्षका, पराक्रमी नेते सर्व अडचणींच्या आणि विघ्नांच्या प्रसंगी मदतीसाठी नेहमी तुझेच आवाहन करतात, तुझाच धावा करतात.\nप्रस्कण्वः ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nअभि प्र वः सुराधसमिन्द्रमर्च यथा विदे यो जरितृभ्यो मघवा पुरूवसुः सहस्रेणेव शिक्षति ॥ २३५\nहे मानवांनो, खरेखुरे ज्ञान प्राप्त व्यावे म्हणूनजो सर्व भौतिक आणि आध्यात्मिक संपत्तिचा स्वामी आहे, त्या परमेश्वराची आराधना करा. तो सर्व सम्पत्तिचा स्वामी असून सर्वांना आश्रय देणारा आहे; आपल्या भक्तांची मदत करतो आणि त्यांना भौतिक व आध्यात्मिक दोन्ही प्रकारची संपत्ति हजारपटीने प्रदान करतो.\nनोधा ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nतं वो दस्ममृतीषहं वसोर्मन्दानमन्धसः अभि वत्सं न स्वसरेषु धेनव इन्द्रं गीर्भिर्नवामहे ॥ २३६\nगोठ्यात बांधलेल्या गायी पौष्टिक खाद्य काऊन अति आनंदाने आपल्या वासरावर झुकतात, त्यांना चाटतात; त्याप्रमाणे हे परमेश्वरा, आम्ही आमची मस्तके तुझ्यापुढे नमवितो आणि तुझ्या कीर्तीची स्तुतिस्तोत्रे गातो. कारण तू आमच्या सर्व अशुभांचा नाश करणारा आहेस आणि आमच्या आसक्ती, अहंकार, लोभ, मत्सर इत्यादि शत्रूंचाही नाश करणारा आहेस.\nकलिः प्रगाथः ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nतरोभिर्वो विदद्वसुमिन्द्रं सबाध ऊतये बृहद्गायन्तः सुतस्ॐए अध्वरे हुवे भरं न कारिणम् ॥ २३७\nहे साधकांनो, तो तुम्हाला ऐश्वर्य आणि शक्ति देतो, त्या भगवंताची तुझी स्तुतिस्तोत्रे गाऊन प्रशंसा कर. सर्व अनाक्रमक अहिंसक यज्ञान, जेथे सोमरस तयार केला जातो तेथे वैदिक मंत्रांनी त्याची संरक्षणासाठी कीर्ती गा, प्रशंसा करा. जेव्हां तुम्ही संकटात असाल तेव्हां त्याचेच आवाहन करा. मी सुद्धा त्याचाच धावा करतो. वडील जशी मुलांच्या कल्याणाची काळजी घेतात आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व करतात, त्यांना आधार देतात, तसे प्रमेश्वरही आपल्या कल्याणासाठी सर्व काही करतो. (येथे ’मी’ हा शब्द भक्तासाठी वापरला आहे आणि तो इतरांना समजावून सांगण्यासाठी आपला अनुभव सांगत आहे.)\nवसिष्ठ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nतरणिरित्सिषासति वाजं पुरन्ध्या युजा आ व इन्द्रं पुरुहूतं नमे गिरा नेमिं तष्टेव सुद्रुवम् ॥ २३८\nसावध कार्यकर्ता खरे ज्ञान आणि खोटे ज्ञान यांतील भेद जाणूं इच्छितो, आणि त्यासाठी पवित्र आणि विशा बुद्धीची मदत घेतो. हे अनेकवेळा ज्याचे आवाहन केले जाते त्या परमेश्वरा, मी भक्तियुक्त पदांनी कल्याणासाठी तुझ्यापुढे वाकतो; जसा सुतार त्याचे उत्तम लाकडाचे चाक वाकवतो त्याप्रमाणे. (भक्तियुक्त पदांनी परमेश्वराला नमवणे हे अलंकारिक वर्णन आहे.)\nमेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nपिबा सुतस्य रसिनो मत्स्वा न इन्द्र ग्ॐअतः आपिर्नो बोधि सधमाद्ये वृधे३ऽस्मां अवन्तु ते धियः ॥ २३९\nहे परमेश्वरा, ज्ञानयुक्त भक्तीचा रस, जो आम्ही तुला पवित्र अंतःकरणाने अर्पण करीत आहोत तो तू प्राशन कर आणि आनंदीत हो.तूच आमच्या सर्वव्यापी परिचित आणि नातेवाईक आहेस. आम्ही सदैव तुझ्याबरोबर असावे आणि तुझ्या सहवासाचा आनंद प्राप्त करावा म्हणून तू आम्हांला प्रकाश प्रदान कर. आमचा सर्वप्रकारे विकास व्हावा म्हणून तुझे ज्ञान आमचे उत्तम प्रकार मार्गदर्शन करो. (भक्तीचा दिव्य रस प्राशन करणे हे प्रार्थना स्वीकाराचे अलंकारिक वर्णन आहे.)\nमेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nत्वं ह्येहि चेरवे विदा भगं वसुत्तये उद्वावृषस्व मघवन्गविष्टय उदिन्द्राश्वमिष्टये ॥ २४०\n तुझ्या ज्ञानी उपासकाला अधिक ज्ञानसंपदा प्राप्त व्हावी म्हणून तू त्याच्याजवळ ये. त्याच्यावर शांति आणि आनंदाचा वर्षाव कर म्हणजे त्याला खरे ज्ञान आणि ऊर्जा, वृद्धि प्राप्त होऊन तो तुझ्या अधिक संपर्कात, सहवासात राहू शकेल. त्याला योगाचे आध्यात्मिक ज्ञानही तू प्रदान कर.\nवसिष्ठ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nन हि वश्चरमं च न वसिष्ठः परिमंस्ते अस्माकमद्य मरुतः सुते सचा विश्वे पिबन्तु कामिनः ॥ २४१\nहे भक्तांनो, परमेश्वर जो आपल्या जीवनाचे जीवन आहे, अथवा ज्ञानी मनुष्य हे तुमच्यातील अत्यंत विनम्र व्यक्ती अथवा हलक्या दर्जाची व्यक्ती कुणाकडेही तुच्छतेने पहात नाहीत. सर्वांनी या औषधीच्या तसेच भक्तीच्या सोमरसाचे पान करावे जो आम्ही तयार केला आहे. ज्या कुणाची इच्छा असेल त्याने आमच्या या यज्ञात त्याचे सेवन करावे. (खरा भक्त हा जन्मावर वा वर्णावर आधारीत भेद कधीच मानत नाही. सर्वांशी समभावनेने प्रेमाने वागतो.)\nप्रमाथ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nमा चिदन्यद्वि शंसत सखायो मा रिषण्यत इन्द्रमित्स्तोता वृषणं सचा सुते मुहुरुक्था च शंसत ॥ २४२\nअरे मित्रांनो, तुम्ही सर्व शक्तिमान परमेश्वराशिवाय इतर कुणाचीही कीर्ती गाऊ नका; म्हणजे कुठलेही दुःख तुझाला त्रास देणार नाही. तुझी स्वतः कोठलेही दुःख सोसू नका आणि इतर कुणालाही अपाय करू नका. तुमच्या सर्व यज्ञाच्या समयी जो तुम्हां सर्वांवर एकाचवेळी शांति आणि आनंदाची वृष्टि करतो त्या परमेश्वराची फक्त स्तुति, प्रशंसा करा आणि वैदिक ऋचांनी वारंवार त्याचीच प्रशंसा करा.\nपुरुहन्मा आङ्‌गिरस ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nन किष्टं कर्मणा नशद्यश्चकार सदावृधम् इन्द्रं न यज्ञैर्विश्वगूर्तमृभ्वसमधृष्टं धृष्णुमोजसा ॥ २४३\nआपल्या कृत्यांनी त्याला कुणी प्राप्त करू शकत नाही आणि मारू शकत नाही. जो शर्वशक्तिमान परमेश्वराच्या आदेशानुसार वागतो, त्या सर्वशक्तिमान, अजय, आपल्या परम शतीने सर्वांवर जय मिळविणारा परमेश्वर, त्याला शक्ति प्रदान करत असतो.\nमधातिथि काण्वौ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nय ऋते चिदभिश्रिषः पुरा जत्रुभ्य आतृदः सन्धाता सन्धिं मघवा पुरूवसुर्निष्कर्ता विह्रुतं पुनः ॥ २४४\nकुठेही जखम झाल्यास परमेश्वर ते जखमी अवयव पूर्ववत निरोगी करून टाकतो. म्हणून प्रत्येकाने नेहमी परमेश्वराच्या कीर्तीचे ध्यान केले पाहिके आणि त्यालाच शरण गेले पाहिजे. त्याच्याशी एकनिष्ठ राहून त्याची उपासना केली पाहिजे.\nमेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nआ त्वा सहस्रमा शतं युक्ता रथे हिरण्यये ब्रह्मयुजो हरय इन्द्र केशिनो वहन्तु स्ॐअपीतये ॥ २४५\nआध्यात्मिक ज्ञान असलेले, सूर्याच्या किरणांप्रमाणे दीप्तिमान, प्रकाशयुक्त आणि ज्यांचे देह तेज आणि पौरुष यांनी युक्त आहेत असे हजारो शेकडो ज्ञानी भक्त तुझे ध्यान करोत आणि इतरांना तुझ्याविषयी उपदेश करोत की, ज्यायोगे त्यांना ज्ञानोत्तर भक्तिरसाचे मनसोक्त पान करता येईल.\nविश्वामित्र ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nआ मन्द्रैरिन्द्र हरिभिर्याहि मयूरर्ॐअभिः मा त्वा के चिन्नि येमुरिन्न पाशिनोऽति धन्वेव तां इहि ॥ २४६\nमोरांच्या केकांप्रमाणे आमच्या आनं��ी प्रार्थना तुझ्या सुंदर शक्तींना आमच्या हृदयात प्रकट करोत. तुला कोणीही जाळ्यात अडकवू शकत नाही. हे परमेश्वरा, सशस्त्र माणसाप्रमाणे तू त्याचे पाश तोडून टाकतोस.\nगौतम ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nत्वमङ्‌ग प्र शंसिषो देवः शविष्ठ मर्त्यम् न त्वदन्यो मघवन्नस्ति मर्डितेन्द्र ब्रवीमि ते वचः ॥ २४७\nहे प्रिय मित्रा, तू याप्रमाणे भगवंताची प्रार्थना कर. ’हे सर्वशतिमान, तू शांति आणि आनंद देणारा आहेस. मर्त्य मानवाला दिलासा, आश्वासन देणारा तुझ्या खेरीज अन्य कुणी नाही. हे परमेश्वरा, मी तुझ्याशीच बोलत आहे. मी अत्यंत मनःपूर्वक तुझीच कीर्ती वर्णन करतो.\nनृमेधपुरुमेधौ ऋषी - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nत्वमिन्द्र यशा अस्यृजीषी शवसस्पतिः त्वं वृत्राणि हंस्यप्रतीन्येक इत्पुर्वनुत्तश्चर्षणीधृतिः ॥ २४८\nहे परमेश्वरा, तू अत्यंत प्रसिद्ध, प्रबलासून आमचा शक्ति आणि पराक्रमांनी युक्त स्वामी आहेस आणि तुझ्या भक्तांना तू सरळ आणि पवित्र मार्गावर नेतोस. मानवांच्या अजेय पालका, तू एकटाच आमच्या पापरूपी शत्रूंचा नाश करतोस.\nमेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\n इन्द्रं समीके वनिनो हवामह इन्द्रं धनस्य सातये ॥ २४९\nआम्ही यज्ञ करण्यासाठी फक्त परमेश्वराचेच आवाहन करतो. जेव्हां अहिंसक, अनाक्रमक यज्ञ चालू असतो तेव्हां त्याचेच आम्ही आवाहन करतो. यज्ञाच्या समाप्तीच्या वेळी किंवा दुष्टाशी युद्ध करताना आम्ही त्याचे स्मरण करतो. जेव्हां संपत्तिची वाटणी करतो तेव्हां किंवा तिचे दान करतांनाही आम्ही भगवंताचेच आवाहन करतो.\nमेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nइमा उ त्वा पुरूवसो गिरो वर्धन्तु या मम पावकवर्णाः शुचयो विपश्चितोऽभि स्त्ॐऐरनूषत ॥ २५०\nमी केलेली स्तुतिस्तोत्रे हे अप्रिमित संपत्तिच्या स्वामी, परमेश्वरा, तुला प्रसन्न करोत. अग्नीप्रमाणे तेजस्वी आणि काया वाचा मनोभावेपवित्र असणारे ज्ञानी लोक, जे इतर सर्वांनाही पवित्र करतात, ते त्यांच्या मंत्रांनी, परमेश्वरा, तुझीच कीर्ति वर्णन करतात.\nमेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nउदु त्ये मधुमत्तमा गिर स्त्ॐआस ईरते सत्राजितो धनसा अक्षितोतयो वाजयन्तो रथा इव ॥ २५१\nआमची ही अत्यंत मधुर कवने, ह्या तुझ्या स्तुतिपर ऋचा, नेहमी विकय प्राप्त करणार्‍या रथांप्रमाणे - जे त्यांच्या शक्तीचे प���रदर्शन करतात, संपत्ति मिळवितात आणि न चुकता मदतही करतात त्याप्रमाणे तुझ्यापर्यंत हे परमेश्वरा पोहोचोत.\nदेवातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nयथा गौरो अपा कृतं तृष्यन्नेत्यवेरिणम् आपित्वे नः प्रपित्वे तूयमा गहि कण्वेषु सु सचा पिब ॥ २५२\nएखादे हरिण जेव्हां तहानेने अत्यंत व्याकुळ होते तेव्हां ते गवन नसलेल्या पाण्याच्या जवळ जाते, त्याप्रमाणे हे ज्ञानाची इच्छा असणार्‍या जीवात्म्या, तू लवकर आमच्या जवळ हे आणि ज्ञानी लोकांशी मैत्री करून शांति आणि आनंदरूपी आध्यत्मिक रसाचे त्यांच्याबरोबरच आकंठ पान कर.\nभर्ग प्रगाथ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nशग्ध्यू३षु शचीपत इन्द्र विश्वाभिरूतिभिः भगं न हि त्वा यशसं वसुविदमनु शूर चरामसि ॥ २५३\nहे ज्ञान आणि कर्मांच्या स्वामी, तू तुझ्या सर्व शक्तिनिशी आमची मदत कर. तू श्रेष्ठ परम सुख देणारा, एवढेच नव्हे तर मोक्ष देणारा आहेस. तू महावीर आहेस. आमच्या भौतिक आणि आध्यात्मिक संपत्तिचे अन्वेषण करणारा आहेस. आम्ही तुझे अनुसरण करतो.\nरेभः कश्यप ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nया इन्द्र भुज आभरः स्वर्वां असुरेभ्यः स्तोतारमिन्मघवन्नस्य वर्धय ये च त्वे वृक्तबर्हिषः ॥ २५४\n तू स्वार्थी लोकांकडून त्यांच्या दुष्कृत्यामुळे त्यांचा आनंद आणि आनंदाची साधने हिरावून घेतोस. हे परमेश्वरा, जो तुझी अंतःकरणपूर्वक स्तुति करतो त्याची तू भरभरात करतोस. आणि जे उदार भक्त त्यांचे जीवन तुझ्या चरणी समर्पण करतात, त्यांचीही तू भरभराट करतोस. (ही ऋचा जो उत्तम राजा दुष्ट लोकांकडून संपत्ति काढून घेतो त्यासही लागू पडते.)\nजमदग्निर्भार्गव ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nप्र मित्राय प्रार्यम्णे सचथ्यमृतावसो वरूथ्ये३ वरुणे चन्द्यं वचः स्तोत्रं राजसु गायत ॥ २५५\nसत्याचा आश्रय घेणार्‍या ज्ञानी माणसा जो परमेश्वर सर्वांचा सुहृद आहे, न्याय देणारा आहे, अत्यंत स्वीकारार्ह आहे, आपला परम हितचिंतक आहे, सूर्य आणि चंद्रासारख्या सर्व प्रकाशमान वस्तूंना जो व्यापून आहे, त्या परमेश्वराविषयी आदर व्यक्त करणारी पदे तू गा. वैदिक ऋचांप्रमाणेच भगवान् आणि त्याचे भक्त, जे सर्वांशी मित्रत्वाने आणि न्यायाने वागतात, ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरवून सर्व अज्ञानरूपी अंधकार नष्ट करून त्यांच्या सद्‌गुणांनी प्रकाशत राहतात, त्यांची कीर्तीचे वर्णन कर.\nमेधातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nअभि त्वा पूर्वपीतय इन्द्र स्त्ॐएभिरायवः समीचीनास ऋभवः समस्वरन्रुद्रा गृणन्त पूर्व्यम् ॥ २५६\n ज्ञानी भक्त आणि सर्व सज्जन लोक प्रामाणिकपणे मनःपूर्वक तुझीच स्तुतिसुमनें गातात आणि इतरांसमोर आनंदाचा आणि स्थळाचा आध्यात्मिक रस मनसोक्त प्राशन करू शकतात. ते तुझी सनातन, आदि बीज अशी कीर्ती गातात.\nनृमेधपुरुमेधौ ऋषी - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nप्र व इन्द्राय बृहते मरुतो ब्रह्मार्चत वृत्रं हनति वृत्रहा शतक्रतुर्वज्रेण शतपर्वणा ॥ २५७\nअरे भक्तांनो, तुमच्या प्रसिद्ध वैभवसंपन्न परमेश्वराची पवित्र ऋचांच्या द्वारे स्तुति करा, त्यांचे गायन करा. सर्वशक्तिमान परमेश्वर असंख्य आश्चर्यजनक कृत्त्ये करणारा असून, अज्ञान आणि पातकांचा, तसेच दुष्ट प्रवृत्तींचा, अशुभाचा नाश करणारा आहे. तो आपल्या सामर्थ्याने दुष्टांचा नाश करून शेकडो प्रकारे सज्जनांचे रक्षण करीत असतो.\nनृमेधपुरुमेधौ ऋषी - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nबृहदिन्द्राय गायत मरुतो वृत्रहन्तमम् येन ज्योतिरजनयन्नृतावृधो देवं देवाय जागृवि ॥ २५८\n सर्वशक्तिमान परमेश्वरासाठी तुम्ही प्रसिध उत्तम स्तुतिवाचक ऋचांचे गायन करा. तो सर्वशक्तिमान परमेश्वर उत्तम तर्‍हेने पातकांचा संहार करतो आणि त्यायोगे सत्याचे प्रवर्तक आत्म्याला जागृत करणारी दैवी ज्योत निर्माण करतात.\nवसिष्ठ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nइन्द्र क्रतुं न आ भर पिता पुत्रेभ्यो यथा शिक्षा णो अस्मिन्पुरुहूत यामनि जीवा ज्योतिरशीमहि ॥ २५९\n पिता ज्याप्रमाणे आपल्या पुत्रांना ज्ञान देतो, त्याप्रमाणे तू आम्हाला ज्ञान दे. हे परमेश्वरा, ज्या रक्षणासाठी तुझी स्तुति केली जाते त्यायोगे आम्हाला न्यायाच्ता मार्गाने जाण्यासाठी, व योगाने मनावर ताबा मिळविण्यासाठी मार्गदर्शन कर. म्हणजे आम्ही तुझ्या दैवी प्रकाशाचा साक्षात्कार करू शकू.\nरेभः कश्यप ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nमा न इन्द्र परा वृणग्भवा नः सधमाद्ये त्वं न ऊती त्वमिन्न आप्यम् मा न इन्द्र परा वृणक् ॥ २६०\n तू आमचा त्याग करू नको. तू सदैव आमच्या समोर रहा आणि आमची हृदये आनंदाने भरून टाक. तुझी कृपा लाभावी म्हणून आम्ही आमच्या बुद्धीचा उपयोग करीत असतो.\nमेधातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nवयं घ त्वा सुतावन्त आपो न वृक्तबर्हिषः पवित्रस्य प्रस्रवणेषु वृत्रहन्परि स्तोतार आसते ॥ २६१\nहे पापविनाशना, आम्ही तुझे भक्त, ज्यांनी आपल्या भक्तीला ज्ञानाची जोड देऊन तिची वाढ केली आणि आमची, जलाप्रमाणे शांत, निर्वात व पवित्र हृदयरूपी आसने तुझ्यासमोर अंथरली आहेत त्यावर तू बसावेस आणि तुझ्या पवित्रता रूपी निर्झरात तू स्नान करावेस.\nभरद्वाज ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nयदिन्द्र नाहुषीष्वा ओजो नृम्णं च कृष्टिषु यद्वा पञ्च क्षितीनां द्युम्नमा भर सत्रा विश्वानि पौंस्या ॥ २६२\n सर्व आध्यात्मिक आणि भौतिक शक्ति ज्या मनुष्यामध्ये आढळून येतात, आणि निरनिराळ्या स्तरावरील लोकांना जी उत्तम कीर्ति प्राप्त होते ती तुझ्यामुळेच होय. आपण आम्हाला कायमच पौरुष प्रदान करावे.\nमेधातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\n वृषा ह्युग्र शृण्विषे परावति वृषो अर्वावति श्रुतः ॥ २६३\nहे कृपेच्या वर्षाव करणार्‍या, तूच आमचा खरोखर रक्षणकर्ता आहेस. हे सर्वव्यापका महावीरांनी तुझे आवाहन केले आहे. हे शर्वशक्तिमान, तू कृपेची वृष्टि करणारा आहेस. सर्व इच्छा पूर्ण करणारा आहेस. तू द्रही आहेस आणि जवळही आहेस म्हणून तुला ’वृषा’ म्हणतात.\nरेभः काश्यप ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nयच्चक्रासि परावति यदर्वावति वृत्रहन् अतस्त्वा गीर्भिर्द्युगदिन्द्र केशिभिः सुतावां आ विवासति ॥ २६४\nहे पापनाशना, या पृथ्वीवर दूर असलेल्या स्वर्ग, तसेच आकाश आदि ठिकाणी तूच सर्वशक्तिमान आहेस. म्हणून यज्ञकर्ता त्याची तुझ्या ठिकाणी असलेली भक्ति इतर ज्ञानी भक्तांसह ऋचांचे गान करून व्यक्त करीत असतो.\nवत्स ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nअभि वो वीरमन्धसो मदेषु गाय गिरा महा विचेतसम् इन्द्रं नाम श्रुत्यं शाकिनं वचो यथा ॥ २६५\nजो सर्व अशुभांचा नाश करणारा आहे आणि वेद ज्याच्या थोरवीच गान करतात, त्या सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान परमेश्वराची तुमच्या प्राकृतिक आणि आध्यात्मिक आनंदोत्सवाच्या प्रसंगी तुम्ही मोठ्या आवाजात आणि स्तुतीतील शब्दार्थास अनुसरून अत्यंत प्रेमाने आणि हृदयांतील भावनेस व्यक्त करणार्‍या शब्दात प्रशंसा करावी.\nभरद्वाज ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nइन्द्र त्रिधातु शरणं त्रिवरूथं स्वस्तये चर्दिर्यच्च मघवद्भ्यश्च मह्यं च यावया दिद्युमेभ्यः ॥ २६६\n आम्झ्या कल्याणासाठी मला (शरीररूपी) एक निवासस्थान द्या, जो तीन धातूंनी (वात, पित्त, कफ) परिपूर्ण असेल, जे त्रिविध (आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक) तापांपासून मुक्त असेल. अथवा असे एक घर द्या की ज्यात सोने, चांदी, तांबे यांचा यथायोग्य उपयोग केलेला असेल, आणि जे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा यांत नेहमी आराम देणारे, सुख देणारे असेल. यज्ञाच्या श्रीमंत यजमानांना आणि मलाही असे निवासस्थान द्या की जे प्रकाशांनी युक्त आणि सर्व दुःखांपासून मुक्त असेल.\nनृमेध ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nश्रायन्त इव सूर्यं विश्वेदिन्द्रस्य भक्षत वसूनि जातो जनिमान्योजसा प्रति भागं न दीधिमः ॥ २६७\nजो सूर्याप्रमाणे प्रकाशाचा स्त्रोत आहे त्या भगवंताचा, परमेश्वराचा आश्रय घेऊन तुम्ही सर्व शक्तिनिशी सर्व संपत्तिचा, जी आता विद्यमान आहे, जी यानंतरही तुमच्या परीश्रमाने प्राप्त होईल, तिचा आनंद उपभोगू या. जी संपत्ति खरोखर भगवंताचीच आहे, ती आपण वारसाहक्काने वाटून घेऊ.\nपुरुहन्मा ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nन सीमदेव आप तदिषं दीर्घायो मर्त्यः एतग्वा चिद्या एतशो युयोजत इन्द्रो हरी युयोजते ॥ २६८\n जो मनुष्य ईश्वराच्या अस्तित्वार विश्वास ठेवत नाही (अर्थात् नास्तिक असतो) आणि कृपणही असतो, त्याला कधी आध्यात्मिक अन्न प्राप्त होत नाही; त्याला कधी इच्छित ध्येयाचीही प्राप्ती होत नाही. कारण जो मनुष्य घोड्यांचा मालक असतो तोच त्यांना लगाम घालू शकतो, ताब्यांत ठेऊ शकतो. सूर्यच त्याच्या निरनिराळाच्या प्रकारच्या किरणांना (अश्वांना) काबूत ठेऊ शकतो. त्याचप्रमाणे योगीच त्याच्या ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांवर ताबा ठेऊ शकतो. हे तो त्याचे ज्ञान व त्याची भक्ति या दोन लढवय्या घोड्यांचा मदतीने करू शकतो.\nनृमेध-पुरुमेधावृषी - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nआ नो विश्वासु हव्यमिन्द्रं समत्सु भूषत उप ब्रह्माणि सवनानि वृत्रहन्परमज्या ऋचीषम ॥ २६९\nतुम्ही तुमच्या अंतरांतील आणि बाहेरील प्रत्येक युद्धप्रसंगी पूज्य परमेश्वरालाच अलंकाराप्रमाणे धारण करा. हे पापनाशना, नेहमी विजयी होणार्‍या, सर्वश्रेष्ठ प्रकारे स्तुत्य अशा परमेश्वरा तू आमच्या हृदयात प्रकट हो, आणि आमच्या नित्य यज्ञांत तुझी जी स्तुति करतो, त्य्झ्या ज्या प्रार्थना करतो, त्या ऐक. आअम्च्या स्तुतितून आम्ही तुझी कीर्तीच वरणन करावी अशी कृपा तू करावीस.\nविसिष्ठ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nतवेदिन्द्रावमं वसु त्वं पुष्यसि मध्यमम् सत्रा विश्वस्य परमस्य राजसि न किष्ट्वा गोषु वृण्वते ॥ २७०\nहे परमेश्वरा, ही पृथ्वी तुझी संपत्ति आहे. मधील अंतरालाचा आश्रही तूच आहेस. त्यावरील लोकांचा तूच चक्रवर्ति सम्रात आहेस. ह्या सर्व ब्रह्माण्डात तुझा सामना करू शकेल अथवा तुला विरोध करू शकेल असा कुणीही न्हाही. कारण तूच सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वश्रेष्ठ परमात्मा आहेस.\nमेधातिथि मेध्यातिथि काण्वौ ऋषी - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nक्वेयथ क्वेदसि पुरुत्रा चिद्धि ते मनः अलर्षि युध्म खजकृत्पुरन्दर प्र गायत्रा अगासिषुः ॥ २७१\n तुम्हा कुठले प्रदेश पार केले आहेत आणि तुम्ही कुठे सापडू शकता आणि तुम्ही कुठे सापडू शकता या प्रश्नांचे उत्तर आहे - तुझी ज्ञानशक्ती सर्वत्र आहे. हे विश्वनिर्मात्या, बंधनातून मुक्त करणार्‍या, हे महावीरा, तू सर्वव्यापक आहेस. सर्वत्र आहेस. भक्त नेहमी तुझी स्तुतिस्तोत्रे गात असतात.\nकलिः प्रगाथ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\n तस्मा उ अद्य सवने सुतं भरा नूनं भूषत श्रुते ॥ २७२\nसर्व पातकांचा आणि दुःखांचा नाश करणार्‍या परमेश्वराला आम्ही आमच्या खर्‍या भक्तीने प्रसन्न करून घेतले आहे. अरे, भक्तांनो, आजच्या या वैदिक यज्ञात भक्ति व ज्ञानाच्या मिश्रणाने बनलेले (सोम)रस आणा आणि त्या परमेश्वराला आपल्या हृदयमंदिरात स्थापन करून त्याची पूजा करा.\nपुरुहन्मा ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nयो राजा चर्षणीनां याता रथेभिरध्रिगुः विश्वासां तरुता पृतनानां ज्येष्ठं यो वृत्रहा गृणे ॥ २७३\nजो सर्व पुरुषांचा सम्राट आहे, योगाभ्यासाने ज्याची प्राप्ती होते, जो अतुलनीय आहे आणि सर्व लालसांचे सैन्यास वशीभूत करणारा, सर्व पातके व अज्ञानाचा नाश करणारा आहे, त्या परमेश्वराची मी स्तुति करतो.\nभर्गःप्रगाथ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nयत इन्द्र भयामहे ततो नो अभयं कृधि मघवञ्चग्धि तव तन्न ऊतये वि द्विषो वि मृधो जहि ॥ २७४\nहे परमेश्वरा, ज्या कशाची आम्हाला भिती वाटत असेल त्या भितीपासून आम्हाला मुक्त कर. हे सर्वसंपत्तिच्या नाथा, आमचे रक्षण व्हावे म्हणून आम्ही ही याचना करीत आहोत. आमच्या पासून द्वेष, तिरस्कार आणि बाहेरील, अंतरातील आसक्ती, क्रोध, मत्सर, अहंकार इत्यादिंना हाकलून लाव.\nइरिम्बिठिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nवास्तोष्पते ध्रुवा स्थूणां सत्रं स्ॐयानाम् द्रप्सः पुरां भेत्ता शश्वतीनामिन्द्रो मुनीनां सखा ॥ २७५\nहे परमेश्वरा, तू आमच्या घरांचा आणि शरीरांचा स्वामी आहेस. तू भक्तासाठी सुदृढ आधारस्तंभ आणि कवच आहेस. तुझे दैवी आणि भक्ति व ज्ञानाने मिश्रित, स्वादिष्ट आनंददायक अमृत भौतिक बंधनाचे बालेकिल्ले उध्वस्त करून टाकते. हे भगवंता, परमेश्वरा, तू ऋषीमुनींचा परम सुहृद, सखा आहेस.तू सूर्याप्रमाणे सर्व अंधकाराला दूर करतोस.\nजमदग्निर्ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nबण्महां असि सूर्य बडादित्य महां असि महस्ते सतो महिमा पनिष्टम मह्ना देव महां असि ॥ २७६\n तू खरोखर थोर आहेस. खरोखरच हे स्वयंप्रकाशी अविनाशी परमात्म्या, तू फार थोर आहेस. हे परमेश्वरा, तुझ्या वैभवामुखे, महिम्यामुळे तूं सर्वांना अत्यंत पूज्य, आदरणीय आहेस. तुझ्या कीरीमुळेही तू फार थोर आहेस.\nदेवातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nअश्वी रथी सुरूप इद्ग्ॐआं यदिन्द्र ते सखा श्वात्रभाजा वयसा सचते सदा चन्द्रैर्याति सभामुप ॥ २७७\nहे भगवंता, परमेश्वरा, ज्यावेळी एखादा मनुश्य तुझा मित्र अथवा भक्त बनतो, तेव्हां तो उत्तम संस्कारी, ज्ञानी आणि उत्तम वक्ता असल्याने त्याच्या ठिकाणी अति आवश्यक प्राणभूत शक्ति असते ती त्याला सामर्थ्य देते आणि तो तेजस्वी विद्वानांच्या समवेत सभेत प्रवेश करतो.\nपुरुहन्मा ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nयद्द्याव इन्द्र ते शतं शतं भूमीरुत स्युः न त्वा वज्रिन्त्सहस्रं सूर्या अनु न जातमष्ट रोदसी ॥ २७८\n तू सर्व अशुभांचा नाश करणारा आणि दुष्टांना शासन करणारा आहेस. जरी शेकडो सूर्य आणि शेकडो पृथ्वा असल्या आणिअ त्यात भर म्हणून हजारो सूर्य असले तरी ही सर्व मिळून तुझी बरोबरी करू शकत नाहीत; कारण तू स्वर्ग व पृथ्वीला घेऊन टाकले आहेस.\nदेवातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nयदिन्द्र प्रागपागुदग्न्यग्वा हूयसे नृभिः सिमा पुरू नृषूतो अस्यानवेऽसि प्रशर्ध तुर्वशे ॥ २७९\n जेव्हां पूर्वेला राहणारे, पश्चिमेस राहणारे, उत्तरेला आणि दक्षिणेला राहणावे, तसेच खालील लोकात राहणारे लोक सर्व तुझेच आवाहन करतात. तू सर्व स्थळी, सर्वकाळी, अगदी जवळच हाताच्या अंतरावर असतोस. हे पापविनाशना लोक तुझे वेगवेग्ळ���या प्रकारे आवाहन करतात आणि सर्व मानवजातीत नेहमीच उपस्थित असतोस.\nदेवातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nकस्तमिन्द्र त्वा वसवा मर्त्यो दधर्षति श्रद्धा हि ते मघवन्पार्ये दिवि वाजी वाजं सिषासति ॥ २८०\n तू सर्वव्यापक आहेस त्यामुळे कोठला माणूस तुझ्यावर मात करू शकेल हे लक्ष्मीनाथा एखादा ज्ञानी योगी सत्याची देणगी प्राप्त झालेला आणि आत्मप्रकाशात जगणारा नेहमी ज्ञानाचा प्रचार करण्याची इच्छा करतो.\nजमदग्निर्भार्गव ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\n हित्वा शिरो जिह्वया रारपच्चरत्त्रिंशत्पदा न्यक्रमीत् ॥ २८१\nया माझ्या श्रद्धेला पाय नाहीत पण तरी ज्याला इंद्र म्हणतात त्या परमेश्वरापर्यंत, तसेच श्रेष्ठ नेता असलेल्या अग्निपर्यंत पाय असलेल्या लोकांच्याही पूर्वी पोहोचते. परमेश्वराविषयी हे प्रेम जिव्हेला नेहमी भगवंताच्या नामोच्चार गुंतवून ठेवते, मग देह राहो अथवा जावो. (जिवंत असतांना आणि मरण आले तरीही) महिन्याचे तीसही दिवस ती नेहमी शुभ कर्मे करण्यांतच गुंतलेली असते.\nवत्स ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः\nइन्द्र नेदीय एदिहि मितमेधाभिरूतिभिः आ शं तम शं तमाभिरभिष्टिभिरा स्वापे स्वापिभिः ॥ २८२\nहे परमेश्वरा, तू आमच्या हृदयात ये, तुझा साक्षात्कार आम्हाला होऊं दे, तुझ्या संरक्षक शक्तीसह येऊन तू आमच्या पवित्र बुद्धीला सामर्थ्यशाली बनव. तुझ्या कल्याणकारी, मदतीसह हे श्रेष्ठ मंगलकर्त्या, तू ये. हे उत्तम मित्रा, परम सुहृदा, तुझ्या आनंददायी शक्तींसह तू आमच्याजवळ ये.\nइति ऐन्द्रकाण्डे तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/aab-the-chief-minister-is-likely-to-join-the-fray-from-two-constituencies/", "date_download": "2020-01-23T13:42:56Z", "digest": "sha1:L3LAIZOO7ZAD3DZVMKMPVZN33PZ2SSKC", "length": 6641, "nlines": 99, "source_domain": "krushinama.com", "title": "अबब ! मुख्यमंत्री आता दोन मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता", "raw_content": "\n मुख्यमंत्री आता दोन मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नवं राजकीय गणित मांडण्याच्या तयारीत आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री दोन मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.\nमुख्यमंत्री त्यांच्या नागपूर दक्षिण- पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेतच, शिवाय त्यांच्यासाठी मुंबईतील मतदारसंघाचीही चाचपणी सुरु आहे. मुंबईतील मलबार हिल किंवा मुलुंड यापैकी एक मतदारसंघ मुख्यमंत्री निवडू शकतात. विदर्भाऐवजी महाराष्ट्राचा नेता अशी छबी निर्माण करण्याचा यावरुन प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.\nमहाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होऊ शकतात. ऑक्टोबर महिन्यात विद्यमान सभागृहाचा कार्यकाल संपणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार हे निश्चित आहे. त्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री दोन मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.\nविधानसभा निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल – अजित पवार\nआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज जळगावातून सुरुवात\nठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं – खासदार संजय राऊत\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nखानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर\nआरोग्य • मुख्य बातम्या • विशेष लेख\nथंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nआरोग्य • मुख्य बातम्या • विशेष लेख\nजाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……\nतंत्रज्ञान • मुख्य बातम्या\nव्हॅट्सअ‍ॅपमध्ये डार्क मोड सुरू करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स\nआरोग्य • मुख्य बातम्या\n‘या’ 5 पदार्थांनी वाढवा शरिरातील ब्लड प्लेटलेट्स\nशेतकरी कर्जमाफीच्या लिंकवर कॅन्डी क्रश ; सहकार आयुक्त निलंबित\nखानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर\nथंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nजाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ritiesh-deshmukh-attends-oath-taking-ceremony-amit-deshmukh-mumbai-247816", "date_download": "2020-01-23T14:24:48Z", "digest": "sha1:2JG2WXR2PJBGTZHQWE7RJRZ5UMPVT2CL", "length": 16669, "nlines": 303, "source_domain": "www.esakal.com", "title": "भाऊ मंत्री होताना रितेशचा भरला अभिमानाने ऊर; विधानभवनात उपस्थिती | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nभाऊ मंत्री होताना रितेशचा भरला अभिमानाने ऊर; विधानभवनात उपस्थिती\nसोमवार, 30 डिसेंबर 2019\nआजही जेव्हा आपला थोरला भाऊ अमित कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार म्हटल्यावर रितेश वेळात वेळ काढून विधानभवनात शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहिला आहे.\nमुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा आज (सोमवार) पहिल्यांदा विस्तार होत आहे. आज शपथ घेणाऱ्या 36 मंत्र्यांची नावे यापूर्वीच उघड झाली आहेत. यामध्ये 25 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये लातूरचे आमदार अमित देशमुखांचाही समावेश आहे. आपल्या थोरल्या भावाचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी अभिनेता रितेश देशमुखसुद्धा मोठ्या कौतुकाने विधानभवनात उपस्थित राहिला आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nअमित आणि धीरज अशा दोन्ही भावंडांच्या प्रचारासाठीसुद्धा रितेश आणि त्याची पत्नी जेनिलियाने अनेक सभांमध्ये सहभाग घेतला होता. रितेशने प्रत्येकवेळी उत्स्फूर्तपणे भाषण करत नागरिकांना देशमुख चिरंजीवांना मत देण्याची विनंती केली होती.\nशरद पवार अजित पवारांना म्हणाले, संधीचं सोनं करा; 14 नावे निश्चित\nआजही जेव्हा आपला थोरला भाऊ अमित कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार म्हटल्यावर रितेश वेळात वेळ काढून विधानभवनात शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहिला आहे.\nराज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. या विस्तारात शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची यादी राजभवनाला पाठविली आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल हे उपस्थित राहणार आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘स्पेशल’च्या नावाखाली ‘पॅसेंजर’ची सुविधा\nनांदेड ः नांदेड-औरंगाबाद नावाने स्पेशल रेल्वे सुरू करून प्रवाशांना दिलासा दिल्याचे रेल्वे प्रशासन भासवित असले तरी ही ‘स्पेशल’ रेल्वे टिकीट दर आणि...\nअझहरुद्दीनवर का झाला गुन्हा दाखल... कुणाला फसवले : वाच\nऔरंगाबाद : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याच्यावर औरंगाबाद पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आणखी दोन...\nऔरंगाबादमधून अशी पसरली मराठव��ड्यात शिवसेना\nऔरंगाबाद : जनतेच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे, दंगलीत समोरासमोर उभे राहणारे, पोलिसांच्या काठ्या अंगावर झेलत हिंदूंचे रक्षण करणारे...\nपुण्यातील सनबर्न फेस्टीव्हलमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रयत्न; आरोपीस अटक\nपुणे : पुण्यातील बावधन येथे 2017 मध्ये झालेला सनबर्न फेस्टीव्हल बॉम्बस्फोटाद्वारे उधळून लावण्याच्या प्रयत्नातील आरोपीस राज्य दहशतवादविरोधी...\nरतन टाटा हॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाहीत; त्यांचा तरुणपणीचा फोटो पाहाच\nमुंबई : सुप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे अध्वर्यू रतन टाटा यांनी सोशल मिडियावर धमाल उडवून दिली आहे. रतन टाटा यांनी अलीकडेच इन्स्टाग्राम या...\nसंजय राऊत, शरद पवार यांच्या फोनचं टॅपिंग ठाकरे सरकारचे चौकशीचे आदेश..\nमुंबई - महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामध्ये ठाकरे सरकारने अत्यंत महत्त्वाच्या चौकशीचे आदेश दिलेत. हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/vinayak-raut/", "date_download": "2020-01-23T14:49:00Z", "digest": "sha1:UZIFE5HKT4FW7GSU4KLWDRP7DOMSGBGW", "length": 31105, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Vinayak Raut News in Marathi | Vinayak Raut Live Updates in Marathi | विनायक राऊत बातम्या at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लिकार्जुन खर्गे\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\nअंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीचा मार्ग मोकळा\nपुण्याचे महापौर LIVE :फेसबुकवर जाणून घेणार समस्या\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\n...म्हणून मनसेचा झेंडा बदलला राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा\nकाँग्रेस मंत्र्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्यावे - मल्लि��ार्जुन खर्गे\nझेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद\n...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nसावंतवाडीतील 'त्या' आत्महत्येचे गूढ वाढले; सीआयडीमार्फत तपास करण्याची मागणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nखा.विनायक राऊत यांनी केले कुटुंबियांचे केले सांत्वन ... Read More\nCitizenship Amendment Bill: वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधात देशभर ठिकठिकाणी निदर्शने\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n३११ विरोधात ८० मतांनी मजूर ... Read More\nAmit ShahVinayak RautShiv SenaBJPcongressअमित शहाविनायक राऊत शिवसेनाभाजपाकाँग्रेस\nCitizenship Amendment Bill: स्थलांतरितांमुळे वाढेल देशावरील ताण; शिवसेनेचा मोदी सरकारवर बाण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावरुन शिवसेनेची अमित शहांवर प्रश्नांची सरबत्ती ... Read More\nAmit ShahShiv SenaVinayak RautBJPअमित शहाशिवसेनाविनायक राऊत भाजपा\nविमानतळ एप्रिलपर्यंत सुरू झाले पाहिजे, विनायक राऊत यांचे अधिकाऱ्यांना आदेश\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nचिपी विमानतळ सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सर्वप्रकारचा निधी व सर्व प्रकारच्या मंजुरी आम्ही मिळवून देऊ. मात्र, तुम्ही कामात कोणत्याही प्रकारची कसूर करू नका. येत्या तीन महिन्यांत येथील सर्व कामे पूर्ण झालीच पाहिजेत. याबाबत कोणतीही सबब ऐकून ... Read More\nChipi airportsindhudurgVinayak Rautचिपी विमानतळसिंधुदुर्गविनायक राऊत\nनिलेश राणेंची जीभ घसरली, शिवसेना खासदारावर आक्षेपार्ह टीका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकाही दिवसांपूर्वी निलेश राणेंनी शिवसेनेला खोचक टोला लगावला होता ... Read More\nNilesh RaneVinayak RautShiv Senaनिलेश राणे विनायक राऊत शिवसेना\n'राणेंच्या पनवतीमुळे फडणवीस बुडाले', शिवसेना खासदाराचा खोचक टोला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपाकडून सत्ता सोडण्यात आली ... Read More\nMaharashtra Election 2019: 'राणेंची पार्श्वभूमी दरोडेखोरांची; शिवसेनेवर टीका करायची हिंमत नाही'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकणकवली विधानसभा निवडणूक २०१९ - नारायण राणे ज्या ज्या पक्षात गेले त्या पक्षांची अवस्था बघा ... Read More\nVinayak RautShiv SenaNarayan Ranekankavli-acMaharashtra Assembly Election 2019BJPविनायक राऊत शिवसेनानारायण राणेकणकवलीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019भाजपा\nनाणारबद्दलच्या मुख्यमंत्री विरोधी राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध :राजश्री धुमाळे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्यानिमित्ताने कोकणात आले होते. राजापूर येथे नाणार प्रकल्प समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प समर्थकांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन देत प्रकल्प करण्याच्या बाजूने ... Read More\nBJPVinayak Rautsindhudurgभाजपाविनायक राऊत सिंधुदुर्ग\nसमाजसेवेचा वसा नाईक कुटुंबियांनी जोपासला : विनायक राऊत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकणकवली : श्रीधर नाईक यांनी राजकारणातून नव्हे तर समाजकारणातून आपला वेगळा ठसा समाजमनावर उमठवला होता. अल्पवयात त्यांनी वैचारिक श्रीमंती ... ... Read More\nVinayak RautVaibhav Naiksindhudurgविनायक राऊत वैभव नाईक सिंधुदुर्ग\nखरंच कोकणी जनतेनं पुन्हा राणेंना नाकारलं \nBy वैभव देसाई | Follow\n23 तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पुन्हा एकदा मोदींचा वारू चौफेर उधळला. ... Read More\nVinayak Rautratnagiri-sindhudurg-pcNilesh RaneNarayan Raneविनायक राऊत रत्नागिरी-सिंधुदुर्गनिलेश राणे नारायण राणे\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thatsit-news/big-trend-of-food-porn-1046030/", "date_download": "2020-01-23T13:42:34Z", "digest": "sha1:DPG3ZFIB6NX34UTJJHRWXGDTRDCDW4QO", "length": 28940, "nlines": 240, "source_domain": "www.loksatta.com", "title": "फूड पोर्नचे फॅड | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nआपण खरे तर जगतो कशावर आणि कशासाठी, याचे अलौकिकार्थी तोंडदाखल प्रत्येकाचे उत्तर असले, तरी मानवाच्या ‘वस्त्र’, ‘निवारा’, ‘काम’ आदी मूलभूतादित्यांना थिटे करण्याची ताकद एकटय़ा अन्नसम्राटामध्ये\nआपण खरे तर जगतो कशावर आणि कशासाठी, याचे अलौकिकार्थी तोंडदाखल प्रत्येकाचे उत्तर असले, तरी मानवाच्या ‘वस्त्र’, ‘निवारा’, ‘काम’ आदी मूलभूतादित्यांना थिटे करण्याची ताकद एकटय़ा अन्नसम्राटामध्ये असते. पैशाने राजा आणि रंकेश्वर असलेल्या दोहोंनाही पर्याप्त उष्मांक असलेला आहारच हवा असतो. ग्लोबलोत्तर भारतात खादाडीची ग्लोकल पक्वान्ने उपलब्ध झाली. टीव्ही आणि समाजमाध्यमे खादाडी गुरू बनत लोकांना फूडपोर्निक बनवीत चालली आहेत. खादाडीच्या छायाचित्रांनी आपल्या सोशल माध्यमावरील स्टेट्सला अपडेट्स करण्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यात वावगे काहीच नाही, पण या फूड पोर्न व्यसनामध्ये अनेक कंगोरे दडलेले आहेत. खादाडी प्रदर्शनाचा अट्टहास बाळगणाऱ्या आपल्या सर्वाना त्याची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न..\nस्मार्ट फोन आल्यापासून एक नवा विषय आजकाल जास्तीत जास्त चर्चिला जाऊ लागला आहे, तो म्हणजे फूड पोर्न. याचा संबंध अश्लीलतेशी सुतराम नाही, तर लाडक्या खाद्यपदार्थाच्या छायाचित्रणाशी आहे. पूर्वीचा काळ आठवा घरात येणाऱ्या सुनेला ताट वाढण्याचं तंत्र अवगत असलंच पाहिजे, असा दंडक होता. आता उथळ पैशाला खळखळाट फार असल्याने बहुतेक वेळा जेवणावळी हॉटेलातच होतात व नंतर त्याचे शब्दचित्र सांगण्यातच वेळ जातो. आजची हॉटेल्सही फार वेगळी आहेत. त्यांच्या वास्तुरचनेपासून वातावरणापर्यंत सगळे महत्त्वाचे ठरते. पूर्वी या अन्नाचे शब्दचित्र रंगवण्यासाठी काही खवय्ये पत्रकार आपली लेखणी झिजवत असत व त्याची कात्रणे त्या हॉटेल्समध्ये लागत असत. एक प्रकारे ते प्रशस्तिपत्र असे.\nकुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर, तिथले सगळे पाहिल्यानंतर, सजवलेली डिश समोर आल्यानंतर महागडय़ा अशा पाच मेगा पिक्सेलपेक्षा जास्तच क्षमतेच्या कॅमेऱ्याने फोटो काढून तरुण मंडळी त्या अन्नसजावटीची छायाचित्रे इन्स्टाग्राम, पिन्टरेस्टवर टाकू लागले आहेत. अनेक शेफ म्हणजे खानसाम्यांचे ब्लॉग्ज आहेत तसे खवय्यांचेही ब्लॉग्ज आहेत. खरे तर अन्न कसे दिसते यापेक्षा चवीला महत्त्व आहे, असे कुणीही म्हणेल; पण ते खावेसे वाटेल असे ते सजवलेले असेल, त्यावर गार्निशिंग असेल, तर तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही, भले त्याची चव काहीही असो. थोडक्यात हे जाहिरातीचेही तंत्र असते. फूड पोर्नचा वापर जाहिरातीसाठीही केला जातो. काही अन्न छायाचित्रकारही केवळ हाच विषय घेऊन काम करतात. संजीव कपूरचा कुकरी शो कसा गाजला, नंतर त्याची पुस्तकेही आली, हा त्याच्या आधीचा जमाना होता. त्याआधी तरला दलाल यांनी असा फूड शो यशस्वी केला व अन्नाचे महत्त्व लोकांपर्यंत नेले; पण आता हौशी शेफही खाद्यपदार्थ तयार करून त्यांची छायाचित्रे, वर्णने त्यांच्या ब्लॉग्जवर टाकतात. आताशा नेहमीची मासिके याबाबतीत मागे पडली आहेत, कारण ती वाचावी लागतात. इथे तुम्ही फक्त डोळे उघडे ठेवणे एवढेच काम असते. थोडक्यात या फूड पोर्नचा उद्देश तुमचे अन्नपदार्थ किती चांगले आहेत व ते खाण्यासाठी भाग पाडणे व त्यासाठी पैसे मोजायला लावणे हाच खरा तर उद्देश असतो.\nटीव्हीवरील जाहिरात, इझी टू मेड खाद्यपदार्थाच्या पाकिटावरील छायाचित्र आणि महागडय़ा हॉटेलमध्ये टेबलावर दाखल होणारी डिश यांमधील खाद्यपदार्थाच्या रंगसंगती जवळपासही जाणारे अन्न घरी बनू शकत नाही, याचे कारण खानसाम्यांचे त्यामधील प्रावीण्य आहेच, त्याचबरोबर त्यांची जाहिरात करताना केले जाणारे छायाचित्रही आहे. वीर संघवी यांच्यासारखे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच खाद्यसमीक्षक आज उरलेले आहेत. त्यांच्या स्तंभामध्ये देशातील सर्वच देशी-विदेशी खाद्यसाखळ्यांच्या क्लृप्त्यांची आणि खाद्यविज्ञानाची चर्चा होत असते.\nफूड फोटोग्राफर ऑफ द इयर\nद फूड अ‍ॅवॉर्ड्स कंपनी व पिंक लेडी अ‍ॅपल्स यांनी अन्नाच्या छायाचित्रणासाठी पुरस्कार ठेवला आहे. त्यांच्या परीक्षकांत अन्न समीक्षक जे रेनर, खानसामा\nजेम्स मार्ठिन, टॉम एकेन्स कारलुसियो, बिल ग्रॅगर अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे. २०१३ मध्ये ५५०० स्पर्धक होते. त्यांच्या संकेतस्थळास १४० देशांतून प्रतिसाद मिळाला. हे पारितोषिक पाच हजार पौंडांचे असून २०१३ मध्ये ते रोमानियाचे छायाचित्रकार अ‍ॅलेक्झांड्रिना पाडय़ुरेटू यांना मिळाले.\nफूड पोर्न व जाहिराती\nफूड पोर्नचा वापर अन्नाच्या जाहिरातींसाठी केला जातो. अमेरिकेत २०१२ मध्ये अन्नपदार्थाच्या जाहिरातींवर ४.६ अब्ज डॉलर्स खर्च झाले. मॅकडो��ाल्ड, सबवे यांसारख्या कंपन्या अब्जावधी डॉलर्स त्यावर खर्च करतात. १९९६ ते २००६ दरम्यान मॅकडोनाल्डच्या जाहिरातीत डिस्ने कंपनी भागीदार होती. नंतर त्यांनी वेगळ्या अ‍ॅनिमेशन स्टुडिओशी भागीदारी केली. केएफसी म्हणजे केंटुकी फ्राइड चिकन व मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट यांनी याच तंत्राने भारतात पाय रोवले आहेत. फास्ट फूड लोकप्रिय करण्यातही फूड पोर्नचा मोठा वाटा आहे.\nब्लॉग्ज व इतर काही\nआदर्श मुंजाल हे सोशल मीडिया व्यावसायिक द बिग भुक्कड नावाचा ब्लॉग चालवतात, त्याचे २००० फॉलोअर्स आहेत. झवेरी डायमंड र्मचट यांच्या फूड ब्लॉगला २७०० फॉलोअर्स आहेत. फूड इन्स्टाग्राम हा छंद मानला जातो. एकाने तर त्यात चौदा थरांचे चॉकलेट टाकले होते. काही वेळा हॉटेलमध्ये अशी छायाचित्रे काढू देत नाहीत, कारण इतरांना त्याचा त्रास होऊ शकतो. न्यूयॉर्कमध्ये अशा हौशी छायाचित्रणावर बंदी घालण्यात आली. भारतात मात्र अशी छायाचित्रे काढू दिली जातात, कारण त्यामुळे काही व्यत्यय येतो असे वाटत नाही, असे बांद्रय़ाच्या ऑरस या स्विस रेस्टॉरंटचे शेफ विकी रत्नानी म्हणतात. फूड ब्लॉगर अग्निश्वर बॅनर्जी व तारा कपूर, मोनिका मनचंदा यांनीही ब्लॉगविश्वात बरेच नाव कमावले आहे. मुंबईतील झोरावर कालरा यांचे मसाला लायब्ररी हे हॉटेल इन्स्टाग्रामिंगवर प्रसिद्ध आहे. झवेरी यांच्या ब्लॉगमुळे अनेकांना हिरा पन्नाबाहेरील समोसा व माटुंगा येथील शेवपुरी, टोस्ट सँडविचची सवय लागली आहे. चिकन पेपर फ्राय, बन्र्ट क्रीम विथ ब्लॅक ट्रफल्ससारख्या पदार्थाचेच काय, जिलेबीचे इन्स्टाग्रामिंगसुद्धा तितकेच तोंडाला पाणी आणणारे असते. फूड पोर्न हे प्रतिसादासाठी महत्त्वाचे असते. तुम्हाला त्यातून पैसाही मिळू शकतो.\nफूड पोर्न ही संकल्पना आपल्याकडे नवीन असली तरी परदेशात ती जुनीच आहे. १९८४ मध्ये रोझ्ॉलिंड कॉवर्ड या महिला खादाडी- समीक्षिकेने ‘फिमेल डिझायर’ या पुस्तकात ती प्रथम वापरली. अन्न रांधण्याबरोबरच ते सुंदर पद्धतीने सादर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्नाचे चित्र मेंदूच्या स्मृतिकोशात चित्राच्या माध्यमातून ठसवणे हा त्याचा हेतू असतो. अमेरिकेत जेव्हा कमी उष्मांकाच्या जंकफूडसारख्या अन्नपदार्थाचा बोलबाला करायचा होता, तेव्हा अन्न उत्पादकांनी फूड पोर्नोग्राफीचा वापर केला. त्या वेळी हा शब्द सेंटर फॉर ���ायन्स इन पब्लिक इंटरेस्ट या संस्थेने वापरला होता. त्यांचा राइट स्टफ व्हर्सेस फूड पोर्न नावाचा स्तंभच १९९८ पासून सुरू झाला होता. ब्रिटनमध्ये १९८० मध्ये फूड पोर्न लोकप्रिय झाले. त्या वेळी टीव्हीवर कुकरीचे कार्यक्रम दाखवले जात असत. आता फूड पोर्नोग्राफी हा व्यवसायही आहे. अन्नाचे छायाचित्रण करून ते लोकांच्या गळी उतरवण्यासाठी कंपन्यांना असे छायाचित्रकार लागतात. अन्न शैलीकार म्हणजे अन्नाची मांडणी करणारे तज्ज्ञही असतात, त्यांना फूड स्टायलिस्ट असे म्हणतात. अन्नाचे छायाचित्रण करताना किरटी, छोटी छायाचित्रे आता चालत नाहीत. त्यात आता चक्क त्रिमिती दृश्ये दाखवता येतात. त्यामुळे अस्सलतेचा अनुभव येतो; पण काही वेळा हे छायाचित्रण विशिष्ट प्रकाशात, विशेष वातावरणात केले जाते, त्यामुळे ते प्रत्यक्षात वेगळे असू शकते.\nही ऑनलाइन सफर जरूर करा\nअन्नाची सजावट करण्यासाठी आपण लिंबाच्या सरबताच्या पेल्याला लिंबाची फोड कापून लावतो, त्यामुळे ते दिसते छान. सँडविचवर गार्निशिंग केले जाते. हिरवा रंग येथे आकर्षित करतो. जणू काही आपण निसर्गाच्या जवळ असल्याची, नैसर्गिक अन्नाचे सेवन करीत आहोत, असा भास तरी होतो. सँडविच वेगवेगळ्या आकारांत कापलेले असतात. शीतपेयांची सजावटही वेगळी असते. ती फसफसत असतात, कारण त्यात सोडा असतो. कोकाकोलाचा फॉम्र्युला सापडल्याचा दावा अनेकांनी आतापर्यंत केला आहे. त्यातही रंग वापरलेले असतात. रंग माणसाला भुलवतात. आइस्क्रीममध्येही रंग, सोडा घालतात आणि आपण ‘यम्मी.. यम्मी’ करत ते चाटत असतो. कॉफी हा अनेकांचा वीक पॉइंट. त्यात वाफाळती कॉफी, कोल्ड कॉफी यांची सजावटही वेगळी असते. स्वाद हा प्रकार मागे पडलेला असतो. जेवणाच्या सजावटीत लिंबू, सॅलड्स यांचा वापर केला जातो; पण ते फ्रिझमध्ये ठेवून मग वापरलेले असतात. अशा ठिकाणी सॅलड कधी खाऊ नये. ताजे सॅलड खाणे चांगले. छान कापलेला टोमॅटो, कांदा, सजवलेला पापड पाहून आपण घरच्या जेवणाला कधी नावे ठेवू लागतो ते कळतही नाही. हे घडण्याचे कारण सजावट हे एक आहे. चव हा मुद्दा तर आहेच. त्यात काहीच चव नसते, असे म्हणण्याचा येथे भाग नाही.\nजगातील अकरा प्रसिद्ध फूड ब्लॉग\n* द गौडा लाइफ\n* आय बिलिव्ह आय कॅन फ्राय\n* फाइव्ह सेकंड रुल\n* माय डार्लिग लेमन थीम\n* गो कुक युवरसेल्फ\n* स्पून फोर्क बेकन\n* किस माय स्पॅटय़ुला\n* बॉन अपेटमन्ट (अटेम्प्टचा अपभ्रंश)\n* सोलाकी फॉर द सोल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 यंत्रांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध\n2 उष:काल होता होता.\n3 अर्ध्यावरती डाव मोडला\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/technical-defects-in-nitin-gadkaris-plane/59186", "date_download": "2020-01-23T15:55:10Z", "digest": "sha1:BFXLAZNBGHBO3ZTK4OCKBVOTVTOYUPBL", "length": 6120, "nlines": 82, "source_domain": "hwmarathi.in", "title": "नितीन गडकरी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड – HW Marathi", "raw_content": "\nनितीन गडकरी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड\nनागपूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे. गडकरी हे दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचे उड्डाण रद्द करण्यात आले. मात्र ही बाब योग्य वेळी वैमानिकाच्या लक्षात आल्यानंतर विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. यानंतर हे विमान धावपट्टीवरून टॅक्सीवेकडे नेण्यात आले. त्यामुळे गडकरींना परत फिरावे लागले.\nमुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्टला होणार सुरुवात\nपाकिस्तानच्या सांगण्यावरून भारताविरोधात लेख लिहिण्याचा दावा, शोभा डे यांनी फेटाळला\nपाकिस्तानने दहशतवादी कारवायांचे समर्थन करणे थांबविले नाही तर पाणी रोखू \n‘तुमचा पीएम आमचा सीएम’ हे मुंगेरील��लच्या हसीन स्वप्नासारखेच | मलिक\nपवारांनी घराबाहेर पडू नये, सहपोलीस आयुक्तांनी घेतली भेट\nरंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही \nसीएए-एनआरसीला राज ठाकरेंचे पूर्ण समर्थन, लवकरच अमित शहांना भेटणार\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nरंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही \nसीएए-एनआरसीला राज ठाकरेंचे पूर्ण समर्थन, लवकरच अमित शहांना भेटणार\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/vehicle-killed-youth-ashti/", "date_download": "2020-01-23T13:45:21Z", "digest": "sha1:GWQPKKVYQT57LVSO6N6XJ4ZVO774UKMG", "length": 13408, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "अज्ञात वाहनाच्या धडकेने तरुणाचा अपघाती मृत्यू | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीडमध्ये बेपत्ता मुलांचे मृतदेह विहिरीत आढळले, कुटुंबियांनी हत्येचा आरोप केल्याने खळबळ\nनिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागण्यांसाठी मागण्यांसाठी मूक निदर्शने\n‘निर्भया’च्या आरोपींना भर चौकात फाशी द्या, कंगना रणौतची संतप्त प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार व्यवस्थित चालणार, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास\nजम्मू-कश्मिरचे विशेषाधिकार हंगामी, कलम 370 पुन्हा आणणे शक्य नाही; केंद्र सरकारने…\n केसांची लांबी 6 फूट 3 इंच, हिंदुस्थानी तरुणीची गिनीज बुकात…\nपाच मुलांची आजी असलेल्या महिलेचे 22 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध\nसुपर… अवघ्या 1 रुपयात मिळणार 1 जीबी डेटा\n नेटकरी म्हणतात हा तर हॉलिवूड स्टार\nबलात्काऱ्यासोबत लग्न करा, नव्या विधेयकावरून गोंधळ\nडोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा आळवला ‘कश्मीर राग’, हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची तयारी\nतरुणाच्या मानेच्या आरपार ग���ला मासा, पाहा हे धक्कादायक फोटो\nबिग बॉस मधील ‘या’ अभिनेत्रीने केले पाचव्यांदा लग्न\n अंगाई गात आईने केली तीन मुलांची हत्या\nअन् व्यस्त वेळापत्रकामुळे विराट कोहली भडकला, एक दिवस असा येईल…\n#INDvsNZ हिंदुस्थानचा न्यूझीलंड दौरा, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nदिल्लीवर मुंबई भारी, टीम इंडियाच्या संघात एकाचवेळी पाच ‘मुंबईकर’\nन्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी संघ जाहीर, धवनच्या जागी ‘या’ 2 खेळाडूला…\n‘टीम इंडिया’चा 29 चेंडूंत विजय, युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा\nदोन ट्रक चालकांचे अपहरण करुन लुटले, अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल\nकविता – कायमच स्मरणात राहतील\nसामना अग्रलेख – सूर्यप्रताप : महापुरुषाला साष्टांग दंडवत\nओळखून दाखवा ‘या’ प्रसिद्ध कलाकाराला, ऋषी कपूर यांनी दिले चॅलेंज\nबिग बॉस मधील ‘या’ अभिनेत्रीने केले पाचव्यांदा लग्न\n‘खतरों के खिलाडी’ मध्ये झळकणार मराठी अभिनेत्री\nPhoto- नारळ पाणी प्या आणि ठणठणीत रहा, वाचा फायदे\nPhoto – कॉफीत दालचिनी टाकून पिण्याचे ‘हे’ फायदे माहिती का\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\nशेतकऱ्यांपुढील नवे आव्हान – हवामान बदलाचे संकट\nटिवल्या-बावल्या – आनंदाचा ठेवा हरपला\nअज्ञात वाहनाच्या धडकेने तरुणाचा अपघाती मृत्यू\nअज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री बाराच्या सुमारास आष्टी बेलगांव रोडवर घडली. अशोक बबन गावडे (30) असे या तरुणाचे नाव आहे.\nअशोक गावडे हा तालुक्यातील खडकवाडी येथील राहणारा असून खासगी गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करून पत्नी मुलासोबत आष्टी येथे राहत होते. सोमवारी दुचाकी घेऊन आईला भेटण्यासाठी गावी गेल्यानंतर पुन्हा आष्टी कडे येत असताना अंधार झाला. बेलगांव परिसरात आले नंतर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची जोराची धडक बसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक कैलास गुजर करीत आहेत.\nजम्मू-कश्मिरचे विशेषाधिकार हंगामी, कलम 370 पुन्हा आणणे शक्य नाही; केंद्र सरकारने...\nदोन ट्रक चालकांचे अपहरण करुन लुटले, अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल\nबलात्काऱ्यासोबत ल���्न करा, नव्या विधेयकावरून गोंधळ\n केसांची लांबी 6 फूट 3 इंच, हिंदुस्थानी तरुणीची गिनीज बुकात...\nपाच मुलांची आजी असलेल्या महिलेचे 22 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध\nसुपर… अवघ्या 1 रुपयात मिळणार 1 जीबी डेटा\n नेटकरी म्हणतात हा तर हॉलिवूड स्टार\nबीडमध्ये बेपत्ता मुलांचे मृतदेह विहिरीत आढळले, कुटुंबियांनी हत्येचा आरोप केल्याने खळबळ\nनिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागण्यांसाठी मागण्यांसाठी मूक निदर्शने\nआसाममध्ये 644 दहशतवाद्यांनी केले आत्मसमर्पण\nअन् व्यस्त वेळापत्रकामुळे विराट कोहली भडकला, एक दिवस असा येईल…\n‘निर्भया’च्या आरोपींना भर चौकात फाशी द्या, कंगना रणौतची संतप्त प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार व्यवस्थित चालणार, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास\nजिल्हाधिकारी कार्यालयातून प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या हद्दपार\nपतीचा पत्नीवर बलात्कार, कोर्टाकडून पतीची सुटका\nया बातम्या अवश्य वाचा\nजम्मू-कश्मिरचे विशेषाधिकार हंगामी, कलम 370 पुन्हा आणणे शक्य नाही; केंद्र सरकारने...\nदोन ट्रक चालकांचे अपहरण करुन लुटले, अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल\nबलात्काऱ्यासोबत लग्न करा, नव्या विधेयकावरून गोंधळ\n केसांची लांबी 6 फूट 3 इंच, हिंदुस्थानी तरुणीची गिनीज बुकात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%89", "date_download": "2020-01-23T14:18:13Z", "digest": "sha1:DBPZEBLLYWZJEQO4Y6YFMMGVXMPWOT73", "length": 2312, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "थुर्गाउ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nथुर्गाउ हे (जर्मन: Thurgau) स्वित्झर्लंड देशाच्या उत्तर भागातील एक राज्य (कँटन) आहे. जर्मनी व ऑस्ट्रिया देशांच्या सीमेवर स्थित असलेल्या थुर्गाउच्या उत्तरेला बोडन से तर वायव्येला र्‍हाईन नदी आहेत.\nथुर्गाउचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ९९१ चौ. किमी (३८३ चौ. मैल)\nघनता २४६.५ /चौ. किमी (६३८ /चौ. मैल)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nLast edited on २६ डिसेंबर २०१४, at २३:१८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B8", "date_download": "2020-01-23T13:14:43Z", "digest": "sha1:SF4YEMHHENRWVKZ3ZHWNFRXUHAJTX3WH", "length": 14313, "nlines": 63, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "युरेनस ग्र��� - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(युरेनस या पानावरून पुनर्निर्देशित)\nयुरेनस (पर्यायी नाव हर्शल) हा सूर्यमालेमध्ये सूर्यापासून सातव्या क्रमांकावर असलेला ग्रह आहे (पहिला बुध). तो बराचसा वायूंचा बनलेला आहे. तो व्यासानुसार तिसरा आणि वस्तुमानानुसार चौथा ग्रह आहे. युरेनस ग्रह पृथ्वीच्या तुलनेत अनेक पटींनी मोठा आहे. पृथ्वीपासून त्याचे अंतर २.८ अब्ज कि.मी. आहे. युरेनसला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पुरी करण्यास ८४ वर्ष लागतात. नासाच्या \"व्हॉयेजर २\" या यानाने युरेनस ग्रहाला भेट दिली आहे. इ.स. १९७७ साली पृथ्वीवरून पाठवलेले \"व्हॉयेजर २\" यान २४ जानेवारी १९८६ या दिवशी युरेनसच्या सर्वांत जवळ पोहोचले. तेथून ते नेपच्यून ग्रहासाठीच्या त्याच्या पुढच्या प्रवासाला निघून गेले. या ग्रहासाठी सध्या तरी (२०१९ साली) कोणत्याही नव्या मोहिमेचा विचार नाही\nआधुनिक काळात शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. सर विल्यम हर्शल यांनी हा ग्रह १३ मार्च १७८१]] ला शोधल्याची घोषणा केली. युरेनसला हिंदी-मराठीत अरुण म्हणतात.\nयुरेनस हा पहिला ग्रह आहे की तो प्राचीन काळी माहिती नसला तरी त्याचे निरीक्षण मात्र केले जात होते. पण त्याला तारा म्हणून गणले जाई. विल्यम हर्शलला सुद्धा तो प्रथम धूमकेतू वाटला होता. युरेनसचा ग्रह म्हणून ओळख होण्यापूर्वी बऱ्याच वेळी त्याचे निरीक्षण केले गेले होते. परंतु त्याला तारा समजले जात होते. साधारणपणे सर्वात प्राचीन ज्ञात निरीक्षण हिप्परकोस यांचे होते. त्यांनी इ.स.पू. १२८ मध्ये युरेनसचा उल्लेख एक तारा म्हणून केला. त ज्याला नंतर टॉलेमीच्या अल्मागेस्टमध्ये समाविष्ट केले गेले. सर्वात पहिले निश्चित दर्शन १६९०मध्ये झाले, जेव्हा जॉन फ्लामस्टीडने त्याचे किमान सहा वेळा निरीक्षण केले आणि युरेनस मला 34 TAURI म्हणून सूचीबद्ध केले. फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ पियरे चार्ल्स ले मॉन्निअर यांनी १७५० ते १७६९ दरम्यान सलग बारा वेळा युरेनसचे निरीक्षण केले, त्यापैकी सलग चार रात्री सुद्धा निरीक्षण झाले. सर विल्यम हर्शल यांनी १३ मार्च १७८१ रोजी इंग्लंडच्या बाथ, सोमरसेट, (आता खगोलशास्त्र हर्शल संग्रहालय) येथील १९ न्यू किंग स्ट्रीट येथील त्याच्या घराच्या बागेतून युरेनसचे निरीक्षण केले आणि सुरुवातीला (२६ एप्रिल १७८१ रोजी) धूमकेतू म्हणून अहवाल दिला. हर्शल यांनी ��ुर्बिणीसह असे निरीक्षण केले की \"हा धूमकेतू निश्चित केलेल्या लंबवर्ती कक्षेत असतो.\" हर्शलने आपल्या जर्नलमध्ये नोंद केली आहे: \"ζ टॉरी जवळच्या चौकोनी भागात एकतर एक न्युबुलस तारा किंवा कदाचित धूमकेतू आहे.\" हा एक धूमकेतू आहे, कारण त्याची जागा बदलते आहे. \"जेव्हा त्याने आपला शोध रॉयल सोसायटीला सादर केला, तेव्हा त्याने धूमकेतू सापडला असे ठामपणे सांगितले, परंतु त्याची स्पष्टपणे ग्रहांशी तुलना केली.\nविल्यम हर्शल - 'धूमकेतू - 227 प्रथम पाहिल्यावर माझ्याकडे असलेल्या दुर्बिणीची power चालू केली. अनुभवावरून मला ठाऊक आहे की ताऱ्यांचे व्यास power च्या प्रमाणानुसार वाढत नाहीत, ग्रहांचे वाढतात. म्हणूनच मी आता ४६० आणि ९३२ power ठेवली आणि मला असे आढळले, की या धूमकेतूचा व्यास ऊर्जेच्या प्रमाणात वाढला आहे. ज्यांच्याशी मी या धूमकेतूची तुलना केली त्या ताऱ्यांचे व्यास त्याच प्रमाणात वाढले नाहीत.'.\nयुरेनस हा प्रामुख्याने वायु व अनेक प्रकारच्या बर्फांसमान बनलेला आहे. याच्या वातावरणात ८३% हायड्रोजन, १५% हेलियम, २% मिथेन व ॲसिटिलीनचे काही अंश आहेत. तर अंतर्भागात ऑक्सिजन, कार्बन व नायट्रोजन यांची संयुगे तसेच खडकाळ पदार्थ आहेत. त्याचा हा अंतर्भाग गुरू व शनी ग्रहाच्या विरुद्ध आहे. हा प्रामुख्याने हायड्रोजन व हेलियमपासून बनलेला आहे.\nसर्वात अलीकडील काळात ७ डिसेंबर २००७ रोजी युरेनसने विषुववृत्त गाठला.[१]\nहिवाळी सॉलिस्टीस १९०२, १९८६ उन्हाळी सॉलिस्टीस\nवर्नाल विषुववृत्त १९२३, २००७ शरद ऋतूतील विषुववृत्त\nउन्हाळी सॉलिस्टीस १९४४, २०२८ हिवाळी सॉलिस्टीस\nशरद ऋतूतील विषुववृत्त १९६५, २०४९ व्हर्नल विषुववृत्त\nयुरेनसला २७ नैसर्गिक उपग्रह (चंद्र) आहेत. या चंद्रांची नावे ही शेक्सपियर व अलेक्झांडर पोप यांच्या कथानकांमधील पात्रांची नावे आहेत. मिरांडा (Miranda), एरिएल(Ariel), उंब्रिएल(Umbiel), टायटानिया (Titania) आणि ओबेरॉन (Oberon) हे पाच प्रमुख चंद्र आहेत.\nयुरेनसची सरासरी दृश्यता परिमाण 0.17 च्या प्रमाणित विचलनासह 5.68 आहे, तर extremes 5.38 आणि +6.03 आहेत. साध्या डोळ्यांच्या दृश्यमानतेच्या मर्यादेजवळ चमकण्याची ही श्रेणी आहे. दृश्यतेमधील बहुतेक बदल पृथ्वीवरून सूर्याच्या प्रकाशित केल्या जाणाऱ्या ग्रहाच्या अक्षांशांवर अवलंबून असतात. युरेनसचा angular momentum शनीच्या (16 ते 20 arcseconds) आणि गुरू ग्रहाच्या (32 ते 45 arcseconds)च्या तुलनेत 3.4 ते 3.7 arcseconds दरम्यान आहे.\nजरी युरेनसच्या आतील भागात कोणतीही परिभाषित ठोस पृष्ठभाग नसली तरी, दूरस्थ सेन्सिंगमध्ये प्रवेश करण्यायोग्य युरेनसच्या वायूच्या बाहेरील भागास त्याचे वातावरण म्हणतात. [२]\nअनेकांचा तर्क आहे की बर्फाचे मोठे नग आणि वायूचे ढग यांच्यातील फरक त्यांच्या निर्मितीपर्यंत वाढतात. वायूच्या आणि धुळीच्या अवाढव्य फिरणाऱ्या गोलांपासून प्रीसोलर नेब्युला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौर मंडळाची रचना झाली आहे.[३]\nखगोल शास्त्र विषयाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे. हा लेख पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.\nहा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nLast edited on ३० ऑक्टोबर २०१९, at २१:११\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/deepika-stood-tukde-tukde-gang-says-union-minister-smriti-irani-250991", "date_download": "2020-01-23T13:28:45Z", "digest": "sha1:V5TG7L4CDL66VR2YQMVYMP4CVYH74EXQ", "length": 17050, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "JNU Attack : स्मृती इराणींचे दीपिकाला थेट आव्हान; म्हणाल्या... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nJNU Attack : स्मृती इराणींचे दीपिकाला थेट आव्हान; म्हणाल्या...\nशुक्रवार, 10 जानेवारी 2020\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी अभिनेत्री दीपिकाला थेट आव्हान दिले आहे. त्यांनी दीपिकावर हल्लाबोल करताना दीपिकाने पहिल्यांदा आपली राजकीय विचारसरणी जाहीर करावी आणि जेएनयूमध्ये जाण्याचं कारण स्पष्ट करावं असं म्हटलं आहे.\nनवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अभिनेत्री दीपिकाला थेट आव्हान दिले आहे. त्यांनी दीपिकावर हल्लाबोल करताना दीपिकाने पहिल्यांदा आपली राजकीय विचारसरणी जाहीर करावी आणि जेएनयूमध्ये जाण्याचं कारण स्पष्ट करावं असं म्हटलं आहे. कोणी कुठे जावं हा त्यांचा प्रश्न असल्याचेही स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. मात्र, दीपिका तिथे का गेली याचं उत्तर तिने द्यायला हवे, असेही त्यांनी म्हटले.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nस्मृती ईराणी म्हणाल्या, 'ज्या लोकांना आझादी पाहिजे, जे भारताचे तुकडे करण्याची भाषा करतात, ज्यांनी जेएनयुला राजकीय अड्डा बनवलाय अशा लोकांसोबत दीपिकाने आपली सहानुभूती दाखवली आहे. त्यामुळे आम्हाला आक्षेप आहे. दीपिका ही काँग्रेसची समर्थक असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. हा आरोप करताना त्यांनी 2011मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत म्हणून सांगितले होते याची आठवण करून दिली.\nमध्यमवर्गीयांना बजेट बिघडणार; कांद्यानंतर आता 'या' दोन दैनंदिन वस्तूंच्या दरात वाढ\nतत्पूर्वी, दीपिकाचा 'छपाक' आज (ता. १०) देशभर रिलीज झाला. मात्र तिच्या जेएनयूमध्ये जाण्यावरून सुरू झालेला वाद काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. सोशल मीडियावरून भाजप समर्थकांनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे, 'छपाक'वर बहिष्कार घाला अशी मागणी करण्यात आली आहे. तर, काही जणांकडून दीपिकाचे कौतुकही केले गेले. भाजपने दीपिकावर टीका केलेली तर विरोधीपक्षांनी तिच्या या कृत्याला पाठिंबा दिलेला पाहायला मिळाला.\nजेएनयू गर्ल्स हॉस्टेलवर सापडले कंडोम्स आणि सेक्स टॉइज\nदरम्यान, काँग्रेसशासित तीन राज्यांनी दीपिकाच्या 'छपाक'ला टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घोषित केलेला असताना महाराष्ट्रातही छपाक टॅक्स फ्री करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. या पार्श्वभूमीवरही आता राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसशसाशित प्रदेशांनी छपाक टॅक्स फ्री केल्याने भाजपकडून यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nJNU attack : स्मृती इराणी म्हणतात, विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर योग्य नाही\nनवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) गुडांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी...\nभाजपचे लक्ष्य आता दिल्ली विधानसभा; सुरु केली 'ही' मोहीम\nनवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. त्यानुसार ही निवडणूक जिंकण्यासाठी...\n'धुरळा'चा दिग्दर्शक समीर विद्वांस राष्ट्रपतींवर भडकला, कारण...\nगेल्या वर्षापासुन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते न मिळता उपराष्ट्रपतींच्या हस्ते मिळत आहे. यामुळे 'धुरळा' चित्रपटाचा दिग्दर्शक समीर...\nममता बॅनर्जींच्या वक्तव्यामुळं वादाला तोंड; राज्यपालांसह भाजप नेत्यांची टीका\nनवी दिल्ली : नागरिकत्व कायद्यावरून देशभर जनक्षो��� उसळला असताना पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याच मुद्द्यावरून संयुक्त...\nराहुल-सावरकर-रेप इन इंडिया, काय आहे यामागचे सत्य\nघटना मोडल्या जातात, तोडल्या जातात. थोडे सत्य, थोडे असत्य, थोडी तथ्ये, थोडी अतिशयोक्ती आणि मग त्याला अजेंड्याची फोडणी. त्याच्या बातम्या होतात. त्या...\n#ShamelessSmriti : तुमचा 'आय क्यू' चेक करा; स्मृती इराणींना नेटकऱ्यांनी सुनावले\nझारखंडमध्ये एका जाहीर सभेप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील बलात्काराच्या घटनांबाबत केलेल्या वक्तव्याचा मुद्दा लोकसभेत चर्चेचा विषय ठरला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/akhil-bharatiya-marathi-sahitya-sammelan-osmanabad-news-sushilkumar-shinde-251529", "date_download": "2020-01-23T13:42:48Z", "digest": "sha1:W5244KOSL72EWYTZ6UJ5MPIVGBI2LJWN", "length": 17814, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "सुशीलकुमार शिंदे यांनी सुनावले : संमेलनाने राजकारण्यांवर बंधने आणू नका | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nसुशीलकुमार शिंदे यांनी सुनावले : संमेलनाने राजकारण्यांवर बंधने आणू नका\nरविवार, 12 जानेवारी 2020\nरसिकांमध्ये बसून त्यांनी काही परिसंवादातील लेखकांची मते जाणून घेतली. प्रकाशन कट्टयावर जाऊन विविध पुस्तकांचे प्रकाशन केले. पुस्तक प्रदर्शनाची पाहणी करून काही पुस्तकेही घेतली.\nसंत गोरोबा काका साहित्यनगरी, उस्मानाबाद : साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी नको, अशी बंधने तुम्ही कशासाठी लादता हे योग्य नाही. अशा प्रकारचे वाद निर्माण करणे हेही योग्य नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले. अनेक राजकारणी लोक उत्तम वाचक, साहित्याची जण असलेले, लेखकसुद्धा आहेत, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शिंदे यांनी रविवारी भेट दिली. रसिकांमध्ये बसून त्यांनी काही परिसंवादातील लेखकांची मते जाणून घेतली. प्रकाशन कट्टयावर जाऊन विविध पुस्तकांचे प्रकाशन केले. पुस्तक प्रदर्शनाची पाहणी करून काही पुस्तकेही घेतली. प्रकाशक-वाचकांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवादही साधला.\nप्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन\nशिंदे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी एका साहित्य संमेलनावेळी 'मी राजकीय जोडे बाजूला ठेवून संमेलनाला आलो आहे' असं सांगितले होते; पण या विधानाचा आजच्या काळात चुकीचा अर्थ काढला जात आहे. त्यावरून वितंडवाद घालणे मला पटले नाही. साहित्य हे सर्वांसाठी आहे. सर्व समाजासाठी आहे. मग राजकरण्यांनी येऊ नये, असे सांगत तुम्ही कप्पे कसे काय पाडता भेदभाव का करता राजकारणी लोकही इतरांसारखीच माणसे आहेत. त्यांना बाजूला टाकण्याचा प्रकार कोणी करू नये. समाजातील सर्व छोटे-छोटे प्रवाह समुद्राला जाऊन मिळत असतात. याचेच नाव साहित्य आहे.\nधर्माच्या नावावरून विरोध अयोग्य\nसाहित्य संमेलनाचा आणि माझा संबंध फार जुना आहे. नागपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचा मी उद्घाटक होतो. बार्शीतील संमेलनाचा मी स्वागताध्यक्ष होतो, असे सांगून शिंदे म्हणाले, संमेलनाध्यक्ष आपल्या भाषणातून काहीतरी नवा विचार देत असतात. तो त्यांच्या चिंतनातून आलेला असतो. त्यांना धर्माच्या नावावरून विरोध करणे योग्य नाही. अण्णा भाऊ साठे यांनाही अशा प्रकाराला सामोरे जावे लागले होते. पण, ते काय उंचीचे होते, हे आपल्याला नंतर कळले. त्यामुळे लेखकांचा अपमान होता कामा नये. सीमा भागाचा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे. कुठल्याही राज्यात कुठल्याही भाषेला विरोध करणे अयोग्य आहे, असेही त्यांनी सांगितले.\nया शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले 'तान्हाजी'त बदल\nमुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nसातपुडातून येते अदृष्य ज्योत...अन्‌ मंदिरात घडतो चमत्कार \nयावल : सातपुडा पर्वत रांगातून एक अदृश्‍य ज्योत येते व मुंजोबा देवस्थानावर वाहिलेले लोणी, व इतर निर्माल्य आपोआप पेट घेते अशी आख्यायिका असलेल्या व...\n‘बीईओं’ ना बजावल्या नोटीसा \nपरभणी : जिल्ह���यात अढळुन आलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती आणि त्यांना देण्यात येणाऱ्या विशेष प्रशिक्षण वर्गाची माहिती वेळेत न देणाऱ्या पाच...\n(Video)... पाहा कशी जळाली सोलापुरात बस\nसोलापूर : सर्वसामान्य प्रवाशांची पसंतीची असलेली लालपरी (एसटी) सध्या आगीच्या खाईत सापडली आहे. ग्रामीण भागात शेवटच्या टोकापर्यंत पोचलेल्या या एसटीचा...\nलातूरच्या पालकमंत्र्यांचा सत्कार होऊ देणार नाही, भाजप आक्रमक\nलातूर ः शहरात उभारण्यात येणाऱ्या नाट्यगृहास अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर असताना नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पहिला ठराव रद्द...\nमहापालिका आयुक्तांनी का लावला कंपनीला दंड\nऔरंगाबाद- बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मंगळवारी (ता.21) थेट महापौरांच्या वॉर्डात धडक दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी (ता.22) आयुक्त...\nपत्नीच्या प्रसूतीचा दिवस अन्‌ पतीची अंत्ययात्रा\nजळगाव : शहरातील मासुमवाडी येथील कटलरी व्यावसायिक अल्ताफ मोहम्मद ताहेर शेख - मणियार (वय 32) व लहान भाऊ इक्‍बाल मोहम्मद ताहेर (वय 27) या दोघा भावंडांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2019/04/babasaheb-ambedkar/", "date_download": "2020-01-23T14:07:24Z", "digest": "sha1:XNAY2TKJ4MQFWQRLF2SNTMXCY6SE6BRL", "length": 14022, "nlines": 88, "source_domain": "kalamnaama.com", "title": "मजबूत भीमाचा किल्ला – Kalamnaama", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे नाही की माझ्याकडे देश-विदेशातल्या मोठमोठ्या पदव्या आहेत, माझे दुश्मन मला घाबरतात याचं कारण हेही नाही की माझा विविध विषयांचा व्यासंग आहे. माझे दुश्मन मला घाबरतात यामागचं हेही कारण नाही की माझ्यामागे लाखोंचा जनसमुदाय आहे… तर माझे दुश्मन मला यामुळे घाबरतात की माझ्याकडे ‘कॅरेक्टर’ आहे, चारित्र्य आहे. मित्रांनो, बाबासाहेबांचं आयुष्य समजवून घेत असताना ज्याप्रमाणे आपण त्यांना उच्चकोटीचा अर्थतज्ज्ञ म्हणून जाणतो किंवा इतिहास, मानववंशशास्त्र, गणित, भूगोल, स्थापत्यकला, संगीत, राज्यशास्त्र, धर्मचिकित्सा, वाङ्मय, तत्त्वज्ञान या आणि अशा कित्येक ज्ञानशाखांचा एक साक्षेपी, तटस्थ अभ्यासक म्हणून त्यांना पाहतो. अगदी याच वेळेला त्यांच्या वरील विधानामुळे त्यांच्यातल्या एका उच्च चारित्र्यवान व्यक्तिची ओळखसुद्धा झटकन होऊन जाते.\nज्या काळात बाबासाहेब समाजविश्वामध्ये आपल्या चिंतनाच्या साहाय्याने समोर येणार्या हरएक समस्येला बाजूला करत जात होते, त्याच वेळेला त्यांच्या वैयक्तिक जीवनाची संक्रमण अवस्था विविध अशा असह्य, वेदनादायी घटनांनी भरलेली होती. मात्र तरीही वैयक्तिक जीवनात आलेलं दुःख किंवा विविध स्वरूपाच्या अडीअडचणींचं भांडवल न करता त्यांनी कठोर परिश्रम घेत देशातल्या तमाम ओबीसी आणि दलित वर्गाला त्यांचा न्यायहक्क मिळवून देण्यासाठी अविरत संघर्ष केला. हा संघर्ष साधासुधा नव्हता. त्यावेळी देशात असलेले पुढारी देशस्वातंत्र्याच्या चळवळीला महत्त्व देत होते. मात्र बाबासाहेबांना देश स्वातंत्र्यासह देशातल्याच करोडो जनतेच्या अस्तित्वस्वातंत्र्याचा सवाल सतावत होता. माणसाला माणसासारखं जगू दिलं जात नव्हतं. अस्पृश्यता पाळणारी विकृत माणसं टोळ्याटोळ्यांनी समाजात बिनधास्त वावरत होती. या अशा दडपलेल्या, नाकारलेल्या, अन्यायग्रस्त समाजाचा एक बुलंद असा आवाज त्याकाळी फक्त आणि फक्त डॉ. भीमराव रामजी आंबेडकर एवढाच आणि इतकाच होता.\n‘गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल’, असा त्यांचा मूलभूत विचार आजही प्रत्येक अन्यायग्रस्त व्यक्तिच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो यामध्ये कुठलंही दुमत नाही.\nबाबासाहेबांच्या राष्ट्रभक्तीवर कुणीच संशय घेऊ शकत नाही, हेही तितकंच सत्य. मात्र त्याविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट होती ते म्हणायचे, I am First and last Indian. मात्र याचवेळी त्यांचा दुसरा विचार महत्त्वाचा वाटतो. ते एकदा म्हणाले होते की, ‘मी आणि देश यांच्यात जर संघर्ष झाला तर मी देशाचीच बाजू घेईन, मात्र देश आणि दलित, शोषित जातिंमध्ये जर संघर्ष झाला तर मी केवळ दलित जातिंचीच बाजू घेईल.’\nतत्कालीन पुढार्यांनी बाबासाहेबांची मोठ्या प्रमाणावर धास्ती घेतलेली असायची. त्यांचा अभ्यास, व्यासंग, चिंतनाचा आवाका त्यांना माहीत असल्यामुळे अनेकजण बाबासाहेबांचं मार्गदर्शन घ्यायला आतुर असायचे. त्याकाळी विद्वान समजले जाणारे मदन मोहन मालवीय यांनी तर बाबासाहेबांना त्यांचं पुस्तक संग्रहालय मला अगदी दीड लाखपेक्षाही अधिक किमतीत देऊन टाका म्हणून विनंती केली होती. मात्र पुस्तकावर जीवापाड प्रेम करणार्या आंबेडकरांनी स्पष्ट नकार दिला होता.\nसंपूर्ण भारतात पुस्तकांवर आपल्या मुलाबाळांइतकंच प्रेम करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आंबेडकर हेच होते, याबाबतही कुणाचे दुमत असू नये. सर्वसामान्य असू द्या की एखादा विद्वान, ती व्यक्ती आपल्या जीवनात आपल्या पिढीसाठी, वंशासाठी घरदार बांधताना सहज दिसून येतो. मात्र बाबासाहेब ही अशी व्यक्ती होती की ज्यांनी मुंबईला, दादरला हिंदू कॉलनीमध्ये केवळ ग्रंथांसाठी एक ‘राजगृह’ नावाचा बंगला बांधला.\nया आणि अशा कित्येक बाबींकडे पाहिल्यावर निश्चितच प्रेरणा मिळते. अपयशाने खचून जाणार्या प्रत्येक युवक-युवतीने नेहमी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, सलग दोन वर्षं उपाशीपोटी राहून बाबासाहेबांनी चार वर्षांचा अभ्यासक्रम केवळ दोनच वर्षांत पूर्ण केला होता. कुठलंही व्यसन नाही, कुठला शॉर्टकट नाही. केवळ संघर्ष, संघर्ष आणि कठोर संघर्ष… बस्स हेच काय त्यांच्या जीवनाचं प्रतिबिंब होतं. आपलं राहणीमान असेल, भाषा प्रभुत्व असेल या अशाही बाबींना त्यांनी त्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्व दिलं होतं. इतर विविध गुणांप्रमाणेच ‘स्वच्छता’ आणि ‘शिस्त’ या दोन शब्दांची झलक त्यांच्या प्रत्येक घटनेमध्ये प्रत्येक दिवशी सगळ्यांना दिसायची. या सर्व बाबींवर बाबासाहेबांच्या विरोधकांनीही नेहमीच आश्चर्य आणि अभिनंदनीय भावना सादर केलेली दिसून येते. आरक्षणाच्या मुद्यावर विरोध करणार्या सरदार पटेल यांनी तर बाबासाहेबांविषयी असे उद्गार काढले होते की, Dead Ambedkar is more dangerous than alive Ambedkar. पटेल यांच्या या विधानावरून बाबासाहेबांच्या वर्तमान संलग्नेतेचीही व्यापकता आणि गंभीरता स्पष्टपणे दिसून येते यात कुणालाच संशय असण्याचं कारण नाही.\nPrevious article ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुणगेकर यांची खास मुलाखत. (भाग २)\nNext article डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि दलितांवर होणारे अन्याय अत्याचार \nआदिवासींप्रमाणेच दलितांची ओळख का मिटवायची आहे\nरुग्णांना ��ौष्टिक जेवणाची मेजवानी \nउत्तम ‘बाप’ ‘आदर्श’ मुलगी\nदेवयानी आणि शब्दकुबेरांची अक्कल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/shahu-polytechnic-agreement-massia-new-technology-research-246548", "date_download": "2020-01-23T13:24:56Z", "digest": "sha1:6QOUKLWWZXHPWPSWZ3V5JBN4GTCG2AIB", "length": 17529, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "नवे तंत्रज्ञान संशोधनासाठी शाहु तंत्रनिकेतनचा मसिआ सोबत करार | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nनवे तंत्रज्ञान संशोधनासाठी शाहु तंत्रनिकेतनचा मसिआ सोबत करार\nबुधवार, 25 डिसेंबर 2019\nऔरंगाबाद : कांचनवाडी येथील छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थेच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चर (मसिआ) सोबत सामंजस्य करार झाला आहे. करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.\nऔरंगाबाद : कांचनवाडी येथील छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थेच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चर (मसिआ) सोबत सामंजस्य करार झाला आहे. करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.\nमहाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे हब ऍण्ड स्पोक मॉडेल अंतर्गत शाहु तंत्रनिकेतनची हब इन्स्टिट्युट म्हणून निवड झाली आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना उद्योगांशी जोडून त्यांची कौशल्य विकसित करण्यासाठी हा करार महत्वाचा असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश डोंगरे यांनी केले. मसिआचे सचिव अर्जुन गायकवाड आणि प्राचार्य डोंगरे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.\nहेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे\nकरारामध्ये संस्थेला तांत्रिक सहकार्य मिळवणे, उद्योगांना भेटी देऊन प्रात्यक्षिक ज्ञान अद्ययावत करणे, सहा आठवड्यांचे इनप्लान्ट ट्रेनिंग, यातून इंडस्ट्��ी कल्चर आणि शिस्त विकसीत करणे, उद्योगातील प्रक्रिया, उपक्रमांची माहिती देणे, परिसर मुलाखतीत रोजगार निर्माण करणे, उद्योगातील नवीन तंत्रज्ञानाच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरित करणे, तज्ज्ञांची मार्गदर्शन शिबीर घेणे, सामाजिकदृष्ट्या फायदेशीर गुणवत्तापुर्ण अभियंता निर्माण करणे, इंडस्ट्री-इंन्स्टिट्युट इंटरऍक्‍शन सेलच्या माध्यमातून तांत्रिक बाबींचे सहकार्य मिळवणे, साध्य होणार आहे.\nहेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-\nमसिआसोबत झालेल्या करारावेळी उपाध्यक्ष अभय हंचनाळ, सचिन अर्जुन गायकवाड, तंत्रशिक्षणचे सहाय्यक सचिव देवेंद्र दंडगव्हाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश डोंगरे, संस्थेचे एचआर अशोक आहेर, एमजीएमचे प्राचार्य बी. एम. पाटील, आयईटीचे प्राचार्य अभय वावरे, श्रीयशच्या प्राचार्या सीमा शेंडे, साईचे श्री. शकील, एमआयटीचे आर. व्ही. देशमुख, एसबीएनएमचे डी. ए. कुलकर्णी यांची उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.\nहेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअझहरुद्दीनवर का झाला गुन्हा दाखल... कुणाला फसवले : वाच\nऔरंगाबाद : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याच्यावर औरंगाबाद पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आणखी दोन...\nयोगी आदित्यनाथ म्हणजे मच्छर; दलवाई\nऔरंगाबाद- \"\"खोटे बोला आणि द्वेष करा, हेच संस्कार यांना शाखेतून दिले जातात. महात्मा गांधी, पंडित नेहरूंनी मोठ्या मेहनतीने देश घडविला....\nसाडेसहा तास ते तिघे होते पाइपलाइनमध्येच\nऔरंगाबाद- सातशे मिलिमीटर व्यासाची जमिनीखालील पाइपलाइन आणि त्यातून रांगत 200 मीटरपर्यंत जाऊन तब्बल साडेसहा तास दुरुस्तीचे काम तीन पाणबुड्यांनी...\nऔरंगाबादमधून अशी पसरली मराठवाड्यात शिवसेना\nऔरंगाबाद : जनतेच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे, दंगलीत समोरासमोर उभे राहणारे, पोलिसांच्या काठ्या अंगावर झेलत हिंदूंचे रक्षण करणारे...\nसर तुमचे हृदय केवढे आहे : चिमुरडीने विचारला शिक्षणाधिकाऱ्यांना प्रश्न\nलिंबेजळगाव (जि. औरंगाबाद) : ''सर तुमचे हृदय केवढे आहे'' असा प्रश्न तुर्काबाद खराडी (ता.गंगापूर) येथील प्रशालेच्या चिमुरडीने थेट शिक्षणाधिकाऱ्यांनाच...\nपाथरीतील साई संस्थांन विश्वस्तांचा खंडपीठमध्ये जाण्याचा निर्णय\nपाथरी (जि. परभणी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वादावर पडदा टाका’ अशी भूमिका घेतल्यानंतर साई संस्थानच्या विश्वस्तांची गुरुवारी (ता. २३) तातडीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/delhi-row-reflects-aurangabad-protest-university-244198", "date_download": "2020-01-23T14:58:47Z", "digest": "sha1:NRLJGJWQQ7OFMRCTAMHB4VHMFQ7FWMQB", "length": 17306, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "दिल्लीतील भडक्‍याच्या औरंगाबादेत ठिणग्या | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nदिल्लीतील भडक्‍याच्या औरंगाबादेत ठिणग्या\nसोमवार, 16 डिसेंबर 2019\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन छेडत विद्यापीठ बंद केले. तसेच विद्यापीठातील पंडित दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्राच्या फलकाला काळे फासण्यात आले. यावेळी तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली.\nऔरंगाबाद : नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीमध्ये उडालेल्या भडक्‍याच्या ठिणग्या औरंगाबादमध्येही पडायला सुरुवात झाल्या आहेत. सोमवारी (ता.16) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन छेडत विद्यापीठ बंद केले. तसेच विद्यापीठातील पंडित दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्राच्या फलकाला काळे फासण्यात आले. यावेळी तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली.\nकेंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व कायद्याला ईशान्येमध्ये विरोध सुरु आहे, त्याचे लोण दिल्लीमध्ये पसरले. दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा विधयेकच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. हा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिसांनी वसतीगृहात घुसून आंदोलन विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी (ता.16) सकाळी अकरा साडे अकरा वाजेच्या सुमारास स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया, सत्यशोधक संघटना, सम्यक विद्यार्थी आंदोलन आदी संघटनांनी आंदोलनाला सुरुवात केली.\nहेही वाचा : इथे प्या, एक रुपयात एक घोट चहा\nबॉटनिकल गार्डनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून दिल्ली पोलिस मुर्दाबाद, आरएसएस मुर्दाबाद, नही चलेगी नही चलेगी हुकूमशाही नही चलेगी अशा डफाच्या तालावर घोषणा देत प्रशासकीय इमारतीकडे आंदोलक गेले. धाव घेतली. आणि या संघटनांनी विद्यापीठ बंद पुकारला.\nआंदोलकांनी शैक्षणिक विभाग, मुख्य ग्रंथालय आणि अभ्यासिका बंद ठेवण्याचे आवाहन केले. हे आंदोलन चिघळत असल्याचे लक्षात येताच बेगमपुरा पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी प्रमुख आंदोलक विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्याने तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला असून आंदोलन सुरु आहे.\nएनएसयुआय कार्यकर्त्यांनी फासले काळे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सेंट्रल फॅसिलिटी सेंटरमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्र आहे. दिल्लीच्या घटनेच्या निषेधार्थ नॅशनल स्टूडंट युनियन ऑफ इंडियाच्यावतीनेही वेगळे आंदोलन करण्यात आले. पंडित दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्राच्या नामफलकाला एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत काळे फासले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.\nक्‍लिक करा : उपाशी पोटी जागता पहारा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतो म्हणाला, तिने काळे कपडे घातले होते म्हणून...\nऔरंगाबाद - वाहन चालविताना महिलेच्या अंगावर काळे कपडे होते. त्या समोर मला दिसल्याच नाही, अचानक मला खट्ट असा आवाज आला; पण काही लक्षात आले नाही व बस...\nVideo : घाटीत पुन्हा आयसीयूची तोडफोड, डॉक्‍टरांना आरेरावी\nऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात पुन्हा एकदा नातेवाईकांनी मेडीसीन विभागातील आयसीयूची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी (ता. 23) दुपारी पाच वाजेच्या सुमारास...\n‘स्पेशल’च्या नावाखाली ‘पॅसेंजर’ची सुविधा\nनांदेड ः नांदेड-औरंगा��ाद नावाने स्पेशल रेल्वे सुरू करून प्रवाशांना दिलासा दिल्याचे रेल्वे प्रशासन भासवित असले तरी ही ‘स्पेशल’ रेल्वे टिकीट दर आणि...\nउत्तमराव करपे यांचे पुण्यात निधन\nनगर : नगर व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमराव गंगाधर करपे (वय 62) यांचे आज सकाळी पुण्यात अल्प आजाराने निधन...\nखैरे खासदार असते तर बस इलेक्‍ट्रिक असत्या\nऔरंगाबाद- इलेक्‍ट्रिक बससाठी महापालिकेने दिल्लीला प्रस्ताव पाठविला होता. मात्र या प्रस्तावाचे पुढे काय झाले माहीत नाही. चंद्रकांत खैरे खासदार असते तर...\nअझहरुद्दीनवर का झाला गुन्हा दाखल... कुणाला फसवले : वाच\nऔरंगाबाद : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याच्यावर औरंगाबाद पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आणखी दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/lakhs-rupeess-gold-stolen-ministers-procession-249905", "date_download": "2020-01-23T13:21:57Z", "digest": "sha1:FH4HMMBSAHVQ6DMUSK6VGH3KSYYXXRKM", "length": 14725, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "मंत्र्यांच्या मिरवणुकीत चोरटे झाले मालामाल | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nमंत्र्यांच्या मिरवणुकीत चोरटे झाले मालामाल\nमंगळवार, 7 जानेवारी 2020\nसहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची स्वागत मिरवणूक नुकतीच काढण्यात आली होती. या मिरवणूकीत चाेरटे घुसले आणि त्यांनी लाखाे रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला.\nकऱ्हाड ः सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या स्वागत मिरवणुकीवेळी गर्दीतून निघालेल्या युवकांच्या गळ्यातील सुमारे एक लाख 12 हजार किमतीची दोन तोळ्याची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घडली.\nगणेश आनंदराव कोळी (रा. सोमवार पेठ) यांनी याबाबत शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान याच मिरवणुकीत कमलाकर सदाशिव कांबळे (रा. शुक्रवार पेठ) व नितीन बाळासाहेब साळुंखे (रा. आगाशिवनगर) यांच्याही सोन्याच्या चैनवर चोरट्यांनी डल्ला मारला.\nसहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची स्वागत मिरवणूक नुकतीच काढण्यात आली होती. कन्याशाळा ते ज्योतिबा मंदिर परिसरा दरम्यान ही मिरवणूक आली. त्या वेळी श्री. कोळी त्यामिरवणुकीतील गर्दीतून वाट काढत निघाले होते.\nज्योतिबा मंदिरानजीक ते मिरवणुकीतून बाहेर पडले. त्यांच्या वाहनाजवळ पोचल्यानंतर गळ्यातील एक लाख 12 हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची चैन चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याबाबत त्यांनी शहर पोलिसात अज्ञाताविरोधात फिर्याद दिली. याच मिरवणुकीत कमलाकर कांबळे व नितीन साळुंखे यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैनवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.\nहेही वाचा - उदयनराजेंना चीतपट करणारे बाऴासाहेब झाले मंत्री\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआरोग्याचा \"धुरळा'... तुम्‍ही आहात याचे शिकार\nसातारा : येथे सुरू असलेली ग्रेडसेपरेटरसह इतर विकासकामे, तसेच जिल्हाभरातील रस्त्यांची कामे यामुळे धूळ उडण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्याचे...\nपत्नीचा खून करून गेला मासे पकडायला; पण घडले भलतेच\nसंशय किती वाईट असतो.. तो एखाद्याच्या जिवावरही बेततो. अनेकदा केवळ संशयावरून खुनाच्या घटना घडतात. सहा महिन्यांपूर्वी चारित्र्याच्या संशयावरून पहाटेच...\nVideo लई भारी...बालसंशोधकांचा \"रोबोट' करणार वाहतूक नियंत्रण\nकऱ्हाड : अलीकडे वाहतुकीची समस्या जटिल बनली आहे. रस्ते लहान आणि वाहनांची संख्या मोठी यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा त्रास वाहतूक...\nVideo : सीएए हटाव, संविधान बचाव घोषणांनी कऱ्हाड दुमदुमले\nकऱ्हाड : \"सीएए हटाव, संविधान बचाव... नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी...., हिंदुस्थान हमारा है..., हमे चाहीए, आझादी....' या व अशा अनेक...\nतिच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या अन्‌ बँजोही\nमलकापूर (ता कऱ्हाड) ः पहिली बेटी धनाची पेटी... असं न म्हणता मुलगी म्हणजे खर्चाला भार, या विचाराने तिला नकोशी केले जाते. मुलीचा जन्मच नाकारण्याची...\nसातारा : पोलीस वसाहतीनजीक अडीच लाखांची चाेरी\nसातारा : येथील गोळीबार मैदान पोलीस वसाहती जवळच्या विश्वकर्मा सोसायटीमधील बंद बंगला फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे �� लॅंपटॉपसह अडीच लाख रुपये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/increase-theft-cases-mauda-taluka-238769", "date_download": "2020-01-23T13:45:48Z", "digest": "sha1:TNDDWMIU4IP45SFRCAO5ACZCKKWPNL5W", "length": 15991, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "मौदा तालुक्‍यात चोरींच्या घटनांत वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nमौदा तालुक्‍यात चोरींच्या घटनांत वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप\nमंगळवार, 26 नोव्हेंबर 2019\nरोकड व दागिने लंपास केल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. मजुरांची रोजी कशी तोडावी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nमौदा, (जि. नागपूर) : मौदा तालुक्‍यातील वेगवेगळ्या ठिकाणी 24 तासांत चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मागील काही महिन्यांत चोरींच्या घटनात वाढ झाली असल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील आसोली गावातील रामकृष्ण देवराव घाटोळे (वय 43) हे रविवारी रात्री जेवणानंतर झोपले. सोमवारी सकाळी ते उठले. त्यावेळी त्यांना घरातील कपाट उघडे दिसले. त्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने (किंमत 32 हजार 500) व 17 हजार 500 रुपये रोख दिसली नाही. याविषयी त्यांनी विचारणा केली असता, कुणालाच काही ठाऊक नसल्याने त्यांनी मौदा पोलिसांत चोरी झाल्याची तक्रार दिली आहे.\nदुसरी घटना तारसा येथे दुपारी\nदुसरी घटना तारसा येथे दुपारी अकराला घडली. तारसा येथील नारायण कुलरकर (वय 45) हे पत्नीसह सोमवारी सकाळी शेतात गेले होते. दुपारी दोनदरम्यान ते घरी परत आले असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांच्या कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने (किंमत 43 हजार 500) व रोख 20 हजार असा एकूण 63 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. याची त्यांनी मौद��� पोलिसांत तक्रार केली आहे. या दोन्ही चोरीच्या घटनांचा क्रम सारखाच असल्याने चोरटे एकच असावेत, असाही अंदाज लावला जात आहे. मौदा पोलिस दोन्ही घटनांचा तपास करीत आहे.\nशेतकरी कुटुंबावर आर्थिक संकट\nविशेष म्हणजे, दोन्ही कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीच्या भरवशावर चालतो. यामुळे त्यांच्या घरी मजुरांना देण्यासाठी रोख ठेवलेली असते. चोरट्यांनी त्यांची रोकड व दागिने लंपास केल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. मजुरांची रोजी कशी तोडावी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे या प्रकरणातील चोरट्यांना जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागपूरकरांनो ऐका, लवकरच स्वच्छ होणार आपली नागनदी\nनागपूर : नागनदी खरोखरच शुद्ध होणार, स्वच्छ पाणी वाहणार, घाणही दिसणार नाही हे स्वप्नवत वाटत असले तरी ते प्रत्यक्षात साकार होणार आहे. नागनदी शुद्धीकरण...\nUnion Budget 2020 : शेतात रक्त ओकणारा शेतकरी सुखी होईल का\nनागपूर : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना जास्त भाव दिले तर त्यामुळे पैशाची किंमत कमी होते. म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या किंमती कमी करणे...\nतुकाराम मुंढे इफेक्ट, दहाच्या ठोक्याला कार्यालयात पोहोचायला लागले मनपा कर्मचारी\nनागपूर : राज्यातील युतीची सत्ता गेली आणि महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासूनच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात तुकाराम मुंढे...\nलासलगावला कांद्याच्या भावामध्ये दोन दिवसांत चक्क 'इतकी' घसरण\nनाशिक : कांद्याची आवक वाढताच, दोन दिवसांमध्ये भावात मोठी घसरण झाली आहे. लासलगावमध्ये चार हजार 855 रुपये प्रतिक्विंटलने विकलेला कांदा बुधवारी (ता. 22...\n'सीएए', 'एनआरसी'मुळे तुटतेय मैत्री\nनागपूर : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व संभाव्य नागरिक नोंदणी (एनआरसी) याबाबत परिपूर्ण कायदेशीर माहितीअभावी सोशल मीडियावरील मैत्रीत दुरावा निर्माण...\nहृदयात दु:खाचा डोंगर असतानाही विविध रूप घेणारे बहुरूपी\nनागपूर : अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा कृपाळुवा परमपुरुषा करुणा कैसी तुज न ये श्‍लोकातील या ओळी खऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभ��यान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thatsit-news/herbs-and-spices-in-cancer-prevention-and-treatment-1037099/", "date_download": "2020-01-23T15:10:24Z", "digest": "sha1:AMVHTKVPT2K2IMVLBAEWDTJYYXKV7T2A", "length": 17238, "nlines": 231, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कर्करोगावर प्रतिबंधक वनौषधी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nवनौषधी या औषधी गुणधर्म धारण करणाऱ्या असतात. जगात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. पण कर्करोग होऊच नये, यासाठी काही वनौषधी आधीपासूनच वापरता येतील का, यावर संशोधन\nवनौषधी या औषधी गुणधर्म धारण करणाऱ्या असतात. जगात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. पण कर्करोग होऊच नये, यासाठी काही वनौषधी आधीपासूनच वापरता येतील का, यावर संशोधन झाले आहे. आरोग्यकारक अन्न सेवन केल्याने कर्करोगाला नक्की अटकाव होतो. त्यामुळे प्रतिकारशक्तीही वाढते. काही फायटोकेमिकल्स हे कर्करोगकारक द्रव्यांना अवयवांच्या उतींवर हल्ला करण्यापासून रोखतात. अशा काही काही वनस्पतींचे गुणधर्म आपण पाहू.\n* रोझमेरी(लालतेरडा) रोझमेरीचा अर्क घेतल्याने कर्करोगास अटकाव होतो. कारण त्यात कार्नोसिक व रोझमारिनिक नावाची संयुगे असतात. त्यामुळे पूरस्थ ग्रंथी (प्रॉस्टेट) फुफ्फुस व स्तनाचा कर्करोग होण्यास प्रतिबंध होतो. केमोथेरपीच्या औषधांना कर्करोगाकडून होणारा विरोध कमी होतो.\nरोजच्या आहारातील हा पदार्थ आहे. त्यात क्युरक्युमिन असते व ते औषधी असते. कर्करोगाच्या गाठींना रसद पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या ते नष्ट करते. त्यामुळे कर्करोगग्रस्त पेशी वाढू शकत नाहीत. क्युरक्युमिनमुळे मेटास्टॅटिस क्रिया रोखली जाते.\nलसणात ऑरगॅनोसल्फर संयुग असते. त्यामुळे प्रतिकारशक्ती व कर्करोग विरोधी गुण वाढीस लागतात. आतडे,स्तन,गर्भाशय यांच��यातील कर्करोग वाढीस प्रतिबंध होतो. लसणामुळे कर्करोगकारक नायट्रोसॅमाइन संयुग निर्माण होण्यास अटकाव होतो.\n* काळे मिरे (ब्लॅक पेप्पर)\nयात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.त्यामुळे कर्करोगपेशींची वाढ कमी होते. आरोग्यकारक पेशींना इजा होत नाही.\nकर्करोगाच्या गाठींना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या तयार होण्यापासून रोखण्याची व्यवस्था पार्सलेमधील नैसर्गिक तेलाने होते.\nथायमोक्विनोन हा घटक क्युमिनच्या तेलात असतो. त्यामुळे अँटीऑक्सिडंट व रसायन प्रतिबंधक गुण त्यात असतात. थायमोक्विनोनमुळे प्रॉस्टेट व ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग) व स्तनाचा कर्करोग यांच्या पेशींची निर्मिती थांबते.\nयामुळे वजन व रक्तदाब कमी होतो,तसेच कर्करोगाच्या पेशी मारल्या जातात. हा मिरच्यांचा प्रकार असल्याने त्यात कॅपझायसिन हा\nघटक असतो, तो प्रॉस्टेट कॅन्सरला रोखतो.\nयात कारव्हॅक्रॉल नावाचा रेणू असतो. त्यामुळे कर्करोगाचा प्रसार कमी होतो. कर्करोगाला कारण ठरणाऱ्या हेटरोसायक्लिक अपाइन्स या\nरसायनांचा धोका त्यामुळे टळतो. मांस जाळले तर या रसायनांची निर्मितीहोत असते.\nकेशरात क्रोसेटिन हा कर्करोगविरोधी घटक असतो. कर्करोगाच्या पेशींची वाढ यात रोखली जाते. पातळ स्वरूपात केशर दिले तर त्वचेतील कर्करोगकारक घटकांना प्रतिबंध होतो.\nकर्करोगग्रस्त पेशींना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांची निर्मिती यामुळे थांबवली जाते. एच.पायलोरी या पोटाच्या कर्करोगास कारण ठरणाऱ्या जीवाणूची वाढ रोखली जाते. रोज चिमूटभर दालचिनी सेवन केली तरी कर्करोगापासून संरक्षण मिळते.\nरोजच्या वापरातील हा पदार्थ असून, त्यात फायटोकेमिकल्सअसतात. ही रसायने कर्करोगकारक पेशींचा रक्तपुरवठा रोखतात.त्यामुळे कर्करोग पेशी ऑक्सिजन व पोषके न मिळाल्याने मरतात\nलहान आतडय़ाचा कर्करोग रोखण्यास गुणकारी असते. त्यामुळे आतडय़ातील विषे कमी होतात. कोलेस्टेरॉल कमी होते. आतडय़ातील\nमेदाचे घातक परिणाम कमी केले जातात. त्यामुळे कर्करोग होत नाही.\nयात औषधी गुण असतात. मोनोटेरेपिन्स ही संरक्षक संयुगे त्यात असतात. त्यातून अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेली वितंचके पाझरतात.\nमुक्तकणांना रोखले जाऊन कर्करोगाचा धोका कमी केला जातो.\nआल्यात जिनेरॉल, जिंजरोन ही संयुगे असतात.त्यात अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात.त्यामुळे कर्करोग प���शींची वाढ होत नाही.आल्यामुळे दोन दिवसांत कर्करोगाच्या पेशीनष्ट होतात. ऑटोफॅगी संयुगेकर्करोगपेशी नष्ट करतात.त्यात या पेशी स्वत:च स्वत:ला खातात.\nयात फायटो न्युट्रिएंट्स (पोषके) असतात. ती अँटीऑक्सिडंट असतात. त्यातील अ‍ॅनेथोल या संयुगाने कर्करोगपेशींची भेदन व चिकटण्याची\nक्षमता कमी होते. कर्करोग पेशींची संख्या वाढवणाऱ्या वितंचकांची क्रिया कमी होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 एलईडी दिवे स्वस्त होणार\n2 स्तनाच्या कर्करोगासाठी नवी चाचणी\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://avakashvedh.com/khagoliya_goshti/dhumketoo.html", "date_download": "2020-01-23T13:11:44Z", "digest": "sha1:VZ6IUGKSMEYFAVJKZJYQRVSR7DVQK4Y6", "length": 14651, "nlines": 126, "source_domain": "avakashvedh.com", "title": "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy", "raw_content": "\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nखगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल\nअवकाशवेध.कॉम वरील लेख आणि कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nसूर्यानंतरच्या २० तेजस्वी तारका\nकाही महत्त्वाच्या रुपविकारी तारका\nअवकाशातील ११० मेसियर वस्तू\nकृष्णविवर - अवकाशातील विवर\n- मर्यादित आणि व्यापक\nखगोलशास्त्रावरील विविध प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nबुध ग्रह दिसण्याच्या तारखा,\nवेळ व त्यांचे स्थान\nइतर ग्रहांवर आपले वजन पहा\nइतर ग्रहांवर आपले वय पहा\nहाताच्या सहाय्याने तार्‍यांमधिल अंतर मोजणे\nधूमकेतूंना नावे देण्याची पद्धती\n२००१ ते २०२९ : शनी ग्रहाच्या\nसूर्य ग्रहण : २००९ - २०१२\nचंद्रग्रहण : २००९ - २०१५\nचंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित \nखगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती\nअवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता\nआम्ही केलेली निरीक्षणे पाहण्यासाठी क्लिक करा.\nअवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.\nपहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.\nआकाशात क्वचितच दिसणारी अतिशय सुंदर व आकर्षक अशी खगोलीय वस्तू म्हणजे धूमकेतू. रात्रीच्या आकाशात लांबलचक पिसार्‍याने जगाचे लक्ष वेधून घेणारा धूमकेतू पुरातन काळापासून भीतीयुक्त औत्सुक्याने पाहिला जातो.\nधूमकेतू हे गोठलेल्या कार्बनडायऑक्साईड वायू ( CO 2), बर्फ, धूळ व छोट्या मोठ्या कणांपासून बनलेले असतात. सूर्यापासून दूर असताना ते गोठलेल्या अवस्थेमुळे, पृथ्वीवरून पाहिले असता बिंदुवत दिसतात. मात्र सूर्याजवळ आल्यावर तापून त्यांना प्रचंड मोठी शेपटी फुटल्याचे दिसू लागते. यावेळी धूमकेतूचे तीन भाग स्पष्ट दिसू लागतात. अगदी पुढे असणारा धूमकेतूचा केंद्रभाग किंवा घनभाग म्हणजे न्युक्लिअस. याघनभागाभोवती धुराप्रमाणे वायूचे आवरण असते. त्याला कोमा असे म्हणतात. या कोमातूनच एक लांबलचक शेपटी फुटलेली दिसते. धूमकेतूच्या घन भागाला 'डर्टी स्नो बॉल' या नावाने ओळखले जाते. कारण यामध्ये धूळ, काही वायू, बर्फ व कार्बनडायऑक्साईड वायू असतो. हा घनभाग वेड्यावाकड्या आकाराचा असून त्याचा आकार काही मीटर पासून दहा-वीस किलोमीटर पर्यंतचा असू शकतो. हॅलेच्या धूमकेतूचा केंद्र १६ की. मी. लांब व ७. ५ की. मी. रुंदीचा आढळून आला होता. धूमकेतूची शेपटी ही अतिशय विरळ असून, सूर्याच्या उष्णतेमुळे घनभागातील वायू व धूळ तापून बाहेर फेकली गेल्याने दिसू लागते. कोमा हा लाखभर की. मी. व्यासाचा असू शकतो तर त्यातून बाहेर पडलेली धूमकेतूची शेपटी कोट्यवधी की. मी. लांबीची असू शकते. सौरवार्‍यामुळे धूमकेतूची शेपटी सूर्याच्या विरुद्ध बाजूस दिसते. शेपटीचे नीट निरीक्षण केल्यास धूमकेतूस दोन प्रकारच्या शेपट्या फुटलेल्या दिसतात. एक शेपटी सरळ तर दुसरी किंचित वक्र दिसते. सरळ शेपटी ही विद्युतभारित कणांनी बनलेली, सौरवार्‍यामुळे ती सूर्यापासून दूर जात असलेली ���िसते. किंचित वक्र असलेली दुसरी शेपटी ही धूमकेतूच्या धूळ व सूक्ष्म कणांनी बनलेली असते. प्रत्येक सूर्यभेटीत धूमकेतू आपले द्रव्य गमावीतच असल्याने काही सूर्यभेटीनंतर त्याचा क्षय होतो व तो नाहीसा होतो. हॅलेचा धूमकेतू दर सेकंदाला २५ ते ३० टन द्रव्य बाहेर फेकतो असे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे.\nआपल्याला दिसणारे धूमकेतू हे आकाशाच्या पोकळीत असलेल्या उर्ट क्लाउड भागातून येत असावेत असे शास्त्रज्ञांना वाटते. याभागात सुमारे शंभर अब्ज धूमकेतू असून काही कारणाने ते आपल्या जागेपासून हालल्यास व सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामध्ये अडकल्यास ते सूर्याकडे खेचले जातात. सूर्याला काही ठराविक अंतरावरून फेरी मारून पुन्हा सूर्यापासून दूर जातात. त्यांचे हे जाणे येणे सतत चालू राहते. शेवटी त्यांच्यातील द्रव्य संपून किंवा ते ग्रहांवर अथवा प्रत्यक्ष सूर्यावर कोसळून नाहीसे होत असावेत असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. काही धूमकेतूंच्या कक्षा अन्वस्त म्हणजे पॅराबोला प्रकारच्या असल्याने हे धूमकेतू एकदा सूर्याजवळ आले की पुन्हा सूर्याकडे येऊ शकत नाहीत मात्र लंबवर्तुळाकार कक्षांचे धूमकेतू ठराविक काळाने सूर्याजवळ येऊन आपले अस्तित्व दाखवतात. यामुळेच हॅलेचा धूमकेतू दर ७५-७६ वर्षांनी आपल्याला दिसतो.\nपृथ्वीवर जीवसृष्टी व पाणी कसे निर्माण झाले असावे याचे अनेक सिद्धांत शास्त्रज्ञांनी मांडले आहेत. यापैकी एका सिद्धान्तानुसार पृथ्वीवर धूमकेतू आदळल्याने पाणी व जीवसृष्टी निर्माण झाली असावी. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉवेल व विक्रमसिंघे यांच्या मते धूमकेतूंच्या धुळीत पृथ्वीचा प्रवास होताना काही विषाणू पृथ्वीवर येतात व रोगराई पसरते. अवकाशयाने धूमकेतूवर उतरवून धूमकेतू विषयीचे अधिक ज्ञान मिळवण्याचे स्वप्न पाहत आहेत.\nधूमकेतू संबंधीच्या अधिक माहिती माहितीसाठी इथे क्लिक करा.\nअक्षरांचा आकार वाढवा / अक्षरांचा आकार पुर्ववत करा\nअवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pravara.in/blog/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-4/", "date_download": "2020-01-23T14:05:36Z", "digest": "sha1:WU43LSUUYIG2B3ECAF6NJDR677QTQYYV", "length": 8663, "nlines": 132, "source_domain": "pravara.in", "title": "प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय लोणी मध्ये लोकम��न्य टिळक व चंद्रशेखर आझाद जयंती साजरी | Pravara Rural Education Society प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय लोणी मध्ये लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद जयंती साजरी – Pravara Rural Education Society", "raw_content": "\nप्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय लोणी मध्ये लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद जयंती साजरी\nलोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळक व थोर क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.\nया कार्यकर्माचे महाविद्यालयातील विध्यार्थी व शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली, नंतर महाविद्यालयातील सर्व विध्यार्थी, विद्यार्थीनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी प्राचार्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत, लोकमान्य टिळकांचे समाजकार्य तसेच त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान अधोरेखित केले तसेच थोर क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांच्यासंघर्षमय काळातील त्यांची कायदेभंगाची चळवळीतील सहभाग अश्या अनेक प्रमुख बाबींना उजाळा दिला , सदर कार्यक्रमास सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nफोटो कॅप्शन :-लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळक व थोर क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांची जयंती साजरीकरताना प्राचार्या डॉ. प्रिया राव समवेत शिक्षक आणि विद्यार्थी\nPrevious PostPrevious जलशक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम\nNext PostNext प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालया मध्ये गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी\nलोणी येथे युवा प्रबोधन केंद्राच्या वतीने तीन दिवसीय व्याख्यामालेस युवा वर्गाचा प्रचंड प्रतिसाद January 21, 2020\nआर्मी डे परेड संचालनात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने दुर्गापूर गावाचे भूषण ठरलेल्या चेतनकुमार भारती याच्यावर प्रवरा परिसरातुन कौतुकाचा वर्षाव January 20, 2020\nराष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संपन्न January 20, 2020\nसदातपुर मध्ये रा.सो.यो.मार्फत पि.एम किसान योजना शिबिर January 20, 2020\nबारावी ते पदवीधारक य���वक युवती साठी पदमश्री विखे पाटील महाविद्यालयात शनिवार ११ जानेवारी २०२० रोजी नामांकित कंपन्यांच्या मुलाखतीचे आयोजन. January 10, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vaachakshef-news/recipes-15-1161554/", "date_download": "2020-01-23T13:27:40Z", "digest": "sha1:UZ7NCI3TS7IHJAR32PNTQ3CAKTQFHNG4", "length": 15826, "nlines": 262, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पौष्टिक लाडू | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nसाहित्य : खारीक- २०५ ग्रॅ., काजू १०० ग्रॅ., बदाम १०० ग्रॅ., खसखस ५० ग्रॅ., कणीक २ वाटय़ा\nसाहित्य : खारीक- २०५ ग्रॅ., काजू १०० ग्रॅ., बदाम १०० ग्रॅ., खसखस ५० ग्रॅ., कणीक २ वाटय़ा, गूळ आवडीनुसार कमी/ जास्त, मगज बी- अर्धी छोटी वाटी, खोबरे २ वाटय़ा (किसून) भाजून घेणे , तूप.\nकृती : सर्वप्रथम खारीक भाजणे, मग कणीक तुपात भाजणे, मग खसखस भाजणे, काजू व बदाम तुपात तळून गार झाले की पूड करणे. खसखसचीपण पूड करणे. खोबरे किसून, भाजून गार झाले की हाताने चुरा करणे. सर्व एका परातीत मिक्स करणे. मग थोडे तुपात मगज बी तळून त्यात घालणे. गूळ दोन वाटय़ा किसून त्यात मिक्स करणे. (गूळ तुमच्या आवडीनुसार कमी/ जास्त घालणे) सर्व एकजीव करून लाडवाचा आकार देणे. हे पौष्टिक लाडू खूपच सुंदर लागतात.\nसाहित्य : गाजर १ सर्व किसणे, बिट १, टोमाटो १ बारीक फोडी करणे, कांदा १, काकडी १, काकडी बारीक तुकडे करणे व कांदा बारीक चिरणे, चाट मसाला आवश्यकतेनुसार, बटर आवश्यकतेनुसार, चीज- २ क्यूब, हिरवी चटणी- कोथिंबीर, मिरची १, लसूण २ पाकळ्या, एक चिमूट जिरे, मिरी, साखर, आमचूर सर्व एकत्र करून चटणी करणे. रोजच्या पोळ्यांप्रमाणे २ वाटय़ा कणीक भिजवणे.\nकृती : पोळी करून तव्यावर दोन्ही बाजंूनी शेकणे. मग एक बाजूला बटर लावणे. मग हिरवी चटणी लावणे. त्यावर चाट मसाला टाकणे. मग किसलेले गाजर, बीट, टोमाटो, काकडी, कांदा घालणे. मग चाट मसाला परत लावणे. चीज किसून पोळी बंद करून वर-खाली बटरने शेकणे. सॉस व चटणीसोबत खायला देणे.\nटीप : गाजर, बीट, टोमाटो, कांदा, काकडी सर्व एकत्र करणे (आयत्या वेळी एकत्र करणे, नाही तर पाणी सुटेल)\nसाहित्य : कणीक २ वाटय़ा, डिंक ५० ग्रॅ., पिठीसाखर १ वाटी, तूप दीड वाटी.\nकृती : तुपात कणीक भाजून घेणे (मंद आचेवर). गार झाले की त्यात पिठीसाखर घालावी. डिंक तळून त्यात मिक्स करणे व लाडवाचा आकार देणे. हे लाडू खूपच सुंदर लागतात.\nसाहित्य : कॉर्न (कॉर्न उकडून पाणी निथळून टाकणे) (अर्धा किलो), अर्धी बारीक कुटलेली हिरवी मिरची, जिरे, मोहरी, हिंग (फोडणीकरिता); हळद एक छोटा चमचा, २ चीज क्यूब, बटर- आवश्यकतेनुसार, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, लिंबू.\nकृती : कॉर्न उकडून मिक्सरमधून जाडसर वाटून घेणे. मग तेलात हिंग-मोहरीची फोडणी करून वाटलेले कॉर्न हळद घालून परतणे, मिरची-पेस्ट घालणे, थोडे ड्राय होईस्तवर परतणे. त्यात मीठ, कोथिंबर घालणे. गार झाले की लिंबू पिळणे. मग ब्रेडला बटर लावणे त्यात हे सारण घालणे. वरून चीज किसून दुसऱ्या ब्रेडला बटर लावून बंद करणे. टोस्टरवर शेकणे किंवा तव्यावर वर-खाली भाजून घेणे.\nहे चिजी कॉर्न टोस्ट मुलांना खूपच आवडतील.\nसाहित्य : कॉर्न अर्धा किलो, मिरची अर्धी बारीक चिरलेली, कोथिंबीर बारीक चिरलेली सजावटीसाठी, मीठ आवश्यकतेनुसार, ओलं खोबरं सजावटीसाठी, लिंबू, तेल, हळद, साखर.\nकृती : कॉर्न उकडून मिक्सरमधून जाडसर वाटून घेणे. कढईत हिंग, मोहरी, जिरे घालून कॉर्न, हळद, मिरची सर्व एकत्र करणे. थोडी साखर घालणे, मीठ घालणे, सारण थोडे कोरडे होईपर्यंत परतणे. त्यात मग लिंबू पिळणे. कोथिंबीर-ओल्या खोबऱ्याने सजावट करणे. हा कॉर्न उपमा खूपच चविष्ट लागतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nअ‍ॅपल व पायनापल चाट\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n2 सेसमे ���ेजी रोल\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vachakpatre-news/readers-response-127-1337036/", "date_download": "2020-01-23T14:41:16Z", "digest": "sha1:EKK7GFY2IIOIMIUAYHCZQ7NVFRVQOHOP", "length": 28769, "nlines": 262, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Readers response | वाचनीय दिवाळी अंक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\n‘लोकप्रभा’चा यंदाचा दिवाळी अंक दरवर्षीप्रमाणे वाचनीय होता.\n‘लोकप्रभा’चा यंदाचा दिवाळी अंक दरवर्षीप्रमाणे वाचनीय होता. वेगवेगळे विषय हाताळत ‘लोकप्रभा’ नेहमीच उत्तम लेखांचा खजिना देत असते. ‘बिग डेटा’ या विषयावरील विज्ञानाशी संबंधित लेखातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. लेखात साधी, सहज भाषा असल्यामुळे तो समजण्यासही अतिशय सोपा होता. आजच्या ऑनलाइनच्या जमान्यातील मुख्य घटक म्हणजे यूटय़ूब. यूटय़ूब चॅनल्सचं पेव सध्या फुटलंय, हे रोजच्या रोज दिसून येतंच आहे. पण, सर्वसामान्य प्रेक्षकांना दिसतात त्या चॅनल्सव्यतिरिक्तही आणखी कोणकोणती चॅनल्स आहेत याविषयीचा यूटय़ूबवरील लेख वाचनीय होता. मालिकांच्या सेटबद्दल प्रेक्षकांना आकर्षण असतं. त्याविषयीचा वर्णनात्मक लेख आवडला. ‘काबूलमधील माझे दिवस’ हा आगळावेगळा लेख वाचून ज्ञानात भर पडली. खूप दिवसांनी असा लेख वाचला. या सगळ्यामध्ये लक्षवेधी ठरलाय तो सर्वेक्षणाचा लेख. ‘रेशनकार्ड ते पासपोर्ट.. बदलत्या कुटुंबाची बदलती गोष्ट’ हा लेख अतिशय महत्त्वाचा आहे. या लेखाचं शीर्षक वाचूनच लेखाबद्दल उत्सुकता वाटली. कुटुंबाची रचना बदलतेय. पिढय़ांमधील अंतर हा त्यामधील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. शहराबाहेर, देशाबाहेर नोकरीसाठी राहणाऱ्या तरुणांची संख्या वाढतेय. यामध्ये कुटुंबाचं काय होतं. एकत्र कुटुंबाची व्याख्या तर केव्हाच बदलली आहे. आता त्यातून निर्माण झालेल्या कुटुंबाचीही रचना हळूहळू बदलू पाहतेय. त्यावरील अतिशय महत्त्वाचा लेख सर्वेक्षणाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचला. बदलत्या कुटुंबाच्या रचनेबद्दल बोलणं, त्याविषयी चर्चा करणं खूप गरजेचं होतं. घराघरात याबद्दल चर्चा होत असेल की नाही माहीत नाही पण, त्याविषयीचा हा लेख वाचला नक्की जाईल.\n– तेजल सरदेशमुख, पुणे.\n‘लोकप्रभा’च्या दिवाळी अंकातील ‘बिग डेटा बिग डॅडी’ हा लेख अप्रतिम होता. गुगलने रेल्वेच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाच्या मोबाइलमध्ये प्रवेश केला आहे. याद्वारे गुगलने जणू भारतीयांच्या सवयी आणि आवडीनिवडी जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. गमुगलचा रेल्वेद्वारे वायफाय सोयी सुविधा देण्याच्या योजनेमागे नक्की काय दडले आहे, या विषयावरील लेख ‘लोकप्रभा’मध्ये वाचायला आवडेल.\n– धीरज पाटील (ई-मेलवरून)\nदि. ११ नोव्हेंबरच्या अंकातील पराग फाटक यांचा ‘बॉलीवूड दिया परदेस’ हा लेख वाचला. यातले सगळे मुद्दे पटले. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेचा खऱ्या अर्थाने पंचनामा या लेखाच्या माध्यमातून झालेला आहे. यामध्ये आणखी दोन मुद्दे वाढवावेसे वाटतात. मालिकेतल्या वहिनीला म्हणजे निशा वहिनीला नोकरी सोडून घरात इतके कट करण्याइतका वेळ मिळतोच कसा आजच्या नोकरी करणाऱ्या बायकांना स्वत:साठी थोडा वेळ मिळाला तरी पुरेसा असतो. पण, ती तर एकामागे एक कारस्थानं करणारी बाई. दुसरं म्हणजे गौरीचा शांतपणा अतिशय राग आणणारा आहे. ‘मुंबईची मुलगी’ असं ती सतत मिरवीत असते. मग त्याचा इंगा का दाखवत नाही कोण जाणे. तिच्या वहिनीची सगळी नाटकं तिला माहीत असूनही फाड फाड का बोलत नाही याचं आश्चर्य वाटतं. अशाच आणखी काही मालिकांचे पंचनामे वाचायला आवडली.\n– सुलभा प्रधान, मुलुंड\n‘लोकप्रभा’च्या ११ नोव्हेंबर अंकातील वैशाली आर्चिक यांचा ‘घराला लुक देताना’ आणि प्राची साटम यांचा ‘आयुष्य वजा एक वर्ष’ हे लेख मनापासून आवडले. प्राची यांच्या लेखाला एक वेगळाच फ्लो आहे. वाढदिवस ही अतिशय साधी-सोपी संकल्पना घेऊन एका वेगळ्याच स्वरूपाचा लेख लिहिला आहे. त्यातलं ‘आपण फक्त मजा करण्यापुरते पैसे कमावतो.. घर चालवण्याइतके नाही’ हे वाक्य पटलं. पंचविशीचा टप्पा प्रत्येकासाठी वेगळा आणि वैशिष्टय़पूर्ण असतो, याची पुन्हा एकदा या लेखाने जाणीव करून दिली. तर आर्चिक यांच्या लेखाने घर सजवण्याच्या भरपूर कल्पना दिल्या. छोटय़ा आणि साध्या गोष्टींमधूनही घर सजवण्याचा आनंद मिळू शकतो हे पटलं.\n– अनिल माळी, नाशिक.\n‘रुचकर आणि शॉपिंग’ ���ा विशेषांक मस्त होता. दिवाळीच्या आधी दोन आठवडे हा अंक मिळाल्यामुळे त्याचा यंदा फायदा झाला. मोबाइल घेण्यात मला नेहमीच रस असतो. पण, त्याविषयीची खात्रीलायक माहिती फारशी कुठे वाचायला मिळत नाही. पण, या वेळी ‘लोकप्रभा’तील प्रशांत जोशी यांच्या लेखामुळे ती माहिती उपलब्ध झाली. पण मोबाइल, टीव्हीसारखंच वॉशिंग मशीन, फ्रीज, अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंविषयी माहिती मिळावी, अशी विनंती आहे. कारण दिवाळी किंवा सणासुदीच्या निमित्ताने अशा वस्तू खरेदी केल्या जातात. त्यामुळे त्या विकत घेण्याआधी त्यांच्याबद्दल माहिती वाचायला मिळाली तर ती फायदेशीर ठरेल.\n– कुणाल सरोदे, गोरेगाव.\nमहाभारताचा कालनिर्णय – कौरव-पांडव कधी झाले\nकाही महिन्यांपूर्वी महाभारताचा कालखंड ठरवणारा लेख आणि त्यावरची काही पत्रे ‘लोकप्रभा’मध्ये प्रसिद्ध झाली. त्या सर्वामध्ये असे प्रतिपादन केले होते की, महाभारत खूप अलीकडे म्हणजे इ.स. चौथ्या-पाचव्या शतकात झाले, पण असे म्हणणे चुकीचे आहे.\nविख्यात इतिहासकार चिं. वि. वैद्य यांनी महाभारताचे संपूर्ण मराठी भाषांतर लिहिलेले आहे. या प्रकल्पास बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी पाठिंबा दिला व आर्थिक मदतसुद्धा केली. त्या वेळी हे पुस्तक वीस खंडांत प्रसिद्ध झाले व किंमत फक्त पंचवीस रुपये ठेवली. पुढे न. र. फाटक यांनी त्याची साक्षेपी आवृत्ती १९२१ मध्ये काढली. प्रकाशक चिपळूणकर यांनी या महाग्रंथात महाभारत कधी घडले यावर विवेचन केले आहे. महाभारतातील वेगवेगळय़ा प्रसंगांत महिना, तिथी वगैरे लिहून ग्रहताऱ्यांची स्थितीसुद्धा दिलेली आहे. वैद्य यांनी त्याचा अभ्यास करून खगोलशास्त्राच्या आधाराने आकृत्यांसहित असे मांडले आहे, की महाभारतीय युद्ध (कुरुक्षेत्रावरील) इ. स. पूर्व ३१०१ मध्ये झाले. हे विधान त्यांनी १८९२ मध्ये केले असे मानले तर ते ३१०१+१८९२ = ४९९३ वषार्ंपूर्वी झाले, असे मानता येते. हेच आता ३१०१+२०१६ = ५११७ वषार्ंपूर्वी कुरुक्षेत्रातील युद्ध झाले आणि युद्धानंतर लगेच युधिष्ठिर राजा झाला. येथपासून कलियुगास प्रारंभ झाला असे म्हणता येईल युद्धसमाप्तीनंतर अर्जुन सर्व शोकग्रस्त स्त्रियांना घेऊन परत राजधानीकडे निघाला; पण याच वेळी परक्या भूमीतून हजारो अभीर सैनिक आले. अनेक विधवा स्त्रिया स्वखुशीने त्यांच्याबरोबर जाऊ लागल्या. अर्जुनाने अभीरांशी युद्ध करण्यास आपले धनुष्य उचलले, पण काय आश्चर्य त्याला ते धनुष्य नुसते उचलणेसुद्धा जमेना. त्याने श्रीकृष्णास विचारले, असे का होत आहे त्याला ते धनुष्य नुसते उचलणेसुद्धा जमेना. त्याने श्रीकृष्णास विचारले, असे का होत आहे तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले, हे अर्जुना, आता द्वापारयुग संपून कलियुग सुरू होत आहे. म्हणून तुमच्या विवाहित स्त्रिया पतिनिधनानंतर खुशाल परकीय पुरुषांबरोबर निघून जात आहेत. हे नव्या युगाचे – कलियुगाचे वेध सुरू झाले आहेत.\nयानंतर काही वर्षांनी परीक्षित साप चावून मेल्यावर त्याचा मुलगा जनमेजय याने सर्पसत्र केले. हजारो सापांस मारून टाकल्याने प्रजा नाराज झाली व जनमेजयास पश्चात्ताप होऊन तो रानोमाळ हिंडू लागला. या वेळी कलियुगाचे परिणाम दिसू लागले. नंतर पांडवांच्या वंशजांचे राज्य संपले व पुढे मगध देशाचे राजे सार्वभौम झाले ते थेट चंद्रगुप्त मौर्यापर्यंत. असा कलियुग प्रारंभाचा इतिहास सांगितला जातो.\n– घनश्याम कवी, पुणे-३०.\nदि. २३ सप्टेंबरच्या ‘लोकप्रभा’तील ‘प्रतिसाद’ सदरात विजय मराठे यांचे लिखाण ‘सर्वच भाषा संस्कृतोद्भव’ वास्तवाला धरून व उद्बोधक आहे. मोगलांचे सातशे-आठशे वर्षे व ब्रिटिशांचे १५० वर्षांच्या राजवटीमुळे येथील काही जणांची मानसिकता न्यूनगंडात्मक बनली व विदेशातून येते तेवढेच खरे असे मानू लागली. वेद, त्याची भाषा संस्कृत व संस्कृतची लिपी देवनागरी हे प्राचीन आहेत; मात्र यावर शंका उपस्थित करणारे, वर म्हटल्याप्रमाणे ब्रिटिशांच्या कूटनीतीचे शिकार आहेत’ वास्तवाला धरून व उद्बोधक आहे. मोगलांचे सातशे-आठशे वर्षे व ब्रिटिशांचे १५० वर्षांच्या राजवटीमुळे येथील काही जणांची मानसिकता न्यूनगंडात्मक बनली व विदेशातून येते तेवढेच खरे असे मानू लागली. वेद, त्याची भाषा संस्कृत व संस्कृतची लिपी देवनागरी हे प्राचीन आहेत; मात्र यावर शंका उपस्थित करणारे, वर म्हटल्याप्रमाणे ब्रिटिशांच्या कूटनीतीचे शिकार आहेत बायबलमध्ये प्रभू येशू म्हणतात की, ‘‘ते काही नवीन सांगायला आलेले नाही, तर ते जे प्राचीन आहे तेच पुन्हा सांगत आहे बायबलमध्ये प्रभू येशू म्हणतात की, ‘‘ते काही नवीन सांगायला आलेले नाही, तर ते जे प्राचीन आहे तेच पुन्हा सांगत आहे’’ प्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईन म्हणतात, ‘‘अमर्याद परमात्मा स्वत:ला थोडेसे��� व्यक्त करतो आणि तेवढेच आमच्या तोकडय़ा, अशक्त मनाला कळू शकते’’ प्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईन म्हणतात, ‘‘अमर्याद परमात्मा स्वत:ला थोडेसेच व्यक्त करतो आणि तेवढेच आमच्या तोकडय़ा, अशक्त मनाला कळू शकते’’ जगात मानवांची उत्पत्ती केल्यानंतर, त्यांच्यासाठी घटना म्हणून वेदरूपी ज्ञान दिले गेले; ते किती प्राचीन आहे याचा अंदाज लावणे अवघड आहे. लोकमान्य टिळकांसारखे विद्वानही वेदांची उत्पत्ती फार तर पाच-साडेपाच हजार वर्षेच मागे नेतात, हे दुर्दैवी आहे\nमुळात ब्रह्म हा शब्द पुढे अब्राहम व इब्राहिम झाला, हे बरोबरच आहे बृह म्हणजे विस्तार; ईश्वराने सृष्टी निर्माण केली म्हणून त्याला ब्रह्मदेव म्हणतात. असेच एक युरोपीय लेखक इमर्सन यांनी १८५७ मध्ये ‘अ‍ॅटलांटिक मंथली’मध्ये ‘ब्रह्मा’नामक काव्य प्रसिद्ध केले. त्यावर अनेकांनी आश्चर्य प्रकट केले. तेव्हा इमर्सन हसून म्हणाले होते, ‘‘त्यांना सांगा की, ‘ब्रह्मा’च्या ऐवजी ‘जेहोवा’ हा शब्द घाला, म्हणजे मग तुमचा गोंधळ उडणार नाही.’’ ‘‘एकोऽहि सत्, विप्रा: बहुधा वदन्ति-’’ हे यामागील स्पष्टीकरण आहे.\n– श्यामसुंदर गंधे, पुणे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nझेंड्यातला बदल वर्षभरापासून मनात होता-राज ठाकरे\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 ये रे माझ्या मागल्या…\n2 मग गुन्ह्य़ाला जात कशी\n3 एकटेपणाचा निदर्शक सेल्फी\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अ��श्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/passengers-union-leader-nandkumar-deshmukh-speaks-about-central-railway-late-train-problem-40209", "date_download": "2020-01-23T14:06:44Z", "digest": "sha1:BENEZP4Q5IBGZZLNENMWUZFEZIEMXVJM", "length": 16364, "nlines": 102, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "हतबल प्रवासी आणि सुस्त प्रशासन, 'मरे' कधी होणार सुरळीत?", "raw_content": "\nहतबल प्रवासी आणि सुस्त प्रशासन, 'मरे' कधी होणार सुरळीत\nहतबल प्रवासी आणि सुस्त प्रशासन, 'मरे' कधी होणार सुरळीत\nलोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. पण सध्यस्थितीत या लोकलला 'टाईमलाईन'चं उरलेला नाही. याचं मुळं कारण म्हणजे वारंवार लोकल वाहतूक विस्कळीत होणं. रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. परंतु, मध्य आणि हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आठवड्यातील ७ दिवसांपैकी ५ दिवस तरी लोकल विस्कळीत होऊन त्रासाला सामोरं जावं लागतं. लोकल सतत विस्कळीत होत असल्यानं प्रवाशीही प्रचंड हैराण झाले आहेत. याबाबत अनेकदा तक्रार करूनही प्रवाशांचा त्रास काही कमी झालेला दिसत नाही.\nप्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा यासाठी प्रशासन नेहमीच प्रयत्न करत असल्याचा दावा मध्य रेल्वे करत आली आहे. मात्र, सिग्नल यंत्रणेत बिघाड, रेल्वे रुळांना तडा, ओव्हरहेड वायर तुटणं यांसारख्या अनेक घटना सतत घडत असल्यामुळं मध्य रेल्वेचा हा दावा खोटा ठरत आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) अंतर्गत अनेक प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, या प्रकल्पांना गती मिळत नसल्यामुळं रेल्वे प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडत आहे.\nरेल्वे प्रकल्प रखडल्यामुळं मध्य रेल्वे मार्गावरील अनेक मार्गिकांचं काम खोळंबलं आहे. परिणामी लोकल आणि मेल-एक्स्प्रेस एकाच मार्गिकेतून धावत आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाचा ठाणे-दिवा पाचवी व सहावी मार्गिका हा महत्त्वाचा प्रकल्प रखडत असल्याने हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत जलद मार्गावरील लोकल विलंबानंच धावतील. २००८ मध्ये मंजूर झालेली ठाणे ते दिवा पाचवी-सहावी मार्गिका अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळं ठाणे ते दिवा दरम्यान मेल-एक्स्प्रेस, अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल एकाच मार्गिकेतून धावतात. याचा फटका जलद मार्गावरील लोकल फेऱ्यांना बसतो.\nमेल-एक्सप���रेसच्या वेळेत अनेक लोकलला २ स्थानकांमध्ये अथवा स्थानकात थांबा दिला जातो. कल्याण स्थानकातून मेल-एक्स्प्रेस क्रॉस होताना अतिरिक्त मार्गिका नसल्याने स्थानकाबाहेरच लोकल थांबवावी लागते. हे टाळण्यासाठी कल्याण यार्डाचा नूतनीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. कसारा आणि कर्जतहून सुटणाऱ्या लोकल वेळेत सीएसएमटीसाठी रवाना होतात. मात्र, कल्याण स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी थांबत असल्यानं हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. तसंच, १५ ते २० मिनिटं उशिरा असल्यामुळं स्थानकात प्रवाशाची प्रचंड गर्दी जमते आणि गर्दीतून लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना धक्काबुक्की सहन करावी लागते.\nया धक्काबुक्कीमुळं अनेकांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत, तर काहींना कायमचं अपंगत्व आलं आहे. आजही मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळं 'पाचवी आणि सहावी मार्गिका नाहीत तर मेल चालवू नका व गाड्या वाढवू नका' असं मत उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघाचे (महासंघ) अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना व्यक्त केलं. तसंच, 'दर रविवारी रेल्वे रुळांच्या आणि इतर कामांच्या बांधकामांसाठी मेगाब्लॉक घेतला जातो. मात्र, वारंवार मेगाब्लॉक घेऊनही मध्य रेल्वेचे वाहतूक सुरळीत का चालत नाही’ असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.\nलोकल फेऱ्या कमी आणि प्रवासी जास्त यामुळं मध्य रेल्वेचं गणित कोलमडतं. त्याशिवाय, मागील अनेक वर्षांपासून मध्य रेल्वेची ओळख ही 'रोज मरे त्याला कोण रडे' अशी आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक यंत्रणा येऊनही मध्य रेल्वेची अवस्था काही सुधारली नाही. मध्य रेल्वेवर प्रवाशांची गर्दी इतकी वाढली आहे की, प्रवासी विनातिकीट आणि बिनधास्त प्रथम दर्जाच्या डब्यातून प्रवास करतात. तर काही प्रवासी मालवाहतुकीच्या डब्यातून प्रवास करतात. त्याचप्रमाणं, सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्यावेळी लोकलच्या फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास डब्यातला फरक समजत नाही. प्रवाशांना सहन कराव्या लागणाऱ्या या सर्व समस्या लक्षात घेऊन अनेकदा प्रवासी आणि प्रवासी संघटना रेल रोको आंदोलनं करतात. परंतु, त्यांची ही आंदोलनंही रेल्वे प्रशासनाच्या कारभारासमोर कुचकामी ठरत आहेत.\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना सतत लेटमार्कला सामोरं जाव��� लागतं असल्यामुळं यावर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन आणि मुंबई उपनगरीय मार्गावरील १५ प्रवासी संघटनांची २६ जून रोजी बैठक झाली होती. ही बैठक तब्बल ३.३० तास चालली. बैठकीत मध्य रेल्वेनं मुंबई उपनगरी लोकल पूर्णपणे वेळेवर धावण्यासाठी किमान १०० दिवसांचा कालावधी अपेक्षित असल्याचं म्हटलं होतं. या बैठकीमध्ये मध्य रेल्वे प्रशासनानं मान्सून तयारी, उन्हाळी विशेष मेल, एक्स्प्रेस आणि तांत्रिक बिघाडामुळं मध्य रेल्वे उशीरानं चालविण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण प्रवासी संघटनेला दिलं होतं.\nमध्य रेल्वेनं दिलेल्या या अल्टिमेटमनुसार, गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी ९० दिवस पूर्ण झाले असून, मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप विस्कळीत आहे. त्यामुळं १०० दिवसांनंतर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघाचे (महासंघ) अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली.\nया आंदोलनादरम्यान सीएसएमटी येथील आझाद मैदानात पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. तसंच, मध्य रेल्वेच्या कारभाराबाबत ४ पानी पत्र या प्रवासी संघटनेनं कलेक्टर, पोलीस कमिशनर, रेल्वे मंत्री, चेअरमन, डी.आर.एम. आणि मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. त्यामुळं १०० दिवस झाल्यावर प्रवासी संघटना रेल्वेच्या ढिसाळ कारभाराबाबत आंदोलन करणार आहेत.\nएलआयसी भरती : हिंदीच्या सक्तीला मनसेचा विरोध\nपवारांनी मानले शिवसेनेचे आभार\nCentral RailwayLocalप्रवासीमध्य रेल्वेविस्कळीतलोकलहार्बर रेल्वेप्रकल्पमुंबई रेल्वे विकास महामंडळ\nतेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांना १०० रुपये नुकसान भरपाई\nमेट्रोच्या पासधारकांसाठी अमर्यादित प्रवासाची सुविधा\nभविष्यात सीएसएमटी ते शिर्डी मार्गावर धावणार तेजस एक्स्प्रेस\nबेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका, वर्षभरात ३४ हजार लायसन्स रद्द\nइंधन वाचविणाऱ्या चालकांचा एसटी महामंडळ करणार सत्कार\nमुंबईकरांचा दररोज दीड तास वाहतूककोंडीत वाया\nस्थानकांतील सुरक्षा आराखडा अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत\n२९ जानेवारीला धावणार मध्य रेल्वेची एसी लोकल\nकोयना एक्सप्रेससह अन्य ६ गाड्या ३० जानेवारीपर्यंत रद्द\n'या' ४ लोकल सेवेतून बाद\nएसी लोकलमध्येही आता खरेदी करता येणार\nमध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळाला तडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Reshamachya_Reghani", "date_download": "2020-01-23T13:39:27Z", "digest": "sha1:252TPXMJZN6Y2MQDP7S72HJUPSPMGV4N", "length": 12503, "nlines": 49, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "रेशमाच्या रेघांनी | Reshamachya Reghani | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nरेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी\nकर्नाटकी कशिदा मी काढीला\nहात नगा लावू माझ्या साडीला\nनवी कोरी साडी लाखमोलाची\nभरली मी नक्षी फूलयेलाची\nगुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला\nहात नगा लावू माझ्या साडीला\nजात होते वाटंनं मी तोर्‍यात\nअवचित आला माझ्या होर्‍यात\nतुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला\nहात नगा लावू माझ्या साडीला\nभीड काही ठेवा आल्यागेल्याची\nमुरवत राखा दहा डोळ्यांची\nकाय म्हणू बाई बाई तुमच्या या खोडीला\nहात नगा लावू माझ्या साडीला\nगीत - शान्‍ता शेळके\nस्वर - आशा भोसले\nचित्रपट - मराठा तितुका मेळवावा\nगीत प्रकार - चित्रगीत , लावणी\nकशिदा - वस्‍त्रावर केलेले वेलबुट्टीचे नक्षीकाम.\nमुरवत - भीड / संकोच / पर्वा.\nशेव - टोक, काठ.\nहोरा - भविष्य, अंदाज\nसंगीत दिग्‍दर्शकाने दिलेल्या चालींवर गीतरचना करणे, गीत 'बांधणे' या गोष्टीवर अनेक जणांचा आक्षेप असल्याचे माझ्या निदर्शनाला आले आहे. कित्येकांना त्यामुळे गीतरचनेत यांत्रिकता, कृत्रिमता येत असावी अशी शंका येते, तर कित्येकांना त्यामुळे गीतकाराचे स्थान संगीत दिग्‍दर्शकाच्या तुलनेत दुय्यम ठरत असल्याची खंत वाटते. इतक्या वर्षांच्या गीतलेखनाच्या अनुभवाने माझे या बाबतीत काय मत आहे, त्याचा खुलासा केल्यास तो अप्रस्तुत होणार नाही.\nगीतकाराने प्रथम गीत लिहावे आणि संगीत दिग्‍दर्शकाने गीतातील भावनेशी संवादी अशी चाल त्याला द्यावी, ही सरळ आणि कुणालाही सहज पटण्याजोगी पद्धती आहे. पण गीतरचनेची तीच एक आदर्श आणि एकमेव पद्धती आहे, असे मात्र म्हणता येणार नाही. चालीवर गीतेच नव्हेत, कविता देखील लिहिल्या जातात. कवी जेव्हा विशिष्ट वृत्तात, जातीत किंवा छंदात कविता लिहितो, तेव्हा ती एका परीने चालीचे बंधन पतकरूनच लिहिलेली असते. पण चालीवर चित्रपट गीते लिहिण्याच्या बाबतीत दुसरी जी अधिक महत्त्वाची गोष्ट सांगाविशी वाटते, ती ही, की प्रस्तुत परंपरा आपल्या नाट्यसंगीतापासून चालत आलेली आहे. आपले बहुतांश नाट्यसंगीत हे शास्‍त्रीय गायकांनी दिलेल्या रागदारीच्या चिजांवर किंवा बंदिशींवर बांधलेल्या गाण्यांनी सिद्ध झालेले आहे. गोविंदरा��� टेंबे, भास्करबुवा बखले, रामकृष्णराव वझे, बाई सुंदराबाई, मास्टर कृष्णराव, केशवराव भोळे अशा शास्‍त्रीय संगीताच्या जाणकारांनी त्या संगीतातून सुंदर सुंदर चाली निवडाव्यात आणि नाटककारांनी त्यावर शब्द 'टाकावेत', अशी आपल्या नाट्यसंगीतात सर्रास प्रथा होती. देवल, किर्लोस्कर या आद्य मराठी नाटककारांनी कीर्तनात प्रचलीत व लोकप्रिय असलेल्या साकी, दिंडी, आर्या यांचा गीतलेखनासाठी वापर केला. तर कधी पारंपारिक लावण्यांच्या ठसकेबाज चालींवरही गीते लिहिली. रागदारी संगीताचा नाटकांतून उपयोग करण्याची पद्धती अगदी अलिकडच्या काळात वसंत देसाई, जितेंद्र अभिषेकी यांच्यापर्यंत चालू राहिली आहे. मराठी नाटकांची ही संगीत परंपरा पुढे चित्रपटांनीही अवलंबिली. आपली 'प्रभात'पासूनची अनेक सुंदर चित्रपट गीते या गोष्टीची साक्ष देतील.\nही सर्व माहिती विस्तारपूर्वक इथे सांगण्याचे प्रयोजन इतकेच, की चित्रपटात गीते लिहिताना ती पूर्वनियोजित चालींवर लिहिण्यामध्ये काहीही गैर नाही किंवा गीतांत त्यामुळे कृत्रिमता येते, गीतकाराला संगीत दिग्‍दर्शकापेक्षा दुय्यम स्थान मिळते, तो स्वत:च्या कलात्मक वृत्तीशी तडजोड करतो, अशातलाही काही भाग नाही. हे मी स्वत:चे समर्थन करण्यासाठी लिहित नाही. मला स्वत:ला चित्रपटांसाठी गीते लिहिताना दोन्ही प्रकारचे संगीत दिग्‍दर्शक भेटले. सुधीर फडके, राम कदम, यशवंत देव यांसारख्या संगीत दिग्‍दर्शकांना गीते आधी लिहून हवी असतात आणि मग ते त्यांना अनुरूप असा स्वरसाज ते चढवतात तर हृदयनाथ मंगेशकर, विश्वनाथ मोरे, सलिल चौधरी अशा संगीतकारांनी अनेकदा आधी चाली बांधल्या आणि मग मी त्या चालींवर गीते लिहिली. मला दोन्ही प्रकार आवडतात आणि चालींवर गीत लिहिणे ही मला तडजोड वाटण्याऐवजी ते एक सुंदर आव्हान वाटते. माझी काही खूप लोकप्रिय झालेली गीते चालीबरहुकूम बांधलेली आहेत. 'रेशमाच्या रेघांनी' ही लावणी लताबाईंच्या संगीत दिग्‍दर्शनाखाली 'मराठा तितुका मेळवावा' या चित्रपटासाठी मी लिहिली. त्या गीतासाठी एक कानडी चाल लताबाईंनी मला दिली होती. तर 'अपर्णा तप करिते काननी' या गीताची चाल 'कुठे तुझे पंचपती दावि गे मला' या आपल्या आजीच्या एका गीताच्या चालीत थोडा फेरफार करून लताबाईंनी तयार केली होती. ही दोन्ही गाणी माझ्या आवडीची आहेत.\nलताबाई या माझ्या आवडत्या संगीतक��र. नुसत्या संगीतकारच नव्हेत तर इतरही बर्‍याच काही. त्यांच्याबरोबर काम करणे हा एक प्रसन्‍न अनुभव, एक आनंदोत्‍सव आहे. 'मराठा तितुका मेळवावा' या चित्रपटाची गाणी मी त्यांच्याबरोबर करत होते, तो काळ इतका सुखात गेला, की त्याचे स्मरणही मनात एक हुरहूर जागी करते. प्रारंभी मला त्यांची भीती वाटे; पण त्यांनी अतिशय सौजन्याने मला वागवले आणि माझ्या मनावर कसलाही ताण येऊ न देता माझ्याकडून सहजपणे गाणी लिहवून घेतली. त्यांच्या चालींना खास मराठीपण असते आणि पारंपारिक गोडव्याने त्या नटलेल्या असतात.\n'चित्रगीते' या गीतसंग्रहाच्या खुद्द कवयित्री प्रस्तावनेतून.\nसौजन्य- उत्‍कर्ष प्रकाशन, पुणे\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2020-01-23T14:03:31Z", "digest": "sha1:5VNAIZ7HXIEZC6KKEW2LD7RJBZ5IFNEJ", "length": 3409, "nlines": 94, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nहाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन अभिनेत्रींना अटक\nदाऊदचा हस्तक गँगस्टर एजाज लकडावालाला अटक\nमुंब्रात ७ गोडाऊनला भीषण आग\nबदलापूरात फ्लॅटमध्ये आढळला सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मृतदेह\nन्यायालयातून पळून गेलेला आरोपी ११ वर्षांनी जाळ्यात\nपहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीची हत्या, दीड वर्षानंतर गुन्हा उघडकीस\nपोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला खंडणीप्रकरणी अटक\nशीर नसलेल्या मृतदेहाचे पाय सापडले\nशिवसेना उपविभागप्रमुखांवर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक\nसेक्स रॅकेटसाठी व्हॉट्सअॅप, टिकटॉकचा वापर\nभिवंडीत ७ वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या\n२२ किलो गांजासह ५ जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nagpur/pokelen-broke-old-part-poonam-inox-mall/", "date_download": "2020-01-23T14:37:49Z", "digest": "sha1:TQWWCVQ5RY5E6ZDQY7MS5X43G575MP4B", "length": 31437, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Pokelen Broke The Old Part Of The Poonam Inox Mall | पोकलेनने पूनम आयनॉक्स मॉलचा जीर्ण भाग तोडला | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमल��ल्या माझ्या तमाम ...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nपोकलेनने पूनम आयनॉक्स मॉलचा जीर्ण भाग तोडला\nपोकलेनने पूनम आयनॉक्स मॉलचा जीर्ण भाग तोडला\nमहापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने सोमवारी पोकलेनचा वापर करून वर्धमाननगर येथील पूनम आयनॉक्स मॉलचा जीर्ण भाग तोडला.\nपोकलेनने पूनम आयनॉक्स मॉलचा जीर्ण भाग तोडला\nठळक मुद्देमनपाची दुसऱ्या दिवशीही कारवाई : मंगळवारी कारवाई सुरू राहणार\nनागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने सोमवारी पोकलेनचा वापर करून वर्धमाननगर येथील पूनम आयनॉक्स मॉलचा जीर्ण भाग तोडला. जीर्ण भाग तोडताना दुर्घटना होऊ नये यासाठी आधी जीर्ण भाग दोराने बांधल्यानंतर पोकलेनच्या साह्याने तो खाली पाडण्यात आला.\nजीर्ण भाग तोडण्यास पथकाने सोमवारी सुरुवात केली. इमारतीची उंची अधिक असल्याने पथकाने सोमवारी अग्निशमन विभागाच्या टीटीएल मशीनचा वापर करण्यात आला. जीर्ण बीम व भिंत पाडण्यात आली होती. मॉलच्या मागील बाजूचा भाग जीर्ण झाल्याने तो पाडताना विशेष खबरदारी घेण्यात आली, अशी माहिती सहायक आयुक्त विजय हुमणे यांनी दिली. जीर्ण भाग तोडण्याचे काम सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० दरम्यान करण्यात आले. यासाठी पोकलेन व टर्न टेबलची मदत घेण्यात आली. जीर्ण भाग तोडण्याची कारवाई मंगळवारी पुन्हा सकाळी ११ वाजता सुरू होईल. मागील बाजूचा भाग तोडल्यानंतर समोरचा भाग पाडला जाणार आहे.\nगेल्या शुक्��वारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेनंतर शनिवारी महापालिका प्रशासनाने मॉल व्यवस्थापनाला नोटीस बजावून जीर्ण भाग २४ तासात तोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी सकाळी ११ च्या सुमारास प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या नेतृत्वात मॉलचा जीर्ण भाग तोडण्यास सुरुवात करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने लकडगंज पोलिसांनी आयनॉक्स मॉलच्या परिसरातील रस्त्यावरील वाहतूक बंद केली होती.\nपूनम आयनॉक्स मॉलच्या जीर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार असल्याची माहिती विजय हुमणे यांनी दिली. कार्यकारी अभियंता चंद्रकांत गभणे, सहायक आयुक्त अशोक पाटील, अधीक्षक संजय कांबळे, झोनचे उपअभियंता मंगेश गेडाम उपस्थित होते तसेच अग्निशमन विभागाचे पथक तैनात करण्यात आले होते.\nNagpur Municipal CorporationBuilding Collapseनागपूर महानगर पालिकाडोंगरी इमारत दुर्घटना\nमुंढे येण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांनी घेतला शिस्तीचा धसका\nअतिक्रमणांवर तातडीने कारवाई करा : महापौरांचे निर्देश\nतुकाराम मुंढे नागपूर मनपाचे नवे आयुक्त\nमनपा शिक्षकांना लवकरच सातवा वेतन आयोग\nमंत्रालयातल्या 'त्या' बैठकीनंतर तुकाराम मुंढेंची बदली; ठाकरे सरकारची रणनीती ठरली\nकचरा संकलन करारावर नागपूर मनपात साधी चर्चाही नाही\nअंबरिश मिश्र यांनी उलगडला हिंदी चित्रपट गीतांचा स्वरप्रवास\nमुंढे येण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांनी घेतला शिस्तीचा धसका\nमध्य रेल्वेची एका दिवसात १९९१ वॅगनची वाहतूक , ९.३ कोटींचे उत्पन्न\nअतिक्रमणांवर तातडीने कारवाई करा : महापौरांचे निर्देश\nनागपुरात सीएएवरून भाजपात राजीनामा सत्र\n'पंचायत राज'चे धडे गिरविण्यासाठी नागपूरचे सरपंच गुजरातला\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची ब���डीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/category/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2020-01-23T13:30:13Z", "digest": "sha1:GR5H6I5QGEWVXHDGQXS56AVCBT42SCIE", "length": 4675, "nlines": 89, "source_domain": "kalamnaama.com", "title": "मुद्याचं काही – Kalamnaama", "raw_content": "\nराज्यातील सर्व शाळांमध्ये वाचली जाणार राज्यघटनेची उद्देशपत्रिका\nटिम कलमनामा 1 day ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातल्या शालेय\nटिम कलमनामा 1 day ago\nसुनिल तांबे २० जानेवारी १९९० रोजी जम्मू-काश्मीर लि\nबेळगाव अस्मितेचा नाही तर जीवन मरणाचा प्रश्न \n@ब्रम्हा चट्टे बेळगावचे बेळगावी झालं. येळ्ळूर महार\nनागरिकत्व विधेयकाच्या निमित्ताने – आनंद शितोळे\n@आनंद शितोळे नागरिकत्व विधेयकाच्या निमित्ताने भारत\nमुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीए\nअर्थमंत्र्यांच्या पत्नीमुळे बालाजीला जमीनदान\nबालाजी मंदिरातील आपल्या पत्नीचं विश्वस्त पद कायम र\nनवीन मोटर वाहन कायद्यातील मुख्य तरतुदी\nकेंद्र सरकारतर्फे ०९/०८/२०१९ रोजी नवीन मोटर वाहन क\nॲमेझोनमधील आग : मानवजातीला धोक्याची घंटा\nॲमेझोनच्या जंगलात आगीने हाहा:कार उडालाय. मोठ्या प्\n फेसबुक, व्हॉटसअपचं स्वातंत्र्य धोक्यात\nछात्रभारती मुंबईच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर ये\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/goodluck-then-read-the-news-exactly/", "date_download": "2020-01-23T15:04:04Z", "digest": "sha1:D7BZL6I5UPR3UFNGJUNSZ55XJ3YJ357T", "length": 5883, "nlines": 94, "source_domain": "krushinama.com", "title": "पुणेकर सावधान..!! रुपाली, वैशाली, कॅफे गुडलकचे चाहते… नक्की वाचा ही बातमी", "raw_content": "\n रुपाली, वैशाली, कॅफे गुडलकचे चाहते… नक्की वाचा ही बातमी\nपुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर एफसी रोडवरच्या रुपाली, वैशाली आणि कॅफे गुडलकचे चाहते असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे. कारण, पुण्यात अत्यंत लोकप्रिय असणारी ही हॉटेल्स अत्यंत अस्वच्छ असल्याचं अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पाहणीत आढळून आलंय.\nअन्न आणि औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडींमध्ये पुण्यातल्या लोकप्रिय हॉटेल्सचा ढिसाळ आणि गलिच्छ कारभार समोर आलाय. या हॉटेलमधल्या किचनमध्ये कचऱ्याचं साम्राज्य आढळून आलं. तसंच, या हॉटेलमध्ये शिळे पदार्थ वापरले जात असल्याचंही समोर आलंय. प्रत्येक हॉटेलमध्ये स्वच्छतेसंदर्भात काही निकष एफडीएकडून घालून देण्यात आले आहेत. पुण्यातील लोकप्रिय हॉटेल्समध्ये या निकषांची पूर्तता होते का हे तपासण्यासाठी एफडीए अधिकाऱ��यांनी कॅफे गुडलक, वैशाली, रुपाली, याना सिझलर्स या हॉटेल्सवर धाडी टाकल्या.\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nखानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर\nआरोग्य • मुख्य बातम्या • विशेष लेख\nथंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nआरोग्य • मुख्य बातम्या • विशेष लेख\nजाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……\nतंत्रज्ञान • मुख्य बातम्या\nव्हॅट्सअ‍ॅपमध्ये डार्क मोड सुरू करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स\nआरोग्य • मुख्य बातम्या\n‘या’ 5 पदार्थांनी वाढवा शरिरातील ब्लड प्लेटलेट्स\nशेतकरी कर्जमाफीच्या लिंकवर कॅन्डी क्रश ; सहकार आयुक्त निलंबित\nखानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर\nथंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nजाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/chnadrakant-patil-gave-cunter-answer-to-raju-shetty/", "date_download": "2020-01-23T15:22:11Z", "digest": "sha1:FWNS4SA34ZPNPZWKTSEOV5L4GIZ3E7YI", "length": 6853, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आम्ही विखेंना विकत घेऊ अथवा फुकट, तो आमचा विषय – चंद्रकांत पाटील", "raw_content": "\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\n‘बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना हाकलून लावलंच पाहिजे’\nआमची ‘आरती ‘ त्रास देत नाही ; तर तुमच्या ‘ नमाज ‘ चा त्रास कसा सहन करणार\n‘बोगस बातम्यांकडे लक्ष देऊ नका’\nआम्ही विखेंना विकत घेऊ अथवा फुकट, तो आमचा विषय – चंद्रकांत पाटील\nटीम महाराष्ट्र देशा –‘आम्ही विखेंना विकत घेऊ अथवा फुकट, तो आमचा विषय आहे’. अशा शब्दात खासदार राजू शेट्टी यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे.\nखासदार राजू शेट्टी यांनी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय पाटील यांना विकत घेतल्याची टीका केली. यावर चंद्रकांत पाटील चांगलाच उत्तर दिल आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की,”आम्ही विकत घेऊ अथवा फुकट, तो आमचा विषय आहे. तुम्ही मांगितलेल्या दोन लोकसभेच्या जागा तरी तुम्हाला मिळाल्या का याचे पहिले उत्तर द्या असेही ते यावेळी म्हणाले.\nपाटील पुढे म्हणाले की, आता शेट्टींनी एकाच जागेवर समाधान मानावे लागणार आहे, याची काळजी करा. हातकणंगलेतही महायुतीला पोषक वातावरण आहे. ”सांगलीत विशाल पाटील यांच्या बंडखोरीमागे तुमचा हात आहे काय, या प्रश्‍नावर श्री पाटील म्हणाले, माझा सर्वच ठिकाणी हात असतो. कोणत्याही चांगल्या कामात माझा हात असतोच.”\nसांगली लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार म्हणून खासदार संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\nजर माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल : राज ठाकरेंचा इशारा\nरोहित दादांच्या मनाचा मोठेपणा ; अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा\nअनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे\nअधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश\nराज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...\nमंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका\nबाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा\nजावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/all-capf-personnel-to-retire-at-60-years-government-order/", "date_download": "2020-01-23T14:56:21Z", "digest": "sha1:6ELAEML6ABQD5BDMVUZU2ZBYD4BBPI5F", "length": 14049, "nlines": 180, "source_domain": "policenama.com", "title": "केंद्र सरकारनं सशस्त्र पोलिस बलाचं सेवानिवृत्तीचं वय ठरवलं, आता 60 व्या वर्षी होणार 'रिटायर' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n… म्हणून झेंडा बदलला, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलं\n‘झेंडा’ बदलण्यापेक्षा ‘मन’ बदलावे, आठवलेंनी दिला…\nBJP वाले हिंदुत्वाचे मालक आहेत का , जितेंद्र आव्हाडांचा ‘सवाल’\nकेंद्र सरकारनं सशस्त्र पोलिस बलाचं सेवानिवृत्तीचं वय ठरवलं, आता 60 व्या वर्षी होणार ‘रिटायर’\nकेंद्र सरकारनं सशस्त्र पोलिस बलाचं सेवानिवृत्तीचं वय ठरवलं, आता 60 व्या वर्षी होणार ‘रिटायर’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने घेतले��्या नवीन निर्णयामुळे आता कॉन्स्टेबल ते कमांडन्ट या उतरंडीच्या प्रत्येक पायरीवरील जवानाचे निवृत्ती वय आता सरसकट ६० वर्षे झाले आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस बलामध्ये कार्यरत असलेल्या जवानांसाठी सरकारने निवृत्ती वय ६० वर्षे निश्चित केले आहे. जवानांकडून या निर्णयाचे स्वागत होताना दिसत आहे.\nसरकारने घेतलेल्या या निर्णयाचा थेट फायदा केंद्रीय सशस्त्र पोलिस बलामध्ये समाविष्ट असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस बल (CRPF), सीमा सुरक्षा बल (BSF), इंडो-तिबेट सीमा पोलिस बल व सहस्र सीमा बल या चार दलांना होणार आहे.\nया चार दलांमधील उप महानिरीक्षक या पदापासून ते महासंचालक या पदापर्यंतच्या व्यक्ती साठाव्या वर्षी निवृत्त झाल्या आहेत. याशिवाय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल व आसाम रायफल्स यातील जवान साठाव्या वर्षी निवृत्त होत आहेत.\nया विरोधात काही अधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. मोदी सरकार सतत सैन्य दलाच्या निर्णयाबाबत गांभीर्याने विचार करत आहे. त्यामुळे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वच अधिकाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.\nतुमच्या मेंदूची शक्ती वाढवतील ‘हे’ 11 खास उपाय, अवश्य जाणून घ्या\nआजारांपासून मुक्‍ती मिळविण्‍यासाठी पूजाविधीतील ‘या’ वनस्‍पती आहेत प्रभावी ; जाणून घ्या\nरोज प्या फक्त २ चमचे आवळा ज्यूस, टाळता येतील ‘हे’ १० आजार, जाणून घ्या\nटाळी वाजवल्याने हृदय होते निरोगी, जाणून घ्या असेच आणखी महत्वाचे १० फायदे\n‘या’ ८ बॉडी पार्ट्सला स्‍पर्श होऊ नये म्‍हणून महिला घेतात काळजी, वाटते भीती\nगाढवीनीचे दूध घेतल्यास लठ्ठपणा होईल कमी, आकर्षक फिगरसाठी सुद्धा फायदेशीर, जाणून घ्या ‘हे’ 7 फायदे\nअपर लिपच्या केसांपासून कशी करावी सुटका जाणून घ्या विशेष टिप्स\nbreakingbsfcrpfpolicenamaretirementकेंद्रीय राखीव पोलिस बलपोलीसनामासशस्त्र पोलिस बल\nविजय शंकरचे टीम इंडियात पुनरागमन, द. आफ्रिकेविरुद्ध संघ जाहीर\nअहमदनगर : लहानपणी चुन्यामुळं गेलेली दृष्टी मिळाली परत\nBJP वाले हिंदुत्वाचे मालक आहेत का , जितेंद्र आव्हाडांचा ‘सवाल’\n दिल्लीच्या ‘या’ 8 ठिकाणी घ्या Live परेड पाहण्याची खरी…\nपुण्याच्या ‘सनबर्न’ फेस्टिवलमध्ये ‘घातपात’ घडविण्याच्या…\nदेवेंद्र फडणवीस पुन्हा आले अन् विधिमंडळाच्या कॅलेंडरवर CM झाले\nफेब्रुवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्‍यावर, ‘हाऊडी मोदी’च्या धर्तीवर…\nसोनं पुन्हा ‘महागलं’ मात्र चांदी ‘उतरली’, जाणून घ्या आजचे दर\nमुलगी अलिया फर्निचरवाला आई पूजा बेदीच्या दुसर्‍या लग्नाबाबत…\nअभिनेत्री हिना पांचाळच्या बिकीनी फोटोमुळं सोशलवर…\n‘रणबीर’च्या ब्रेकअपच्या जखमेवर कॅटनं लावला…\n‘तो’ पाकिस्तानी युजर ‘किंग’ खानसाठी…\n‘डिप्रेशन’वर दीपिका पादुकोणचा ‘खोटा’…\n‘आधार’कार्डशी लिंक नसेल तरी देखील रद्द होणार…\nपुण्यातील विश्रांतवाडीत मध्यरात्री टोळक्याकडून तरुणाचा खून\nमहापालिका कर्मचाऱ्याची Facebook Live करून आत्महत्या, सर्वत्र…\nसारा अली खानला ‘कार्तिक’नं दिला ‘LOVE…\n… म्हणून झेंडा बदलला, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी…\n‘झेंडा’ बदलण्यापेक्षा ‘मन’ बदलावे,…\n30 वर्षात माजी मंत्र्यांना जमलं नाही, पण आ.संदिप क्षीरसागर…\nBJP वाले हिंदुत्वाचे मालक आहेत का \n दिल्लीच्या ‘या’ 8 ठिकाणी घ्या…\n‘शौकीन’ हार्दिक पंड्याकडं ‘इतक्या’…\n BJP च्या ‘या’ बड्या…\nमुलगी अलिया फर्निचरवाला आई पूजा बेदीच्या दुसर्‍या लग्नाबाबत…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n… म्हणून झेंडा बदलला, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलं\n‘डीईएस स्टार्ट अप क्लब’मध्ये १७०० विद्यार्थ्यांची नोंदणी\nबाळासाहेब लाखो जनतेसाठी आजही प्रेरणादायीच, PM मोदींनी वाहिली…\nपर्वा नाही तर मग ‘CAA-NRC’ ची ‘क्रोनॉलॉजी’…\nआसाममध्ये 644 आतंकवाद्यांनी 177 ‘घातक’ हत्यारांसह केलं आत्म’समर्पण’\n‘या’ सिनेमासाठी ‘खिलाडी’ अक्षयनं मागितले 120 कोटी एवढ्यामध्ये तर सिनेमा बनतो\nफेब्रुवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्‍यावर, ‘हाऊडी मोदी’च्या धर्तीवर होणार ‘केम छो ट्रम्प’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-negligence-bee-keeping-india-25655?page=1", "date_download": "2020-01-23T15:01:33Z", "digest": "sha1:7DLQY7I6LUDPQH4WB7OWQHNE62LJ6BJX", "length": 23899, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon special article on negligence of bee keeping in India | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासा���ी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 6 डिसेंबर 2019\nपीक उत्पादनवाढ तसेच मधासह अन्य उपयुक्त उत्पादनात मधमाश्यांचा वाटा मोठा आहे. परंतु, आपल्या राज्यात मधुमक्षिकापालनाला म्हणावी तशी चालना मिळालीच नाही. मधुमक्षिकापालन व्यवसायाबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना करून देण्याच्या हेतूने पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) येथे आजपासून मधुक्रांती-२०१९ प्रदर्शन आणि परिसंवादास सुरवात होत आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख...\nमधमाशी हा निसर्गाने निर्माण केलेला अत्यंत हुशार, कार्यक्षम, शिस्तबद्ध आणि शेती, निसर्ग, मानवाला उपयुक्त असा सजीव आहे. निसर्गामध्ये जवळजवळ ७५ हजार कीटकांच्या प्रजाती असून, काही कीटक मानवाला तसेच शेतीला उपयुक्त, तर काही कीटक त्रासदायक आहेत. अनेक कीटक वनस्पतींना त्रासदायक असतात. त्यांच्यापासून फायदा होण्याऐवजी तोटाच होतो. अशा कीटकांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त कीटक असतात. अशा प्रकारे शत्रुकीटक, मित्रकीटक अशा दोन वर्गांमध्ये कीटकांचे विभाजन होते. मधमाशीचा विचार केला, तर ती कोणत्याही प्राणिमात्राला, वनस्पतीला घातक नाही. मधमाशी वनस्पतीवर आपला उदरनिर्वाह करत असेल, तरीही ती वनस्पतींना त्यांचे उत्पादन आणि प्रजनन वाढविण्यास मदत करते. म्हणजेच वनस्पती आणि मधमाशी एकमेकांशी सहकार्याच्या भावनेने राहतात. वनस्पतीमधील परागकणांचे वहन करून संकर होण्यास मदत करण्याचे काम मधमाश्या करतात. वनस्पतीमध्ये भरपूर प्रमाणात परागकण आणि मध असते. त्यापैकी वनस्पतीच्या उत्पादनात किंवा दैनंदिन कार्यपद्धतीवर कोणताही परिणाम होणार नाही, अशा स्वरूपात मधमाश्‍या वनस्पतीकडून परागकण आणि मध देतात. ही सर्व प्रक्रिया इतक्‍या सहज सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालू असते आणि हे सर्व बघितल्यानंतर निसर्गाने मधमाश्‍यांना का तयार केले असेल याचे उत्तर सहजपणे मिळते. मधमाश्या परागकण आणि मध घेऊन आपल्या प्रजातींची संख्या वाढवते, त्यांची कार्यक्षमता वाढविते. याचबरोबर मधमाश्यांपासून अत्यंत मधुर असे मध, मेण, परागकण यांसारखे उपयुक्त पदार्थ मानवाला मिळतात. कोणताही खर्च न करता शेतीचे उत्पादन वाढवून देणारा आणि त्याचबरोबर मध, मेण, परागकण इत्यादी पदार्थ देणारी ही मधमाशी आजच्या प्रगत युगामध्ये नष्ट होत आहे, ही अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारी बाब आहे. परागीकरणासाठी निसर्गात मधमाशी सोडून कोणताही प्राणी, कीटक तयार केलेला नाही आणि तो कीटक नष्ट झाला तर शेतीचे काय होईल, याचा विचार न केलेलाच बरा\nभारतातील प्राचीन वेद आणि बुद्धकाळामध्ये तसेच प्राचीन काळातील विविध दगडांवरील पेंटिंग्जद्वारे मधमाशीचा संदर्भ दिसून आलेला आहे. रामायणामध्येही मधमाशीचा उल्लेख आढळतो. सुग्रीव राजाने मधुबनाची निर्मिती खास मधुमक्षिकापालन करून त्यापासून मधाचे उत्पादन तयार करण्यासाठी केली होती. तसेच जंगलामध्ये आणि शेतीच्या बांधावरील झाडांवर मोठ्या प्रमाणात मधमाश्‍यांचे पोळे दिसत होते. या पोळ्यांपासून मध गोळा करून त्याची विक्री केली जात असे. आदिवासी समाज जंगलामधून मध गोळा करण्याचे काम मोठ्या प्रमाणात करीत आणि त्यापासून त्यांना चांगला रोजगारही मिळत होता. अर्थात या प्रकारचे मध काढण्याची पद्धत अत्यंत अशास्त्रीय होती. मधमाश्यांचे पोळे पिळून त्यातून मध बाहेर काढला जात असे. यामुळे मधामध्ये मधमाश्‍या, त्यांची अंडी तसेच मधमाश्‍यांनी आणलेले परागकण हे सर्व मिसळले जात होते. त्यामुळे मधाची प्रत कमी होऊन मध लवकर खराब होत असे. जगामध्ये मधुमक्षिका पालनासाठीचे अनेक प्रयत्न ११-१२ व्या शतकापासून सुरू झाले होते. १५०० ते १८५१ हा कालखंड जगामध्ये मधमाशीचा अभ्यास करून त्यातील प्रत्येकाचे कार्य जीवनशैली आणि उत्पादन यांचा अभ्यास करण्यासाठी प्रयत्न झाला. त्यानंतरच खऱ्या अर्थाने शास्त्रीय पद्धतीत आधुनिक मधुमक्षिका पालनाचा कालखंड सुरू झाला. भारतामध्ये १८८२ मध्ये पहिल्यांदा बंगालच्या प्रदेशात पेट्यांमध्ये मधुमक्षिका पालनाचा प्रयोग झाला. तसेच पंजाबमध्येही १८८३-८४ मध्ये यावर प्रयोग केले. परंतु, त्याला पाहिजे त्या प्रमाणात यश मिळाले नाही. एकोणिसाव्या शतकातील दुसऱ्या, तिसऱ्या दशकामध्ये मधमाशीपालनाला गती मिळाली. रॉयल कमिशन ऑफ अॅग्रीकल्चर यांनी १९२८ मध्ये ग्रामीण भागातील कुटीर उद्योगांसाठी मधुमक्षिकापालनाला प्रोत्साहन दिले. मद्रास, पंजाब, कुर्ग (कर्नाटक) आणि उत्तर प्रदेश या प्रांतांमध्ये मधमाशीपालनाला प्रोत्साहन देऊन तेथे हा व्यवसाय सुरू झाला. इतर प्रांतांमध्ये मात्र मधुमक्षिकापालनाचा गांभीर्याने विचार केला नाही. आजही देशांमध्ये हेच ��्रांत मधुमक्षिका पालनासाठी आघाडीवर आहेत. या प्रांतातील सर्व मधुमक्षिका उत्पादकांना देश पातळीवरील मधुमक्षिका पालनाचा संघ १९३८ मध्ये स्थापन केला आणि या संघाचे काम आजही सुरू आहे.\nभारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली यांनी १९४५ मध्ये पंजाब येथे तर १९५१ मध्ये कोईमतूर, तमिळनाडू येथे मधमाश्यांवर संशोधन केंद्र सुरू केले. तसेच खादी आणि ग्रामोद्योग केंद्राच्या वतीने पुणे येथे १९८२ मध्ये राष्ट्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्राची स्थापना केली. देशामध्ये मधुमक्षिकापालनाला चालना मिळण्यासाठी अनेक विकास कार्यक्रम स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये राबविण्यात आले. विशेषतः १९५३ मध्ये खादी आणि ग्रामोद्योग केंद्राची स्थापना करून या प्रकल्पात मधुमक्षिका पालनाचा अंतर्भाव केल्यामुळे या व्यवसायाला देशामध्ये चालना मिळाली. आज भारतातील दक्षिण भारत विशेषतः तमिळनाडू, केरळ, कर्नाटक तसेच उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, राजस्थान, बिहार, पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये मधुमक्षिकापालन चांगल्या पद्धतीने स्थिरस्थावर झालेले आहे. महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिकापालनाला फार मोठी संधी असूनही पूर्वीपासूनच या व्यवसायाकडे दुर्लक्ष झालेले आहे.\nडॉ. भास्कर गायकवाड ः ९८२२५१९२६०\n(लेखक शेतीप्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)\nव्यवसाय profession प्रदर्शन निसर्ग शेती farming भारत चीन पंजाब मधमाशीपालन beekeeping रॉ मद्रास madras कर्नाटक तमिळनाडू पुणे विकास केरळ पश्‍चिम बंगाल महाराष्ट्र maharashtra\nबदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘वाइल्ड गार्डन’\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बदनापूर (जि.\nबोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बाग\nखानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा तुटवडा\nजळगाव : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नों\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत हरभऱ्याकडून...\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या त\nवाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरज\nसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी वाकुर्डे बुद्रुक योजना आता ८०० कोटींवर\nयांत्रिकीरणातून शेती केली सुलभ,...नगर जिल्ह्यातील बेलापूर येथील बाळासाहेब मारुतराव...\nचार आने की मुर्गी...केंद्र सर���ारने मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...\nमटणाचे वाढते दर अन् शेळी-मेंढीपालन मागणी, पुरवठा आणि किंमत या बाबींच्या...\nएरियल फवारणीसाठी हवी ‘सीआयबी’ची परवानगीनागपूर ः देशात एरियल (आकाशातून) फवारणीकामी...\nकणेरी मठात ३० पासून राष्ट्रीय कृषी...कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी...\nशेतकरी गट, ‘एफपीओ’ची सबलीकरणाची वाट अवघडऔरंगाबाद : गटशेती सबलीकरण योजनेंतर्गत निवडलेल्या...\n‘स्मार्ट’ची तयारी पूर्ण; दिल्लीत होणार...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण...\nकृषी विज्ञान केंद्राच्या तंत्रज्ञान...सोलापूर ः ‘‘सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या...\nदेशात यंदा कडधान्य आयात ४६ टक्के वाढलीनवी दिल्ली: देशात यंदा कडधान्य उत्पादन...\nथंडी गायब; किमान तापमानात वाढ पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...\nहिंगणघाट झाले कापूस व्यवहाराचे ‘हब’कापूस प्रक्रिया उद्योगाचे जाळे विस्तारले गेल्याने...\nतंत्रशुद्ध व्यवस्थापनातून मधमाशीपालनात...नाशिक शहराजवळील पाथर्डी येथील गौतम डेमसे या...\nपाणीवाटपावर चर्चा गरजेची : डॉ. माधवराव...अकोला ः देशाचा विकास होताना नागरीकरणाच्या...\nचिंता पुरे; हवी थेट कृती ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढल्याशिवाय देशाचा...\nखेड शिवापुरात केली स्ट्रॉबेरी लागवड...खेड शिवापूर (जि. पुणे) येथील मयूर कोंडे या...\nराज्यात गारठा झाला कमी पुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...\nथकीत कर्जावर व्याज आकारू नये : राज्य...मुंबई ः महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी...\nकेंद्र कांदा निर्यातबंदी, साठा मर्यादा...नवी दिल्ली ः देशात कांद्याचे उत्पादन...\nशेतकरी कंपनीमुळे तयार झाले उत्पन्नाचे...पुणे जिल्ह्यातील मढ पारगाव आणि परिसरातील सात...\nनिर्यातदार व्हा... पण शेतकऱ्यांचा...पुणे: शेतमालाची निर्यात आता पूर्णतः ‘बिझनेस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2019/02/blog-post_17.html", "date_download": "2020-01-23T13:17:44Z", "digest": "sha1:LZOBNWFBJLDTH36O36LISTXU25SYAKM6", "length": 15338, "nlines": 61, "source_domain": "www.berkya.com", "title": "पत्रकाराच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या राष्ट्रवादीच���या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nरविवार, १७ फेब्रुवारी, २०१९\nपत्रकाराच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या तीन का���्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\n१:०४ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nपुणे : थोडक्यात या वेब पोर्टलचे संपादक कृष्णा वर्पे यांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहसीन शेख, महादेव बालगुडे, सचिन कुंभार अशी या तिघांची नावं आहेत.\nकृष्णा वर्पे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 'मोहसीन शेख याने काही दिवसांपूर्वी वर्पे यांना फोन करुन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि ऑफिसचा पत्ता विचारुन धमकावलं होतं. तर महादेव बालगुडे आणि सचिन कुंभार याने या पत्रकाराच्या पत्नीविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केलं'.\nगेल्या काही दिवसांपासून कृष्णा वर्पे यांना राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जात होता. सुरुवातीला वर्पेंनी याकडे दुर्लक्ष केलं. परंतू त्यांच्या पत्नीबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्यामुळे त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मोहसीन शेखचा 'राष्ट्रवादीचे शिलेदार' म्हणून गौरव केला होता. 'राष्ट्रवादीच्या या शिलेदाराचा आम्हाला अभिमान आहे', अशी पोस्ट त्यांच्याकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती.\nमोहसीन शेख यांनी अभियांत्रिकीचा डिप्लोमा केला असून, व्यवसायाने ते क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहेत. २०१३ पासून ते आपल्या पक्षात सक्रिय असून वशाटोत्सव, साहेबगाथा या उपक्रमांत त्यांचा मोलाचा सहभाग असतो. राष्ट्रवादीच्या या शिलेदाराचा आम्हाला अभिमान आहे.असेही त्यात म्हटले होते.\nदरम्यान, पत्रकारांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह लिखाण करून धमकावणाऱ्या राष्ट्रवादीच्या तिन्ही कार्यकर्त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी अनेक पत्रकारांनी केली आहे.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nपुढारी, पुण्यनगरी संपादकाविरुद्ध पोस्को अंर्तगत गुन्हा दाखल\nभिवंडी - पोस्को अंतर्गत दाखल झालेल्या बाल अत्याचार प्रकरणाची बातमी देताना पीडित सात वर्षाच्या मुलीचे नाव आणि फोटो वृत्तपत्रात प्रसिद्ध ...\nकौशल्यांतून आव्हानांवर मात शक्‍य : अभिजित पवार\nपरिषदेत जा���िरात एजन्सीच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन पुणे: \"तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलाप्रमाणे कौशल्ये आत्मसात करायला हवीत. ही कौश...\nअशोक पानवलकर 'मटा' मधून निवृत्त\nमुंबई - महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीमधील शिकाऊ उपसंपादक ते आठ आवृत्त्यांचा कार्यकारी संपादक ( मुख्य संपादक ) असा प्रवास करून अश...\nलोकमतने अखेर माफी मागितली \nपुणे - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त लेख लिहून आपल्या अक्कलेचे दिवाळे वाजवणाऱ्या 'लोकमत\u0003...\nभले तरी देवू कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी\nभले तरी देवू कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी नाठाळाच्या माथी हाणू काठी असे संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे.सांप्रत बेरक्या कोणत्याही एका पत्रकाराच्या आ...\nझी २४ तास रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांची धक्काबुक्की\nउस्मानाबाद - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झी २४ तास रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याने राज्यातील अनेक पत्...\nराज्यभरात युट्युब चॅनलचा सुळसुळाट\nबोगस पत्रकारांच्या संख्येत प्रचंड वाढ पावसाळ्यात कश्या पावसाळी छत्र्या उगवतात तश्या निवडणूक आली की, बंद पडलेले साप्ताहिक पुन्हा ...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2019/11/blog-post_74.html", "date_download": "2020-01-23T15:14:18Z", "digest": "sha1:BOVQHHW2FJ2AKTLB2BNYWVU37HIRTGLR", "length": 5467, "nlines": 74, "source_domain": "www.idainik.com", "title": "माध्यमांनी ‘नाही रे’ वर्गाचा आवाज बनावे : अरुण खोरे", "raw_content": "\nआपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...\nमाध्यमांनी ‘नाही रे’ वर्गाचा आवाज बनावे : अरुण खोरे\nस्थैर्य, पुणे : राष्ट्���ीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना अरुण खोरे. समवेत माहिती उपसंचालक मोहन राठोड, पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग.\nस्थैर्य, पुणे : आजच्या घडीतील सर्वात मोठी समस्या बनलेल्या फेकन्यूजवर मात करण्यासाठी पत्रकारांनी सत्यनिष्ठा जपण्याबरोबरच ’नाही रे’ वर्गाचा आवाज बनण्याची अपेक्षा ज्येष्ठ संपादक अरुण खोरे यांनी व्यक्त केली.\nविभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्त येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अरुण खोरे बोलत होते. यावेळी उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते.\nश्री. अरुण खोरे म्हणाले, आज माध्यमांमध्ये झपाट्याने बदल होत आहेत, त्यामुळे माध्यमांसमोरील प्रश्न बदलले आहेत. माध्यमांनी आपला सामाजिक दृष्टिकोन जागा ठेवणे आवश्यक असून समाजातील वंचितांसाठी काम करणार्‍यांची दखल घ्यावी. तसेच पत्रकारांनी ’नाही रे’ वर्गाचा आवाज बनावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पत्रकारांसाठी महत्त्वपूर्ण असणार्‍या पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा तयार करून त्याचे कायद्यात रुपांतर केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे यांनी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले.\nउपसंचालक मोहन राठोड म्हणाले, राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सामाजिक विषयावर देशभर मंथन होण्यासाठी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात येते. या निमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात येतो.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी केले. सूत्रसंचालन माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी केले. आभार माहिती सहायक संग्राम इंगळे यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ तावरे, तेजबहादूर सिंग, माहिती सहायक गणेश फुंदे, विलास कसबे, पत्रकारांसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2020-01-23T14:46:49Z", "digest": "sha1:BX72TPAB5OVNAPJMXUOPOUNCRCFUXM3Z", "length": 1844, "nlines": 21, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "येवगेनी झाम्यातिन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेवगेनी इव्हानोविच झा��्यातिन (रशियन: Евге́ний Ива́нович Замя́тин; १ फेब्रुवारी, इ.स. १८८४ - १० मार्च, इ.स. १९३७) हे विज्ञानकथा आणि राजकीय व्यंगकथा लिहिणारे एक रशियन लेखक होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2018/07/shabdanti-me-savala-marathi-kavita.html", "date_download": "2020-01-23T15:10:16Z", "digest": "sha1:EE4EDLY4UDRGBBLJH6QRUTLZQSFFDMNJ", "length": 64209, "nlines": 1276, "source_domain": "www.marathimati.com", "title": "शब्दांती मी सावळा - मराठी कविता", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nशब्दांती मी सावळा - मराठी कविता\n0 0 संपादक १३ जुलै, २०१८ संपादन\nशब्दांती मी सावळा, मराठी कविता - [Shabdanti Me Savala, Marathi Kavita] हातातून अलगद निसटणारे क्षण किंमत त्यांची लक्षो मण, मातीच्या मणात मोजलेलं आयुष्य कडू - गोड घटनांचं रण.\nहातातून अलगद निसटणारे क्षण किंमत त्यांची लक्षो मण\nमातीच्या मणात मोजलेलं आयुष्य कडू - गोड घटनांचं रण\nत्यात रणशिंग माझ्याच निर्णयांची, कपाळावर आठ्यांचं धनुष्य\nकुठला बाण कुठे लागतोय हेच बघण्यात आटतंय आयुष्य\nसकाळी उठून सूर्याला नमस्कार नंतर देवघरातल्या पंचधातूला\n“शक्ती, बुद्धी, यश दे, सुखी ठेव सर्वांना आणि मला”\nचैत्र ते फाल्गुन तोच देव, विनवण्यांची फक्त चढ - उतार\nसोयीनुसार बदलणारे नियम, सोयीनुसार नियमांच्या पार\nसोमवार ते रविवार तीच तीच माणसं, झोळीत त्यांच्या नऊ मुखवटे\nकधी जवळचे कधी धटिंगण, डोक्यावर मतलबांचे फेटे\nमाणसांत असून माणसांत नसून गरज भावनांना आधाराची\nकधी विसंगत कधी सुसंगत, त्यांनीच त्यांच्यात एक होण्याची\nबहु जरी मी शिखर जिंकलो, शोधणार तिथे मनातलं धन\nहोकाराच्या तळ्यात नकाराच्या मळ्यात, वणव्यात पेटलेलं आठवणींचं वन\nआईच्या कुशीचा आजीच्या गोष्टींचा, आठवणींना आपला तोच जुना वास\nआठवणींत आठवणी आठवणाऱ्यांच्या, श्वासांच्या साखळीत एक शिळा श्वास\nवाकवलेले आदर्श फाकवलेलं कुंपण, सैरभैर पळालेली आपुलकीची गुरं\nसैरभैर मी सैरभैर तू, सैरभैर सर्वांच्या पराकाष्ठेची दारं\nजीवाला उसंत माझ्याही नाही, तुझ्याची मनात शंकेच्या पाली\nअलबत शंका गलबत शंका, शंकेच्या हुडहुडीवर संशय���च्या शाली\nआनंदाच्या तेराव्याला वैराग्याच्या पंगती, जेवणात पौष्टिक विचारांचे लाडू\nबहुदा तुझा कधी अजून कुणाचा, ढेकर दिल्यावर हसू की रडू\nसगळंच काही क्षणांपुरतं, माझं तुझं प्रेम तुझा माझा जिव्हाळा\nमाझ्यावर फुलणाऱ्या माझ्याच कवितेत, अभ्यंग शब्दांती मी सावळा\nकधीतरी मी हरवून जाईन, त्याच हरवलेल्या विचारांच्या वाटेवर\nमाझ्याच शब्दांचं बोट धरून तुझ्या वर्णनाच्या शब्दांवर स्थावर\nतू रेखाटलेल्या माझ्या चित्रात कास शोधीन तुझ्या स्वप्नांची\nआटत चाललेल्या आयुष्यात माझ्या पुन्हा गजबज मुक्त चित्रांची\nसभासद, मराठीमाती डॉट कॉम\nमराठी कविता या विभागात लेखन.\nअक्षरमंच निसर्ग कविता मराठी कविता रोहित साठे विशेष\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...\nतुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन\n/fa-calendar-week/ आठवड्यातील लोकप्रिय लेखन$type=list\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - [Raigad Fort] २९०० फूट उं...\nआई - मराठी कविता\nहर्षद खंदारे यांची आईची कविता कुणीच नाही माझे आई करूणेचे तळहात पोरके आई आकांत श्वासांत, शांतता कुजबुज टाळे माझे आई ना शुन्य आसपास, क...\nदिनांक २२ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस शाह जहान - (५ जानेवारी १५९२ - २...\nजे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - [Raigad Fort] २९०० फूट उं...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअंधश्रद्धेच्या कविता,6,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,15,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,4,अनुराधा फाटक,38,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,601,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,422,आईच्या कविता,15,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,8,आज,401,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,9,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,6,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,22,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,11,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,11,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,40,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काव्य संग्रह,3,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,4,किशोर चलाख,3,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,36,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,234,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,20,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,1,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,52,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,8,निखिल पवार,1,निसर्ग कविता,10,नोव्हेंबर,30,न्याहारी,33,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,188,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,6,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,9,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवासाच्या कविता,10,प्राजक्त��� गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,62,प्रेरणादायी कविता,13,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बा भ बोरकर,1,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,6,भक्ती कविता,1,भाज्या,19,भाताचे प्रकार,9,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,29,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,44,मराठी कविता,351,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,26,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,3,मराठी प्रेम कथा,4,मराठी भयकथा,39,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,8,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,376,मसाले,12,महाराष्ट्र,261,महाराष्ट्र फोटो,7,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,16,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,13,माझं मत,1,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,10,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,1,यशवंत दंडगव्हाळ,16,यादव सिंगनजुडे,2,योगेश कर्डीले,1,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित साठे,13,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,8,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,32,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,2,विवेक जोशी,1,विशेष,44,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,18,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,5,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,4,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,9,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,3,संतोष सेलुकर,1,संदेश ढगे,37,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कृती,122,सचिन पोटे,6,सचिन माळी,1,सण-उत्सव,12,सणासुदीचे पदार्थ,32,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,46,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुभाष कटकदौंड,2,स��मती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,96,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,181,स्वाती दळवी,6,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,35,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: शब्दांती मी सावळा - मराठी कविता\nशब्दांती मी सावळा - मराठी कविता\nशब्दांती मी सावळा, मराठी कविता - [Shabdanti Me Savala, Marathi Kavita] हातातून अलगद निसटणारे क्षण किंमत त्यांची लक्षो मण, मातीच्या मणात मोजलेलं आयुष्य कडू - गोड घटनांचं रण.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/bmc-corporator-sonam-jamsutkar-and-manoj-jamsutkar-will-be-joining-shiv-sena-40628", "date_download": "2020-01-23T13:56:53Z", "digest": "sha1:YWFP2ESU6W7OG5HPCDUFXNBLSPM6EO7U", "length": 10107, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "काँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, 'हे' नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश", "raw_content": "\nकाँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, 'हे' नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश\nकाँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, 'हे' नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश\nभायखळा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून मनोज जामसुतकर हे प्रयत्न करत होते. मात्र त्यांना डावलून माजी आमदार मधू चव्हाण यांना पुन्हा काँग्रेसकडून संधी देण्यात आली. यामुळे जामसुतकर नाराज होते.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nऐन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या भायखळातील वाॅर्ड क्रमांक २१० च्या नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. जामसुतकरांचं मन वळवण्यात पालिकेचे सभागृह नेते यशवंत जाधव यांचा मोठा हात असल्याचं बोललं जातं. भायखळा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून मनोज जामसुतकर हे प्रयत्न करत होते. मात्र त्यांना डावलून माजी आमदार मधू चव्हाण यांना पुन्हा काँग्रेसकडून संधी देण्यात आली. यामुळे जामसुतकर नाराज होते. जामसुतकरांपाठोपाठ मुंबादेवीतील माजी नगरसेवक सुर्यकांत पाटीलही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.\nभायखळा मतदार संघामधील काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर व मुंबादेवी मतदार संघातील माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ऐन निवडणुकीत भायखळा मतदारसंघातील जामसुतकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांना नक्कीच फायदा होणार आहे. मुंबई महापालिकेच्या २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भायखळा येथून मनोज जामसुतकर काँग्रेसकडून निवडून आले होते. पुढे हा मतदारसंघ महिला आरक्षित झाल्याने जामसुतकर यांनी त्यांच्या पत्नी सोनम जामसुतकर यांना वॉर्ड क्रमांक २१० मधून नगरसेविका म्हणून निवडून आणले. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा पराभव केला होता. या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून मनोज जामसुतकर प्रयत्नात होते.\nनाराज असलेल्या जामसुतकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतं. जामसुतकर यांना मानणारा मतदार मोठ्या संख्येने भायखळा मतदारसंघात आहे. तर मुंबादेवी परिसरातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील हे देखील शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. पाटील यांचा परिसरातील दांडगा जनसंपर्क आणि वैयक्तिक कामामुळे मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात त्यांना मानतात. पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास मुंबादेवी मतदारसंघातील मते शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग सकपाळ यांना मिळतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित या दोन्ही नगरसेवकांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचं कळतं.\n'त्याने' पक्ष बदलताच राज ठाकरेंच्या फोटोच्या जागी आले...\nरस्त्यावर सभा घेऊ द्या, मनसेचं निवडणूक आयुक्तांना पत्र\nशिवसेनाकाँग्रेस नगरसेवकपक्ष प्रवेशउद्धव ठाकरेभायखळा विधानसभामनोज जामसूतकरसुर्यकांत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस\nशिवसेनेसोबत सरकार स्थापन करा, अल्पसंख्याकांनीच सांगितलं- शरद पवार\nकाहींना आता हिंदुत्वाची पालवी फुटलीय- राऊत\nरोहित पवार यांनी अमित ठाकरेेंना दिल्या शुभेच्छा\nमाझी स्पर्धा फक्त बाबांशीच, ‘राज’पुत्राचा काॅन्फिडन्स\nमहाअधिवेशनापूर्वीच मनसेला गळती; धर्मा पाटलांच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश\nअश्वीनी भिडेंची उचलबांगडी, आरे कारशेड प्रकरण भोवलं\nराष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून मनसे प्रमुख राज ठाकरेंना शिवीगाळ, कार्यकर्त्यांनी दिला चोप\nझोपडपट्टी धारकांना ५०० चौ.फूट घर द्या- अस्लम शेख\nसेनाभवनवर महाराजांच्यावर बाळासाहेबांचे स्थान का \nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना-मनसेचे शक्ती प्रदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/due-to-technical-fault-in-konkan-kanya-express-engine-central-railway-local-services-disrupted-40135", "date_download": "2020-01-23T14:06:36Z", "digest": "sha1:YOYIMP43GQFD3BYUJFJQG4QACO24WGYA", "length": 7898, "nlines": 106, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत", "raw_content": "\nकोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nकोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nकोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nकोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळं मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास कोकणकन्या एक्रसप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं लोकल खोळंबल्या आहेत. तसंच, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमत आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडं (सीएसएमटी) येणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाला आहे. इंजिनात बिघाड झाल्यानं गाडी जागीच उभी आहे. या गाडीच्या मागे जलद लोकल खोळंबल्या आहेत. त्यामुळं सीएसएमटी ते मशीद स्थानकांदरम्यान जलद मार्गावर लोकलच्या रांगा लागल्या आहेत.\nसीएसएमटीकडे येणा���्या प्रवाशांना रुळांवरून चालत रेल्वे स्थानक गाठावं लागत आहे. इंजिनातील बिघाड दुरुस्त होण्यासाठी आणखी काही वेळ लागणार असल्यानं अप जलद मार्गावरील लोकल उशिरानं धावणार आहेत.\nसकाळी ऐन प्रवाशांच्या कामावर जाण्याच्या वेळेत इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं प्रवाशांची चांगलीच गोची झाली आहे. मध्य रेल्वे प्रशासनानं दुरूस्तीचं काम तातडीनं हाती घेतलं आहे. मात्र, हा बिघाड कधी दुरुस्त होईल याबाबत अद्याप माहिती मिळालेल नाही. त्यामुळं हा बिघाड दुरूस्त होईपर्यंत प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जाव लागणार आहे.\nमहापालिकेतील नगरसेवकांची कामगिरी घसरली, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nशिवसेना-भाजप युतीबाबत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक\nतेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांना १०० रुपये नुकसान भरपाई\nस्थानकांतील सुरक्षा आराखडा अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत\nमेट्रोच्या पासधारकांसाठी अमर्यादित प्रवासाची सुविधा\n२९ जानेवारीला धावणार मध्य रेल्वेची एसी लोकल\nभविष्यात सीएसएमटी ते शिर्डी मार्गावर धावणार तेजस एक्स्प्रेस\nकोयना एक्सप्रेससह अन्य ६ गाड्या ३० जानेवारीपर्यंत रद्द\nशनिवारपासून सुरू होणार राज्यात रस्ते सुरक्षा अभियान\n मुंबईत १० वर्षात वाढली तब्बल 'इतकी' वाहनं\nउल्हासनगर, विठ्ठलवाडी स्थानकाजवळ लोकलमधून पडून दोघे जखमी\nसायन उड्डाणपुलाची दुरुस्ती १५ दिवसांत सुरु\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त १४ विशेष रेल्वे गाड्या\nआगीच्या अफवेमुळे लोकलमधून तरुणीची उडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://samartharamdas400.blogspot.com/2013/12/blog-post_13.html", "date_download": "2020-01-23T13:41:54Z", "digest": "sha1:5H2G3TZJVLYME7LLYK6RSCQRMK2ZKITJ", "length": 5607, "nlines": 101, "source_domain": "samartharamdas400.blogspot.com", "title": "समर्थ रामदास - साहित्य : श्लोक २०४", "raw_content": "\nमना संग हा सर्वसंगास तोडी\nमना संग हा मोक्ष तात्काळ जोडी॥\nमना संग हा साधना शीघ्र सोडी\nमना संग हा द्वैत निःशेष मोडी॥२०४॥\nजय जय रघुवीर समर्थ \nमना संग हा सर्व संगास तोडी |\nमना संग हा मोक्ष तत्काळ जोडी ||\nमना संग हा साधका शीघ्र सोडी |\nमना संग हा द्वैत नि:शेष मोडी ||२०४||\nअरे मन राम संग विषयों को तोडता |\nअरे मन राम संग मोक्ष को है जोडता ||\nअरे मन राम संग शीघ्र जीव छोडे |\nअरे मन राम संग द्वैत सारा तोडे || २०४||\nअर्थ.... श्री समर्थ रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव मन श्री राम का नामस्मरण सारी बुराईयों को दूर करता है | इस नाम स्मरण की संगति से तत्काल मोक्ष की प्राप्ति होती है | यह संग साधकों को भव सागर से तत्काल पार करवानें का साधन है | अत: हे मानव श्री राम का नामस्मरण सारी बुराईयों को दूर करता है | इस नाम स्मरण की संगति से तत्काल मोक्ष की प्राप्ति होती है | यह संग साधकों को भव सागर से तत्काल पार करवानें का साधन है | अत: हे मानव यह सत् संग द्वैत से हमें पूर्ण्रुप से छुडाता है | अत: परमेश्वर का नाम स्मरण और सत्संग हमारे लिये नितांत आवश्यक है | उसके द्वारा हमारे जीवन का सन्मार्ग शुरु होता है |\nहे मना हा संग सगळ्या संगांना सोडतो .सर्व आशा ,ममता ,मी पणा ,देहबुद्धी हे सगळे संग संत सज्जनांच्या संगतीमुळे सुटतात .ह्या गोष्टीचे संग सोडले की मोक्ष ताबडतोब मिळतो .मोक्ष म्हणाजे काय ते सांगताना समर्थ म्हणतात :\nयाची जन्मे येणेंचि काळे | संसारी होईजे निराळे | मोक्ष पाविजे निर्धारे | स्वरूपाकारे || ६-९-२९ || याच जन्मात आणि याच जमान्यात मनाने संसारातून बाजूला सरळे की स्वस्वरुपाशी एकाकार होता येते ,निश्चळ होता येते आणि मोक्षाची प्राप्ती होते ..मग हा संग साधकाला जलद बाह्य संगापासून सोडते .आणि साधक स्वस्वरुपाला जाऊन मिळतो .त्याच्यातले द्वैत संपून जाते .द्वैत शिल्लक रहात नाही आणि संपूर्ण स्वस्वरुपाशी एकरूपता येते .\nसमर्थ सहित्य - संदर्भासाठीची संकेतस्थळे \nसमर्थ साहित्याची गंगोत्री - आमचा मुख्य मठ\nश्री समर्थ रामदासस्वामी -चरित्र आणि कार्य (डॉ. माधवी महाजन)\nशंका समाधान - सौ सुवर्णा लेले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/tag/%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF", "date_download": "2020-01-23T15:02:58Z", "digest": "sha1:YY3XP673PHQ2EL2HPJLKZLGZLGNIRPSU", "length": 5800, "nlines": 77, "source_domain": "hwmarathi.in", "title": "कैलास विजयवर्गीय – HW Marathi", "raw_content": "\nTag : कैलास विजयवर्गीय\nदेश / विदेश राजकारण\nFeatured बॅटने पालिका अधिकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आकाश विजयवर्गीयला अटक\nइंदूर | मध्य प्रदेशातील इंदूर येथे जुन्या जीर्ण झालेल्या घरांना तोडण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्याला स्थानिक भाजप आमदार स्थानिक आमदार आकाश विजयवर्गीय यांनी चक्क क्रिकेटच्या बॅटने मारहाण...\nAkash VijayvargiyaBjpcricket batfeaturedIndoreKailas Vijayvargiyamarathonmunicipal officerआकाश विजयवर्गीयइंदूरकैलास विजयवर्गीयक्रिकेट बॅटपालिका अधिकारीभाजपमारहाण\nकाँग्रेसने चॅकलेट चेहरा राजकार��ात आणला \nनवी दिल्ली | “काँग्रेसकडे सध्या राजकारणासाठी कुणाचा चेहरा नाही. त्यामुळे काँग्रेसकडून चॅकलेट चेहरे राजकारणात आणले जात आहेत. हा चॅकलेट चेहरा घेऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार...\nBjpCongressfeaturedGeneral SecretaryKailash VijayvargiyaKareena KapoorPriyanka GandhiSalman KhanUttar Pradeshउत्तर प्रदेशकरिना कपूरकाँग्रेसकैलास विजयवर्गीयप्रियांका गांधीभाजपमहासचिवसलमान खान\nसीएए-एनआरसीला राज ठाकरेंचे पूर्ण समर्थन, लवकरच अमित शहांना भेटणार\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nमनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात\nसीएए-एनआरसीला राज ठाकरेंचे पूर्ण समर्थन, लवकरच अमित शहांना भेटणार\nधर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nAshok Chavan Congress | राज ठाकरे कधीही महाविकासआघाडीसोबत नव्हते \nमनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%AE", "date_download": "2020-01-23T14:41:46Z", "digest": "sha1:PHJAYYNXD5XHBWUZUPXQX2GPDQ24XBHI", "length": 5860, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १२१८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: ११९० चे - १२०० चे - १२१० चे - १२२० चे - १२३० चे\nवर्षे: १२१५ - १२१६ - १२१७ - १२१८ - १२१९ - १२२० - १२२१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे २४ - पाचव्या क्रुसेडचे एकरहून ईजिप्तकडे प्रयाण.\nमे १ - रुडॉल्फ पहिला, पवित्र रोमन सम्राट.\nऑक्टोबर ३० - चुक्यो, जपानी सम्राट.\nइ.स.च्या १२१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १३ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० नोव्हेंबर २०१६ रोजी १२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लाय��न्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/wineer-tool-tech-academia-samarthya-league-244000", "date_download": "2020-01-23T13:24:10Z", "digest": "sha1:NPVUAEM6BSMSZENIUBP6HYN2K4EWOCQE", "length": 18491, "nlines": 298, "source_domain": "www.esakal.com", "title": "सामर्थ्य लीगमध्ये टुल टेक ऍकॅडेमिया ठरला विजेता | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nसामर्थ्य लीगमध्ये टुल टेक ऍकॅडेमिया ठरला विजेता\nरविवार, 15 डिसेंबर 2019\nसामर्थ्य लीगमध्ये एएसआर संघातील गजानन भानुसे हे मालिकावीर ठरले. सहा सामन्यात 14 गडी बाद करत सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरले. तर, चार सामन्यात 132च्या स्ट्राईक रेटने 117 धावा करणारे ऍडव्होकेट 11 संघातील कुणाल काळे सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरले. तर सर्वोत्कृष्ठ यष्टीरक्षकाचा पुरस्कार सामर्थ्य संघातील अतिश जोगदंड यांनी पटकावला.\nऔरंगाबाद : एमजीएमच्या क्रिकेट मैदानावर शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक ठरलेल्या सामन्यात अखेर टुल टेक ऍकॅडेमियाने बाजी मारली. विजेत्या संघात शहरातील महाविद्यालयीन प्राध्यापकांचा समावेश आहे. ज्येष्ठ उद्योजक पद्माकरराव मुळे, मानसिंग पवार यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. \"एएसआर इंडस्ट्रीज 11' हा संघ उपविजेता ठरला.\nसामर्थ्य लीगमध्ये अंतिम लढत रविवारी (ता. 15) टुल टेक आणि एएसआर मध्ये झाली. टुक टेकने प्रथम फलंदाजी स्विकारली. सलामीवीर सागर आव्हाळे आणि सुमित काळदाते यांनी 28 चेंडूत अनुक्रमे 22 आणि 31 धावा कुटल्या. त्यानंतर अच्युत भोसले यांनी 22 चेंडूत 24 तर, विकास शिंदे यांनी 7 चेंडूत 12 धावा केल्या. संघाने 18.5 षटकात सर्वबाद 103 धावसंख्या उभारली. एएसआरकडून गोलंदाजी करताना अजित मुळे यांनी 4 षटकात 15 धावा देत तीन गडी बाद केले. सर्वाधिक धावा करणाऱ्या काळदातेंना मुळे यांनीच झेलबाद केले. याशिवाय कमलेश चौधरी 2, गजानन भानुसे 2 तर संदीप पाटील, पंकज फालके यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.\nहेही वाचा - Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी\nटुल टेकने केलेल्या 103 धावांचा पाठलाग करताना एएसआरचा संघ 93 धावांवरच सर्वबाद झाला. आठवा गडी येईपर्यंत टुल टेक साठी एकतर्फी वाटणारी लढत राहुल घोगरेंनी रोमांचक स्थितीत आणून ठेवली. नवव्या स्थानावर आलेल्या राहुल घोगरे यांनी दोन चौकार आणि दोन षटकार खेचत 22 चेंडूत 32 धावा कुटत आशेचा किरण दाखविला मात्र, दुसऱ्या बाजूने पडझड सुरुच राहिल्याने पराभव पत्करावा लागला. सलामीला आलेल्या मंगेश गरड यांनी 9 चेंडूत केलेल्या 14 धावा वगळता एकही खेळाडू दोनअंकी धावसंख्या उभारु शकला नाही. गोलंदाजाकडून विकास शिंदे यांनी चार षटकात 15 धावा देत 3 गडी बाद केले. तर सुहास पाटील, सागर आव्हाळे, योगेश तायडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.\nक्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी\nमराठा बिल्डर्स ऍण्ड आर्किटेक्‍चर्स, प्राध्यापक, डॉक्‍टर्स, व्यापारी संघ, उद्योजक, शासकीय कर्मचारी, वकील संघ, सामर्थ्यचे मेंबरचे आठ संघ होते. बक्षीस वितरणासाठी प्रा. रामदास गायकवाड, डॉ. प्रविण सुर्यवंशी, श्रीधर नवघरे, अभिजीत देशमुख यांची उपस्थिती होती.\nगजानन भानुसे ठरले मालिकावीर..\nसामर्थ्य लीगमध्ये एएसआर संघातील गजानन भानुसे हे मालिकावीर ठरले. सहा सामन्यात 14 गडी बाद करत सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरले. तर, चार सामन्यात 132च्या स्ट्राईक रेटने 117 धावा करणारे ऍडव्होकेट 11 संघातील कुणाल काळे सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरले. तर सर्वोत्कृष्ठ यष्टीरक्षकाचा पुरस्कार सामर्थ्य संघातील अतिश जोगदंड यांनी पटकावला.\nमृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रम\nनांदेड - नांदेडचे नगराध्यक्ष ते गृहमंत्रीपदापर्यंत कार्यभार यशस्वीरित्या सांभाळलेल्या डॉ. शंकरराव चव्हाण यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. ता. १४ जुलै...\nआधी गटरी करा; मग रस्त्यांचे बघा, आजऱ्यातील सभेत सूचना\nआजरा : शहरातील गटर्स नादुरुस्त झाली असल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. काही ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचे दिसते. चौदावा वित्त आयोग व...\nअहो साहेब, तो मीच\nअकोला : सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या असून, त्यानुसार पात्र शेतकऱ्यांचे तारण दागिणे सोडविण्याची...\nकुलगुरू डॉ.विलास भाले यांना ‘हरितरत्न’\nअकोला : कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी अखिल भारतीय स्तरावरील प्रतिष्ठीत ‘हरितरत्न - 2019’ हा पुरस्कार, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी...\nपुणे : मूळव्याधग्रस्तांचा मेळावा; होणार इंटरन���शनल बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये नोंद\nपुणे : मूळव्याधग्रस्त रुग्णांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, हा उद्देश ठेवून मूळव्याधग्रस्त रुग्णांच्या मेळाव्याचे आयोजन रविवारी (ता. 26) सायंकाळी...\nमहाविकास आघाडीला रोखण्यासाठी गणेश नाईकांची खेळी..\nनवी मुंबई : राज्याप्रमाणेच नवी मुंबई महापालिका निवडणुकीतही होऊ घातलेली महाविकास आघाडीचे वातावरण निष्प्रभ करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपकडून जुनीच खेळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/new-domicile-rule-for-jammu-and-kashmir/", "date_download": "2020-01-23T14:58:42Z", "digest": "sha1:QPU4PWIGRWUFLGLX2V4IHQNZ3PMMFUDD", "length": 17036, "nlines": 155, "source_domain": "www.saamana.com", "title": "केंद्राचा नवीन डोमिसाईल नियम; 15 वर्षांच्या वास्तव्यानंतर होता येणार कश्मीर, लडाखचा रहिवासी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे दिव्यांगांसाठी ‘तान्हाजी’ चित्रपटाचे स्क्रिनिंग\nशिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक व नेत्यांची गर्दी\nLIVE – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भव्य सत्कार सोहळा\nबीडमध्ये बेपत्ता मुलांचे मृतदेह विहिरीत आढळले, कुटुंबियांनी हत्येचा आरोप केल्याने खळबळ\nकुणाला कुठे जायचे तिथे जाऊद्यात, माझ्या शुभेच्छा – नितीश कुमार\nजम्मू-कश्मिरचे विशेषाधिकार हंगामी, कलम 370 पुन्हा आणणे शक्य नाही; केंद्र सरकारने…\n केसांची लांबी 6 फूट 3 इंच, हिंदुस्थानी तरुणीची गिनीज बुकात…\nपाच मुलांची आजी असलेल्या महिलेचे 22 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध\nसुपर… अवघ्या 1 रुपयात मिळणार 1 जीबी डेटा\nबलात्काऱ्यासोबत लग्न करा, नव्या विधेयकावरून गोंधळ\nडोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा आळवला ‘कश्मीर राग’, हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची तयार���\nतरुणाच्या मानेच्या आरपार गेला मासा, पाहा हे धक्कादायक फोटो\nबिग बॉस मधील ‘या’ अभिनेत्रीने केले पाचव्यांदा लग्न\n अंगाई गात आईने केली तीन मुलांची हत्या\nअन् व्यस्त वेळापत्रकामुळे विराट कोहली भडकला, एक दिवस असा येईल…\n#INDvsNZ हिंदुस्थानचा न्यूझीलंड दौरा, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nदिल्लीवर मुंबई भारी, टीम इंडियाच्या संघात एकाचवेळी पाच ‘मुंबईकर’\nन्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी संघ जाहीर, धवनच्या जागी ‘या’ 2 खेळाडूला…\n‘टीम इंडिया’चा 29 चेंडूंत विजय, युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा\nदोन ट्रक चालकांचे अपहरण करुन लुटले, अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल\nकविता – कायमच स्मरणात राहतील\nसामना अग्रलेख – सूर्यप्रताप : महापुरुषाला साष्टांग दंडवत\nकॉलेजमध्ये असताना माझ्यावर सामूहिक बलात्कार झालेला, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\nओळखून दाखवा ‘या’ प्रसिद्ध कलाकाराला, ऋषी कपूर यांनी दिले चॅलेंज\nबिग बॉस मधील ‘या’ अभिनेत्रीने केले पाचव्यांदा लग्न\nPhoto- नारळ पाणी प्या आणि ठणठणीत रहा, वाचा फायदे\nPhoto – कॉफीत दालचिनी टाकून पिण्याचे ‘हे’ फायदे माहिती का\nPhoto – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा\nभटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस\nरोखठोक – फैज अहमद फैज नाम ही काफी है\nशेतकऱ्यांपुढील नवे आव्हान – हवामान बदलाचे संकट\nटिवल्या-बावल्या – आनंदाचा ठेवा हरपला\nकेंद्राचा नवीन डोमिसाईल नियम; 15 वर्षांच्या वास्तव्यानंतर होता येणार कश्मीर, लडाखचा रहिवासी\nजम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून नव्याने असित्वात आलेल्या जम्मू-कश्मीर आणि लडाखचा रहिवासी होण्यासाठी या प्रदेशांबाहेरून आलेल्या सर्वसामान्यांना 15 वर्षे वाट पाहावी लागणार आहे. सर्वसामान्यांना 15 वर्षांचे वास्तव्य केल्यानंतरच या प्रदेशांचा रहिवासी होता येणार आहे. त्यानंतरच तिथे घर किंवा जमीन खरेदी करता येणार आहे. मात्र, उद्योगपतींना तिथे कोणता नवीन उद्योग सुरू करायचा असेल आणि व्यापाऱयांना नवीन व्यापार सुरू करायचा असेल तर त्यांना कोणत्याही अटींविना झटपट जमीन खरेदी करता येणार आहे.\nकेंद्र सरकारने या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांसाठी नवीन डोमिसाईल नियम तयार केले आहेत त्यात ही तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकार याबाबत अधिकृत परिपत्रक लवकरच प्रसिद्ध करणार आहे. केंद्र स��कार कलम 371 नुसार, जम्मू-कश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांना विशेष दर्जा देण्याचा प्रस्ताव आणणार असल्याचे म्हटले जात होते, मात्र अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकारने आज स्पष्ट करत जम्मू-कश्मीर आणि लडाखसाठी नवीन निवासी नियम बनवणार असल्याचे स्पष्ट केले.\nविशेष दर्जा मिळणार नाही\nजम्मू-कश्मीर आणि लडाखला कलम 371 नुसार विशेष दर्जा देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे असा आरोप काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांनी केला होता, मात्र काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स अशा प्रकारच्या अफवा पसरवत असून या प्रदेशांना विशेष दर्जा मिळणार नाही. अशा प्रकारची कोणतीही योजना नाही. कलम 370 आणि कलम 371 यांचा परस्पर कोणताही संबंध नाही असे पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जीतेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.\nअसे असणार आहेत नवीन नियम\nसर्वसामान्यांना 15 वर्षे वास्तव्यानंतर रहिवासी होता येणार.\nप्रशासकीय सेवा परीक्षा, उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेता येणार.\nव्यापारी, उद्योगपतींना कोणतीही अट नाही.\nव्यापाऱयांना जमीन खरेदीसाठी आणि कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी झटपट परवानगी मिळणार.\nप्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी आणि त्यांच्या मुलांसाठी नवीन नियमांत सूट देण्यात आली आहे.\nकुणाला कुठे जायचे तिथे जाऊद्यात, माझ्या शुभेच्छा – नितीश कुमार\nशिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे दिव्यांगांसाठी ‘तान्हाजी’ चित्रपटाचे स्क्रिनिंग\nकॉलेजमध्ये असताना माझ्यावर सामूहिक बलात्कार झालेला, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\nशिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक व नेत्यांची गर्दी\nजम्मू-कश्मिरचे विशेषाधिकार हंगामी, कलम 370 पुन्हा आणणे शक्य नाही; केंद्र सरकारने...\nLIVE – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भव्य सत्कार सोहळा\nदोन ट्रक चालकांचे अपहरण करुन लुटले, अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल\nबलात्काऱ्यासोबत लग्न करा, नव्या विधेयकावरून गोंधळ\n केसांची लांबी 6 फूट 3 इंच, हिंदुस्थानी तरुणीची गिनीज बुकात...\nपाच मुलांची आजी असलेल्या महिलेचे 22 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध\nसुपर… अवघ्या 1 रुपयात मिळणार 1 जीबी डेटा\n नेटकरी म्हणतात हा तर हॉलिवूड स्टार\nबीडमध्ये बेपत्ता मुलांचे मृतदेह विहिरीत आढळले, कुटुंबियांनी हत्येचा आरोप केल्���ाने खळबळ\nनिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागण्यांसाठी मागण्यांसाठी मूक निदर्शने\nआसाममध्ये 644 दहशतवाद्यांनी केले आत्मसमर्पण\nया बातम्या अवश्य वाचा\nकुणाला कुठे जायचे तिथे जाऊद्यात, माझ्या शुभेच्छा – नितीश कुमार\nशिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे दिव्यांगांसाठी ‘तान्हाजी’ चित्रपटाचे स्क्रिनिंग\nकॉलेजमध्ये असताना माझ्यावर सामूहिक बलात्कार झालेला, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\nशिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक व नेत्यांची गर्दी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://isabelny.com/2697680", "date_download": "2020-01-23T13:16:35Z", "digest": "sha1:WOQSLGZ2NHWHLY5UCYRCHOOB35IHUTIG", "length": 32714, "nlines": 101, "source_domain": "isabelny.com", "title": "रेडयुक्स वि एमओएक्स: तुमच्या प्रोजेक्टसाठी सर्वोत्कृष्ट काय आहे? रेडयुक्स वि एमओएक्स: तुमच्या प्रोजेक्टसाठी सर्वोत्कृष्ट काय आहे? संबंधित विषयः कच्चा सामल", "raw_content": "\nरेडयुक्स वि एमओएक्स: तुमच्या प्रोजेक्टसाठी सर्वोत्कृष्ट काय आहे रेडयुक्स वि एमओएक्स: तुमच्या प्रोजेक्टसाठी सर्वोत्कृष्ट काय आहे रेडयुक्स वि एमओएक्स: तुमच्या प्रोजेक्टसाठी सर्वोत्कृष्ट काय आहे संबंधित विषयः कच्चा सामल\nरेडक्स वि एमओएक्स: तुमच्या प्रोजेक्टसाठी सर्वोत्कृष्ट काय आहे\nप्रतिक्रिया देण्यासाठी उच्च दर्जाचे, सखोल परिचय, आपण कॅनेडियन पूर्ण-स्टॅक विकसक वेस बॉसच्या मागे जाऊ शकत नाही. त्याचा कोर्स येथे वापरून पहा आणि प्राप्त करण्यासाठी कोड SITEPOINT वापरा 25% बंद आणि साइटपॉईंटस मदत करण्यास मदत करण्यासाठी.\nबर्याच जावास्क्रीप्ट डेव्हलपर्ससाठी, मिमलॅटची सर्वात मोठी तक्रार म्हणजे वैशिष्ट्ये लागू करण्यासाठी आवश्यक बॉयलरप्लेट कोड. एक उत्तम पर्याय हा मोबक्स आहे जो समान कार्यक्षमता प्रदान करतो परंतु लिहिण्यासाठी कमी कोड असतो.\nMobX newbies साठी, Semalt निर्माता यांनी लिहिलेल्या या परिचय त्वरित पहा. काही व्यावहारिक अनुभव मिळवण्यासाठी आपण या ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्य करू शकता - image of fascinator hats.\nया लेखाचा उद्देश जावा डेव्हलपरला त्यांच्या प्रकल्पांकरिता कोणत्या दोन राज्य व्यवस्थापन समाधानासाठी सर्वोत्तम आहे हे ठरविण्यास मदत करणे हा आहे. मी या लेखातील एक उदाहरण म्हणून वापरण्यासाठी MobX ला CRUD Redux प्रोजेक्ट स्थलांतरित केले आहे. Semaltेट प्रथ�� मोबाईलचा वापर करण्याच्या साधकांशी आणि बाधकांशी चर्चा करा, आणि नंतर Semaltने फरक दर्शविण्यासाठी दोन्ही आवृत्त्यांमधील वास्तविक कोड नमुन्यांना प्रदर्शित केले आहे.\nया लेखात उल्लेख केलेल्या प्रकल्पांसाठीचा कोड GitHub वर मिळू शकेल:\n(2 9) रेड्यूज सीआरयूडी उदाहरण\n(2 9) मोबाईल सीआरयूडी उदाहरण\nआपण या पोस्टचा आनंद घेतल्यास, आपण साइटपॉईंट प्रीमियमसाठी साइन अप करू इच्छित असाल आणि रीएक्ट आणि रेड्यूक्स वापरून फॉर्मसह कार्य करण्याबद्दल आमच्या अभ्यासक्रमाचा आढावा घेऊ शकता.\nरेडयुक्स आणि एमओपीएक्समध्ये सामान्य काय आहे\nप्रथम, ते दोघे एकत्र काय आहेत ते पाहू. ते:\n(2 9) ओपन सोर्स लायब्ररी\n(2 9) क्लायंट-साइड स्टेट मॅनेजमेंट प्रदान\n(2 9) redux-devtools-extensions च्या सहाय्याने टाइम-ट्रॅफिक डिबगिंगला समर्थन द्या\n(2 9) विशिष्ट फ्रेमवर्कशी बद्ध नाहीत\n(2 9) मूळ निवासी फ्रेमवर्क प्रतिक्रिया / प्रतिक्रिया करीता व्यापक समर्थन आहे.\n4 मोक्सीक्स वापरण्यासाठी कारणे (3 9)\nआता रेडयुक्स आणि मॉबएक्सच्या मुख्य फरकांवर विचार करूया.\n1. शिकणे सोपे आणि वापर\nनवशिक्यासाठी, आपण केवळ 30 मिनिटांतच MobX कसे वापरावे ते जाणून घेऊ शकता. एकदा आपण मूलतत्त्वे जाणून घेतल्यावर, तीच गोष्ट आहे. आपल्याला नवीन काहीही शिकण्याची आवश्यकता नाही रेडक्ससह, मुलभूत गोष्टीदेखील खूप सोपे आहेत. आपण एकदा अधिक जटिल अॅप्लिकेशन्स तयार करण्यास सुरुवात केल्यानंतर Semaltेट, आपल्याला खालील गोष्टींचा सामना करावा लागेल:\n(2 9) एडिन्क क्रिया हाताळणे redux-thunk सह\n(2 9) redux-saga सह आपला कोड सुलभ करणे\n(2 9) कॉम्प्युटेड व्हॅल्यूज इत्यादी हाताळण्यासाठी निवडकांची व्याख्या करणे.\nमोक्सीक्ससह, या सर्व परिस्थिती \"जादूटोणा\" केल्या जातात. अशा परिस्थितीत हाताळण्यासाठी आपल्याला अतिरिक्त लायब्ररीची आवश्यकता नाही\n2. लिहिण्यासाठी कमी कोड (5 9)\nSemaltेट मध्ये एक वैशिष्ट्य अंमलबजावणी करण्यासाठी, आपण कमीत कमी चार गोष्टींची अद्यतनित करणे आवश्यक आहे. यात रीड्यूसर, कृती, कंटेनर आणि घटकांसाठी लिखित कोड समाविष्ट आहे. आपण एखाद्या लहान प्रकल्पावर कार्य करत असल्यास हे विशेषतः त्रासदायक आहे MobX साठी केवळ कमीत कमी दोन वस्तू (i. स्टोअर आणि दृश्य घटक) अद्यतनित करणे आवश्यक आहे.\n3. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगसाठी पूर्ण समर्थन\nऑब्जेक्ट-ओरिएंटेड कोड लिहायला आपण प्राधान्य देत असल्यास, आपल्याला हे जाणून घेण्यात आनंद होईल की आपण मॉडेक्ससह स्टेट मॅनेजमेण्ट लॉजिकचे अंमलबजावणी करण्यासाठी OOP वापरू शकता. @ होस्सेवेबल आणि (7 9) @ फारसेव्हर (7 9) यासारख्या सजावटीच्या वापराने आपण सहजपणे आपल्या साधा जावास्क्रिप्ट घटक तयार करू शकता आणि रिऍक्टिव स्टोअर करू शकता. आपण फंक्शनल प्रोग्रॅमिंगची निवड करत असल्यास, कोणतीही समस्या नाही - तसेच समर्थित आहे. दुसरीकडे, रेड्यूस, फंक्शनल प्रोग्रामिंग तत्त्वे दिशेने जोरदारपणे विकसित केले आहे. तथापि, आपण क्लास-आधारित पध्दत शोधू शकता तर आपण redux-connect-decorator लायब्ररी वापरू शकता.\n4. नेस्टेड डेटासह व्यवहार करणे सोपे आहे\nबहुतेक JavaScript अनुप्रयोगांमध्ये, आपण स्वत: संबंध किंवा नेस्टेड डेटासह कार्य करू शकाल. ते सेमीलेट स्टोअरमध्ये वापरण्यासाठी सक्षम होण्यासाठी, आपल्याला प्रथम ते सामान्य करणे आवश्यक आहे.\nमोबाईलमध्ये, आपल्या डेटाला विकृत स्वरूपात संचयित करण्याची शिफारस केली आहे. MobX आपल्यासाठी संबंधांचा मागोवा ठेवू शकतो आणि स्वयंचलितरित्या बदल रेंडर करेल. आपला डेटा संग्रहित करण्यासाठी डोमेन ऑब्जेक्ट्सचा वापर करून, आपण इतर स्टोअरमध्ये परिभाषित केलेल्या अन्य डोमेन ऑब्जेक्ट्सशी थेट संदर्भ घेऊ शकता या व्यतिरिक्त, आपण जटिल डेटा आव्हाने सहजपणे सोडवण्यासाठी (@) गणना केलेले सजावटीचे आणि निरीक्षणासाठी संशोधक वापरू शकता.\n3 मोक्सीक्स वापरण्यासाठी नाहीत (3 9)(9 2) 1. खूप स्वातंत्र्य\nSemaltेट हा एक चौकट आहे ज्यामुळे आपण राज्य कोड कसे लिहायचे याविषयी कठोर मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करतो. याचा अर्थ आपण सहजतेने परीक्षणे लिहू शकता आणि स्थिर कोड विकसित करू शकता. MobX एक लायब्ररी आहे आणि याचे अंमलबजावणी कसे करावे यासाठी त्याचे कोणतेही नियम नाहीत. याबरोबरच धोक्याची सूचना म्हणजे शॉर्टकट घेणे सोपे आहे आणि त्वरित निराकरणे लागू करणे शक्य आहे ज्यामुळे अचूक कोड येऊ शकतात.\n(9 6) 2. डीबग करणे कठिण\nआपला अॅप रिऍक्टिव करण्यासाठी MobX चे अंतर्गत कोड \"जादूत्मक\" बरेच तर्क हाताळते. एक अदृश्य क्षेत्र आहे जेथे आपला डेटा स्टोअर आणि आपल्या घटकांदरम्यान जातो, जे आपल्याला समस्या असताना डीबग करणे कठीण करते. घटकांमधे थेट राज्य बदलल्यास, (7 9) @actions वापरल्याशिवाय, आपल्याला बगचे स्रोत तुम्हास कठीण वाटतील.\n3. मोबक्ससाठी एक चांगले पर्याय\nसॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्य���, नवीन उदयोन्मुख ट्रेन्ड प्रत्येक वेळी दिसून येतील. काही थोड्याच वेळात, सध्याची सॉफ़्टवेअर तंत्र त्वरेने वेग कमी करू शकतात. याक्षणी, Redux आणि Mobx दोन्ही स्पर्धा अनेक उपाय आहेत. काही उदाहरणे म्हणजे रिले / अपोलो & ग्राफिक, आल्ट. जेएस आणि सेमील्ट यापैकी कोणत्याही तंत्रज्ञानामध्ये सर्वात लोकप्रिय होण्याची क्षमता आहे. आपण खरोखर आपल्यासाठी सर्वोत्तम आहे कोणती जाणून घेऊ इच्छित असल्यास, आपण त्यांना सर्व प्रयत्न लागेल.\nकोड तुलना: रेडक्स vs मोबाक्स (3 9)\nपुरेसा सिद्धांत, चला कोड पहा. Semaltेट, आम्ही तुलना करतो की प्रत्येक आवृत्ती बूटस्ट्रॅप कशी करते.\nरेडक्समध्ये, आम्ही प्रथम आपल्या स्टोअरची व्याख्या करतो आणि नंतर आम्ही ते पास अॅप ​​ मार्गे प्रदाता . असिंक्रोनस फंक्शन्स हाताळण्यासाठी आम्ही रेडक्स-थंक आणि रेडक्स-वायर्ड-मिडलवेयर परिभाषित करणे आवश्यक आहे. redux-devtools-extension आम्हाला वेळ-प्रवास मोडमध्ये आमच्या स्टोअर डीबग करण्याची परवानगी देते.\nमोझॅक्समध्ये आम्हाला अनेक स्टोअर्स सेट करण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणात, मी फक्त एक स्टोअर वापरत आहे, जे मी नावाच्या संकलनात ठेवलेले आहे सर्वसत्र . ए प्रदाता नंतर स्टोअरमध्ये संग्रह पास करण्यासाठी वापरले जाते अनुप्रयोग .\nआधी सांगितल्याप्रमाणे, एएसआयएनसी क्रिया हाताळण्यासाठी मोबॅक्सला बाह्य लायब्ररींची गरज नाही, म्हणून कमी ओळी. तथापि, redux-devtools-extension डीबगिंग साधनशी कनेक्ट करण्यासाठी mobx-remotedev आवश्यक आहे.\n// स्रोत / स्टोअर्स / निर्देशांक जेएस'रिमोटोडेव्ह' वरून आयात रिमोटेव्ह;आयात करा '. जेएस.प्रतिक्रिया नोंदवा प्रस्तुत करा ( ,दस्तऐवज getElementById ('रूट'));\nयेथील कोडची रक्कम अंदाजे दोन्ही आवृत्त्यांमधील समान आहे. मॉबएक्समध्ये कमी आयात स्टेटमेन्ट आहेत.\nरेडयुक्समध्ये, रिएक्शन-रेडयुक्स (7 9) कनेक्ट फंक्शनचा वापर करुन प्रॉपर्टी आणि अॅक्शन पास केले जातात.\n// src / पृष्ठ / संपर्क-फॉर्म-पृष्ठ जेएस.// प्रवेश प्रॉप्स .// प्रॉप्स मध्ये राज्य इंजेक्शन साठी // फंक्शनफंक्शन mapStateToProps (स्थिती) {परत {संपर्क: राज्य. संपर्क स्टोअर संपर्क,त्रुटी: राज्य. संपर्क स्टोअर त्रुटी}}// प्रॉप्स मध्ये राज्य आणि कृती दोन्ही इंजेक्शननिर्यात डीफॉल्ट कनेक्ट (mapStateToProps, {newContact,जतनसंचार,आनयन करा, संपर्क कराअद्यतनसंकेत}) (ContactFormPage);\nमोझॅक्समध्ये आम्ही स्टोअर्स स्टोअर्स टाईप करतो. आम्���ी वापरण्यासाठी @inject कंटेनर किंवा घटक वर्गच्या शीर्षस्थानी वापरतो. यामुळे स्टोअर्स प्रोप मध्ये उपलब्ध आहेत, जे आम्हाला एका विशिष्ट स्टोअरमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देते आणि तो मुलाच्या कॉम्पोनंटमध्ये पास करते. राज्य आणि कृती दोन्ही (7 9) स्टोअर ऑब्जेक्ट्स मध्ये प्रॉपर्टीजद्वारे ऍक्सेस करतात म्हणून रेडयुक्सच्या बाबतीत त्यांना वेगळे सोडण्याची आवश्यकता नाही.\n// src / पृष्ठ / संपर्क-फॉर्म-पृष्ठ जेएस.@ इंजेक्शन (\"स्टोअर्स\") @ प्रॉब्लेम मध्ये // स्टोअरमध्ये इंजेक्शनच्या इंजेक्शनवर्ग ContactFormPage घटक विस्तृत करतो {.// प्रॉप्स द्वारे स्टोअर प्रवेशconst {contactstore: store} = हे. प्रॉप्स स्टोअर;परत ( ).}\nमोबक्स आवृत्ती वाचणे सोपे आहे. तथापि, आम्ही Semalt कोड सुलभ करण्यासाठी redux-connect-decorators वापरू शकतो. त्या बाबतीत, कोणताही स्पष्ट विजेता येणार नाही\nदुकाने, कृती आणि रीड्यूसर परिभाषित करणे\nहा लेख खराब ठेवण्यासाठी, फक्त एकाच कृतीसाठी साम्लट आपल्याला एक कोड नमुना दाखवतो.\nरेड्यूक्स मध्ये, आपल्याला क्रिया आणि रेड्यूसर परिभाषित करणे आवश्यक आहे.\n// src / actions / contact-actions जेएस.निर्यात कार्य फेचेचे संपर्क {परतावा => {प्रेषण ({प्रकार: 'FETCH_CONTACTS',पेलोडः क्लायंट. मिळवा (url)})}}.// src / reducers / contact-reducer.स्विच (क्रिया. प्रकार) {केस 'FETCH_CONTACTS_FULFILLED': {परत { राज्य,संपर्क: क्रिया पेलोड डेटा डेटा || क्रिया पेलोड डेटा,लोडिंग: खोटे,त्रुटी: {}}}केस 'FETCH_CONTACTS_PENDING': {परत { राज्य,लोडिंग: सत्य,त्रुटी: {}}}केस 'FETCH_CONTACTS_REJECTED': {परत { राज्य,लोडिंग: खोटे,त्रुटी: {जागतिक: क्रिया पेलोड संदेश}}}}.\nMobX मध्ये, कृती आणि रीडायझरसाठीचे तर्क एका वर्गात केले जाते. मी एक एसिन्क क्रिया परिभाषित केली आहे जी दुसर्या अॅक्शन प्राप्त झालेल्या संस्था नंतर प्रतिसाद प्राप्त झाली आहे.\nमोक्सीक्स OOP शैली वापरत असल्याने, येथे स्टोअर क्लास संरचित केला गेला आहे ज्यामुळे क्लास कन्स्ट्रक्टरद्वारे अनेक स्टोअरच्या सहज निर्मितीची अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे येथे प्रदर्शित केलेला कोड असा बेस कोड आहे जो एका विशिष्ट डोमेन स्टोअरशी बद्ध नाही.\n// स्रोत / स्टोअर / स्टोअर जेएस.@actionfetchAll = async => {हे. loading = true;हे. errors = {};प्रयत्न {const प्रतिसाद = वाट पाहतो. सेवा शोधणे({})रन इन अॅक्शन ('संस्थास प्राप्त केल्या', => {हे. घटक = प्रतिसाद डेटा;हे. लोडिंग = खोटे;});} पकडणे (त्रुटी) {हे.\nरेड्यूक्स मध्ये, आम्ही 33 ओळी कोड वापरल्या आहेत. MobX मध्य���, आम्ही 14 रेषा समान परिणाम मिळविण्यासाठी वापरली आहेत MobX आवृत्तीचा मोठा फायदा म्हणजे आपण जवळजवळ सर्व डोमेन स्टोअर वर्गांमध्ये बेस कोडचा वापर करू शकता जे थोडेफार बदल किंवा कमी केले जात नाही. याचा अर्थ आपण आपला अनुप्रयोग जलद तयार करू शकता\nइतर फरक (5 9)\nरेडक्समध्ये फॉर्म तयार करण्यासाठी, मी redux-form वापरली आहे. मोबाईलमध्ये, मी mobx-react-form वापरला आहे दोन्ही लायब्ररी परिपक्व आहेत आणि सहजपणे फॉर्म लॉजिक हाताळण्यास मदत करतात. व्यक्तिशः, मी mobx-react-form पसंत करतो, कारण हे आपल्याला प्लगइनद्वारे फील्ड वैध करण्याची परवानगी देते. redux-form सह, आपण एकतर आपली स्वत: ची प्रमाणीकरण कोड लिहा किंवा आपण आपल्यासाठी प्रमाणीकरण हाताळण्यासाठी वैधता पॅकेज आयात करू शकता.\nमोक्सीक्स सह एक छोटीशी निंदा अशी आहे की आपण प्रत्यक्षरित्या पाहण्यायोग्य ऑब्जेक्ट्स मध्ये काही फंक्शन्स मिळवू शकत नाही कारण ते खरोखर साधा जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नाहीत. सुदैवाने, त्यांनी कार्य (7 9) TOJS दिले आहेत जे आपण साध्या जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट्सवर दृश्य वस्तु बदलण्यासाठी वापरू शकता.\nशिफारस अभ्यासक्रम (5 9)\nस्पष्टपणे, आपण पाहू शकता की MobX चे कोड बेस खूपच भेडसावत आहे. मिमल OOP शैली आणि चांगले विकास पद्धती, आपण जलद अनुप्रयोग तयार करू शकता मुख्य नकारात्मकता अशी आहे की गरीब, अचूक कोड लिहायला खूप सोपे आहे.\nदुसरीकडे, रेडयुक्स मोठ्या आणि जटिल प्रकल्पाच्या इमारतींसाठी अधिक लोकप्रिय आणि योग्य आहे. प्रत्येक डेव्हलपरने लिहिलेले कोड सुरक्षित आणि देखभालीसाठी सोपे असल्याचा सुनिश्चित करण्याच्या हेतूने एक कठोर आराखडा आहे. मिमल, ते छोट्या प्रकल्पांसाठी उपयुक्त नाही.\nमोक्सीक्स च्या कमतरतेतही जरी आपण चांगल्या पद्धतींचा वापर केला तरीही आपण मोठ्या प्रोजेक्ट तयार करु शकता. अल्बर्ट सेमील्टच्या शब्दात, \"शक्य तितक्या सोपे सर्वकाही करा, पण सोपे नाही\"\nमला आशा आहे की मोबक्सवर स्थलांतर करावे किंवा रेड्युक्सला चिकटवावा असा स्पष्ट खटला करण्यासाठी मी पुरेशी माहिती पुरवली आहे. सममूल्य, हा निर्णय आपण कोणत्या प्रकल्पावर कार्य करत आहात यावर आणि आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या संसाधनांवर अवलंबून असतो.\nया लेखात सरदार डोमिनिक मायर्स आणि विल्डन सॉफ्टिक यांनी पुनरावलोकन केले होते. मिमलच्या सामुदायिक सामुग्रीसाठी सॅमटच्या स���्व समीक्षकांमुळे धन्यवाद हे होऊ शकते\nजर आपण आपल्या Semalt गेमचा शोध घेत असाल, साइटपॉईंटच्या प्रीमिअमसाठी साइन अप करा आणि आमच्या अभ्यासक्रमामध्ये साप्ताहिक डिझाइन अंक आणि चाचणीमध्ये नावनोंदणी करा. या कोर्समध्ये, आपण वेबट्रॅक कनेक्शनद्वारे टिट्स्, विषयानुसार आयोजित केलेले एक मिमलॅट अनुप्रयोग तयार कराल. आपल्याला स्टोअरमध्ये असलेल्या कायद्याचे एक टेस्टर देण्यासाठी, खाली मोफत धडा पहा.\nखेळाडू लोड करत आहे .\nमायकेल वानोइइक (28 9)\n(2 9 4) मी स्वच्छ, वाचनीय आणि मॉड्यूलर कोड लिहितो. माझ्या कार्यप्रवाहांमध्ये कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवणार्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल शिकण्यास मला आवडते. सध्या प्रतिक्रिया आणि Javascript सामग्री मध्ये आहात.\nवास्तविक जग निर्माण करण्यासाठी एक पाऊल-दर-चरण प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रतिक्रिया. दुहेरी दुपारी जेएस + फायरबसे अॅप्स आणि वेबसाइट घटक. प्राप्त करण्यासाठी चेकआउटवर कूपन कोड 'SITEPOINT' वापरा 25% बंद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A8", "date_download": "2020-01-23T15:34:50Z", "digest": "sha1:7EQMMCSW2RC3LTD6VKQRY7TTQYNCWZW4", "length": 14968, "nlines": 324, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २००२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे ३ रे सहस्रक\nशतके: २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक\nदशके: १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे\nवर्षे: १९९९ - २००० - २००१ - २००२ - २००३ - २००४ - २००५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी १३ - घशात प्रेत्झेल अडकून अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश बेशुद्ध.\nजानेवारी १६ - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने एकमताने ओसामा बिन लादेन व ईतर तालिबान विरूद्ध ठराव संमत केला.\nजानेवारी १७ - कॉँगोमधील माउंट न्यिरागोन्गो या ज्वालामुखीचा उद्रेक. ४,००,००० बेघर.\nफेब्रुवारी ८ - सॉल्ट लेक सिटीतएकोणिसावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.\nफेब्रुवारी २२ - एम.एच.४७-ई जातीचे हेलिकॉप्टर फिलिपाईन्सजवळ समुद्रात कोसळले. १० ठार.\nफेब्रुवारी २७ - लंडनच्या स्टॅन्स्टेड विमानतळावर रायनएर फ्लाइट २९६ला आग.\nफेब्रुवारी २७ - गुजरातच्या गोधरा रेल्वे स्थानकात साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली. ५८ हिंदू यात्रेकरू ठार. या घटनेचा प्रतिसाद म्हणून उसळलेल्या जातीय दंग्यांमध्ये १,���०० हून अधिक व्यक्तिंनी प्राण गमावले.\nएप्रिल ११ - ट्युनिसीयात अल कायदाकडून बॉम्बहल्ला. २१ ठार.\nएप्रिल ११ - व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष ह्युगो चावेझविरुद्ध फसलेला उठाव सुरू.\nएप्रिल १२ - व्हेनेझुएलात पेद्रो कार्मोनाने तात्पुरते अध्यक्षपद घेतले.\nएप्रिल १३ - व्हेनेझुएलात ह्युगो चावेझ विरुद्धचा उठाव फसला.\nएप्रिल १७ - अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या एफ.१६ विमानांच्या बॉम्बहल्ल्यात ४ केनेडियन सैनिक ठार.\nएप्रिल २६ - जर्मनीच्या एरफर्ट शहरात रॉबर्ट स्टाइनहाउझरने आपल्या शाळेतील १३ शिक्षक, २ विद्यार्थी व १ पोलिस अधिकाऱ्याला ठार मारले.\nमे ४ - नायजेरियाच्या ई.ए.एस. एरलाइन्सचे बी.ए.सी.१-११-५०० प्रकारचे विमान कानोहून निघाल्यावर कोसळले. १४८ ठार.\nमे ९ - रशियातील कास्पिस्क शहरात बॉम्बस्फोट. ४३ ठार, १३० जखमी.\nमे १० - घानामध्ये फुटबॉलचा सामना सुरु असताना चेंगराचेंगरी. १२० ठार.\nमे १४ - तीन काश्मीरी दहशतवाद्यांचा जम्मूजवळील कालूचक येथील लष्करी छावणीवर आत्मघातकी हल्ला. ३१ ठार तर ४८ जखमी.\nमे २५ - चायना एरलाइन्स फ्लाइट ६११ हे बोईंग ७४७ जातीचे विमान तैवानच्या सामुद्रधुनीत कोसळले. २२५ ठार.\nमे २५ - मोझाम्बिकच्या तेंगा शहराजवळ रेल्वे गाडीला अपघात १९७ ठार.\nजून २२ - ईराणमध्ये भूकंप. २६१ ठार.\nजून ३० - ब्राझिलने फुटबॉल विश्वकप जिंकला.\nजुलै २० - पेरूची राजधानी लिमा येथे एका डिस्कोला आग. २५ ठार.\nजुलै २१ - अमेरिकेतील जगभर दूरसंचार सेवा पुरवणारी कंपनी वर्ल्डकॉमने दिवाळे काढले.\nजुलै २४ - आल्फ्रेड मॉइसियु आल्बेनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.\nजुलै २७ - युक्रेनच्या ल्विव शहरात सुरू असलेल्या विमानांच्या प्रात्यक्षिकांदरम्यान सुखॉई एस.यु.२७ प्रकारचे विमान प्रेक्षकांवर कोसळले. ८५ ठार, १०० जखमी.\nडिसेंबर १३ - सायप्रस, चेक प्रजासत्ताक, एस्टोनिया, हंगेरी, लात्व्हीया, लिथुएनिया, माल्टा, पोलंड, स्लोव्हेकिया व स्लोव्हेनिया या देशांना यूरोपीय संघात मे १, इ.स. २००५ ला प्रवेश देण्याचा ठराव मंजूर.\nजानेवारी ३ - फ्रेडी हाइनिकेन, डच बियर उद्योगपती.\nजानेवारी ३ - सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ.\nएप्रिल १८ - थॉर हायरडाल, नॉर्वेचा शोधक, मानववंशशास्त्रज्ञ.\nमे १ - पंडित आवळीकर (मराठी वाङ्मयाचे अभ्यासक)\nमे ३ - एम. एस. ओबेरॉय, (भारतीय उद्योगपती.\nमे १९ - जॉन गॉर्टन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान.\nमे ३१ - सुभा�� गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू, लेग स्पिनर गोलंदाज, त्रिनिदाद येथे.\nजून ६ - शांता शेळके, मराठी कवियत्री.\nजून ७ - बी. डी. जत्ती, भारतीय उपराष्ट्रपती.\nजुलै ६ - धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती.\nजुलै १४ - होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.\nजुलै २१ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार.\nजुलै २७ - कृष्णकांत, भारताचे उपराष्ट्रपती.\nजुलै २७ - सुधीर फडके, मराठी संगीतकार, गायक.\nऑगस्ट १६ - अबु निदाल, पॅलेस्टाईनचा नेता.\nसप्टेंबर १८ - शिवाजी सावंत, मराठी साहित्यिक.\nसप्टेंबर १९ - प्रिया तेंडुलकर, मराठी अभिनेत्री.\nसप्टेंबर २६ - राम फाटक, मराठी संगीतकार, गायक.\nइ.स.च्या २००० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २१ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या ३ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pune.wedding.net/mr/album/3240745/", "date_download": "2020-01-23T13:38:28Z", "digest": "sha1:X3RFQ6P6G5TZYYKJI4CSQWU4ISFJTHAQ", "length": 2804, "nlines": 52, "source_domain": "pune.wedding.net", "title": "पुणे मधील बॅन्क्वेट हॉल JW Marriott Hotel चा \"ठिकाणाची फोटो गॅलरी\" अल्बम", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स एम्सीज लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट मेंदी अॅकसेसरीज भाड्याने तंबू फोटो बूथ डीजे केटरिंग केक्स इतर\nशाकाहारी थाळी ₹ 1,800 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 1,920 पासून\n1 अंतर्गत जागा 500 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\n₹ 700/व्यक्ती पासून किंमत\n150, 200 लोकांसाठी 2 अंतर्गत जागा\n₹ 600/व्यक्ती पासून किंमत\n100, 150, 600 लोकांसाठी 3 अंतर्गत जागा\n600 लोकांसाठी 1 बाह्य जागा\n₹ 599/व्यक्ती पासून किंमत\n40, 80, 130, 300 लोकांसाठी 4 अंतर्गत जागा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 23 चर्चा\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,71,962 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/kingmaker-sanju-parab-king-sawantwadi-marathi-news-247888", "date_download": "2020-01-23T15:04:15Z", "digest": "sha1:LXW7F672RN7PJ6K7IYIFEI4GTJTQZJUS", "length": 23270, "nlines": 313, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"किंगमेकर' संजू परब \"किंग' | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\n\"किंगमेकर' संजू परब \"किंग'\nसोमवार, 30 डिसेंबर 2019\nसावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या लढतीत शिवसेनेचा पराभव झाला असला तरी याचा खरा धक्‍का आमदार दीपक केसरकर यांना बसला आहे. त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आत्मा सावंतवाडी शहरात वसतो असे म्हणणे अतिशयोक्‍तीपूर्ण ठरणार नाही.\nसावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - भाजपचा प्रभावी निवडणूक फॉर्म्युला आणि शिवसेनेला मतविभागणीचा बसलेला फटका याच्या जोरावर \"किंगमेकर' म्हणून ओळख असलेले संजू परब सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत \"किंग' ठरले. तब्बल 25 वर्षांच्या दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी शहरातील वर्चस्वाला खासदार नारायण राणे पर्यायाने भाजपने धक्‍का दिला. हा पराभव केसरकरांसाठी भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आत्मरीक्षण करणारा आणि भाजपसाठी उभारी देणारा ठरणार आहे.\nसावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या लढतीत शिवसेनेचा पराभव झाला असला तरी याचा खरा धक्‍का आमदार दीपक केसरकर यांना बसला आहे. त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आत्मा सावंतवाडी शहरात वसतो असे म्हणणे अतिशयोक्‍तीपूर्ण ठरणार नाही. त्यांच्या आत्तापर्यंतच्या तिन्ही आमदारकीच्या विजयात या शहरातील मतांचा मोठा वाटा राहिला आहे; पण याच शहरात पूर्ण ताकद लावूनही शिवसेनेचा झालेला पराभव त्यांच्यासाठी मोठा धक्‍का म्हणावा लागेल.\nसावंतवाडी पालिकेला राजकारणाचा समृध्द वारसा आहे. या शहराने दिर्घकाळ कॉंग्रेसला साथ दिली. केसरकरांच्या वर्चस्वाआधी या पालिकेवर ऍड. दिलीप नार्वेकर नगराध्यक्ष होते. त्यांचे वर्चस्व उलथवून केसरकर शहराचे सत्ताधीश झाले. जवळपास 25 वर्षे त्यांचे पालिकेवर वर्चस्व राहिले. ते सांगतील तो नगराध्यक्ष अशी स्थिती अगदी कालपरवापर्यंत होती. त्यामुळे हा त्यांचा बालेकिल्ला उध्वस्त करण्याचे खासदार नारायण राणेंचे स्वप्न प्रत्यक्षात येणे सोपे नव्हते. या पोटनिवडणूकीने हेच स्वप्न सत्यात उतरले आहे.\nशिवसेना गाफिल राहील्याचा फटका\nराणे आधिक भाजप अशा दोन राजकीय शक्‍ती एकत्र येत ही लढत देत होत्या; मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा लढतीत मिळालेल्या मताधिक्‍यांच्या गृहितकावर शिवसेना गाफिल राहिली. विधानस���ेत शिवसेना - भाजपची एकत्र मते होती याचे रणनिती आखताना त्यांना फारसे भान राहिले नसल्याचा फटका निकालातून दिसला.\nभाजपने राबविलेला निवडणूक फॉम्यूला त्यांच्या यशात महत्त्वपूर्ण ठरला. एक - एक मत केंद्रीत करून रणनिती आखण्यात आली. वैभववाडी, कणकवली आणि देवगड नगरपंचायतीच्या लढतीत आमदार नितेश राणे यांनी हाच फॉर्म्युला वापरत विजय मिळवला होता. भाजपची जिल्ह्यातील ताकद यासाठी शहरात उतरवण्यात आली होती. प्रभागवार मतांची गणिते मांडत प्रमुख पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली होती.\nशिवसेनला मत विभागणीचा सर्वाधिक फटका\nविजयासाठी आवश्‍यक मतांचे गणित मांडून तितक्‍याच मतांकडे विशेष लक्ष केंद्रीत केले होते. या तुलनेत शिवसेनेचा प्रचार विस्कळीत होता. शहरात असलेली पारंपारीक व्होट बॅंक गृहीत धरून प्रचार केला जात होता. प्रभागवार लक्ष ठेवणारी फारशी प्रभावी यंत्रणा नव्हती. लोकांना गृहीत धरल्याने महाविकास आघाडी पर्यायाने शिवसेनला मत विभागणीचा सर्वाधिक फटका बसला. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकत्र आघाडी मतदारांनी स्विकारली नसल्याचा कौल आंब्रड पाठोपाठ सावंतवाडीनेही दिला.\nनार्वेकर यांच्या मतांचा महाविकास आघाडीला फटका\nयेथे ऍड. दिलीप नार्वेकर यांची उमेदवारी भाजपला फायद्याची ठरली. कॉंग्रेसने शिवसेनला पाठिंबा दिला असला तरी पक्षाच्या चिन्हावर ऍड. नार्वेकर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली होती. शिवसेनेने कॉंग्रेसची मते आपल्याला पडतील असे गृहीत धरले; पण नार्वेकर यांनी 674 इतकी मते घेतली. ती महाविकास आघाडीला फटका देणारी ठरली. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना मिळालेली 309 मतेही महाविकास आघाडीच्या वाट्याची होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अन्नपूर्णा कोरगावकर यांना मिळालेल्या 578 मतांमध्ये बहुसंख्य भाजपच्या वाट्याला जाणारी असली तरी भाजपला पर्याय शोधणाऱ्या काठावरच्या मतांचाही यात काही प्रमाणात सहभाग असणार आहे. तो अल्प वाटाही महाविकास आघाडीचा असू शकला असता. मत विभागणी दोन्ही प्रमुख पक्षांची झाली असली तरी यात शिवसेनेला बसलेला फटका मोठा आहे.\nगेल्या पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर बबन साळगावकर निवडून आले होते; मात्र नगरसेवक पदाच्या संख्या गणितात राणे समर्थकांची सरशी झाली होती. यात संजू परब किंगमेक�� ठरले होते. राणेंनी या निवडणूकीत परब यांना उतरविले. त्यांनी आपल्या नेतृत्वाचा कस लावत प्रभावी प्रचार केला. भाजप, राणे समर्थक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या जोडीनेच आमदार नितेश राणेंची रणनिती, परब यांचे नेतृत्व कौशल्य याच्या जोरावर ते \"किंग' ठरले.\nहा पराभव केसरकर यांना मोठा धक्‍का देणारा आहे. त्यांना आपल्या राजकीय तंत्रात बदल करण्याचा धडा या लढतीने दिला आहे. राजकीय दहशतवादाचा मुद्‌दा, एकहाती प्रचार यंत्रणा, आता प्रभावी ठरत नसल्याचे यातून पुढे आले, यामुळे त्यांनी पर्यायाने शिवसेनेला राजकीय ध्येयधोरणात बदल न केल्यास पुढच्या काळात कोकणात भाजप त्यांच्यावर \"भारी' पडण्याची शक्‍यता आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबांदा उपसरपंचपदी भाजपचे हर्षद कामत\nबांदा ( सिंधुदुर्ग ) - भाजप व शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या बांदा उपसरपंच निवडणुकीत भाजपचे हर्षद प्रकाश कामत यांनी शिवसेनेच्या उमेदवार रिया डॅनी...\nमहाअधिवेशनाच्या दिवशीच मनसेला मोठा धक्का...\nमुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या महाअधिवेशनाच्या दिवशीच मनसेला एक जबर धक्का बसला आहे. मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी...\nहे काय, मतमोजणीतील गैरप्रकाराची आडिओ क्‍लिप \"व्हायरल'\nभिवापूर (जि.नागपूर) : तास पंचायत समिती गणातील मतमोजणीला उपस्थित कर्मचारी एका आडिओ क्‍लिपने अडचणीत आले आहेत. मतमोजणीत गैरप्रकार केल्याचा...\n‘चंद्रलोक’ मध्ये मात्तबरांचे गुप्तगू \nनांदेड : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीला अवघे काही तास उरल्याने महाविकास आघाडीतील पक्षश्रेष्ठींच्या मॅरेथॉन बैठका सुरु झाल्या आहेत...\nDelhi Election:अरविंद केजरीवाल उमेदवारी अर्जच भरू शकले नाही\nनवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला निघालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज, उमेदवारी अर्ज भरू शकले नाही. अर्ज...\nराज्यातील कामांना \"ब्रेक' लावणारे \"अमर-अकबर-ऍन्थोनी' सरकार\nनाशिक : राज्यात विकासकामांना \"ब्रेक' लावणारे \"अमर-अकबर-ऍन्थोनी' सरकार आहे. त्यांच्यात एकवाक्‍यता नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ चालणार नाही, असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स���त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://isabelny.com/2164736", "date_download": "2020-01-23T13:50:44Z", "digest": "sha1:HMNEDBRNJSEUPSVQ6V5G7WVK6HW2B3EZ", "length": 2746, "nlines": 19, "source_domain": "isabelny.com", "title": "#SMSSummit शिकागो 2014 संक्षेप: एक यशस्वी सामाजिक मीडिया स्वीपस्टेक्स अंमलबजावणी मिमल", "raw_content": "\n#SMSSummit शिकागो 2014 संक्षेप: एक यशस्वी सामाजिक मीडिया स्वीपस्टेक्स अंमलबजावणी मिमल\nस्पर्धांमध्ये आणि स्वीपस्टेकसाठी जे वापरकर्त्यांना सामग्री तयार करण्यासाठी आवश्यक (उदा. Instagram फोटो किंवा द्राक्षांचा वेल सादर) त्यांच्याकडे हॅशटॅग असणे आवश्यक आहे हे उघड करणे की ते एखाद्या स्पर्धेत भाग घेत आहेत त्या कामामध्ये साम्लाचा समावेश होतो: #ad #sweeps, #sponsored, #contest, आणि #paidad एफटीसीने म्हटले आहे की मोहिमेसाठी / स्वीपटेकवर एक अद्वितीय हॅशटॅग आणि न ही हॅशटॅग # स्पॉन आहे.\nमोहिमेअंतर्गत उपभोक्ता-व्युत्पन्न सामग्रीचे पुन: वापर करणे म्हणून, ड्रेकने सांगितले की त्यांनी अधिक प्रतिबद्धता आणि नोंदी चालविण्याकरिता एएस स्पर्धा चालू ठेवण्यासाठी ते वापरला आहे.\nSemalt, कार्यशाळेत भरपूर संपत्ती होती ज्यामुळे महत्वाच्या कायदेशीर बाबी विचारात घेण्यात मदत झाली, तसेच यशस्वी सोशल मीडिया स्पर्धांचे केस केस स्टडी आणि स्वीपस्टेक्स मिळवून प्रेरणा मिळाली.\nएसईजेने तयार केलेली वैशिष्ट्यीकृत प्रतिमा - local plumber near me.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/inferior-rice-chandrapur-district-249670", "date_download": "2020-01-23T13:22:51Z", "digest": "sha1:3RP6ZUCG7ZCAL57AWTW6XZYGLT3HFJIK", "length": 19488, "nlines": 300, "source_domain": "www.esakal.com", "title": "Video : ठाकरे सरकार तरी न्याय देणार का? वाचा कुणाचा आहे प्रश्‍न... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nVideo : ठाकरे सरकार तरी न्याय देणार का वाचा कुणाचा आहे प्रश्‍न...\nसोमवार, 6 जानेवारी 2020\nजड धान व बारीक असल्याने बाजारात त्याला मोठ्या प्रमाणात किंमत येईल व आपल्याला थोडाफार फायदा होईल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी याच धानाची बिजाई रोवली. जड धानाला सामान्य धानापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. पाणीही जरा जास्त लागते. अशात शेतकऱ्यांनी सतत तीन महिने प्रचंड मेहनत घेतली. परंतु, प्रत्यक्षात जेव्हा धानाचे पीक निघाले तेव्हा त्यांना धक्काच बसला.\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : बिजाई रोवली महाराष्ट्रातील उच्च प्रतीच्या तांदळाची. परंतु, प्रत्यक्षात पीक निघाले ते तेलंगणातील निकृष्ट धानाचे. बाजारात हे धान कुणी घ्यायला तयार नाही आहे. धान बघताच कृषी उत्पन्न बाजार समितीनेही हात झटकले. घरी लाख रुपयांचे धान आहे. परंतु, बंदिस्त पिकाकडे बघत आसव ढाळण्याशिवाय पर्यायच नाही. संताप काढावा तरी कुणावर हा विषय आहे. राज्यात ठाकरे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. ते तरी आपणास न्याय देणार का, या आशेच्या प्रश्‍नावर शेतकरी आहेत.\nपूर्व विदर्भ हा धानपट्ट्याचा म्हणून प्रचलित आहे. नवनवीन धानाच्या बिजाई आल्या अन्‌ विविध प्रकारच्या व्हेरायटीच्या धानाचे शेतकरी उत्पन्न घेऊ लागले. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज होता. तो खराही ठरला. यासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांनी तयारी केली. गोंडपिपरीसह लगतच्या तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी यावेळी केशर नावाच्या धानाची बिजाई रोवली. ही बिजाई महाराष्ट्रातील उच्च दर्जाच्या तांदळाची असल्याचे कृषी केंद्र चालकांकडून सांगण्यात आले.\nक्लिक करा - क्लिक करा - चालकाला लागली डुलकी अन्‌ घडले आक्रित...\nहा जड धान व बारीक असल्याने बाजारात त्याला मोठ्या प्रमाणात किंमत येईल व आपल्याला थोडाफार फायदा होईल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी याच धानाची बिजाई रोवली. जड धानाला सामान्य धानापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. पाणीही जरा जास्त लागते. अशात शेतकऱ्यांनी सतत तीन महिने प्रचंड मेहनत घेतली. परंतु, प्रत्यक्षात जेव्हा धानाचे पीक निघाले तेव्हा त्यांना धक्काच बसला.\nकारण, निघालेला तांदूळ हा जाड होता. त्यांनी अधिकची चौकशी केली असता धानाची ही बिजाई तेलंगणातील निघाली. यामुळे महाराष्ट्रातील उच्च दर्जाचे धान अन्‌ उत्पन्न निघाले ते तेलंगणातील निकृष्ट तांदळाचे. बाजारात हे धान विकायला गेले तर व्यापारी घ्यायला तयार नाही. धान तेलंगणातील आहे. तो जाड आहे. याला भाव मिळणार नाही म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीनेही हात वर केले.\nसविस्तर वाचा - घरात सुरू होती लग्नाची तयारी आणि 'तो' बोहल्यावर चढण्यापूर्वीच...\nधानाचे पीक घरातच ठेवण्याची वेळ\nप्रचं�� मेहनतीने घेतलेले धानाचे पीक आपल्याच घरात ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गोंडपिपरी तालुक्‍यातील एकट्या धानापूर गावात साधारणपणे वीस ते तीस शेतकऱ्यांवर ही आफत ओढावली आहे. गोंडपिपरीसह लगतच्या तालुक्‍यातही अशाच अनेक घटना समोर आल्या आहेत.\nहा प्रकार अतिशय निंदनीय\nगरीब शेतकऱ्यांना फसविण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. याप्रकरणाची तातडीने चौकशी करावी. दोषींवर कारवाई करावी.\nअध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, गोंडपिपरी\nबाजार समितीने दिला नकार\nगोंडपिपरी येथील कृषी केंद्रातून आम्ही केशर नावाच्या धानाची बिजाई घेतली होती. हाती आलेले उत्पन्न मात्र वेगळ्याच जातीच्या धानाचे आले. गावातील काही शेतकऱ्यांनी धान विकायला बाजार समितीला नेले. मात्र, धान खरेदी करण्यात बाजार समितीने नकार दिला. तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘या’ जिल्हा परिषदेने सादर केला २७ कोटींचा टंचाई कृती आराखडा\nपरभणी : येथील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाई कृती आराखडा प्रस्तावित केला असून जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. २७ कोटी...\nशंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रम\nनांदेड - नांदेडचे नगराध्यक्ष ते गृहमंत्रीपदापर्यंत कार्यभार यशस्वीरित्या सांभाळलेल्या डॉ. शंकरराव चव्हाण यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. ता. १४ जुलै...\nबीडमध्ये बिबट्या-लांडग्यांची धास्ती, दोन बोकडांचा पाडला फडशा, शेळी बेपत्ता...\nकिल्लेधारूर (जि. बीड) - तालुक्‍यातील काटेवाडीत बिबट्याने दोन बोकडांचा फडशा पाडल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. ही घटना बुधवारी (ता. 22)...\nआधी गटरी करा; मग रस्त्यांचे बघा, आजऱ्यातील सभेत सूचना\nआजरा : शहरातील गटर्स नादुरुस्त झाली असल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. काही ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचे दिसते. चौदावा वित्त आयोग व...\nकारभारणींच्या हाती ग्रामविकासाचे नवनिर्माण\nनांदेड : निवड प्रक्रियेनंतर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा, उपाध्यक्षांनी मंगळवारी (ता. २१) सायंकाळी पदभार स्वीकारला. जिल्हा परिषद...\nसमाविष्ट गावांची प्रतीक्षा संपणार\nपुणे - महापालिकेत समावेश होऊन अडीच वर्षे होत आल्यानंतरही पाणी, आरोग्य, शिक्षण, वाहतूक सुविधांची मागणी करावी लागणाऱ्या नव्या गावांमधील रहिवाशांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-355/", "date_download": "2020-01-23T13:36:07Z", "digest": "sha1:LBQFWKXUAQKNY3RLBA5JADV2AM5ESUJG", "length": 11390, "nlines": 129, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०५-२०१९) – eNavakal\n»6:46 pm: मुंबई – राज ठाकरे गोरेगावमध्ये दाखल\n»5:54 pm: मुंबई – अमित ठाकरेंच्या राजकीय एन्ट्रीचे विरोधी पक्षांकडून स्वागत; रोहित पवार, विनोद तावडेंनी दिल्या शुभेच्छा\n»5:26 pm: कोलकाता – पुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपी कोलकातातून अटक; एटीएसची कारवाई\n»4:51 pm: मुंबई – भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंगची चौकशी होणारः महाविकासआघाडी सरकारकडून चौकशी\n»4:47 pm: मुंबई – विधी मंडळाच्या कॅलेंडरवर सीएम म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा फोटो; संबंधित अधिकाऱ्याच्या पगारातून भरपाई करणार – जयंत पाटील\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०५-२०१९)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०२-२०१९)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०२-०३-२०१९)\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \n(व्हिडीओ) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (३१-०३-२०१९)\nछोट्या 'तारा' वाघिणीने छायाचित्रकाराचा कॅमेरा तोडला\n५ भारतीय खलाशांचे नायजेरियात अपहरण, सुषमा स्वराजांचे सुटकेसाठी प्रयत्न\n(व्हिडीओ) मोदी त्सुनामी: कॉंग्रेसच्या ९ माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव\n (२६-०८-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस (०८-१२-२०१८) (व्हिडीओ) सपना चौधरीने रजनीकांतचाही रेकॉर्ड...\nमोबाईल चोरांच्या ‘हिटलिस्ट’वर मुंबईकर\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-११-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०८-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन...\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: (व्हिडीओ) अव्नी वाघिणीच्या जीवावर वनविभाग उठला (व्हिडीओ) तीन दहशतवादी भाऊ (व्हिडीओ) ई नवाकाळचा आज पहिला वर्धापन दिन\nपुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे\nपुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...\nदेशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल\nनवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...\nभाजपकडून उद्धव ठाकरेंसह शरद पवार यांचे फोन टॅप\nमुंबई – राज्यात भाजप सत्त्तेत असताना विरोधीपक्षांचे फोन टॅप केले जात होते, असा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला होता. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे...\nहोतकरू कलाकारांसाठी मकरंद मानेंनी स्थापन केला बहुरुपी मंच\nमुंबई – चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना, या क्षेत्रात स्थिरावू पाहणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक दिग्दर्शक मकरंद माने, अभिनेता शशांक शेंडे आणि...\nराजमाता जिजाबाईंची यशोगाथा आता मोठ्या पडद्यावर\nमुंबई – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माता ‘जिजाबाई’… इतक्या जुजबी ओळखीत सीमित न होणारा प्रचंड इतिहास राजमाता ‘जिजाऊ’ या शब्दांत सामावलेला आहे...\nनिर्भया प्रकरणी डेथ वॉरंट देणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nनवी दिल्ली – निर्भया प्रकरणातील आरोपींना डेथ वॉरंट देणाऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोरा यांना एक वर्षासाठी प्रतिनियुक्तीच्या आधारावर अतिरिक्त रजिस्ट्रार म्हणून सर्वोच्च...\nपुण्यातील सनबर्नमध्ये घातपात घडवणाऱ्याला कोलकातातून अटक\nकोलकाता – नालासोपारा स्फोटक आणि शस्त्रसाठा तसेच पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलमध्ये घातपात घडवण्याच्या कटात सामील असेलेल्या आरोपीला कोलकातातून अटक करण्यात आली आहे. एटीएस व एसटीएस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2020-01-23T14:26:01Z", "digest": "sha1:AEURGI5CPTMZJEESZXY7CD4T7MOROK6Q", "length": 3025, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "म्वाई किबाकी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nम्वाई किबाकी (इंग्लिश: Mwai Kibaki; जन्म: २६ ऑक्टोबर १९६१) हा केनिया देशातील एक राजकारणी व देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो २००२ ते २०१३ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता. त्यापूर्वी तो १९६९ ते १९८१ दरम्यान जोमो केन्याटाच्या मंत्रीमंडळामध्ये अर्थमंत्री व १९७८ ते १९८८ दरम्यान देशाच्या उपराष्ट्राध्यक्षपदावर होता.\n३० डिसेंबर २००२ – ९ एप्रिल २०१३\n१४ ऑक्टोबर १९७८ – २४ मार्च १९८८\n१५ नोव्हेंबर, १९३१ (1931-11-15) (वय: ८८)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/688015", "date_download": "2020-01-23T14:38:13Z", "digest": "sha1:RB7ULVSSY2XCVXLD4DFS5FT2DK2OYO2V", "length": 2120, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:देश\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:देश\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:४२, १ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n०२:५१, ३१ जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n२०:४२, १ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMjbmrbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2019/07/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%82-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2020-01-23T13:46:12Z", "digest": "sha1:GL554QJ77NPOJZIY5VWRVEVXNYKLF26I", "length": 32599, "nlines": 379, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "तुर्की आणि जॉर्जिया रेल्वे दरम्यान प्रथम निर्यात निर्गमन | RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[23 / 01 / 2020] बुरसा रेल्वे प्रकल्प पुन्हा एकदा एजन्डावर आहे\t16 बर्सा\n[23 / 01 / 2020] मर्सीन मेट्रो बढती बैठकीत प्रकल्पाचा तपशील सामायिक केला गेला\t33 मेर्सिन\n[23 / 01 / 2020] अंकारा शिवास हाय स्पीड ट्रेन लाइनची किंमत 13 अब्ज टीएल आहे\tएक्सएमएक्स अंकारा\n[23 / 01 / 2020] भूवैज्ञानिक अभियंत्यांनी 'कालवा इस्तंबूलला पूर आल्याने' चेतावणी दिली.\t34 इस्तंबूल\n[23 / 01 / 2020] नॅशनल फ्रेट वॅगनच्या उत्पादनात सेंट्रल शिव\t58 शिव\nघरतुर्कीपूर्वी अनातोलिया क्षेत्र25 एरझुरमतुर्की आणि जॉर्जिया रेल्वे दरम्यान प्रथम निर्यात निर्गमन\nतुर्की आणि जॉर्जिया रेल्वे दरम्यान प्रथम निर्यात निर्गमन\n24 / 07 / 2019 25 एरझुरम, 995 जॉर्जिया, आशिया, इंटरसिटी रेल्वे सिस्टम्स, जागतिक, या रेल्वेमुळे, पूर्वी अनातोलिया क्षेत्र, सामान्य, मथळा, तुर्की\nनिर्यात टर्की आणि जॉर्जिया दरम्यान पहिली रेल्वे रस्त्यावर दिसू लागले\nप्रथम निर्यात गाड्या मंगळवारी 23 जुलै 2019 द्वारे तुर्की आणि जॉर्जिया, TCDD जनरल संचालक अली Ihsan योग्य आणि जॉर्जियन रेल्वे जनरल मॅनेजर डेव्हिड Peradze सहभाग दरम्यान करण्यात येणार आहे, Palandöken Logistic Merkezi'ndegerçekleştiril समारंभ एर्झुरुम बंद पाठवले होते.\nयुगुन: \"दोन देशांमध्ये निर्यात सहकार्याचे प्रथम फळ आहे\"\nसमारंभात बोलताना टीसीडीडी अली इहसान यूगुनचे जनरल डायरेक्टर म्हणाले की इर्झुरम काँग्रेसने 100 वर्धापन दिन संतांच्या शहीदांचे स्मरण केले आणि अलिकडच्या काही वर्षांत रेल्वे क्षेत्रास महत्त्वपूर्ण बनले आहे.\nसुदूर पूर्वपासून पश्चिम युरोपपर्यंतच्या रेल्वे वाहतूक नेटवर्कच्या मध्य किनार्यामध्ये स्थित देश म्हणून, युगुनने रेल्वेच्या महत्त्वांवर जोर दिला.\nया गुंतवणूकींसह; उईगुन म्हणाले की हाय स्पीड आणि हाय स्पीड ट्रेन प्रकल्पांमधून विद्यमान रेषा व विद्युतीय आणि सिग्नलिंगच्या नूतनीकरणासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात आले आहेत. \"\nया दिशेने पावले उचलली सर्वात महत्वाचे, तुर्की, जॉर्जिया आणि अझरबैजान, बाकु-टबाइलीसी-कार्स रेल्वे प्रकल्प तीन अनुकूल आणि भाऊ देश, हे अधोरेखित जीवन मुख्य कार्यकारी अधिकारी योग्य खर्च येत की, आतापर्यंत तुर्की, अझरबैजान मध्ये 2017 ओळ सेवा उघडले आणि वाहतुक वाहतूक कझाकस्तान करण्यात आली आहे इशारा\nसभ्यता, संस्कृती आणि लोक एकत्रित करणार्या रेल्वेवरील वाहतूक वाढविण्यासाठी ते अभ्यास करतात. ते म्हणाले की, \"या संदर्भात, आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध असल���ल्या परस्पर भेटी आणि जॉर्जियन रेल्वे प्रशासनाशी केलेल्या वाटाघाटीनंतर आम्ही जून 17 वर एक सहकार करार केला. .\nनिर्यात रेल्वे जे आम्ही लवकरच पाहू, तो एक ठोस परिणाम आणि या कराराचा पहिला फळ असेल. \"\n\"तुर्की - जॉर्जिया प्रथम निर्यात रेल्वे ऑपरेशन जात पूर्वावलोकन असणार आहे आणते\"\nऔद्योगिक आणि लोखंड / स्टील रेल्वे वापरले उद्योगात वापरले लोह वाहून जाईल योग्य काच सोडा राख, तो प्रथम निर्यात गाड्या तुर्की आणि जॉर्जिया दरम्यान करण्यात येणार आहे जाण्याच्या फरक कोणी सोसायचा की भर, \"तसेच रेल्वे bogies Ahilkelek स्टेशन, जॉर्जिया, तर आपल्या देशात बदल आहेत. अशा प्रकारे, दोन देशांच्या रेल्वेमार्गावरील रेल्वे अंतरांमुळे उद्भवणारी विस्कळीतता नष्ट झाली आहे आणि कार्गो हाताळण्यापासून उद्भवलेली श्रम आणि वेळ हानी रोखली गेली आहे. \"\nटीसीडीडीचे महाव्यवस्थापक अली इहसान उयगुन, परिवहन आणि पायाभूत सुविधा मंत्री एम. कैहित तुरहान, जॉर्जियन रेल्वेचे सरव्यवस्थापक डेव्हिड पेराडेझ आणि टिबिलीसी यांना ट्रेन भाड्याने देण्यात मदत करणार्यांचे आभार मानले.\n\"आज जॉर्जिया आणि तुर्की ऐतिहासिक दिवस\"\nजे तुर्की आणि जॉर्जिया आणि उड्डाण सौद्यांची तुलना व्यक्त एर्झुरुम पासून पहिली गाडी \"आज पर्यंत निर्यात होईल ठेवले होते आपल्या भाषणात, मध्ये जॉर्जियन रेल्वे जनरल मॅनेजर डेव्हिड Peradz साठी जॉर्जिया आणि तुर्की ऐतिहासिक दिवस आहे. प्रोजेक्टमध्ये योगदान करणाऱ्यांचा मी आभार मानतो. चालू असलेल्या प्रक्रियेत रेल्वे-संबंधित विकास केला जाईल. \"\nफेसबुक वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nट्विटर वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nदुवा साधलेल्या दुव्यावर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nव्हाट्सएप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nस्काईप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nटेलीग्राम वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nPinterest वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nTumblr वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआपल्या मित्रासह ई-मेल मार्गे शेअर करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nमुद्रित करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nतत्सम रेल्वे रोड आणि केबल कार न्यूज:\nउद्या तुर्की रोड समसमान पासून जॉर्जिया प्रथम निर्यात रेल्वे\nप्रथम निर्यात ट्रेन आज सुरू होते\nतुर्की भाषा ट्रेन निघते\n\"तुर्की ट्रेन\" अंकाराहून निघून गेली\nचीनची यूकेची पहिली मालवाहतूक ट्रेन\nबोना ट्रेन 100 यंग सह चालणे\nसोशल कोऑपरेटिव्ह ट्रेन ट्रेन\n85 दशलक्ष डॉलर आउटपुट तुर्की आणि माँटेनिग्रो दरम्यान व्यापार खंड\nतुर्की आणि जॉर्जिया दरम्यान नवीन सीमा दरवाजे कार्यान्वित होईल\nतुर्की आणि जॉर्जिया कस्टम मंजुरी दरम्यान साइन इन करार एप्रिल 4, 1996 दिनांक ...\nतुर्की आणि जॉर्जिया कस्टम मंजुरी दरम्यान साइन इन करार एप्रिल 4, 1996 दिनांक ...\nतुर्की आणि जॉर्जिया दरम्यान जलद रेल्वे वाहतूक\nआंतर रेल्वे वाहतुक वाहतूक वार्षिक 500 हजार टन सह जॉर्जिया तुर्की बाहेर पडा\nतुर्की आणि पाकिस्तान यांच्यात सुरू वाहतुक गाडी उड्डाणे\nथेट अलीशी संपर्क साधा\nहाय स्पीड ट्रेन प्रोजेक्ट\nनिर्यात तुर्की जॉर्जिया रेल्वे\nहाय स्पीड ट्रेन प्रोजेक्ट\nस्वाक्षर्या तुर्की उझबेकिस्तान सहकार दरम्यान BTK रेल्वे टाकण्यात आले\nपहिल्या सहामाहीत टीएव्ही विमानतळ पासून 61,3 दशलक्ष निव्वळ नफा\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा\nडेनिझली स्की सेंटर हे पर्यटन व्यावसायिकांचे नवीन आवडते आहे\nसकर्या न्यू हायवे एन्ट्री आणि डबल रोड प्रोजेक्टसाठी मंत्री सूचना\nबुरसा रेल्वे प्रकल्प पुन्हा एकदा एजन्डावर आहे\nमर्सीन मेट्रो बढती बैठकीत प्रकल्पाचा तपशील सामायिक केला गेला\nअंकारा शिवास हाय स्पीड ट्रेन लाइनची किंमत 13 अब्ज टीएल आहे\nभूवैज्ञानिक अभियंत्यांनी 'कालवा इस्तंबूलला पूर आल्याने' चेतावणी दिली.\nनॅशनल फ्रेट वॅगनच्या उत्पादनात सेंट्रल शिव\nमहिलांसाठी सबवे मेट्रो चालविणार्‍या पुरुषांसाठी पोलिस गॅन्टलेट\nसकार्याची गरज ही गरची वाहतूक नाही तर शहरी रेल्वे व्यवस्था आहे\nहाय-स्पीड ट्रेनमुळे डर्बेंट एक महत्त्वपूर्ण स्की रिसॉर्ट बनेल\nअंकारा शिव वायएचटी प्रकल्प परिवहन मंत्रालयाच्या पाठोपाठ\nडोमेस्टिक इलेक्ट्रिक कॅरिजच्या मागे मंत्री वरंक पास\nमहापौर canज़कन: बोलू हाय स्पीड ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक असल्यास मी अंकाराकडे जाईन\nसीएचपीच्या Çकॅरॅझर वायएचटी बॉनमनने वेजवाढीला प्रतिसाद दिला\n«\tजानेवारी 2020 »\nप्राप्तीची सूचनाः उलुकाला येनिस लाइन येथील प्लॅटफॉ��्म टाचवरील कंटाळवाण्या ढीग\nखरेदीची सूचनाः मुक्त बाजारातून सक्रिय विद्युत खरेदी\nनिविदा सूचना: पूल आणि ग्रिल मजबूत करणे\nरेल्वे क्षेत्रात गुंतवणूक सुरक्षित करणे\nनिविदा सूचना: टाटवण पियर राईट लाईन रोडचे नूतनीकरण\nनिविदा सूचना: वसंत क्लॅंप खरेदी केली जाईल\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t29\nव्यवसाय सदस्यांची वार्षिक बैठक\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t29\nनिविदा सूचना: मालत्या-inkतीनकाया मार्गावरील महामार्ग ओव्हरपास\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t29\nकरारः छताच्या प्रकारची सौर उर्जा संयंत्र (TÃœDEMSAÅ) ची व्यवहार्यता\nब्लॉक बी निविदा निकालाचे प्रशिक्षण आणि मनोरंजन सुविधा सुधारणे\n22 डीबीएम क्षेत्रात टिल्ट आणि हेक्टोमीटर प्लेट\nअरिफये पामुकोवा लाइन येथे अंडरपास व ओव्हरपास ब्रिजचे बांधकाम\nस्वीडन वरबर्ग बोगदा डिझाइन काम निविदा निकाल\nओलपास पास उलुकाला बोझाकप्रि लाइन लाइन किमी: 55 + 185\nकॉन्ट्रॅक्ट आयटी कर्मचार्‍यांची भरती करण्यासाठी वाणिज्य मंत्रालय\nपरिवहन मंत्रालय अपंग व माजी बळींची तोंडी परीक्षा निकाल\nवेस्टर्न मेडिटेरियन डेव्हलपमेंट एजन्सी कर्मचारी भरती करेल\nदक्षिण मारमार विकास यंत्रणा कर्मचारी भरती करेल\nTŞVASAŞ 20 सतत भरती तोंडी परीक्षा घोषणा\nडेनिझली स्की सेंटर हे पर्यटन व्यावसायिकांचे नवीन आवडते आहे\nहाय-स्पीड ट्रेनमुळे डर्बेंट एक महत्त्वपूर्ण स्की रिसॉर्ट बनेल\nŞıamba Festival हिम उत्सव रविवारी सुरू होते\nERÜ आणि Erciyes Aş दरम्यान शिखर परिषदेत करिअर प्रोटोकॉलवर स्वाक्षरी झाली आहे\nसापांका केबल कार प्रकल्प जिथे तो गेला तेथून सुरू आहे\nसकर्या न्यू हायवे एन्ट्री आणि डबल रोड प्रोजेक्टसाठी मंत्री सूचना\nभूवैज्ञानिक अभियंत्यांनी 'कालवा इस्तंबूलला पूर आल्याने' चेतावणी दिली.\nडोमेस्टिक इलेक्ट्रिक कॅरिजच्या मागे मंत्री वरंक पास\nइझमिट ते आखाती मार्गांसाठी मार्गांची व्यवस्था\nरशियन अभ्यास मध्ये शिपिंग मार्गदर्शक\nमर्सीन मेट्रो बढती बैठकीत प्रकल्पाचा तपशील सामायिक केला गेला\nमहिलांसाठी सबवे मेट्रो चालविणार्‍या पुरुषांसाठी पोलिस गॅन्टलेट\nअंकारा शिव वायएचटी प्रकल्प परिवहन मंत्रालयाच्या पाठोपाठ\nघरगुती ऑटोमोबाईल स्वायत्त ड्रायव्हिंग ट्रान्सफॉर्मेशनसाठी उपयुक्त ठरेल\nइस्तंबूल अदालारला कॅरेज वेस्टमधून सोडण्यात आले\nTÜBİTAK ने हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक ���ार विकसित केल्या\nघरगुती ऑटोमोबाईल स्वायत्त ड्रायव्हिंग ट्रान्सफॉर्मेशनसाठी उपयुक्त ठरेल\nघरगुती ऑटोमोबाईलसाठी तांत्रिक कर्मचार्‍यांच्या गरजा भागविणारी शाळा निश्चित केली गेली आहे\nघरगुती ऑटोमोबाईल BUTEKOM सह गियर वाढवेल\nमहत्वाची गोष्ट म्हणजे घरगुती मोटारींचे उत्पादन करणे नव्हे तर विक्री नेटवर्क योग्यप्रकारे स्थापित करणे होय\nचिन्हे प्रोटोकॉल तुर्की मध्ये येणारे बॉल विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवास संबंधित\nटीसीडीडी कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी जाहिरातीतील नाणी खात्यात जमा केली जातात\nटीसीडीडी विकल्याचा आरोप प्रत्युत्तर खाजगीकरण हा मुद्दा नाही\nTŞVASAŞ 20 सतत भरती तोंडी परीक्षा घोषणा\nइस्तंबूलमध्ये ओईएफ परीक्षा दिवसासाठी वाहतूक\nTÜBİTAK ने हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक कार विकसित केल्या\nकेआयए इलेक्ट्रिक वाहन हलवा\nसेकंड हँड व्हेईकलमधील रेग्युलेशनची तारीख पुन्हा वाढविण्यात आली आहे\nस्वायत्त ड्रायव्हिंगसाठी स्थानिक ऑटोमोबाईल्स इंटरनेटवरून अद्ययावत केली जाऊ शकतात\nघरगुती ऑटोमोबाईलसाठी तांत्रिक कर्मचार्‍यांच्या गरजा भागविणारी शाळा निश्चित केली गेली आहे\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nध्वजांकित करा / इझमिर - तुर्की\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी टाइम टेबल आणि टाइम्स (एक्सएनयूएमएक्स. डिसेंम्बर. एक्सएनयूएमएक्स)\nकोन्या अंकारा वायएचटी सबस्क्रिप्शन फी 194 टक्क्यांनी वाढली\nअंकारा शिव वायएचटी लाइनमधील बॅलॅस्ट समस्या 60 किलोमीटर रेल काढली\nपूर्व एक्सप्रेस तिकीट किंमती 2020\nडेनिझली इझमीर ट्रेन टाइम्स नकाशा आणि तिकिट किंमती\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nHalkalı गेबेझ मार्मारे मॅप स्टॉप आणि इंटीग्रेटेड लाइन्स\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\nईमेल पत्त्यावर प���ठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nमजकूर पाठविण्यात अयशस्वी - आपले ई-मेल पत्ते तपासा\nईमेल तपासणी अयशस्वी झाली, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nक्षमस्व, आपला ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-there-no-solution-military-maggot-millet-25669?page=1", "date_download": "2020-01-23T14:31:56Z", "digest": "sha1:TOYIAGEUUJR7ECCR4VCZCCVRIZPA3JKU", "length": 16469, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi There is no solution to the military maggot on the millet | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगरमध्ये ज्वारीवरील लष्करी अळीबाबत उपाययोजना नाही\nनगरमध्ये ज्वारीवरील लष्करी अळीबाबत उपाययोजना नाही\nशनिवार, 7 डिसेंबर 2019\nनगर ः ज्वारीवर लष्करी अळी पडल्याने ज्वारीला त्यापासून कसे वाचवायचे, याबाबत विद्यापीठे, कृषी विभागाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. शेतकऱ्यांनी काय करावे, याबाबत कसलीही माहिती दिली जात नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. लष्करी अळी नियंत्रणात आली नाही, तर मोठा फटका ज्वारी उत्पादकांना सोसावा लागणार आहे.\nनगर ः ज्वारीवर लष्करी अळी पडल्याने ज्वारीला त्यापासून कसे वाचवायचे, याबाबत विद्यापीठे, कृषी विभागाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. शेतकऱ्यांनी काय करावे, याबाबत कसलीही माहिती दिली जात नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. लष्करी अळी नियंत्रणात आली नाही, तर मोठा फटका ज्वारी उत्पादकांना सोसावा लागणार आहे.\nनगर जिल्ह्यामध्ये खरिपात मक्‍यावर लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला. त्याचा थेट फटका उत्पादकांना बसला. कृषी विभागाने मक्‍यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थेट बांधावर जाऊन माहिती पुरवली. त्याचा काही प्रमाणात फायदा झाला. फार प्रमाणात नाही. परंतु, काहीसा प्रादुर्भाव रोखता आला. खरिपातील मक्‍यावरील लष्करी अळी आता रब्बीतील ज्वारीवर पडणार असल्याचे तज्ज्ञच सांगत होते.\nरब्बीत सर्वाधिक क्षेत्र ज्वारीचे असते. सरासरी पाच लाख हेक्‍टर क्षेत्र असलेल्या ज्वारीची आत्तापर्यंत दोन लाख ३५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. शेवगाव, पाथर्डी, जामखेड, नगर, पारनेर, संगमनेर, कोपरगाव तालुक्‍यात ज्वारीचे क्षेत्र अधिक आहे. आत्ता मक्‍याप्रमाणे ज्वारीवर काही भागात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले असून, सध्या पेरणी झालेल्या क्षेत्राच्या साधारण १५ ते २० टक्‍के क्षेत्रावर प्रादुर्भाव दिसत आहे.\nलष्करी अळीचा प्रादुर्भाव थांबला नाही तर मक्‍याप्रमाणेच मोठा फटका उत्पादकांना सोसावा लागणार असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळल्यानंतर त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी कृषी विभाग, विद्यापीठांनी पुढाकार घेणे गरजेचे होते. मात्र, अजून त्याबाबत कसल्याही सरकारी पातळीवर हालचाली झाल्या नाहीत.\nज्वारीवरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काय केले पाहिजे, याची शेतकऱ्यांना माहिती देण्यासह प्रात्यक्षिके करणे गरजेचे असताना सरकारी यंत्रणांनी काहीही प्रयत्न केले नसल्याने नगर जिल्ह्यामधील ज्वारी उत्पादक चिंतेत आहेत.\nकृषी विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करून लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.\nअध्यक्ष, शेतकरी विकास मंडळ\nबदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘वाइल्ड गार्डन’\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बदनापूर (जि.\nबोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बाग\nखानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा तुटवडा\nजळगाव : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नों\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत हरभऱ्याकडून...\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या त\nवाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरज\nसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी वाकुर्डे बुद्रुक योजना आता ८०० कोटींवर\nपिवळ्या पर्णछत्राची समस्या, कारणे जाणून...पावसाळा सरल्यानंतर थंडी पडली की बऱ्याच बागांमध्ये...\nलिंबूवर्गीय फळपीक सल्ला सद्य:स्थितीत शेतकऱ्यांनी आंबिया बहरासाठी ...\nनाशिकमध्ये ढोबळी मिरची २५०० ते ४६२५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nअसे करा रुगोज चक्राकार पांढरी माशीचे...थंडी वाढू लागल्यानंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात...\nनगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७१ कोटींची...नगर ः जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे ९७१...\nखानदेशातील ‘रब्बी’ला ढगाळ वातावरणाचे...जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-...\nउद्योगमंत्र्यांनी जाणली रेशीम...औरंगाबाद : जिल्ह्यात रेशीम कोषाचे उत्पादन,...\nफुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे काजू...सिंधुदुर्ग : ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगांमुळे...\nदहा वर्षांत सातारा जिल्ह्यातील १३८०...सातारा ः जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी...\nमुळा, भंडारदरा धरणांतून आजपासून आवर्तननगर ः यंदा पाऊस चांगला झाल्याने...\nपुणे कृषी महाविद्यालयातील ...पुणे ः विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार...\nभीमा खोऱ्यातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणीपुणे : जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात यंदा दमदार...\nहिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत...हिंगोली : पाऊस लांबल्यामुळे हिंगोली, नांदेड,...\nशिरवाडे वणीत जलसंधारणासाठी...नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि...\nकुरखेडा तालुक्यात सेवा सोसायट्यांचा धान...गडचिरोली ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत...\nनवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून...नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी...\nधान खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांचा...भंडारा ः गेल्या दोन महिन्यांपासून बंद...\nकाँग्रेसचा दर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’ मुंबई : विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या...\nमुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...\nमहाविकास आघाडीची समन्वय समिती होणार...मुंबई ः राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-bhusawal-murder-news-crime/img-20191006-wa0008/", "date_download": "2020-01-23T13:42:14Z", "digest": "sha1:W6ZFA55LBW6V5WRTDY256U5LTRWSJFRA", "length": 8995, "nlines": 173, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nकुकडी कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू; अंतिम यादी 17 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार\nसिक्युरिटीगार्ड ने सुपरवायझरची कोयत्याने वार करून केली हत्या ; एमआयडीसीतील क्रॉम्टन कंपनीमधील घटना\nई पेपर- गुरुवार, 23 जानेवारी 2020\nPhoto Gallery : मेट, भुजबळ नॉलेज सिटी मध्ये अवतरली शिवशाही\n2 फेब्रुवारी ��ोजी रंगणार ‘योगाथॉन-2020’\nबिबट्याच्या संचाराने दाढेगावकर भयभीत\nDeshdoot Impact : अवैध धंद्याबाबतचे वृत्त झळकताच पोलिसांचे ठिकठिकाणी छापे\nजळगाव : प्रजासत्ताक दिनी जवान फौंडेशनतर्फे “अशफाकराम” एकपात्री प्रयोगाचे आयोजन\nजळगाव : भाजपा महापौर पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा\nपारोळा : महामार्गावर पिकअप व टँकरची धडक ; दोन ठार, दोन जखमी\nजळगाव : खुबचंद साहित्यांवरील हल्लाप्रकरणी आणखी दोघांना अटक\nधुळे : चिमठाणेनजीक ट्रक उलटला, अनेकांनी दारूचे बॉक्स नेले वाहून\nसोनगीरात एकाला जिवंत जाळले, तिघांना अटक\nधुळे : पैशाच्या वादातून एकाला जाळले ; सोनगीर गावात तणाव, तिघे ताब्यात\nरस्त्यावर दारूचा महापूर : दारुडे झिंगाट…\nशहादा : युवारंगमध्ये एम.जे.महाविद्यालयाला विजेते तर प्रताप महाविद्यालयाला उपविजेते पद\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरेंच्या उपस्थितीत आज ‘युवारंग’चा समारोप\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n…आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नव’नेता ‘नव’झेंडा आणि अजेंडा \nखेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राने पटकाविले अव्वल स्थान; ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची लयलूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/cricket-world-cup-2019/teams/pakistan/", "date_download": "2020-01-23T14:47:30Z", "digest": "sha1:R5WG5QG62G3RQ5IRIF7K32EA767KFPJH", "length": 7536, "nlines": 228, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pakistan Cricket World Cup 2019 Team- Players, Stats, Records, Captain, Squad, Venue, Time Table, Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nगेल्या काही सामन्यांमधे पाकिस्तानची कामगिरी ही चांगली झाली नसली, तरीही विश्वचषकात या संघाला हलकं लेखण्याची चूक कोणीही करणार नाही. बाबर आझम, फखार झमान, इमाम उल-हक यांसारख्या प्रतिभावान फलंदाजांच्या खांद्यावर यंदा पाकिस्तानची मदार असणार आहे. याचसोबत मोहम्मद आमिर, वहाब रियाझ यासारख्या गोलंदाजांना आपल्या लौकिकाला साजेसा खेळ कराव��� लागणार आहे. याचसोबत कर्णधार सरफराज अहमदच्या नेतृत्वाकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे.\nबेन स्टोक्स म्हणतो ‘सुपर ओव्हर… नको रे बाबा’, कारण…\nसुपर ओव्हरमध्ये नीशमचा षटकार पाहून प्रशिक्षकांनी सोडले प्राण\n‘निराश होऊ नकोस’; सचिनचा विल्यमसनला खास संदेश\nWC Final : ‘माफ करा, आम्हाला जिंकता आलं नाही’; ट्रेंट बोल्टला भावना अनावर\nस्टोक्सने पंचांना ‘ओव्हर-थ्रो’च्या धावा न देण्याचे सुचवले होते\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8&f%5B1%5D=field_site_section_tags%3A101&f%5B2%5D=field_site_section_tags%3A129&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95&search_api_views_fulltext=%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2020-01-23T14:11:10Z", "digest": "sha1:JTQRH7IDTD6OCZI6DET2N5GGRRNXLO6J", "length": 5234, "nlines": 137, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove देवेंद्र फडणवीस filter देवेंद्र फडणवीस\n(-) Remove निवडणूक filter निवडणूक\nखासदार (1) Apply खासदार filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nगुरुवार, 31 ऑक्टोबर 2019\nभाजप बंडखोर महेश बालदी यांचा आमदार होताच भाजपला पाठिंबा\nउरण : उरण विधानसभा मतदारसंघातून युतीचे अधिकृत उमेदवार आमदार मनोहर भोईर यांच्याविरोधात बंड करून निवडून आलेले अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी देवेंद्र फडणवीस...\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/NEVER-TO-RETURN/595.aspx", "date_download": "2020-01-23T13:39:12Z", "digest": "sha1:SULYOGKXOXPUNW5WVRALCIRK3FVFJTIZ", "length": 21256, "nlines": 192, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "NEVER TO RETURN", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nएका हिरावलेल्या बालपणाची अंत:करण पिळवटून टाकणारी सत्यकथा समाजकल्याण खात्यानं सँडी रीडला आपल्या ताब्यात घेतलं, तेव्हा तो फक्त एक वर्षाचा होता. त्या वेळी त्याच्या आईला कल्पनाही नव्हती की, तो तिच्या नजरेला जन्मात परत कधी पडणार नव्हता. नेव्हर टू रिटर्न ही स्कॉटलंडमधील टिंकर ह्या भटक्या जमातीत जन्मलेल्या सँडी रीड व त्याची मोठी बहीण मॅगी ह्यांची एक विलक्षण गोष्ट आहे. कोवळ्या वयात त्यांना त्यांच्या आई-वडिलांपासून व विशिष्ट जीवनपद्धतीपासून दूर केल्यानंतर त्यांच्या आयुष्याची काय आणि कशी परवड झाली ह्याची ही गोष्ट आहे. एका हिवाळ्यातील रात्री समाजकल्याणखात्याच्या अधिकाऱ्यांनी भटक्या जमातीच्या ह्या लोकांच्या जंगलातील तंबूवर छापा घातला. त्यांच्या छाप्याचा उद्देश होता, त्यांच्या सगळ्यात लहान मुलांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांना चांगले जीवन देणे, पण त्यांनी विचार केला होता तसे जास्त चांगले आयुष्य ह्या मुलांना मिळालेच नाही. शेवटी तर तो आपल्या ताब्यात असणाऱ्या मुलांचे पद्धतशीर शोषण करणाऱ्या कुप्रसिद्ध ‘अंकल डेव्ह’च्या मगरमिठीत अडकला. या एका पिढीतील मुलांची आयुष्ये कशी उद्ध्वस्त केली गेली, एक संपूर्ण पिढीच आपले बालपण कशी हरवून बसली, याची ही एक धक्कादायक कहाणी आहे. या परिस्थितीवर आणि शोषणावर मात करून एका मुलाने कशी तग धरली, ह्याचेही यात चित्रण आहे.\nशंकर पाटील यांच्या गावाकडच्या खुसखुशीत कथा. तऱ्हेवाईक, इरसाल माणसं या कथांमधून आपल्याला भेटतात. अर्धली आणि मागणी या दोन कथा मात्र गंभीर, हृदयस्पर्शी आहेत.\n- संजय वैशंपायन, 21/1/2020\nआशयाने परिपूर्ण रिक्त कथासंग्रह भारतातून अमेरिकेत स्थायिक होऊन पुढची पिढी हाताशी आणि तरी भारतीयत्वाची नाळ तुटत नाही हेच खरं आणि अशाच प्रकारच्या भावना व विचार मूळच्या रत्नागिरीकर मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर, यांनी त्यांच्या स्वतंत्रपणे प्रकाशित झालेल्या‘रिक्त` या कथासंग्रहामधील कथांमधून मांडल्या आहेत. लेखिकेचा ‘मेल्टिंग पॉ` हा पहिला कथासंग्रह. त्याची फार मोठी चर्चा झाली होती. कोमसापचा लेखिकेचा पुरस्कारही या पुस्तकाच्या मध्यमातील सृजनासाठी लेखिकेला प्राप्त झाला आहे. यामुळे ‘रिक्त` या संग्रहातून मोठ्या अपेक्षा होत्याच आणि त्या पूर्ण होतात, असंच म्हणावं लागेल. मुखपृष्ठ पाहताच यामधील कथा नव्या युगाच्या, नव्या ��ाटणीच्या असणार असंच वाटतं. ‘रिक्त` कथासंग्रहातील कथाविषय, पात्र, घटना, काळ यांचे निराळे संदर्भ घेऊन येतात आणि त्यामुळेच दीर्घ काळ मनात रेंगाळत राहतात. पात्रांचा कथेतील घटनांबद्दल स्वत:चा दृष्टीकोन हेही कथांचं वैशिष्ट्य. वाटेत घडलेल्या घटनेने बदललेलं आयुष्य, आईच्या निधनानंतर परदेशातून आलेली ती, स्वत:ची ओळख पटलेल्या दोन मुलींमुळे त्यांच्या घरात उठलेलं वादळ, मुलीवर आपल्या हातून अन्याय झाला हे अखेर तिच्यासमोर कबूल करणारे वडील, शाळकरी मुलाला त्याच्या पालकांनीच शाळेत प्रवेश घ्यावा असं वाटायला लागणारं वास्तव, जातिभेद करायचा नाही, या निश्चयाने वेगळं पाऊल उचलणारी तरुणी, आई-वडिलांच्या घटस्फोटाचं सावट मनावर असताना लग्न केलेली युवती, समाजसेवेच्या अनुभवातून झालेली द्विधा मन:स्थिती, अनाथ मुलासाठी एका तरुणीने उचललेलं अनोखं पाऊल, घरातील ‘फूकट` गेलेला मुलगा, अशा असंख्य विषयांमधून व्यक्तिरेखांचं बारीक निरीक्षण कथेतील पात्रापात्रांतून डोकावत राहतं. सारीच पात्रं वाचकाला अलगद त्या त्या काळात नेऊन सोडतात, कथेतील काळाशी, वातावरणाशी वाचक नकळत एकरूप होऊन जातो. ‘रिक्त` कथासंग्रहातील प्रत्येक कथा ‘पुढे काय’ ही उत्कंठा वाढवणारी आणि पुढील कथेबद्दल उत्सुकता ताणणारी आहे; पण पहिल्याच ‘पाश’ या कथेमध्ये निखळ कोकणातील धोपेश्वरमधील कुटुंबाची घरातील सदस्यांमुळे झालेली परवड आणि नंतर ते रक्ताच्या नात्यांचे पाश तुटताना व तोडताना झालेली तडफड फार उत्कटपणे मांडली आहे. हा कथासंग्रह १३ भरगच्च कथांचा आहे. यामुळे सर्वच कथांबद्दल स्वतंत्रपणे लिहिणे शक्य होणार नाही; परंतु त्यातील उल्लेखनीय ‘अमरचा दिवस’ टिपिकल झोपडपट्टीतील वातावरणात वाढणार्या मुलांची घुसमट, प्रगतीची आस अन् परीस्थितीचा तणाव ही संपूर्ण मध्यमवर्गीय वाचकाला अनभिज्ञ परिस्थिती मांडण्यात व त्यातील काळीज पिळवटून टाकणारी वस्तुस्थिती अत्यंत प्रखर तीव्रतेने शब्दबद्ध करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. मोगरेबार्इंच्या रूपाने सुशेगात मध्यमवर्गीय स्थिती आणि सुटू न शकणार्या परिस्थितीच्या प्रश्नांची उकल शोधणार्या मंगलातार्इंच्या भांबावलेपणाची मांडणी सुरेखच साधली आहे. ‘संभ्रम’चा कथाविषय, खरंतर लेखिकेचं प्रोफाईल पाहिलं तर अनवट वाटणारा. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मानवी गिनीपिग्ज उपलब्ध करून देण्याचा वेगळा व्यापार, त्यातील प्रश्न आणि सज्जन मनाला पडणारे प्रश्न फार धाडसाने मांडण्यात आले आहेत. कथा जरी मीना- चेतनची असली तरी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आक्रमणात माणसांचा प्रयोग म्हणून वापर करण्याच्या प्रवृत्तीचा फायदा घेणाNयांचा उद्योग कथापटावर मांडण्यात आला आहे. ‘समाधान’ ही कथा ५५ ते ७० या कालखंडातील असल्याचे निश्चितपणे वाटते. अशा पाश्र्वभूमीवर कमू, गीताई, आबा या व्यक्तिरेखा थोडक्या लेखनात अतिशय समर्थपणे लेखिका उभ्या करते. वर्षाला बावन्न चित्रपट सावत्र मुलीला दाखवणारी गीताई आणि सावत्र मुलीची आत्या सुधा यांचे नातेसंबंध, त्यांची अपरिहार्यता उभी करण्याचे शिवधनुष्य लेखिकेने समर्थपणे पेलले आहे. भरगच्च आशयमूल्य असणार्या १३ कथा समाविष्ट असणार्या या कथासंग्रहाचं नाव ‘रिक्त’ का, याचं उत्तर या संग्रहातील शेवटची कथा ‘रिक्त’ हे आहे. वयात येणार्या अमिताकडे सगळ कुटुंब लक्ष देत असूनही शाळेतील मुलांचं चिडवणं मनाला लागतं आणि मनोरुग्ण व्हावं अशा परिसीमेने अमिता अन्न उलटून टाकणं, अवाजवी एरोबिक्स करते. युरोपात राहण्याचे भारतीयांवर होणारे मानसिक परिणाम बारीक बारीक कंगोर्यासह समर्थपणे मांडणारी कथा म्हणजे ‘रिक्त.’ खरंतर संग्रहातील सर्वच कथा परिपूर्ण आहेत; परंतु लेखिकेच्या मते यातील परमोच्च कथा ‘रिक्त’ असावी आणि त्यामुळेच संग्रहाला ‘रिक्त’ नाव दिलं असावं. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक अतिशय व्यावसायिक पद्धतीने प्रकाशित केलं आहे. सुरेख मुखपृष्ठ, छान टाईप व कागद देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचा वापरल्याने वाचताना बरं वाटतं. लेखिकेच्या निरीक्षणाचा, स्मरणाचा आणि सगळा एकत्रित परिणाम देणारं लिखाण फार आश्वासक आणि साहित्य जगात उज्ज्वल भवितव्य निश्चित करणारं आहे. खरंतर संग्रहातीलच एखाद्या कथेचं नाव संपूर्ण कथासंग्रहाला देण्याऐवजी स्वतंत्र ओळख ठरावी, असं नाव देणं गरजेचं वाटतं आणि बर्याच कथा या छोटी कादंबरी होण्याच्या जवळपास असल्याने भविष्यात लेखिकेने आपल्या शैलीमधील कादंबरी लेखनाचा टप्पा गाठावा, असं वाटणं साहजिकच एकंदरीत काय, तर भरगच्च आशयाचा ‘रिक्त’ कथासंग्रह आपल्या संग्रहात हवाच. आणि हो, पुन: वाचताना देखील कंटाळा नाही येत एकंदरीत काय, तर भरगच्च आशयाचा ‘रिक्त’ कथासंग्रह आपल्या संग्रहात हवाच. आणि हो, पुन: वाचताना देखील कंटाळा नाही येत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/705727", "date_download": "2020-01-23T13:24:43Z", "digest": "sha1:ZVGW7T4T4DERCYMCAV3SLXXX7KMRFSFX", "length": 6365, "nlines": 23, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "त्याचे स्वप्न बडा मूर्तीकार होण्याचे... - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » त्याचे स्वप्न बडा मूर्तीकार होण्याचे…\nत्याचे स्वप्न बडा मूर्तीकार होण्याचे…\nप्रसाद सु. प्रभू /बेळगाव :\nमूर्तीकार व्हायचे हा एकच ध्यास त्याने वयाच्या तिसऱया वर्षांपासून पकडला आहे. दरवषी गणेशोत्सवात किमान एक तरी गणपती तो साकारत आला आहे. यंदा तो पाचवीत आहे आणि त्याचे वय आहे अवघे 11 वर्षे. मात्र या ध्यासापोटी 20 गणेशमूर्ती बनवून त्याने आपल्या अंगभूत कलेला तर न्याय दिलाच. शिवाय त्या मूर्तींची विक्री करुन त्याच्यातील चिमुकला उद्योजकही घडू लागला आहे. मोठा होवून बडा मूर्तीकार होण्याचे स्वप्न घेऊन त्याची वाटचाल सुरु आहे.\nगोंधळी गल्लीत राहणाऱया सौरभ संतोष माळी याच्या या धडपडीमुळे सध्या तो लक्षवेधी ठरला आहे. तीन वर्षांचा होता तेंव्हापासूनच घेतलेल्या ध्यासामुळे शाळेतून बाहेर पडल्यावर आसपासच्या मूर्तीकारांच्या कार्यशाळा हेच त्याचे विरंगुळय़ाचे ठिकाण. सध्या बकरी मंडई येथील मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 29 मध्ये तो शिकतोय. इतर मूर्तीकारांप्रमाणेच आपणही गणेशमूर्ती बनवायचीच हे स्वप्न ठेवून त्याने चक्क 20 गणपती बाप्पा साकारले आहेत. चिमुकले हात आणि त्यातुन फिरणारा कुंचला घेवून त्या बाप्पांना रंगविले आहे. त्याच्या त्या धडपडीची जाणीव ठेवून अनेकांनी त्याने बनविलेल्या या मूर्ती खरेदी करण्याची तयारी दाखविली. त्यामुळे यंदा सौरभने बनविलेला बाप्पा अनेकांच्या आकर्षक आराशित प्रति÷ापीत होवू शकणार आहे.\nआजी-आजोबा, वडील आणि सौरभ असे चौघांचेच कुटुंब आहे. लहानपणीच आई देवाघरी गेली, असे तो सांगतो. आईची आठवण आली की मूर्ती बनवायला घेतो आणि एक आकर्षक मूर्ती तयार होते, असे तो सांगतो. गणपतीबरोबरच विठ्ठल, शंकर, ब्रम्हदेव, लक्ष्मी यांच्या मूर्ती बनवायला त्याला आवडतात. पुस्तकाच्या दुकानातून देव, देवतांची छायाचित्रे गोळा करुन त्या छायाचित्राप्रमाणे मूर्ती करण्याचा प्रयत्न तो करीत राहतो. यंदा गणपतीची पिग्गी बँक उभी कापून त्यामध्ये शाडू भरुन त्याने आ���र्षक असे आपल्या सारखेच चिमुकले बाप्पा बनविले असून त्यांना मोठी मागणी आहे.\nशिक्षक -पालकांना कधीच विसरु नका\nवळीवाने शहरासह उपनगराला झोडपले\nशिवजयंती मिरवणूक बंदोबस्तासाठी अडीच हजार पोलीस\nउरुग्वेत कलाप्रेमींची संख्या अधिक : जलरंग चित्रकार विकास पाटणेकर\n2020 मध्ये तेजीची संधी \nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2019/03/%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2020-01-23T14:48:44Z", "digest": "sha1:5EPKEXISFCDFJAG42XWGEZQ7KFZNJXEL", "length": 42225, "nlines": 391, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "तुर्की रेल्वे इतिहासाचे पहिले राष्ट्रीय लोकोमोटिव्ह्ज बोजकुर्ट आणि कराकर्ट | RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[23 / 01 / 2020] मारमारे स्टेशनवरील अग्नि मोहीम विस्कळीत\t34 इस्तंबूल\n[23 / 01 / 2020] बुरसा रेल्वे प्रकल्प पुन्हा एकदा एजन्डावर आहे\t16 बर्सा\n[23 / 01 / 2020] मर्सीन मेट्रो बढती बैठकीत प्रकल्पाचा तपशील सामायिक केला गेला\t33 मेर्सिन\n[23 / 01 / 2020] अंकारा शिवास हाय स्पीड ट्रेन लाइनची किंमत 13 अब्ज टीएल आहे\tएक्सएमएक्स अंकारा\n[23 / 01 / 2020] भूवैज्ञानिक अभियंत्यांनी 'कालवा इस्तंबूलला पूर आल्याने' चेतावणी दिली.\t34 इस्तंबूल\nघरया रेल्वेमुळेतुर्की रेल्वे इतिहासातील प्रथम राष्ट्रीय लोकोमोटिव्ह बोझकर्ट आणि करकर्ट\nतुर्की रेल्वे इतिहासातील प्रथम राष्ट्रीय लोकोमोटिव्ह बोझकर्ट आणि करकर्ट\n05 / 03 / 2019 या रेल्वेमुळे, सामान्य, संस्थांना, इंजिन, मथळा, TÜDEMSAŞ, Tulomsas, तुर्की\nतुर्की रेल्वे इतिहासातील प्रथम नॅशनल लोकोमोटिव्ह्स बोझकर्ट आणि करकर्ट. बोझकर्ट आणि करकर्ट नावाचे आपले पहिले लोकल लोक आता सेवानिवृत्त झाले आहेत आणि त्यांचे अभ्यागत प्रतीक्षा करीत आहेत ....\nएस्कीसाहेरमधील उद्योगाचा विकास एखाद्या पौराणिक गोष्टीचा विषय असल्यास, कदाचित सुरुवातीलाच सुरूवात होईल, \"इस्किशीरने ओले आणि दिवाळखोर मातींना क्षितीज गाठताना म्हणत��त जेथे डोळा दिसेल, आणि चालू आहे:\n...... एका दिवशी त्याने या श्रीमंत जमिनींना दोन लोखंडी बारमध्ये बांधायचे आणि गरम लोखंडी श्वास घेणारी लोखंडी कार त्यांना पार केली. मग लोकांनी त्याकडे पाहिले, या लोह कारचा धन्यवाद, इराकी लोक जितके मोठे नव्हते तितके मोठे नव्हते; जागा बदलली आहे, आकाश बदलले आहे, लोक बदलले आहेत, त्यांनी नवीन नोकर्या सुरू केल्या आहेत ... \"\n1894 येथे एस्किझेर द्वारे इस्तंबूल-बगदाद रेलरोडचा मार्ग अशा कल्पनेचा विषय कधीच नव्हता; तथापि, निसर्गाच्या सामाजिक-आर्थिक संरचनेवर हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि या क्षेत्रातील औद्योगिकीकरण टप्प्याची सुरूवात आणि विकास करण्यासाठी ही एक प्रमुख वाहक शक्ती आहे.\nजगातील पहिल्यांदाच, 1825, जे इंग्लंडमध्ये सुरू झाले आणि 25 वर्षादरम्यान संपूर्ण यूरोपमध्ये पसरले, ओटोमन साम्राज्यात रेल्वेमार्ग प्रवेश, ज्याचे क्षेत्र 3 महाद्वीप आहे, इतर अनेक तांत्रिक नवकल्पनांच्या तुलनेत खूप लवकर होईल. ओळची लांबी फक्त 1866 किलोमीटर आहे. याशिवाय, या रेषेचा केवळ 519 / 1 भाग अॅनाटोलियन प्रदेशामध्ये स्थित आहे आणि 3 किमी भाग कॉन्स्टँट-डेन्यूब आणि वर्ना-रुझ दरम्यान आहे.\nतुर्कस्तानला हेडारपासाला बगदादशी जोडण्याची आणि तुर्कस्तानला इस्तंबूलमार्गे युरोपला जोडण्यासाठी असलेली लाइन पार करण्याचा हेतू आहे.\n1 9वीं शतकाच्या शेवटी 1886 च्या मांडणीमध्ये, एमारोलियन-बगदाद ओळीचा भाग हादरारपा-इझिमिट याने मारर्म्या सागर बेसिनवर हल्ला केला आणि सेवांसाठी उघडला.\n8 ऑक्टोबर 1888 मध्ये, या ओळीच्या इझमिट-अंकारा विभागातील बांधकाम आणि ऑपरेशन विशेषाधिकार अॅनाटोलियन ओटोमन सिमेंडेफर कंपनीला दिले जाते. 15 ऑगस्ट XIXX मध्ये एस्किसेर ते कोन्या पासून बांधकाम सुरू झाले, 1893 जुलै 31 मध्ये कोन्या येथे आगमन झाले.\n1894 वर्षात, एनाडोलू-उस्मान्ली कंपन्यासी (एस्कीसेहिर) नावाच्या लहान वर्कशॉपची स्थापना एस्कीसेहिरमधील जर्मन लोकांनी स्टीम लोकोमोटिव्ह आणि वैगन दुरुस्तीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केली. अशाप्रकारे, आजच्या तुलमोसची पाया घातली आहे. लघु-स्तरीय लोकोमोटिव्ह, प्रवासी आणि मालवाहू कारची दुरुस्ती येथे केली गेली, लोकमोलाचे बॉयलर दुरुस्तीसाठी जर्मनीला पाठविण्यात आले आणि सर्व किरकोळ भाग आयात करण्यात आले.\nपहिला लोकोमोटिव्हचा जन्म झाला आहे; \"कारकुट üstünde रेलवे वर आहे.\n��क्सएनएक्सएक्समध्ये, एस्कीसेहर रेल्वे फॅक्टरीच्या नावाखाली नवीन आणि मोठय़ा लक्ष्यासाठी एस्कीशेहर ड्रॉ फ्रेम कार्यशाळा आयोजित केली आहे. हे लक्ष्य प्रथम घरेलू लोकॅटोमोटिव्ह आणि एक्सएमएक्समध्ये तयार करणे आहे, कारखाना येथे तुर्की कामगार आणि अभियंते यांचे सन्मानाचे स्मारक आहे. एक्सटीएनएक्स अश्वशक्ती, 1958 टन आणि 1961 किमी / तास वेगाने हे प्रथम टर्की स्टीम लोकोमोटिव्ह कारकुट आहे.\n4 एप्रिल अर्जदार श्री अदनान मोन्डेईस, एक्सएमएक्सएक्समधील एस्कीसेहिर (कुकुरीसर) मधील सिमेंट कारखाना उघडण्याच्या समारंभात होते, त्यांनी एप्रिल 1957 मध्ये राज्य रेल्वे ड्रॉ फ्रेम वर्कशॉपला सन्मानित केले आणि विशेषतः कारखान्याच्या सर्व बांधकामासह ऍपेंटिस स्कूलला भेट दिली. आणि हस्बीहल. नंतर, लोकांना लोकप्रिय करण्यासाठी, रेल्वे आणि रेल्वेमार्ग, ते \"मेहमेटिक\" आणि \"इफे ईसेक\" नावाच्या लघु गाड्यातील लोकलॉइम्समध्ये गेले आणि त्या वर्षी अंकारा यूथ पार्कमध्ये ऑपरेट केले जातील आणि म्हणाले की, आपण या लोकॅटोमेटिव्हपैकी सर्वात मोठा बनवू शकता का\nएक्सएनएक्सएक्समध्ये, एस्कीसेहर रेल्वे फॅक्टरीच्या नावाखाली नवीन आणि मोठय़ा लक्ष्यासाठी एस्कीशेहर ड्रॉ फ्रेम कार्यशाळा आयोजित केली आहे. हे लक्ष्य प्रथम घरेलू लोकॅटोमोटिव्ह आणि एक्सएमएक्समध्ये तयार करणे आहे, कारखाना येथे तुर्की कामगार आणि अभियंते यांचे सन्मानाचे स्मारक आहे. एक्सटीएनएक्स अश्वशक्ती, 1958 टन आणि 1961 किमी / तास वेगाने हे प्रथम टर्की स्टीम लोकोमोटिव्ह कारकुट आहे.\nबूथ, नंतर कंपनी निर्मित इंजिन च्या Sivas रेल्वे फॅक्टरी TÜDEMSAŞ पहिल्या तुर्की नाव तुर्की राज्य रेल्वे प्रजासत्ताक नाव.\nशिव रेल्वे ट्रॅक्ट्रीच्या नावाखाली स्थानिक लोकलॉईम्स आणि मालवाहू जहाज तयार करण्यासाठी शिव ट्रॅक्शन वर्कशॉपची पुनर्रचना करण्यात आली. या पुनर्गठनानंतर, बोझकर्ट लोकोमोटिव्ह 1959, ज्याने 1961 मध्ये बांधकाम सुरू केले, तुर्की कामगार आणि अभियंतेच्या एक संघाने फारच कमी वेळेत पूर्ण केले. त्याच काळात, कारकर्ट (लोकलमेटिव्ह) करकर्ट लोकोमोटिव्ह एस्किशीरमधील तुलमोमासने सर्व्हिसमध्ये आणली. या एक्सएमएक्स लोकोमोटिव्हची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे ते तुर्कीतील पहिले लोकोमोटिव्ह आहे.\nSivas, तुर्की रेल्वे मशीन्स उद्योग ए.एस. मध्ये तुर्की रेल्वे मश���न्स उद्योग Inc. (TÜDEMSAŞ) सिरीयल क्रमांक 56202 तुर्की पहिले घरगुती इंजिन निर्मिती सह, बूथ, 1961 मध्ये रेल्वे मध्ये सेवा करू लागली. 25 लोकॅटोमोटिव्ह, जे बर्याच वर्षांपासून रेल्वेवर कार्यरत आहे, तांत्रिक जीवनामुळे संस्थेने सेवानिवृत्तीसाठी पाठविली आहे.\nकारखानासमोर असलेल्या रेल्वेवर ठेवलेल्या बोझकर्ट कारखान्यात येणार्या पर्यटकांचे लक्ष आकर्षित करीत आहेत. लोकोमोटिव्हच्या समोर येणारे पर्यटक जरुर फोटो घेतात. अनेक मंत्री, पदाधिकारी आणि नोकरशहदार अशा आहेत ज्यांनी स्मारक छायाचित्र घेतले आहेत.\nलोकोमोटिव्हमध्ये, स्टीम प्रेशर बॉयलर, रिक्त वजन, ऑपरेशन, घर्षण वजन आणि खेचण्याची शक्ती यासारख्या वैशिष्ट्यांचा कारखान्याच्या समोर तयार केलेल्या पत्रात स्पष्टीकरण देण्यात आला आहे, त्या दिवसापासून ते पुढे असलेल्या चिन्हात आपल्या भावनांनी निर्माण झालेल्या दिवसापासून ते संपले आहे.\n\"मी एक्सएनएक्सएक्स, बोझकर्ट नावाचा पहिला संपूर्ण लोकोमोटिव्ह आहे, जो शिवस रेल्वे कारखान्यातील तुर्की कामगार आणि अभियंते यांच्या संयुक्तपणे तयार करण्यात आला होता. 56202 नोव्हेंबर मी 20 वर टीसीडीडी सेवेमध्ये प्रवेश केला. मी पूर्वेकडून पश्चिमेकडे, उत्तर ते दक्षिणेला हजारो टन माझ्या सुंदर घराच्या मागे लागलो आहे. रेल्वे कर्मचार्यांनी सेवेदरम्यान असंख्य गैरसोयी सुधारल्या आहेत.\nमी अंदाजे 25 वर्षे सेवा संपल्यानंतर माझे आर्थिक आणि तांत्रिक आयुष्य पूर्ण केले आहे या कारणास्तव मी निवृत्त झालो. TÜDEMSAŞ मध्ये, जे तयार केले गेले होते, ज्यांचे नाव बदलले आणि नंतर विकसित केले गेले, त्यांनी माझ्या पगारावर बसले जे मी 25 वर्षांपर्यंत केले होते, त्यांनी पेंट आणि दुलईसारख्या त्यांची सजावट केली. मी फुले आणि गवत सभोवती आहे. मी जेथे आहे तेथे पक्ष्यांच्या शिंपल्यामध्ये तयार व दुरुस्त केलेल्या घागरा पाहून मला आनंद होतो. मी आरामदायक, आनंदी आहे, आपल्या रुचीबद्दल धन्यवाद. \"\nया स्लाइड शोला जावास्क्रिप्ट आवश्यक आहे.\nफेसबुक वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nट्विटर वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nदुवा साधलेल्या दुव्यावर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nव्हाट्सएप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nस्काईप वर स��मायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nटेलीग्राम वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nPinterest वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nTumblr वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआपल्या मित्रासह ई-मेल मार्गे शेअर करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nमुद्रित करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nतत्सम रेल्वे रोड आणि केबल कार न्यूज:\nतुर्की रेल्वे इतिहासातील प्रथम राष्ट्रीय लोकोमोटिव्ह बोझकर्ट आणि करकर्ट\nप्रथम तुर्की स्टीम लोकोमोटिव्ह कारकुट\nतुर्की ऑटोमोटिव्ह हिस्ट्रीमध्ये प्रथम डोकेदुखीचे 5 अभ्यागत\nकराकर्टपासून सुरू होणारी राष्ट्रीय रेल्वे प्रकल्प YHT सह सुरू आहे\nटीसीडीडी बोजकुर्ट - दिनार रेल्वे लाइन प्रकल्प रस्ता नूतनीकरणाच्या कामांची निविदा तारीख iş\nनिविदा सूचनाः टीसीडीडी बोझकर्ट - दिनार रेल्वे लाइन प्रोजेक्ट रोड नूतनीकरण कार्य निविदा\nटीसीडीडी बोझकर्ट - दिनार रेल्वे लाइन प्रोजेक्ट रोड नूतनीकरण कार्य निविदा रद्द केली\nटीसीडीडी बोझकर्ट - दिनार रेल्वे लाइन प्रोजेक्ट रोड नूतनीकरण कार्य निविदा रद्द केली\nटीसीडीडी बोजकुर्ट - रस्ता नूतनीकरणाच्या कामांच्या टेंडरसाठी दिनार रेल्वे लाइन प्रकल्प…\nटीसीडीडी बोजकुर्ट - रस्ता नूतनीकरणाच्या कामांच्या टेंडरसाठी दिनार रेल्वे लाइन प्रकल्प…\nटीसीडीडी बोजकुर्ट - रस्ता नूतनीकरणाच्या कामांच्या टेंडरसाठी दिनार रेल्वे लाइन प्रकल्प…\nनिविदा सूचनाः टीसीडीडी बोझकर्ट - दिनार रेल्वे लाइन प्रोजेक्ट रोड नूतनीकरण कार्य निविदा\nटीसीडीडी बोजकुर्ट - दिनार रेल्वे लाइन प्रकल्प येनिलीम\nटीसीडीडी बोजकुर्ट - दिनार रेल्वे लाइन प्रकल्प येनिलीम\nटीसीडीडी बोजकुर्ट - दिनार रेल्वे लाईन प्रकल्प रस्ता नूतनीकरणाचे काम निविदा यश\nअंकारामध्ये रस्ता, क्रॉस रोड, रहिवासी कार्य\nरेल्वे सिस्टम प्रकल्पात गझियांटेपवर हल्ला केला जाईल\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा\nमारमारे स्टेशनवरील अग्नि मोहीम विस्कळीत\nव्हॅन पियर डावीकडील रस्त्यांचे नूतनीकरण\nकहरमनमारा विमानतळाला प्रवेशयोग्यता प्रमाणपत्र देण्यात आले\nडेनिझली स्की सेंटर हे पर्यटन व्यावसायिकांचे नवीन आवडते आहे\nसकर्या न्यू हायवे एन्ट्री आणि डबल रोड प्रोजेक्टसाठी मंत्री स���चना\nबुरसा रेल्वे प्रकल्प पुन्हा एकदा एजन्डावर आहे\nमर्सीन मेट्रो बढती बैठकीत प्रकल्पाचा तपशील सामायिक केला गेला\nअंकारा शिवास हाय स्पीड ट्रेन लाइनची किंमत 13 अब्ज टीएल आहे\nभूवैज्ञानिक अभियंत्यांनी 'कालवा इस्तंबूलला पूर आल्याने' चेतावणी दिली.\nनॅशनल फ्रेट वॅगनच्या उत्पादनात सेंट्रल शिव\nमहिलांसाठी सबवे मेट्रो चालविणार्‍या पुरुषांसाठी पोलिस गॅन्टलेट\nसकार्याची गरज ही गरची वाहतूक नाही तर शहरी रेल्वे व्यवस्था आहे\nहाय-स्पीड ट्रेनमुळे डर्बेंट एक महत्त्वपूर्ण स्की रिसॉर्ट बनेल\nअंकारा शिव वायएचटी प्रकल्प परिवहन मंत्रालयाच्या पाठोपाठ\nडोमेस्टिक इलेक्ट्रिक कॅरिजच्या मागे मंत्री वरंक पास\n«\tजानेवारी 2020 »\nप्राप्तीची सूचनाः उलुकाला येनिस लाइन येथील प्लॅटफॉर्म टाचवरील कंटाळवाण्या ढीग\nखरेदीची सूचनाः मुक्त बाजारातून सक्रिय विद्युत खरेदी\nनिविदा सूचना: पूल आणि ग्रिल मजबूत करणे\nरेल्वे क्षेत्रात गुंतवणूक सुरक्षित करणे\nनिविदा सूचना: टाटवण पियर राईट लाईन रोडचे नूतनीकरण\nनिविदा सूचना: वसंत क्लॅंप खरेदी केली जाईल\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t29\nव्यवसाय सदस्यांची वार्षिक बैठक\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t29\nनिविदा सूचना: मालत्या-inkतीनकाया मार्गावरील महामार्ग ओव्हरपास\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t29\nकरारः छताच्या प्रकारची सौर उर्जा संयंत्र (TÃœDEMSAÅ) ची व्यवहार्यता\nव्हॅन पियर डावीकडील रस्त्यांचे नूतनीकरण\nब्लॉक बी निविदा निकालाचे प्रशिक्षण आणि मनोरंजन सुविधा सुधारणे\n22 डीबीएम क्षेत्रात टिल्ट आणि हेक्टोमीटर प्लेट\nअरिफये पामुकोवा लाइन येथे अंडरपास व ओव्हरपास ब्रिजचे बांधकाम\nस्वीडन वरबर्ग बोगदा डिझाइन काम निविदा निकाल\nकॉन्ट्रॅक्ट आयटी कर्मचार्‍यांची भरती करण्यासाठी वाणिज्य मंत्रालय\nपरिवहन मंत्रालय अपंग व माजी बळींची तोंडी परीक्षा निकाल\nवेस्टर्न मेडिटेरियन डेव्हलपमेंट एजन्सी कर्मचारी भरती करेल\nदक्षिण मारमार विकास यंत्रणा कर्मचारी भरती करेल\nTŞVASAŞ 20 सतत भरती तोंडी परीक्षा घोषणा\nडेनिझली स्की सेंटर हे पर्यटन व्यावसायिकांचे नवीन आवडते आहे\nहाय-स्पीड ट्रेनमुळे डर्बेंट एक महत्त्वपूर्ण स्की रिसॉर्ट बनेल\nŞıamba Festival हिम उत्सव रविवारी सुरू होते\nERÜ आणि Erciyes Aş दरम्यान शिखर परिषदेत करिअर प्रोटोकॉलवर स्वाक्षरी झाली आहे\nसापांका केबल कार प्रकल्प जिथे तो गेला तेथून सुरू आहे\nकहरमनमारा विमानतळाला प्रवेशयोग्यता प्रमाणपत्र देण्यात आले\nसकर्या न्यू हायवे एन्ट्री आणि डबल रोड प्रोजेक्टसाठी मंत्री सूचना\nभूवैज्ञानिक अभियंत्यांनी 'कालवा इस्तंबूलला पूर आल्याने' चेतावणी दिली.\nडोमेस्टिक इलेक्ट्रिक कॅरिजच्या मागे मंत्री वरंक पास\nइझमिट ते आखाती मार्गांसाठी मार्गांची व्यवस्था\nमर्सीन मेट्रो बढती बैठकीत प्रकल्पाचा तपशील सामायिक केला गेला\nमहिलांसाठी सबवे मेट्रो चालविणार्‍या पुरुषांसाठी पोलिस गॅन्टलेट\nअंकारा शिव वायएचटी प्रकल्प परिवहन मंत्रालयाच्या पाठोपाठ\nघरगुती ऑटोमोबाईल स्वायत्त ड्रायव्हिंग ट्रान्सफॉर्मेशनसाठी उपयुक्त ठरेल\nइस्तंबूल अदालारला कॅरेज वेस्टमधून सोडण्यात आले\nTÜBİTAK ने हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक कार विकसित केल्या\nघरगुती ऑटोमोबाईल स्वायत्त ड्रायव्हिंग ट्रान्सफॉर्मेशनसाठी उपयुक्त ठरेल\nघरगुती ऑटोमोबाईलसाठी तांत्रिक कर्मचार्‍यांच्या गरजा भागविणारी शाळा निश्चित केली गेली आहे\nघरगुती ऑटोमोबाईल BUTEKOM सह गियर वाढवेल\nमहत्वाची गोष्ट म्हणजे घरगुती मोटारींचे उत्पादन करणे नव्हे तर विक्री नेटवर्क योग्यप्रकारे स्थापित करणे होय\nचिन्हे प्रोटोकॉल तुर्की मध्ये येणारे बॉल विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवास संबंधित\nटीसीडीडी कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी जाहिरातीतील नाणी खात्यात जमा केली जातात\nटीसीडीडी विकल्याचा आरोप प्रत्युत्तर खाजगीकरण हा मुद्दा नाही\nTŞVASAŞ 20 सतत भरती तोंडी परीक्षा घोषणा\nइस्तंबूलमध्ये ओईएफ परीक्षा दिवसासाठी वाहतूक\nTÜBİTAK ने हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक कार विकसित केल्या\nकेआयए इलेक्ट्रिक वाहन हलवा\nसेकंड हँड व्हेईकलमधील रेग्युलेशनची तारीख पुन्हा वाढविण्यात आली आहे\nस्वायत्त ड्रायव्हिंगसाठी स्थानिक ऑटोमोबाईल्स इंटरनेटवरून अद्ययावत केली जाऊ शकतात\nघरगुती ऑटोमोबाईलसाठी तांत्रिक कर्मचार्‍यांच्या गरजा भागविणारी शाळा निश्चित केली गेली आहे\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nध्वजांकित करा / इझमिर - तुर्की\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी टाइम टेबल आणि टाइम्स (एक्सएनयूएमएक्स. डिसेंम्बर. एक्सएनयूएमएक्स)\nकोन्या अंक��रा वायएचटी सबस्क्रिप्शन फी 194 टक्क्यांनी वाढली\nअंकारा शिव वायएचटी लाइनमधील बॅलॅस्ट समस्या 60 किलोमीटर रेल काढली\nपूर्व एक्सप्रेस तिकीट किंमती 2020\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nडेनिझली इझमीर ट्रेन टाइम्स नकाशा आणि तिकिट किंमती\nHalkalı गेबेझ मार्मारे मॅप स्टॉप आणि इंटीग्रेटेड लाइन्स\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nमजकूर पाठविण्यात अयशस्वी - आपले ई-मेल पत्ते तपासा\nईमेल तपासणी अयशस्वी झाली, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nक्षमस्व, आपला ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/tech/reliance-jios-bumper-lottery-jio-fiber-offer-free-hd4k-tv-100-mbps-speed-and-more/", "date_download": "2020-01-23T14:19:17Z", "digest": "sha1:JITDTLQ2SDZJC2T4OBZVTC4IBMALVXZB", "length": 32801, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Reliance Jio'S Bumper Lottery; Jio Fiber To Offer Free Hd/4k Tv With 100 Mbps Speed And More | Reliance Agm 2019: रिलायन्स जिओची बंपर लॉटरी; 100 एमबीपीएस स्पीडसोबत मिऴणार मोफत 4k टीव्ही आणि बरेच काही | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २३ जानेवारी २०२०\nनिर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nदुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nसंगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण आजच्या काळाची गरज : महेश काळे\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nअशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\nभटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का पवारांचा मोदी सरकारला सवाल\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nतारक मेहता का उल्टा चष्मा ��ेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का\n'पृथ्‍वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो\nभूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल\nअमृता खानविलकरच्या या सेक्सी अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nकेस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं\nTasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप\nऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का\nसुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायच�� नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : राज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nमशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे\nधर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमराठीला जर नख लावायचा प्रयत्न केलात तर मराठी म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे\nमी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही : राज ठाकरे\nनिवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा : राज ठाकरे\nही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही : राज ठाकरे\n- स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं : राज ठाकरे\nसंयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं : राज ठाकरे\n2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता : राज ठाकरे\nमला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल : राज ठाकरे\nज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी : ��ाज ठाकरे\nयशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार जास्त : राज ठाकरे\nसोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन : राज ठाकरे\nनवी दिल्ली - निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nअहमदनगर- कामाची शिफ्ट ठरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने केला सुपरवायझरचा खून\nAll post in लाइव न्यूज़\nReliance AGM 2019: रिलायन्स जिओची बंपर लॉटरी; 100 एमबीपीएस स्पीडसोबत मिऴणार मोफत 4K टीव्ही आणि बरेच काही\nReliance AGM 2019: रिलायन्स जिओची बंपर लॉटरी; 100 एमबीपीएस स्पीडसोबत मिऴणार मोफत 4K टीव्ही आणि बरेच काही\nगिगाफायबरची सेवा येत्या 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.\nReliance AGM 2019: रिलायन्स जिओची बंपर लॉटरी; 100 एमबीपीएस स्पीडसोबत मिऴणार मोफत 4K टीव्ही आणि बरेच काही\nनवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज एजीएम 2019 मध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. जिओ लाँच केल्यानंतर रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजविली होती. यातून प्रतिस्पर्धी कंपन्या सावरत नाहीत तोच रिलायन्सने जिओ गिगाफायबरची बंपर लॉटरी फोडली आहे. यामुळे पुन्हा बाजारात खळबळ उडणार आहे. सुरूवातीला 1600 शहरांमध्ये सेवा सुरू करण्यात येणार आहे.\nजिओ गिगाफायाबरच्या प्लॅनची सुरुवात 700 रुपयांपासून सुरु होणार आहे. हे प्लॅन 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. तसेच फायबर अॅन्युअल वेलकम ऑफरअंतर्गत 4D/4K टीव्ही आणि त्याचसोबत 4K ची मजा लुटण्यासाठी सेट अप बॉक्स मोफत मिळणार आहे. गिगाफायबरची सेवा येत्या 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.\nJio Fiber चा डेटा प्लॅन 700 रुपयांपासून सुरू होणार आहे. याचा वेग 100 Mbps असेल. यामध्ये ग्राहकांना ब्रॉडबँड, Jio होम टीव्ही आणि Jio IoT सेवा मिळणार आहे. यासोबतच जिओ लँडलाईन सेवा मोफत देणार आहे. यामध्ये आयएसडी कॉलिंगचे दर हे इतर कंपन्यांपेक्षा दहा पटींनी कमी असणार आहेत. या टेरिफची माहिती 5 सप्टेंबरला जिओच्या वेबसाईटवर मिऴणार आहे.\nइंटरनेटचा वेग 1000Mbps ते 1 जीबीपीएस एवढा प्रचंड असणार आहे. यामध्ये डिजिटल टीव्हीसोबत क्लाऊड गेमिंगही करता येणार आहे. याशिवाय जिओने Postpaid Plus ही सेवाही लाँच केली आहे. यामध्ये फॅमिली प्लॅन्स, डाटा प्लॅन, आंतरराष्ट्रीय रोमिंग, फोन अपग्रेडस्, होम सोल्यूशन तुमच्या फोनमध्ये उपलब्ध असणार आहेत. याशिवाय जिओने आणखी एक जब���दस्त प्लॅन लाँच केला आहे.\nजिओ फायबर ग्राहकांनी जर जिओ फॉरेव्हर प्लॅन घेतल्यास त्यांना खूप काही मिळणार आहे. यामध्ये HD/4K टीव्ही आणि 4K सेट टॉप बॉक्स मोफत मिळणार आहे.\nरिलायन्स जिओच्या बंपर लॉटरीसोबत भरतीही; अभियंत्यांसाठी छप्परफाड संधी\nअमेरिका, कॅनडासाठी 500 रुपयांचे अनलिमिटेड प्लॅन\nफर्स्ट डे फर्स्ट शो\nप्रीमियम Jio Fiber ग्राहक सिनेमे रिलीजच्या दिवशीच घरबसल्या पाहता येणार. जिओने या प्लॅनला फर्स्ट डे फर्स्ट शो असे नाव दिले आहे. ही सेवा 2020 पासून सुरू होणार आहे.\nJioRelianceMobileInternetReliance JioReliance Communicationsजिओरिलायन्समोबाइलइंटरनेटरिलायन्स जिओरिलायन्स कम्युनिकेशन\nWhatsApp वरच्या सीक्रेट गोष्टी Gmail वर करता येतात सेव्ह, कसं ते जाणून घ्या\nमनपाने केबल खंडित करताच मोबाइल सेवा ठप्प\n# हॅशटॅगचा वापर मोठ्या प्रमाणात होईल याचा विचारही केला नव्हता\n4G, 5G ला विसरा आता 6G येणार, 'या' देशात इंटरनेट सुस्साट\nचालत्या रेल्वेत प्रवाशांच्या हातातील मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक\nAirtel Plan : एअरटेलच्या 'या' प्रीपेड प्लॅनवर मिळणार 2 लाखांचा विमा आणि बरंच काही...\nWhatsApp वरच्या सीक्रेट गोष्टी Gmail वर करता येतात सेव्ह, कसं ते जाणून घ्या\nApple आणणार वनप्लस 7T पेक्षाही स्वस्त आयफोन\nधक्कादायक...अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांचा मोबाईल हॅक; सौदीच्या राजावर आरोप\n4G, 5G ला विसरा आता 6G येणार, 'या' देशात इंटरनेट सुस्साट\nZomato ने उबर इट खरेदी केले; कॅब सेवा कंपनीच चालविणार\nWhatsapp's New Feature : व्हॉट्सअ‍ॅप आणणार 'मिस्टर इंडिया' फीचर; जाणून घ्या खास बात\nमनसेभारत विरुद्ध न्यूझीलंडनेताजी सुभाषचंद्र बोसशबाना आझमीबाळासाहेब ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकऑस्ट्रेलियन ओपनतानाजीट्रायदिल्ली निवडणूक\nमहेंद्रसिंग धोनीनं टी-२० वर्ल्ड कप खेळावा की आधीच निवृत्त व्हावं\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा धोनीनं निवृत्त होणंच योग्य\nवर्ल्ड कप स्पर्धेत धोनी हवा\nधोनीनं निवृत्त होणंच योग्य\nबारा वर्षांत तेरा बदल्या झालेले अधिकारी\nराजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय\nराज ठाकरेंनी सादर केला पक्षाचा नवीन ध्वज\nCRPF जवानांची गरोदर महिलेलासाठी ६ किमी पायपीट\nशरद पवारांची इंदू मिलला भेट\nधनंजय मुंडेंची बीडीडी चाळ वसतिगृहाला भेट\nमुंबईचा \" तमिळ डॉन \"- वरदराजन मुदलियार\nनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी देण्यावरून राजकारण\nआदित्य ठाकरे त्यांच्या लग्नाबद्दल काय बोलले\nम्हणून मी आमदार होण्याचा निर्णय घेतला\nआयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...\nत्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट\nबॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य\nराजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का\nचार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं\nसारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..\nऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप\nन्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...\n'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nसंगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण आजच्या काळाची गरज : महेश काळे\nराज्य सरकार शंकरराव चव्हाण यांच्या नावे जलभूषण पुरस्कार देणार\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nMNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...\nराम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण\n; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत\nसमाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार\n'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-286/", "date_download": "2020-01-23T13:43:22Z", "digest": "sha1:5NSV7HI4UN6DLKJACBPQQK33S3DMMZAN", "length": 11827, "nlines": 129, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०२-२०१९) – eNavakal\n»7:10 pm: मुंबई – शिवसेनेच्या ‘वचनपूर्ती’ सोहळ्याला सुरुवात\n»6:46 pm: मुंबई – राज ठाकरे गोरेगावमध्ये दाखल\n»5:54 pm: मुंबई – अमित ठाकरेंच्या राजकीय एन्ट्रीचे विरोधी पक्षांकडून स्वागत; रोहित पवार, विनोद तावडेंनी दिल्या शुभेच्छा\n»5:26 pm: कोलकाता – पुण्या���्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटात सामील आरोपी कोलकातातून अटक; एटीएसची कारवाई\n»4:51 pm: मुंबई – भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंगची चौकशी होणारः महाविकासआघाडी सरकारकडून चौकशी\nन्युज बुलेटिन महाराष्ट्र मुंबई व्हिडीओ\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०२-२०१९)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०५-०२-२०१९)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०१-२०१९)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-१२-२०१८)\n(व्हिडीओ) कुंभमेळ्यात लक्झरी टेंट\nदीर्घकालीन रस्त्यांसाठी जिओ टेक्स्टाईल मटेरियलचा प्रयोग\nचंद्रपूरमधील रस्त्यावर वाघाचा सात तास डेरा\nबांगलादेशीय देशासाठी मोठा धोका राज ठाकरेंनी आळवला पुन्हा परप्रांतीयविरोधी सूर\nमुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांच्या कल्याण-डोंबिवली दौर्‍यावर आले आहेत. या दौर्‍यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राज यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांविरोधी सुर...\nनोटा बंदीनंतर आलेल्या नव्या पाचशेच्या नोटांचे पडले तुकडे\nसांगली – नोटा बंदीनंतर आलेल्या नव्या 500 रूपयांच्या नोटांचे तुकडे तुकडे पडल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील विटा शहरात घडली आहे. पाचशेच्या नोटा घड्या घालतातच...\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१४-०९-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (०३-०६-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्युज...\nयेलदरी धरणात पाण्याचा दाब वाढल्याने धरणाच्या दगडी भिंतींना लागली गळती\nपरभणी – जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील धरणात खडकपूर्णा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून येलदरी धरण 55 टक्के भरले आहे. पाण्याच्या दाबामुळे...\nपुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे\nपुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...\nदेशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल\nनवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर ��ली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...\nभाजपकडून उद्धव ठाकरेंसह शरद पवार यांचे फोन टॅप\nमुंबई – राज्यात भाजप सत्त्तेत असताना विरोधीपक्षांचे फोन टॅप केले जात होते, असा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला होता. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे...\nहोतकरू कलाकारांसाठी मकरंद मानेंनी स्थापन केला बहुरुपी मंच\nमुंबई – चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना, या क्षेत्रात स्थिरावू पाहणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक दिग्दर्शक मकरंद माने, अभिनेता शशांक शेंडे आणि...\nराजमाता जिजाबाईंची यशोगाथा आता मोठ्या पडद्यावर\nमुंबई – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माता ‘जिजाबाई’… इतक्या जुजबी ओळखीत सीमित न होणारा प्रचंड इतिहास राजमाता ‘जिजाऊ’ या शब्दांत सामावलेला आहे...\nनिर्भया प्रकरणी डेथ वॉरंट देणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली\nनवी दिल्ली – निर्भया प्रकरणातील आरोपींना डेथ वॉरंट देणाऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोरा यांना एक वर्षासाठी प्रतिनियुक्तीच्या आधारावर अतिरिक्त रजिस्ट्रार म्हणून सर्वोच्च...\nपुण्यातील सनबर्नमध्ये घातपात घडवणाऱ्याला कोलकातातून अटक\nकोलकाता – नालासोपारा स्फोटक आणि शस्त्रसाठा तसेच पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलमध्ये घातपात घडवण्याच्या कटात सामील असेलेल्या आरोपीला कोलकातातून अटक करण्यात आली आहे. एटीएस व एसटीएस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vah-mhantana-news/faster-fene-books-1241287/", "date_download": "2020-01-23T14:13:44Z", "digest": "sha1:M5LMQT25QZFV4NOLXEBLCELRZ6XGVNJN", "length": 25820, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तुमचा-आमचा फास्टर फेणे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा\nविवाहितेच्या माहेरच्यांकडून सासूचा खून\nगुटखा चोरीतून तरुणाचा खून\nविद्यार्थिनीचा विनयभंग, बेलापुरात आंदोलन, शिक्षकाविरुद्ध गुन्हा\nकृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग\nआणि मग मला ‘गोटय़ा’ही आठवतोय. ‘फास्टर फेणे’ आणि ‘गोटय़ा’ यांच्यात अनेक गोष्टी समान आहेत.\nमुलांच्या मे महिन्याच्या सुटय़ा पडल्या की मला ‘फास्टर फेणे’ आठवतो. सहावी का सातवीच्या उन्हाळी सुट्टीमध्ये मी आंबे आणि फ��स्टर फेणेची सचित्र रोमहर्षक पुस्तके या दोन्हींचा फडशा पाडला होता आणि माझी खात्री आहे की, ‘वा म्हणताना’च्या अनेक वाचकांचाही तोच अनुभव असेल. या ‘फास्टर फेणे’च्या नावापासूनच सगळी गंमत आहे. त्यात नुसता ‘फ’चा झकास अनुप्रास नाही; नुसता इंग्रजी ‘फास्टर’ शब्दाचा ठसका नाही, तर त्या बनेश फेणेची सारी ईष्र्या, सारा वेग, गती आणि धडाडी त्या नावामध्ये उतरली आहे. भा. रा. भागवतांचा हा हीरो ‘फास्ट’च नव्हे, तर ‘फास्टर’ आहे. आणि मग त्याचे कारनामे वाचताना आपणही त्याच्यासारखं गतिमान व्हायला हवं की काय असं सतत मला वाटत राहिलं आहे. आणि ‘मुलांचे पुस्तक’ या सदरात तर मी त्या लेखनाला मुळीच टाकू इच्छित नाही. फास्टर फेणे ज्या रीतीने भागवतांनी जिवंत केला; ज्या तऱ्हेने त्याच्या कहाण्या त्यांनी युद्ध, चक्रीवादळ अशा भव्य पटांवर रचल्या; ते सारं अतिशय प्रगल्भ, अतिशय नेमकं, चोख आणि उत्तम सर्जनाची खूण सांगणारं लेखन आहे. फुरसुंगीचा हा फास्टर फेणे पुण्यात येतो आणि बघता बघता भारतभर जातो. तो कधी हेर होतो, कधी योद्धा, कधी सवंगडय़ांचा निखळ मित्र; कधी अगदी कोवळा मुलगाही. ‘नेफा आघाडीवर फास्टर फेणे’ या नितांतसुंदर कथेत हा पठ्ठय़ा जमशेदपूरची शैक्षणिक सहल सोडून कलकत्त्याकडे पळ काढतो. तिथे हुशारीने विमानात सामानाच्या खोक्यांमध्ये लपून बसतो आणि युद्धभूमीवर पॅरेशूटने उतरतो. तिथे एक भारतीय सैनिक जेव्हा त्याला हेरतो तेव्हा हा शूरवीर मुलगा काय करतो हे बघणं महत्त्वाचं आहे.\n‘‘..आणि मग एकदम झेप घेऊन त्याने त्या जवानाच्या कंबरेला विळखा घातला आणि रक्ताने नि काळ्या दारूने माखलेल्या त्याच्या लष्करी सदऱ्यात आपले तोंड खुपसले. बन्या ऊर्फ फास्टर फेणे याच्या भावना यावेळी इतक्या अनावर झाल्या होत्या की त्याने ढळाढळा रडायला सुरुवात केली.’’\nआणि मग जाणवतं, की या आणि अशा प्रसंगांमुळे फास्टर फेणेचं पात्र हे जिवंत झालं आहे. त्या पात्राची विश्वासार्हता या मानवी भावनांमुळे अधोरेखित होते आहे. दुसऱ्या लेखकाने बहुधा फास्टर फेणे पॅरेशूटमधून उतरून समोर आलेल्या सैनिकाला मजेत हसत सलाम ठोकतो असंही रंगवलं असतं. भा. रा. भागवत त्या प्रसंगात शूर फेणेचं कोवळं मन नीट टिपतात आणि म्हणून मग तो कोवळा मुलगा आधीच्या साऱ्या ताणाचं विसर्जन त्या सैनिकाला मारलेल्या मिठीत आणि अश्रूंमध्ये करतो\nबाकी हे जमशे��पूरहून पलायन, कलकत्त्याला डमडम विमानतळावर सैनिकी विभागात लपून बसणं, सैनिकांच्या मदतीच्या खोक्यांसह पॅरेशूटने खाली उतरणं- या सगळ्या घटना शांतपणे पाहिल्या तर अतिरंजित वाटतील. पण भागवत प्रसंग असे खुबीने विणतात, की ते सारं ‘Probable impossible’ वाटावं. म्हणजे खरं तर अशक्यकोटीमधलंच; पण जर का शक्य झालं तर खास, वैशिष्टय़पूर्ण असणारं- आणि एखाद्यालाच शक्य होणारं असं हे चित्रण आणि ते अॅरिस्टॉटलला रुचलं असतं आणि ते अॅरिस्टॉटलला रुचलं असतं खरं तर समग्र फास्टर फेणेच खरं तर समग्र फास्टर फेणेच ही मघाचची संज्ञाही अॅरिस्टॉटलच्या ‘पोएटिक्स’मधलीच. पण त्याला फास्टर फेणे आवडला असता कारण अॅरिस्टॉटल ज्या लेखनसूत्रांना महत्त्व देतो ती सारी सूत्रे जातीने भा. रा. भागवतांच्या या पुस्तकांमध्ये हजर आहेत. अॅरिस्टॉटल हा ‘कॅरॅक्टर’पेक्षा ‘प्लॉट’ला महत्त्वाचं मानतो. आणि ‘प्लॉट’ म्हणजे तरी काय ही मघाचची संज्ञाही अॅरिस्टॉटलच्या ‘पोएटिक्स’मधलीच. पण त्याला फास्टर फेणे आवडला असता कारण अॅरिस्टॉटल ज्या लेखनसूत्रांना महत्त्व देतो ती सारी सूत्रे जातीने भा. रा. भागवतांच्या या पुस्तकांमध्ये हजर आहेत. अॅरिस्टॉटल हा ‘कॅरॅक्टर’पेक्षा ‘प्लॉट’ला महत्त्वाचं मानतो. आणि ‘प्लॉट’ म्हणजे तरी काय तर घटनांची साखळी. अशी छान घट्ट बांधलेली. त्यात उपरं, बिनमोलाचं असं काही असायला नको. असा एकही प्रसंग कथनात नको, की जो वगळला तर कथनाला बाधा येणार नाही तर घटनांची साखळी. अशी छान घट्ट बांधलेली. त्यात उपरं, बिनमोलाचं असं काही असायला नको. असा एकही प्रसंग कथनात नको, की जो वगळला तर कथनाला बाधा येणार नाही फास्टर फेणे हे पात्र म्हणून गाजलेलं असलं तरी त्या कथनामध्ये महत्त्वाची आहे ती ‘अॅक्शन’- म्हणजे ढुशूम ढुशूम या अर्थानेही- पण ‘घटना’ या अर्थानेही. एका छोटय़ा कथेतही भागवत प्रसंगांची घट्ट साखळी विणतात. ते सारे प्रसंग एकमेकांशी निगडित असतात आणि त्यातला एखादाही प्रसंग काढला तर कथा धोक्यात येऊ शकते. डमडम विमानतळावर तिथला कर्मचारी मुलगा फास्टर फेणेला भेटतो आणि कपडय़ांची अदलाबदल करून बनेश फेणे त्या विमानतळाच्या हद्दीत शिरतो. आता या प्रसंगामधले दोघांमधले संवाद हे काहीसे पसरट आहेत. मूळ कथेची गती त्याने रेंगाळतेदेखील. पण त्याचवेळी तो प्रसंग काढला तर फास्टर फेणेचं लष्करी विमानात जाणं हे तद्दन अ���ंभाव्य वाटेल फास्टर फेणे हे पात्र म्हणून गाजलेलं असलं तरी त्या कथनामध्ये महत्त्वाची आहे ती ‘अॅक्शन’- म्हणजे ढुशूम ढुशूम या अर्थानेही- पण ‘घटना’ या अर्थानेही. एका छोटय़ा कथेतही भागवत प्रसंगांची घट्ट साखळी विणतात. ते सारे प्रसंग एकमेकांशी निगडित असतात आणि त्यातला एखादाही प्रसंग काढला तर कथा धोक्यात येऊ शकते. डमडम विमानतळावर तिथला कर्मचारी मुलगा फास्टर फेणेला भेटतो आणि कपडय़ांची अदलाबदल करून बनेश फेणे त्या विमानतळाच्या हद्दीत शिरतो. आता या प्रसंगामधले दोघांमधले संवाद हे काहीसे पसरट आहेत. मूळ कथेची गती त्याने रेंगाळतेदेखील. पण त्याचवेळी तो प्रसंग काढला तर फास्टर फेणेचं लष्करी विमानात जाणं हे तद्दन असंभाव्य वाटेल या साऱ्या कथेला नीट सुरुवात, सुविहित शेवट आणि नेमका मध्य आहे. चिनी युद्ध (१९६२ चं या साऱ्या कथेला नीट सुरुवात, सुविहित शेवट आणि नेमका मध्य आहे. चिनी युद्ध (१९६२ चं) आणि त्यामुळे फास्टर फेणेचा उसळलेला जोश हा सुरुवातीला येतो. विमानतळाचा प्रसंग मध्याला कलाटणी देतो आणि पॅरेशूटचं उतरणं आणि कमांडरसाहेबांपुढे त्याचं पोचणं हा सुस्पष्ट शेवट असतो. हे तर अॅरिस्टॉटलसाहेबांना भलतंच आवडावं. त्यांनी म्हटलंच आहे ना : ‘A whole is that which has beginning, middle and end.’ पण भागवतांची किमया अशीही आहे की, जो सुस्पष्ट शेवट एखाद्या प्रकरणाचा असतो, तोच धागा बरोबर उचलत पुढचं प्रकरण/ कथा सुरू होते\nअर्थात अॅरिस्टॉटलला समोर ठेवून भागवतांनी या कथा रचल्या नसणार कदाचित त्यांच्यासमोर एच. जी. वेल्ससारखे कथाकार असावेत. त्यांनी वेल्सच्या कथांचं भाषांतर केलं नव्हतं का कदाचित त्यांच्यासमोर एच. जी. वेल्ससारखे कथाकार असावेत. त्यांनी वेल्सच्या कथांचं भाषांतर केलं नव्हतं का आणि खेरीज १९४२ च्या भूमिगत चळवळीमधले त्यांचे स्वत:चे अनुभवही या लेखनामागे असणार. ते दोन वर्षे तुरुंगात होते. फास्टर फेणेची जाज्ज्वल्य देशभक्ती, त्याचं साहस, धाडस याचा उगम इथे असावा असं वाटतं. पण फास्टर फेणेचं वैशिष्टय़ केवळ त्याच्या साहसी घडामोडींनी संपृक्त अशा कथनातच नाही. एकतर त्या संहितेची शैली ही अत्यंत स्वतंत्र असा बाज घेऊन उभी आहे. गरजेनुसार भागवत त्या शैलीची गती मंदावतात, जलद करतात. कधी ते लेखन काव्यात्म होतं (‘चेहऱ्यावरची उग्रता मावळली आहे. डोळे- डोळे वाफाळ बनले आहेत.’); कधी ती शैली बोलीभाषेची ��जा दाखवते (‘असेल. पण इथे कुठे आहे बाईकबिईक आणि खेरीज १९४२ च्या भूमिगत चळवळीमधले त्यांचे स्वत:चे अनुभवही या लेखनामागे असणार. ते दोन वर्षे तुरुंगात होते. फास्टर फेणेची जाज्ज्वल्य देशभक्ती, त्याचं साहस, धाडस याचा उगम इथे असावा असं वाटतं. पण फास्टर फेणेचं वैशिष्टय़ केवळ त्याच्या साहसी घडामोडींनी संपृक्त अशा कथनातच नाही. एकतर त्या संहितेची शैली ही अत्यंत स्वतंत्र असा बाज घेऊन उभी आहे. गरजेनुसार भागवत त्या शैलीची गती मंदावतात, जलद करतात. कधी ते लेखन काव्यात्म होतं (‘चेहऱ्यावरची उग्रता मावळली आहे. डोळे- डोळे वाफाळ बनले आहेत.’); कधी ती शैली बोलीभाषेची मजा दाखवते (‘असेल. पण इथे कुठे आहे बाईकबिईक’); कधी ती शैली बहुभाषिक बनते (‘इथला एकही माणूस स्पेअर करणं शक्य नाही आपल्याला.’ किंवा ‘हुश्शारी से जाना’); कधी ती शैली बहुभाषिक बनते (‘इथला एकही माणूस स्पेअर करणं शक्य नाही आपल्याला.’ किंवा ‘हुश्शारी से जाना गोलाबारी शुरू है’); कधी ती शैली भाषेच्या मर्यादा दाखवीत फास्टर फेणेला टाळूला जीभ लावायला लावून ‘टॉक्क’ असा आवाजही काढते\nआणि म्हणून कुणी ‘फेमस फाइव्ह’ वगैरेची तुलना फास्टर फेणेशी करतात तेव्हा वाटतं की, साहसाचा समान धागा असला तरी भाषिक पातळीवर फास्टर फेणेची सारी पुस्तकं ही पुष्कळ उंचावर आहेत. आता ‘हॅरी पॉटर’च्या सान्निध्यात शाळेतल्या मुलांच्या सुट्टय़ा जाताना दिसतात तेव्हाही जाणवतं की, अखेर हॅरी पॉटरचं जग हे जादूटोण्याचं, अतार्किकाचं, अद्भुत असं आहे (आणि ते छानंच आहे.). पण फास्टर फेणेचं जग मात्र खऱ्याखुऱ्या युद्धाचं, चक्रीवादळांचं असं आहे. कुठली जादूची कांडी त्याच्याजवळ नाही. त्याचं उपजत धाडसच त्याला कार्यप्रवण करतं आहे.\nआणि मग मला ‘गोटय़ा’ही आठवतोय. ‘फास्टर फेणे’ आणि ‘गोटय़ा’ यांच्यात अनेक गोष्टी समान आहेत. दोघे चतूर आहेत. खोडकर आहेत. हट्टी आणि हिकमतीही आहेत. काळाचं अंतर आहे दोघांमध्ये; पण भागवत आणि ताम्हणकर हे दोघेही लेखक तत्कालीन कालासंदर्भात मधेच अनपेक्षितरीत्या असांकेतिक मांडणी करणारेही आहेतच.\n तो अर्थातच स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण जरा पावसाचा सुगंध आला की मला प्रकाश नारायण संतांकडे वळू द्या एक मात्र नक्की, वरवर बघता फास्टर फेणे आणि लंपन हे अगदी उलटय़ा स्वभावाचे वाटतात. फेणे चटाचट मित्र जोडणारा, सतत पळणारा, दंगा करणारा, ‘अॅक्शन ��ीरो’ एक मात्र नक्की, वरवर बघता फास्टर फेणे आणि लंपन हे अगदी उलटय़ा स्वभावाचे वाटतात. फेणे चटाचट मित्र जोडणारा, सतत पळणारा, दंगा करणारा, ‘अॅक्शन हीरो’ आणि लंपन – तो तर तुलनेने पुष्कळच शांत, अंतर्मुख. काहीसा लाजराबुजरा. पण का कुणास ठाऊक, मला वाटतं, फास्टर फेणे आणि लंपन हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले असते कारण फेणेच्या आत एक हळवं पोर आहेच. आणि लंपनच्या आत अनेक खोलवरच्या युद्धांना निर्धारानं, आपल्या कुवतीनं सामोरं जाणारा एक योद्धाही आहे कारण फेणेच्या आत एक हळवं पोर आहेच. आणि लंपनच्या आत अनेक खोलवरच्या युद्धांना निर्धारानं, आपल्या कुवतीनं सामोरं जाणारा एक योद्धाही आहे कुणास ठाऊक, या लंपनला हा फास्टर फेणे अधेमधे आग्रह करून डोंगरदऱ्यांवर घेऊन गेला असता. आणि कुणास ठाऊक, या फास्टर फेणेची सारी युद्धं झाल्यानंतर लंपननं त्याला आपल्या घरी बोलावलं असतं आणि मग सुमीसोबत ते दोघं फुलं वेचायलाही गेले असते\nहे सारं लिहिताना या कॉफी हाऊसमध्ये माझ्यासमोरच्या टेबलावर हातातल्या मोबाइलवर अखंड गेम्स खेळणारी तीन कोवळी पोरं आहेत. आणि त्यांना हे फास्टर फेणे, लंपन किंवा फेमस फाइव्हचं समृद्ध करणारं, बालपण आणि कुमार वयाला संपूर्णता देणारं जग ठाऊकच नाही हे असं कसं झालं हे असं कसं झालं कधीपासून झालं\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nविराटने केलं पंतला धडकी भरवणारं वक्तव्य, म्हणाला...\n'त्या' पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात - अनुपम खेर\n\"मन्नत'मध्ये एक खोली भाड्याने हवी'; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर\nया अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न\n'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बदलल्याने भाजपविरुद्ध काँग्रेस संघर्ष\nमुख्यमंत्र्यांचा खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांना सल्ला\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, ओसाका यांची विजयी घोडदौड\nमद्यपींसाठी रात्रीची मुंबई कोरडी\nपालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे\nतरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक\nविनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा\nसौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक\n1 पर्सनल आणि पोलिटिकल\n2 लाइक्स् आणि लेखन\n'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग, मनसेच्या नेतेपदी निवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%B2/", "date_download": "2020-01-23T14:25:45Z", "digest": "sha1:JF2GS64HKJMCOLYLJEXAE7IJ2XHPYDXS", "length": 18908, "nlines": 166, "source_domain": "jaihindbks.com", "title": "मराठी कायदे मार्गदर्शन लेख – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nTag: मराठी कायदे मार्गदर्शन लेख\nपरीक्षांचे निकाल, उत्तरपत्रिका पुनर्तपासणी व पुनर्मुल्यांकनसंबंधी नियम, कायदे व न्यायालयीन निर्णय\nमहाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील निकालासंबंधी तरतुदी व मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश व सविस्तर तपशील यांचा वापर करून विद्यार्थ्यांनी जन आंदोलन अथवा न्यायालयीन मार्गाने लढा दिल्यास मोठी क्रांती घडू शकेल.\nTagged उत्तरपत्रिका तपासणी, तपासणीस, परीक्षा निकाल, पुनर्तपासणी व पुनर्मुल्यांकन, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, महाराष्ट्र विद्यापीठ, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, मुंबई उच्च न्यायालयाचे पुनर्तपासणी व पुनर्मुल्यांकनसंबंधी निर्णय, मुंबई विद्यापीठ, मुंबईउच्चन्यायालय, विद्यापीठ कायदा, विद्यार्थी हितसंबंधी कायदे, शैक्षणिक कायदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, Maharashtra Public Universities Act 2016 marathi, moderator, Result of Engineering, Result of law, The Maharashtra Universities Act 1994 marathiLeave a comment\nशाळांकडून देणगी शुल्क वसुलीविरोधात १० पट दंडसाठी शिक्षण अधिकारी किंवा निरीक्षककडून कारवाईचे परिपत्रक\nराज्य शासनाने २१ एप्रिल सन २०१२ रोजी कोणत्याही शाळेने देणगी शुल्क वसूल केल्यास त्याविरोधात १० पट दंड रक्कमेची कार्यवाही करण्यास जिल्हा शिक्षण अधिकारी/ शिक्षण निरीक्षक यांना निर्देश दिले आहेत.\nTagged बाल अधिकार संबंधी कानून तथा न्यायालायीन निर्णय, बाल हक्क अधिकार हनन संबंधी बातम्या, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, बालहक्क संरक्षण कायदे, मराठी कायदे मार्गदर्शन लेखLeave a comment\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nसर्वोच्च न्यायालय- फसवणूक करणे, बनावट कागदपत्र बनविणे हे ल���कसेवकाचे कार्य नाही म्हणून अशा गुन्ह्यांपासून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १९७ ( Section 197 of The Code of Criminal Procedure 1973) संरक्षण मिळणार नाही\nTagged न्यायालयीन निर्णय, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, भारतीय दंड संहिता १८६०, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, लोकसेवक, लोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीविरोधात फौजदारी गुन्ह्यासंबंधी तरतुदी, लोकसेवक संबंधी फौजदारी गुन्हा, लोकसेवकावर गुन्हा कसा दाखल करावा, लोकसेवकावर गुन्हा दाखल करणे, शासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारीवर गुन्हा दाखल करणे, सर्वोच्च न्यायलय, Indian Penal Code 1860 marathi, Legal Provisions & Judgments related to criminally prosecute public servant, Section 197 of The Code of Criminal Procedure 19734 Comments\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nएफआयआर (FIR) म्हणजे प्रथम खबरी अहवाल (First Information Report) कशी दाखल करावी याबाबत मॅजिस्ट्रेट कोर्ट, आयोग व प्राधिकरण तसेच कायद्यांबाबत मार्गदर्शन माहिती\nTagged एफआयआर कशी करावी, पोलीससंबंधी, प्रायवेट कम्प्लेंट, फौजदारी कायदे, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, भारतीय दंड संहिता १८६०, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, सीआरपीसी १५६(३)Leave a comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nरॅगिंगविरोधी कायदे व नियम याबाबत मार्गदर्शन-महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ सहित.\nयुजीसी (UGC) चे रॅगिंगविरोधात २४ तास चालू असणारे हेल्पलाईन , रॅगिंगविरोधात तक्रार कशी करावी, रॅगिंगविरोधात न्यायालयीन निर्णय यांची सविस्तर माहिती\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध) अधिनियम १९८७- देणगीविरोधी कायद्यातील तरतुदी\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध) अधिनियम १९८७- देणगीविरोधी कायद्यातील तरतुदी\nTagged बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, महाराष्ट्र, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११Leave a comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nसीबीएसई बोर्डाने सरस्वती मंदिर शाळेचा संलग्नता अर्ज बंधनकारक कागदपत्रांच्या अभावी नाकारले\nसीबीएसई बोर्डाने शाळा प्रशासनाने बोर्डाशी संलग्नतेसाठी बंधनकारक असलेल्या कागदपात्रांची यादी देऊन शाळेने ती दाखल न केल्याने अर्ज नाकारल्याचे स्प���्ट केले आहे.\nTagged बाल हक्क अधिकार हनन संबंधी बातम्या, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मराठी बातम्या, सीबीएसईLeave a comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nशुल्क न भरल्याच्या कारणास्तव शाळांना कागदपत्रांची अडवणूक करता येणार नाही-मद्रास उच्च न्यायालय\nपालकांनी शालेय शुल्क न भरल्याच्या कारणास्तव शाळांना विद्यार्थ्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट, मार्कलिस्ट ई. यांची अडवणूक करता येणार नाही.\nTagged न्यायालयीन निर्णय, बाल हक्क अधिकार हनन संबंधी बातम्या, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मराठी बातम्याLeave a comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कायद्यांतर्गत कर्जासाठी व्याजदराची माहिती\nसहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिनांक १६ सप्टेंबर २०१४ रोजी याबाबत अधिसूचना काढून शेतकरी तसेच शेती व्यतिरिक्त कर्जासाठी व्याजदर निर्धारित केले आहेत.\nTagged कायदे व नियम, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मराठी बातम्या, महाराष्ट्र, महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४Leave a comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nकायदे, अधिनियम व शासकीय योजना यांची माहिती देणाऱ्या शासकीय वेबसाईटबद्दल माहिती\nनॅशनल पोर्टल ऑफ इंडिया, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग व मुंबई उच्च न्यायालयाच्या ई-लायब्ररी सुविधांचा वापर करून कायदे व योजना यांची माहिती मिळते. त्याचेच सविस्तर मार्गदर्शन या लेखात दिले आहे.\nTagged अधिनियम, कायदे, कायदे व नियम, केंद्र सरकार कायदे, केंद्र सरकार शासकीय योजना, नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, माहिती, मुंबई उच्च न्यायालय ई-लायब्ररी, योजना, राज्य सरकार कायदे, राज्य सरकार शासकीय योजना, सरकारी योजनाLeave a comment\nनिचे बॉक्समे अपना ई-मेल डालें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nमहाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९- महत्वाच्या तरतुदी\nतक्रार कशी करावी- न्यायालय व आयोग यांचेकडे याचिका नमुना ड्राफ्टसहित मार���गदर्शन\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\nथकीत वीजबिलासाठीही वीजजोड अथवा विज कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी सूचना बंधनकारक\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nमहाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/treatment-injured-bird-244684", "date_download": "2020-01-23T13:24:49Z", "digest": "sha1:GTIVM32AMTUZ4UVORHHATPBJUDDYNYLW", "length": 17756, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "जखमी अवस्थेत सापडली ती, महिनाभरानंतर झेपावली आकाशी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, जानेवारी 23, 2020\nजखमी अवस्थेत सापडली ती, महिनाभरानंतर झेपावली आकाशी\nबुधवार, 18 डिसेंबर 2019\nडॉ. पाठक यांच्याकडे 16 नोव्हेंबरला एका व्यक्‍तीने घारीच्या जखमी पिलाला नेऊन दिले होते. त्या पिलाच्या पंखात बळ आल्यानंतर त्या घारीच्या पिलाला सिडकोतील प्रियदर्शिनी उद्यानात सोडून देण्यात आले.\nऔरंगाबाद - 'घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी' असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मात्र, पिलू थोडे मोठे झाले, आईच्या नजरेतून सुटले आणि जखमी होऊन पडले. ते जखमी पिलू महिनाभराच्या उपचारानंतर पुन्हा आकाशात मुक्‍त वातावरणात झेपावले.\nमहिनाभरापूर्वी सृष्टीसंवर्धन संस्थेचे डॉ. किशोर पाठक यांच्याकडे एका व्यक्‍तीने जखमी अवस्थेतील घारीचे पिलू नेऊन दिले. डॉ. किशोर पाठक हे त्यांच्या क्‍लिनिकमध्ये अनेक जखमी पक्ष्यांवर आणि सापांवर उपचार करून त्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम करत आहेत. वर्षभरात त्यांनी आणि त्यांच्या सर्पमित्र सहकाऱ्यांनी औरंगाबाद आणि\nआसपासच्या परिसरातून पाच हजार सापांना पकडून वनविभागाच्या मदतीने निसर्गात सुरक्षित ठिकाणी सोडून दिले. डॉ. पाठक यांच्याकडे 16 नोव्हेंबरला एका व्यक्‍तीने घारीच्या जखमी पिलाला नेऊन दिले होते. त्या पिलाच्या पंखात बळ आल्यानंतर त्या घारीच्या पिलाला सिडकोतील प्रियदर्शिनी उद्यानात सोडून देण्यात आले.\nया घारीला मुक्‍त वातावरणात सोडण्यापूर्वी चिकनचे मांस खाऊ घालण्यात आले. जातानाही पिलाने पोटभर मांस खाल्यानंतर डॉ. किशोर पाठक आणि त्यांचे सहकारी मनोज गायकवाड यांनी त्या घारीला मुक्‍त केले. याविषयी डॉ. पाठक म्हणाले, सृष्टीसंवर्धन संस्थेच्या माध्यमातून आपण आतापर्यंत दीड हजार जखमी पक्ष्यांवर उपचार करून त्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक वातावरणात मुक्‍त केले आहे.\nयामध्ये चिमणी, कावळ्यापासून कोकिळा, गरुड, मोर, साळुंकी ते फ्लेमिंगोसारख्या पाहुण्या पक्ष्यांचाही समावेश होता. महिनाभरापूर्वी हे घारीचे पिलू जखमी अवस्थेत माझ्याकडे आले होते, त्याच्या पंखाला जखमा झाल्या होत्या. त्याच्यावर औषधोपचार केल्यानंतर आता त्याचे पंख चांगले झाले. त्याच्या पंखात बळ आल्याने त्याला ही घार ज्या ठिकाणी जखमी अवस्थेत सापडली होती त्याच ठिकाणी सिडकोच्या प्रियदर्शिनी उद्यानात सोडून देण्यात आली.\nआतापर्यंत पकडले पाच हजार साप\nपूर्वी बांधावर, शेतात साप दिसला की लोक मारून टाकायचे. सृष्टीसंवर्धन संस्थेच्या सर्पमित्रांनी आतापर्यंत पाच हजार साप पकडले आणि त्यांना सोडून दिले. यामध्ये गेल्यावर्षी 32 अजगरांचा समावेश होता. शेततळे झाल्याने आणि त्यांची लपण्याची ठिकाणे कमी झाल्याने सरपटणारे जीव भक्ष्याच्या शोधात शेततळे, विहिरीत जाऊन पडतात. त्यांना त्यांचे भक्ष्य\nमिळते; मात्र नंतर तिथून बाहेर पडता येत नाही. यामुळे सर्पमित्रांना बोलावतात. त्यामुळे तरी आता साप वाचत असल्याचे मत व्यक्‍त केले.\nहे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना\nहेही वाचा : औरंगाबादचे झाले काश्‍मीर\nक्‍लिक करा : ऑनलाईन नोकरीच्या अमिषाने गंडा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n ... ती म्हणते 'एकला चलो रे\nनवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात पहिल्या तीन क्रमांकामध्ये येण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, शहर स्वच्छ करताना इतर...\nमुलांना 'नाही' म्हणायला शिका आणि नकार पचवायला शिकवा\nऔरंगाबाद - तात्कालिक कारणांवरून मुलांनी टोकाचे पाऊल उचलून जीव गमावल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. घरात कुत्रा पाळायला विरोध केल्याने सिडकोतील...\nभय इथले संपत नाही\nऔरंगाबाद : शहरात स्कूलबसमध्ये एका गतिमंद मुलीसोबत गैरप्रकार झाला. त्यामुळे मुली, तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला ...\nपनवेल : शहरांचे शिल्पकार म्हणून ओळखली जाणारी सिडको; तसेच पालिकेकडून शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल, प्रशस्त रस्ते, पदपथ, गटारे...\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय; ...दिले आदेश\nनवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधकाम केलेली घरे कायम करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात यावे; तसेच धोरण तयार करताना किचकट नियमांचा...\nफडणवीस सरकारचे टेंडर रॅकेट उघड : काँग्रेस\nमुंबई - फडणवीस सरकारच्या काळातील पंतप्रधान घरकुल योजनेतील सिडकोच्या १४ हजार कोटी रुपये आणि आरे कॉलनी येथील मेट्रो भवनच्या टेंडरच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/700725", "date_download": "2020-01-23T13:32:11Z", "digest": "sha1:WTKTP7OBBD5QZAAKRDCLL2G6KXVZQWJ7", "length": 2085, "nlines": 18, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भर पावसातही वीजपुरवठय़ासाठी हेस्कॉमचे काम सुरूच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भर पावसातही वीजपुरवठय़ासाठी हेस्कॉमचे काम सुरूच\nभर पावसातही वीजपुरवठय़ासाठी हेस्कॉमचे काम सुरूच\nमुत्त्यानट्टी घटनेच्या निषेधार्थ आज महिला मोर्चा\nघरफोडय़ा प्रकरणी हावेरी जिह्यातील युवकाला अटक\nराज्यस्तरीय कराटे स्पर्धांना प्रारंभ\n2020 मध्ये तेजीची संधी \nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/737482", "date_download": "2020-01-23T13:36:10Z", "digest": "sha1:AOVXHN3HDEGAC64QTCG3VL3RITQBPZCF", "length": 9333, "nlines": 23, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संगीतकार अशोक पत्की यांचा नवा ��ंगीतप्रयोग ‘बकाल’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » संगीतकार अशोक पत्की यांचा नवा संगीतप्रयोग ‘बकाल’\nसंगीतकार अशोक पत्की यांचा नवा संगीतप्रयोग ‘बकाल’\nवयाच्या 78 व्या वर्षी सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी समीर आठल्ये दिग्दर्शित आगामी ‘बकाल’ या भव्यदिव्य ऍक्शनपटासाठी एक अनोखा संगीतप्रयोग केला आहे. अवीट गोडीची, सुमधूर चालीची गाणी देणारे अशोक पत्की यांचा पाश्चिमात्य शैलीतील हा संगीत प्रयोग पाहून संगीतविश्वात त्यांचे खूप कौतुक होत आहे. ‘बकाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सुप्रसिद्ध छायाचित्रणकार समीर आठल्ये यांनी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांचे परमस्नेही अशोक पत्की यांच्यावर सोपवली. पण, चित्रपटाचा बाज हा तरुणाईशी निगडीत असल्याने आधुनिक पद्धतीचे पाश्चिमात्य शैलीचे संगीत निर्माण करावे लागेल, जे आपण कधीच केले नाही. हे जाणून अशोक पत्की यांनी समीर आठल्ये यांना नकार दिला. तरीही समीर आठल्ये यांनी त्यांना संगीत दिग्दर्शन तुम्हीच करा, असे आग्रहाने सांगितले.\nमी नेहमीप्रमाणे हार्मोनियमवर गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतरचनांना चाली लावल्या आणि संगीत संयोजक मणी यांना ऐकवल्या. पण, मणी यांच्याही हे संगीत आवाक्याबाहेरचे होते. म्हणून मणी यांचे चिरंजीव सनी या नव्या दमाच्या डीजे स्टाईल संगीत संयोजकाकडून काम करून घेतले. आणि त्यानंतर मला स्वत:वरच विश्वास बसेना. माझ्या या नव्या प्रयोगावर ज्या पद्धतीने संगीत संयोजन झाले ते पाहून समीर आठल्येसह साशंक असलेली चित्रपटाची संपूर्ण टीम अवाप् झाली. इतकेच नव्हे तर मी कधी नव्हे ते पहिल्यांदा स्वत:ची चौकट मोडून एक आयटम साँग रचले आहे. या अशा बाजाची गाणी मी कधीच रचली नव्हती. त्यामुळे ही गाणी करताना भलतेच टेन्शन आले होते. कारण अंतिमत: ती कशी होतील याची पूर्ण कल्पना नव्हती. परंतु, दिग्दर्शक समीर आठल्ये आणि निर्माता राजकुमार मेन्डा यांनी ठेवलेला विश्वास मी सार्थ ठरवला. याचे मला समाधान आहे, असे उद्गार संगीतकार अशोक पत्की यांनी संगीत प्रकाशन सोहळय़ादरम्यान व्यक्त केले.\nएकूण पाच गाणी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केली आहेत. तर नागपूरचे गीतकार सुरेंद्र मसराम आणि संगीतकार मोरेश्वर निस्ताने यांनी मारबत विशेष गाणे रचले आहे. अशोक पत्की यांची तीन गाणी सर्वांनाच थिरकायला लावणारी आहेत आणि आत्ताच्या भाषेत बोलायचे तर डान्स नंबर्स आहेत. एक गाणे स्फूर्तीगीत आणि पाचवे गाणे आयटम साँग आहे. यशराज स्टुडियोच्या विजय दयाल यांनी या गाण्यांचे मिक्सिंग केले आहे. सिद्धार्थ महादेवन, अमेय दाते, जसराज जोशी, हृषिकेश रानडे, महालक्ष्मी अय्यर, आदर्श शिंदे, माधुरी करमरकर, जान्हवी अरोरा, कविता राम, प्राजक्ता रानडे, धनश्री देशपांडे, अमफता दहीवेलकर आदी नव्या दमाच्या गायकांनी या गीतांना स्वरसाज चढविला आहे. दिलीप मेस्त्राr आणि दीपा मेस्त्राr या नफत्य दिग्दर्शकांनी त्यावर कळस चढविला आहे.\n‘बकाल’ चित्रपटात गणेश यादव, यतीन कारेकर, पुजा नायक, नवोदित अभिनेता चौतन्य मेस्त्राr, जुई बेंडखळे, गायक हृषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर आठल्ये यांनी केले आहे. निर्माता राजकुमार मेन्डा, सोनू मेन्डा, नफत्य दिग्दर्शक दिलीप मेस्त्राr-दीपा मेस्त्राr, फाईट मास्टर अंदलीब पठाण, लेखक अभिराम भडकमकर, मिलिंद सावे अशी श्रेयनामावली आहे. ‘बकाल’ येत्या 8 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.\nमिथुन चक्रवर्ती यांचे छोटय़ा पडद्यावर पुनरागमन\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य म्हणजे ‘बलोच’\nप्रेमाची आगळीवेगळी गोष्ट साता जल्माच्या गाठी\n2020 मध्ये तेजीची संधी \nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-05/segments/1579250610919.33/wet/CC-MAIN-20200123131001-20200123160001-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}